diff --git "a/data_multi/mr/2019-09_mr_all_0170.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0170.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0170.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,685 @@ +{"url": "http://marathi.bipinjoshi.org/articles/c0cfe2d7-82d0-412a-9ba9-4b36f32d4c96.aspx", "date_download": "2019-02-23T22:01:19Z", "digest": "sha1:GWHRYNSHCNN2QLKG37GKBY6FPIXTFWPU", "length": 19480, "nlines": 44, "source_domain": "marathi.bipinjoshi.org", "title": "कुंडलिनी शक्तीची साधकांमधील क्रियाशीलता | अजपा योग", "raw_content": "मुख्यपृष्ठ आमच्या विषयी गुरुपरंपरा ई-मेल न्यूजलेटर इंग्रजी लेख संपर्क करा\nकुंडलिनी शक्तीची साधकांमधील क्रियाशीलता\nकुंडलिनी योगमार्गावर निद्रिस्त शक्तीला चालना देण्याचे दोन प्रधान प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात साधक स्वप्रयत्नाने योगसाधनेच्या आधाराने कुंडलिनी जागृत करतो. दुसऱ्या प्रकारात साधकाला त्याच्या गुरुकडून शक्तिपात दिला जातो. हे दोन मार्ग वरकरणी भिन्न वाटतील कदाचित पण खरंतर ते साधकाच्या वाटचालीतील टप्पे आहेत. बहुतेक साधकांच्या बाबतीत प्रथम योगाक्रीयांद्वारे काही प्रमाणात तरी आंतरिक शुद्धी घडवून आणायची आणि मग यथावकाश गुरु आदेशाप्रमाणे शक्तिपात स्वीकारायचा असा मार्गच श्रेयस्कर ठरतो. त्यायोगे साधकाला आध्यात्मिक जीवनाची एकप्रकारची शिस्तही लागते. कलियुगात मेहनत न करता काही आयातं मिळालं तर त्याची किंमत कळत नाही हे कटू असले तरी सत्य आहे.\nकुंडलिनी योगमार्गावर शक्तिपाताचं स्वतःचं असं एक महत्व आणि स्थान आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आजकालच्या बऱ्याच साधकांना ते समजलेलंच नसतं. शक्तिपात म्हणजे काही वाण्याच्या दुकानात मिळणारे डाळ-तांदूळ नाहीत जे कधीही जाता-येता विकत घ्यावेत. तसा उथळ दृष्टीकोन ठेऊन एखाद्या गुरूकडे किंवा मार्गदर्शकाकडे जाणे योग्य ठरणार नाही. खरंतर शक्तिपात मिळायला देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा असा दोघांचाही योग जुळून यावा लागतो. तरच ती प्रक्रिया सफल होते. याच कारणास्तव जुन्या काळी गुरु साधकाची पात्रता पाहिल्याशिवाय त्याला तो देत नसत. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की एखाद्या साधकाला शक्तिपात द्यावा किंवा नाही तसेच द्यायचा असल्यास कधी आणि कशाप्रकारे द्यावा हा सर्वस्वी त्या गुरुचा अधिकार आहे. त्याबाबतीत साधक अनधिकारी मानला जातो. शक्तिपात आणि संबंधीत संकल्पनांची माहिती मी देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु मध्ये दिलेली आहे. त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही. येथे साधकांची पात्रता आणि शक्तीची क्रियाशीलता यांचाच विचार करू.\nप्राचीन काळी कुंडलिनी योगमार्गावर प्रवेश करण्यापूर्वी गुरु शिष्याची पात्रता-प���र्व परीक्षा करूनच त्याचा स्वीकार करत असत. त्यामुळेच योग ग्रंथांमध्ये शिष्यांचेर्गीकरण चार प्रकारांत केलेले आढळते. ते चार प्रकार म्हणजे - मंद, मध्यम, तीव्र, आणि तीव्रतर. तुमच्या लक्षात आलंच असेल की साधकाच्या वैराग्य, मुमुक्षत्व, श्रद्धा इत्यादी गुणानुसार हे वर्गीकरण केलेले आहे. एक लक्षात घ्या हे वर्गीकरण पात्रता-पूर्व फेरी पास झालेल्या साधकांचे आहे. मंद प्रकारात मोडणारा साधक हा पण त्याच्या गुरुच्या पात्रता-पूर्व निकषांच्या आधारावरच निवडला गेला आहे.\nआता अशी कल्पना करा की चार धावपटू मॅराथॉन शर्यत धावणार आहेत. सर्वांसाठी एकच मार्ग आहे, सर्वाना एकाच प्रकारचे बूट देण्यात आलेले आहेत, सर्वाचे पोशाख आणि अन्य गोष्टीही सारख्याच आहेत. एकाच क्षणी त्यांनी धावायला सुरवात केलेली आहे. ते चारही जण अपेक्षित अंतर एकाच वेळी पार करतील का बहुतेक वेळा या प्रश्नाचे उत्तर नाही असेच असेल. कारण सर्व घटक जरी समान असले तरी त्या त्या धावपटूची स्वतःची अशी एक क्षमता आहे. जो तो आपल्या क्षमतेनुसारच धावू शकणार हे उघड आहे.\nकुंडलिनी योगमार्ग किंवा अध्यात्म मार्ग म्हणा हा सुद्धा त्या मॅराथॉनसारखाच आहे. स्वप्रयत्नाने किंवा शक्तिपाताने कुंडलिनी जरी जागृत झाली तरी सर्वच साधक सारख्याच प्रमाणात अग्रेसर होऊ शकत नाहीत. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांची वर्गवारी मंद, मध्यम, तीव्र, आणि तीव्रतर अशी केली जाते. या प्रत्येक श्रेणीची काही वैशिष्ठ योगाग्रंथांत वर्णन केलेळी आहेत. त्यात फार खोलात जाण्याची येथे गरज नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की साधकाच्या पात्रतेनुसार कुंडलिनी शक्तीची अभिव्यक्ती सुद्धा भिन्न-भिन्न प्रकारानी होत असते.\nकुंडलिनी जागृत होणे आणि कुंडलिनी क्रियाशील होणे ह्या थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसाधारणपणे \"जागृती\" हाच शब्दप्रयोग केला जात असला तरी त्यात सूक्ष्म भेद आहे. एखाद्या साधकाने स्वप्रयत्नाने अथवा शक्तीपाताद्वारे कुंडलिनी जागृत केली तरी ती लगेचच क्रियाशील होईल असे नाही. कुंडलिनीचे क्रियाशील होणे म्हणजे काय तर जागृत शक्ती स्वतःला नाना प्रकारे अभिव्यक्त करू लागते. मग त्या शारीरिक क्रिया असोत वा मानसिक वा आध्यत्मिक. क्रियान्वित झालेली शक्ती अनेकानेक अनुभूतींद्वारे स्वतःची \"गती\" प्रकट करत असते. मंद, मध्यम, तीव्र, आणि तीव्रतर साधकांमध्ये ही अभिव्यक्ती भिन्न-भिन्न असते. उदाहरणार्थ, एखाद्या मंद साधकाला केवळ शारीरिक क्रिया जसे हातपाय झटकले जाणे, निद्रा किंवा तंद्रा येणं अशी लक्षणे दिसतील. तर मध्य कोटीच्या साधकाला शरीरात प्राणशक्तीची हालचाल जाणवेल किंवा काही प्राणायाम-मुद्रा होतील. तर तीव्र कोटीचा साधक प्रगाढ ध्यानावस्था प्राप्त करेल. तीव्रतर कोटीचा साधक कदाचित समाधीत जाईल. ही उदाहरणे केवळ विषय नीट समजावा म्हणून दिली आहेत.\nशक्तिपात मिळालेल्या काही साधकांच्या बाबतीत असही घडतं की शक्तिपात मिळून सुद्धा त्यांना काहीच क्रिया होत नाहीत. त्यांना वाटतं की आपली कुंडलिनी जागृत झालीच नाही आणि ते निराश होतात. पण तसा काही प्रकार नसतो. त्यांचीही कुंडलिनी जागृत झालेली असते पण काही कारणांनी ती क्रियान्वित झालेली नसते इतकंच. कुंडलिनी क्रीयाशील न होण्याची कारणे कोणती खरंतर अमुकच अशी कारणे सांगता येणार नाहीत. कुंडलिनी शक्ती स्वतः ज्ञानवती आहे. ती साधकाची \"भूमी\" कशी आहे ते जाणते. पण पूर्वसंचीत कर्म आणि चुकीचा आहार-विहार हा सुद्धा एक घटक असतो. अशा साधकांची उदाहरणे तुम्ही वाचली-ऐकली असतील ज्यांना गुरुकडून शक्तिपात मिळाल्यावर अनेक वर्षे शक्तीची क्रियाशीलता काहीच जाणवली नाही. नंतर एक दिवस चित्तशुद्धी आणि प्रारब्ध कर्मांचा निचरा झाल्यावर आपोआप शक्ती क्रियान्वित झाली आणि त्यांनी उच्च कोटीची प्रगती साधली. साधकाचे शरीर आणि मन तयार नसेल तर शक्ती आतल्याआत जणू घुसमटते. तशाही स्थितीत ती सूक्ष्म स्तरावर कार्य करतच असते परंतु शक्तीनी शुद्धी करावी आणि साधकाने परत चुकीच्या आहार-विहाराने अशुद्धी गोळा करावी असा प्रकार होत रहातो.\nतात्पर्य हे की कुंडलिनी जागृती व्हावी म्हणून घायकुतीला येऊन उपयोग नाही. अध्यात्मिक जीवन मॅराथॉनसारख असतं. स्वतःला \"लंबी रेस का घोडा\" बनवण्यासाठी साधकांनी अथक प्रयत्न करणे नितांत गरजेचं ठरतं. एकदा का तुम्ही स्वतःला तयार केलेत की योग्य वेळी योग्य गुरूची भेटही होईल, त्याच्याकडून यथावकाश अनुग्रहसुद्धा मिळेल आणि जगदंबा कुंडलिनी सुद्धा आपला कृपाप्रसाद प्रदान करेल.\nलेखक : बिपीन जोशी\nबिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\nहा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.\nगेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत. आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही. काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे. या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.\nयोग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे. आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mitraho.wordpress.com/2019/01/27/sarapdhasala/", "date_download": "2019-02-23T21:13:20Z", "digest": "sha1:MQEIFNBNCGTHK2T6VBC5MXIYDZJUKVKV", "length": 38672, "nlines": 150, "source_domain": "mitraho.wordpress.com", "title": "सरप धसला कुपात – मित्रहो", "raw_content": "\nमी, मी आणि मीच\nया ब्लॉग वरील सर्व लिखाण कॉपी राइट प्रोटेक्टेड आहे. इतर कोठेही प्रकशित करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nया ब्लॉगवरील लिखाण हे एकतर काल्पनिक आहे किंवा काही अनुभवांना कल्पनेची जोड देउन लिहीण्यात आलेले आहे. बाकी साऱ्या योगायोगाच्याच गोष्टी.\nपरत वरात - २\nमी, मी आणि मीच\nअशी पऱ्हाटी, अशी वऱ्हाडी\nखारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे. आता धावता ढोरामांग, समोर ढोर पिक खात हाय अस दिसत असूनबी रामाले घराकड पळा लागे. रामान लय उपाव करुन पायले पण काही उपेग झाला नाही. तारा लावल्या, धुऱ्यान गवत वाढवल, बाभळीचा कुप केला तरी गावावले साऱ्याले पुरुन उरत होते. सकार झाली का रामाच्या खारीत हाजेरी लावून येत होते. जवा गावात सरकारी संडासं आले तवा रामा लय खूष होता. ‘आता तरी माया मांगची पिडा जाइन’ असाच इचार तो करीत होता. पण कायच जी. सरकारी संडासं बांधले पण गाववाले रामाच्या खारीत जाच काही सोडत नव्हते. रामान सरपंचाले सांगून पायल काहीतरी करा म्हणून, सरपंचाले बी रामाच म्हणन पटल. ग्रामपंचीयतीन येवढे पैसे खर्च करुन संडासं बांधले ते सोडून गाववाले रामाच्या खारीकडच पळते म्हणजे ग्रामपंचायतीचे पैसे वायाच गेले म्हणाचे.\nसरपंचान पंचायतीच्या सदस्यायले सांगून कायदाच केला, जो बी कोणी रामाच्या खारीत टमेरल घेउन बसलेला सापडन त्याले येक हजार रुपये दंड. सरपंचान अस केल्यावर इरोधी पार्टीवाले का चूप रायते का जी, त्यायनबी बोंब केली ‘आजकाल हजार रुपायले कोण इचारते आम्हाले जर का असा कोणी सापडला तर आम्ही त्याच तोंड काळ करुन त्याले गध्यावर बसवून त्याले गावात फिरवून आणू.’ आता आली का नाही पंचाइत, हजार रुपये दंड बी भरा आणि वरुन गध्यावरुन धिंड बी काढून घ्या कोण सांगतल जी. अशी महागाची परसाकड कोणाले पायजे होती आम्हाले जर का असा कोणी सापडला तर आम्ही त्याच तोंड काळ करुन त्याले गध्यावर बसवून त्याले गावात फिरवून आणू.’ आता आली का नाही पंचाइत, हजार रुपये दंड बी भरा आणि वरुन गध्यावरुन धिंड बी काढून घ्या कोण सांगतल जी. अशी महागाची परसाकड कोणाले पायजे होती आन गाववाल्यायन रामाच्या खारीत बसन बंद केल.\nतरी गावात दोनचार इब्लिस पोट्टे होतेच. ते काही आयकत नव्हते. इब्लिसच पोट्टे ते, त्यायले कोणती गोष्ट नको करु म्हटल का तेच करुन पायते. मारत्या बी अशाच इब्लिस पोट्ट्यायतला येक, सांजच्या टायमाले समदे घरी आले का हा खारीत धसे. कध�� धुऱ्यावर, तर कधी तुरीत तर कधी पऱ्हाटीत. पऱ्हाटी चांगली माणूस माणूस उंच झालती. तूर बी तशीच वाढली होती. येथ उभा माणूस दिसत नव्हता तेथ बसलेला माणूस का दिसन जी. सांजच्याले मारत्या घरी आला आन मायले म्हणला\n“माय व, चाय मांड मायासाठी, म्या आलोच.”\n“तू आता कोठ चालला\n“तू चाय मांड, म्या आलोच.” मारत्यान टमरेलात पाणी भरता भरता आवाज वाढवून आपल्या मायले सांगतल.\n“कायले जात रामाच्या खारीत, पकडल्या गेला तर नसती आफत येइन. हजार रुपये दंड तर भराच लागन आन वरुन तोड बी काळ करुन घ्या लागन.”\n“तू काहून बोंबा मारत फिरते माया नावान. बाहेरचे रायले घरचेच बोंबलते फुकट.”\nहिव पडाया लागल होत. दिवस लहान झालता तवा लवकरच चांगला अंधार पडला होता. रस्त्यावरचे लाइटं लागले होते. लोकायच्या घरातून टीव्हीचे आवाजबी येत होते. मारत्या वस्तीच्या भायेर आला. वस्ती संपली का मंग साळंचा आवार होता. तिकड लायटं गियटं काही नव्हते पण गावातल्या लायटाचा उजीड तेथच काय पार रामाच्या खारीवरी पडत होता म्हणून तर ह्या पोट्ट्यायची रात्री बेरात्री रामाच्या खारीत जाची हिंमत होत होती. साळच्या आवाराले लागूनच रामाची खारी होती. सरपंचान तेथच गोठा बांधला होता. कुणी म्हणे का सरपंचान सारची जमीन दाबली म्हणून, खरखोट सरपंचालेच ठाउक. ढोर बांधाच कारण होत पण सरपंच येथ बसून रोज ढोसत होता. सरपंचाले ढोसाची भिती होती का पण त्याची बायको लय कडक. ढोसताना दिसला तर लाथ मारुन हाकलून देइल अशीच धमकी दिलती तिन. जमीन तर तिच्याच बापाची तवा तिच्याच नावान होती. तो तिच्यापासून वचकूनच राय. म्हणून त्यान हे अशी जागा शोधली होती. सरपंच बी लपून छपूनच ढोसाले बसे. त्यान इरोधी पार्टीच्या वसंतालेच आपला सोबती केला होता. या कानाची खबर त्या कानाले लागू देल्ली नव्हती. तरी त्याच्या बायकोले शंका होतीच का हा बुवा राहून राहून गोठ्याकडं कायले जाते बा. तस गोठ्यात काही नव्हत, आजूबाजून तुराटीचे कडे लावले होते आन त्याच्यावर टीनाच शेड टाकल होत. गोठ्याच्या सामोर रामाच्या खारीले लागूनच आंगन होत. काही ढोर आंगनात तर काही अंदर गोठ्यामंदी बांधली होती. दुभती गाय आऩ म्हैस सोडली तर रायलेली सारी ढोर सरपंच त्याच गोठ्यात बांधत होता. आंगनातच कुटाराची ढोली होती, त्याच्यावर कडब्याच्या पेंड्या ठेवल्या होत्या. ढोर कडबा कुटार खायले धसते म्हणून त्यान ढोलीच्या भवताल ��ाभळीच्या काट्याचा कुप केलता. ढोलीच्या मांग एखाद फुटाची जाग सोडली तर रामाच्या खारीचा बी कुप होता. सरपंचान त्या मधल्या जागेत बी कडब्याच्या पेंड्या भरल्या होत्या ढोरापासून वाचावायले त्यान त्याच्यावर तुराट्याचे कडे टाकून ठेवले होते.\nनेहमी परमाण मारत्या सरपंचाच्या गोठ्यापासून रामाच्या खारीकड चालला होता. तो सरपंचाच्या गोठ्यापावतर आला होता न नव्हता तोच लाइन गेली. कुट्ट अंधार झाला. तसा मारत्या घाबरला. त्यान माग पायल, गावातबी कुट्ट अंधार होता. माणसाले माणूस दिसत नव्हता. अमावस जवळ आल्यान चंद्राचा बी काही उजीड नव्हता. थोडा येळ थांबून मारत्यान इचार केला आता येथवर आलोच आहो तर कायले वापस जाच. मेहनत कायले फुकट जाउ द्याची. येथच कुठतरी बसू. त्याले मालूम होत का सरपंचाच्या ढोली मांग एखाद फुट जागा हाय, बस कड दूर केल, एक दोन कडब्याच्या पेंड्या वर सारल्या का झाल. बर मधीच लाइट आले तरीबी काही फिकीर नाही. य़ेका बाजून ढोली, वरुन कडे, आन तिन्ही बाजून बाभळीच्या काट्याचा कुप, अंदर कोण हाय कोणाले का पता लागते जी. अशी शेफ जागा आजवर काहून लक्षात आली नाही म्हणून मारत्या सोतालेच शिव्या देत होता. असा सारा बराबर इचार करुन मारत्या कुपात जाउन बसला.\n“आता तुमी कोठ चालले अंधाराच” सरपंचाची बायको घरातूनच वरडत होती.\n“गोठ्यावर जाउन पाहून येतो”\n“आताच कोणत येवढ खेटर अडल हाय अंधाराच, जा आरामान.”\n“माया जीव अडकलाय बैलात. मांग आंजीच्या पाटलाच बैल नाही अशीच लाइन गेलती तवा पान लागून खुट्यालेच मेला न व. तुल तर मालूम हाय सारं, तरीबी इचारते. आपल्या गावात बी जनावर फिरुन रायल म्हणते. चांगला डोम्या हाय म्हणते कारे वसंता\n“भुऱ्याचे पोट्टे सांगत होते त्यायले शिवेकड दिसला म्हणे.”\n“म्या तेथ कंदील ठेवून देतो.”\n“आस, कंदीलाच्या उजेडात बैलाले सरप दिसला म्हणून ते तुमाले फोन लावून सांगनार हाय मले समजत नाही म्हणता काजी. ताकाले जाच आन भांड कायले लपवाच म्हणते.”\n“तुले तर तेच दिसते व. जवातवा किटकिट करत रायते.”\nबायकोले अस सुनवुन सरपंच आणि वसंता अंधारातच गोठ्याकड निंगाले. आज तर लाइनच गेलती तवा दुधात साखरच पडली होती. सरपंचाची बायको तशीच रागात तेथच छपरीत उभी होती.\n“दूध” गणप्यान आवाज देला. गणप्या म्हशी दव्हून दूधाचा गंज घेउन आलता. बाइ अजूनबी गुश्शातच व्हती.\n“बाई, मालक कोठ गेल जी अंधाराच\n“तुले मालू�� नाही. तेथ सरप धसला म्हणते ना.”\n“गोठ्यात.” गणप्यान आय़कल तसा तो निंगाला. बाई बोलतच होती. “बाजीतल ढेकूण मारता येत नाही चालले सरप माराले. आता तू कोठ चालला, म्हशीले ढेप लाव ना”\nतिच बोलन आयकाले गणप्या थांबलाच नाही, त्यान हातात काठी घेउन गोठ्याकड धूम ठोकली. रस्त्यात खोडावर पोट्टे बसले होते. लाइन नाही तर टीव्हीगिव्ही बंद तवा घरात बसून का कराच म्हणून खोडावर झिलप्या झोडत बसले होते. त्यायले गणप्या पळताना दिसला. येकान आवाज देला.\n“बे गणप्या कुत्र मांग लागल्यावाणी कोठ पळून रायला बे\n“गोठ्यात सरप धसला. तिकडच चाललो, मालकबी तेथच गेला.”\n बे पोट्टेहो सरपंचाच्या गोठ्यात सरप धसला. चाला पाहून येउ”\nपोट्ट्यायले काहीतरी निमित्तच पायजे व्हत. सारे पोट्टे हातात काठ्या घेउन सरपंचाच्या गोठ्याकड निंगाले. रामा खारीतून घराकड चालला व्हता त्याले बी सरप धसल्याची बातमी समजली आन तो बी पोट्टयासंग निंगाला. वसंता आन सरपंच गोठ्यात पोहचलेच होते. वसंता तयारी करत होता सरपंच असाच चकरा मारत होता. वसंतान बाज टाकली, दोन गिलास काढले, भज्याची पुडी सोडली. गिलासात दारु ओतनार तर सरपंचान आवाज देला.\n“हे पोट्टे कायले इकड येउन रायले बे वसंता\n“का जी न का”\n“पयल तू ते गिलासं लपव, बाटली फेक तिकड कुपात. आमच्या भानामतीले समजल तर जिन हराम करुन टाकन ते. प्याची जाउ दे खाची बी सोय राहनार नाही.”\nगणप्या पोट्टयायले घेउन पोहचला. आल्या आल्या त्यान इचारल\n“कोठ हाय जी मालक” गणप्यान इचारताच सरपंच घाबरला, आपल्या बायकोन आपल्या मांगावर माणसच धाडले अस त्याले वाटल. त्यान येक नजर वसंतावर टाकली. वसंतान खुणेनच सार बराबर लपवल अस सांगतल.\n“का पायजेन बे तुले\n“सरप, सरप धसला म्हणतेना” सरपंचान लय मोठा श्वास घेतला. पुन्हा वसंताकडे पायल आन बारीकमंधी हसला.\n“अस अस सरप, तुले कोन सांगतल बे सरपाच\n“मालकीनन सांगतल, कुपात सरप धसला म्हणे.”\nअंदर बसलेल्या मारत्यालेबी आता पोट्टयायचा आवाज याले लागला. आवाजावरुन तरी धाबारा पोट्टे असन असा त्यान अंदाज बांधला. त्याले समजत नव्हत इतके सारे पोट्टे इकड कायले आले ते. तो आता कान देउन आयकाले लागला.\n“तो तेथच हाय अजून कुपात. बैल उडला म्हणेन गा म्हणून आलो आम्ही. आमी बी मंगानपासून त्याचीच भायेर निंगाची वाट पाहून रायलो. नुसतच कुंथत हाय अंदर भायेर निंगाच काही नाव घेत नाही.”\n“तो असा भायेर याचा नाही कोणातरी टार्च मारा रे अंदर” येक पोट्ट चिल्लावल.\n“पोट्टेहो सांभाळून, जनावर हाय ते बहकल गिहकल भलतच होइन. जरा दुरुनच.”\nपोरायन थोडे दुरुनच टार्च मारले, त्यायले काही दिसल नाही. टार्चचा उजेड पायताच अंदर बसलेला मारत्या घाबरला. पोट्टे टार्च काहून मारत हाय त्याले काही समजत नव्हत. या टॉर्चच्या उजेडात आपण आता पकडल्या गेलो तर का होइन म्हणूनशान तो अजून लपाले पाहात होता.\n“का करत असन अंदर येवढा येळ\n“कात टाकत असन, लय जोर लावा लागते राजा तशी सुटका नाही होत.”\nटॉर्च घेउन पोट्टे कुपापावतर आले. मारत्याची आणखीन घाबरली टार्चपासून दूर राहाच म्हणून तो हलला आन आडप गेला.\n“हालचाल हाय, अजूनबी अंदरच हाय म्हणजे.”\n“या टायमाले सोडाचच नाही.” रामाले तर लइच जोर चढला. त्यान आपल सुरु केल.\n“म्या तर त्याच्या मागावरच हाय. मले पयलांदी पऱ्हाटीत दिसला तवाच पकडून मारनार व्हतो पण कसा तवा माया हातून निसटला. त्याच्यानंतर पोट्टयायले धुऱ्यावर दिसला म्हणे. आज बरा सापडला कुपात. आज त्याले सोडतच नाही.”\nमारत्या कान देउन सार आयकत व्हता. आता त्याले घाम फुटाले लागला होता. आपण पऱ्हाटीत, धुऱ्यावर होतो तवाच रामान आपल्याले पायल. आज रामा काही आपल्याले सोडत नाही पार बदडून काढते अशी त्याले पक्की खातरी झाली. वरुन गाववाले गध्यावर बसून धिंड काढन ते येगळी. कोठ पराचीबी सोय नाही, मारत्या कुपात फसला होता. कायले कुपात बसलो असाच इचार करत होता. मारत्याले देव आठवत होता. तेवढ्यात कोणीतरी दूर मांग उभा असलेल्या हरुच बोलला\n“आबे आजकाल अस सरपाले मारता येत नाही, जेलात जा लागनं. त्याले फक्त हुसकवुन लावा.”\nइतका वेळ टार्च मारुनही आत काही हालचाल नाही हे पाहून पोट्यायची हिम्मत आणखीन वाढली. पोट्टे दबकत पावल टाकत कुपाजवळ आले. कुपाजवळ येउन कुपात काठ्या खुपसु लागले. इकडून तिकडून काठी आपटू लागले. वरवर काठी खुपसुन काही होत नाही पाहून मंग जोर जोरात काठी अंदर खुपसु लागले. मारत्याच्या आजूबाजून काठ्या येउ लागल्या. काठीच्या जोरान कुपातले काटे रुतु लागले. येक काठी मारत्याच्या पाठीत बसली तसा मारत्या उडाला. कुपातून मोठी हालचाल दिसली तसे सारे पोट्टे येका दमात मांग सरकले.\nते पाहून सरपंच बी घाबरला, तो वसंताजवळ सरकला आन त्यान वसंताले हळू आवाजात इचारल.\n“का बे खरच सरप हाय का कुपात\n“साल काही समजून नाही रायल यार.”\n“बाजूले व्हा ���े पोट्टेहो. नसती आफत करुन बसान. म्याच मोर होउन पायतो सार.” अस म्हणत वसंता पुढ सरकला त्यान पोट्टयायले जोरात आवाज देला.\n“पोट्टेहो जनावर बिथरुन हाय, जास्त जवळ जाउ नका. आरामान घ्या. पाहून नाही रायले केवढा उडला पाय, चांगला माणूसभर तरी असन. पयले त्याले तेथून बाहेर काढून मैदानात आणला पायजे. येकदा का मैदानात आला का मंग त्याले देउ हुसकवुन.”\n“त्याले बाहेर कसा काढाचा\n“हात घालून वढून काढा च्याभीन”\n“लगीत हुसार हायेस. तू घालतो का कुपात हात\n“काही नाही बुडाखाली आग लावा त्याच्याबिगर तो भायेर नाही येत.”\n“हा उपाव बराबर हाय”\n“सरपंच राकेल हाय का कुप पेटवून देउ. बुडाखाली झोंबल का कसा बाहेर येते पायजा.”\nबुडाखाली आग लावाच्या गोष्टी आय़कल्याबराबर मारत्याची चांगलीच घाबरली. आता का कराव काही सुचत नव्हत. मारत्या अंदरच्या अंदरच थरथरत होता. भायेर याव तर हे पोट्टे आपल्याले सोडनार नाही, रामाच्या पऱ्हाटीत धसाव म्हणाव तर बाभळीच्य काट्यायचा कुप. काटे कोठ घुसन काही सांगता येत नाही. आग लावली तर चांगलच भाजून निंगनार. मारत्या कात्रीत सापडला होता.\n“आबे डोस्क हाय का खोक बे कुपाले आग लावान तर माये तुरीचे कडे बी जळून खाक होइन ना. वसंता पायते बराबर का कराच ते.”\nवसंता कुपाच्या जवळ गेला, काही दिसत का म्हणून इकड तिकड पाहाले लागला. काही दिसत नव्हत. तो वाकून का हाय ते पाहाले गेला. वाकाले म्हणून तो फुड सरकला तसा त्याचा तोल गेला. सावराले त्यान येक हात कड्यावर टेकवला, मंगानी त्यानच फेकलेली बाटली त्याच्या हाताले लागली. हाताले अस चोपड, चोपड थंडगार काहीतरी लागल्याबराबर तो घाबरला आन झटक्यात मांग आला.\n“का गा काय झाल”\n“हाताले काहीतरी चोपडं चोपडं लागल.”\n“टार्च द्या बे इकड” त्यान टार्च घेतला आन पयले मंगाच्या जागेवर टार्च मारला. त्याले बाटली दिसताच का झाल ते समजून आल. त्यान मंग टार्च दुसरीकड फिरवला.\n“ते मंगानी कात टाकली म्हणे तेच व्हय. तो आता तिकड नसनार येकदा कात टाकल्यावर त्या जागेवर ठैरतच नाही ना तो. तिकड पायल पायजे.”\n“मी का म्हणतो वसंता आता कायले टाइमपास पायजे, आता हाय तेथच ठोका शिद्या काठ्या, तुताऱ्या घ्या आन लागा हाणाले. येक दोन दंडे बसले का तसा भायेर येते पाय.” रामा बोलला.\nरामाचा आवाज आयकला का मारत्याले धस्स होत होत. तो निसता माराच्या, ठोकाच्याच गोष्टी करत होता. रामाचा बदडून काढाचा ���चार आय़कताच मारत्या लइ घाबरला. त्यान ठरवल जे होइन ते होइन, गध्यावरुन धिंड काढली तर काढू दे पण अस काट्याकुट्यात काठ्या खाउन मरण्यापेक्षा भायेर येउन शिद्द सांगाच भाउ गलती झाली माफ करा, आता नाही करनार अस, पायजेन तर तो दंड घ्या, गध्यावरुन धिंड काढा पण असे येले करुन मारु नको. मारत्याचा इचार आता पक्का झालता. भायेर निंगाच म्हणून मारत्या जोरात हलला, कुप अशा जोरात हालला का पोट्टे बंदे उठून पराले वापस खोडाकड. का चालल हाय त्यायन मांग वरुनबी नाही पायल. जशी वाट भेटन तसे परत सुटले. वसंताची तर लय घाबरली तो बी उलट्या दिशेन गोठ्याकड पराला. सरपंचबी मंग वसंताच्या मांग गोठ्यात धसला. वसंता घाबरुन बोलला.\n“साला सरप व्हय का रानडुक्कर लय उसळत हाय.”\n“नाही सरपच व्हय रानडुक्कर कायले कुपाकाटीत धसाले जाते. आतावरी उठून पराल असत. सरप असा उसळताना नाही पायला गा कधी”\nआता सरपंच आणखीनच घाबरला. तो घाबरुनच बोलला.\n“मंग कोणच जनावर म्हणाच बे हे\n“का मालूम अस डगर जनावर नाही पायल गा आजवरी.”\nतिकड मारत्यान जोशात कडब्याची पेंडी दूर सारली आन त्याले कुपात फट दिसली तसे त्यान डोये बंद केले आन तो फटीत धसला. काटे रुतले पण मारत्यान पर्वा केली नाही आन तो जोर लावून त्या फटीतून शिद्दा रामाच्या वावरात आला आन त्यान अशी धूम ठोकली का त्यालेच समजत नव्हत को तो कोठ परुन रायला ते. त्यादिवशी त्यान कानाले खडा लावला पुन्हा आता अख्या जिंदगीत कोणच्याच वावरात धसनार नाही. कुपातली हालचाल बंद झाली तसा सरपंच बोलला.\n“उदयापासून बसन बंद साले कणचे कणचे जनावर गावात हिंडत रायते काही समजत यार.” ज्याच त्याच गुपित त्याच्याजवळच रायल आन आजवरी गावात कोणालेच पता लागला नाही का कुपात कोणत जनावर धसल होत ते.\nसहज सुचनाऱ्या गोष्टी टाइप करनारा.\tसर्व लेख पहा मित्रहो\nजानेवारी 27, 2019 मराठी कथा, मराठी लेख, मराठी विनोद, मराठी विनोदी कथा, वऱ्हाडी कथा\nमागील Previous post: माझा मोबाइल डायेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dip.goa.gov.in/newsdisp.php?id=599", "date_download": "2019-02-23T20:57:25Z", "digest": "sha1:MMACHTFMSFQCEMDE2AM7P5IKIQIZZQL5", "length": 6715, "nlines": 65, "source_domain": "dip.goa.gov.in", "title": "Department of Information and Publicity | Goa Government", "raw_content": "\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा २३ सप्टेंबर रोजी राज्यपालांच्याहस्ते शुभारंभ\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ दि. २३ सप्टेंबर २०१८ रोजी दोनापावल येथील डॉ.एस.झेड.कासीम प्रेक्षागृहात सकाळी ११.३० वाजता राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.\nया प्रसंगी केंद्रीय आयुष मंत्री श्री. श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रामकृष्ण ढवळीकर, नगर नियोजन मंत्री श्री. विजय सरदेसाई, महसूल मंत्री श्री. रोहन खंवटे, कला व संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, आरोग्य मंत्री श्री. विश्वजित राणे, लोकसभा खासदार श्री. नरेंद्र सावईकर, श्री. विनय तेंडूलकर आणि इतर मान्यवर उपस्थित असतील.\nराष्ट्रीय आरोग्य मिशन/गोवा राज्य आरोग्य संस्थेच्या अंतर्गत राज्य आरोग्य एजन्सी स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील २१३७१ आणि शहरी भागातील १५१६८ मिळून एकूण ३६५३९ कुटुंबे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी पात्र ठरली आहेत. पंचायत आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या आरोग्य कक्षांमध्ये पात्र ठरलेल्या लोकांची यादी उपलब्ध आहे.\nप्रारंभी चार इस्पितळांमधून या योजनेची सुरूवात करण्यात येणार आहे, ज्यांमध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय, दोन्ही जिल्हा इस्पितळे आणि उपजिल्हा इस्पितळ फोंडा यांचा यापूर्वीच समावेश करण्यात आला असून शुभारंभासाठी ती सज्ज आहेत. त्याचबरोबर इतर सार्वजनिक इस्पितळे तसेच खाजगी इस्पितळे यांची नोंदणी करून त्यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.\nदीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेतील सर्व ४४७ उपचारांचा समावेश प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व खाजगी इस्पितळांमध्ये त्याच दरामध्ये निर्धारित करण्यात येईल. त्याचप्रमाणे, १५०९ ची अंतिम यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य याजने अंतर्गत सर्व पॅकेज सार्वजनिक इस्पितळांमध्ये उपलब्ध करण्यात येईल. आरोग्य मित्रांना प्रशिक्षण देउन सर्व चार इस्पितळांमधील पॅनलमध्ये त्यांचा समावेश करण्यात येईल.\nआरोग्य मित्रांशी संपर्क साधून लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट इस्पितळांमधून सेवांचा लाभ घेता येईल तसेच या सर्व इस्पितळांच्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना/प्रधानमंत्री जन आरोग्य योजने च्या कुटीरांमध्ये ती उपलब्ध असेल. नोंदणी आणि इ-कार्ड किंवा गोल्डन रेकॉर्ड तयार करण्यासाठीही लाभार्थ्यांनी आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/crime", "date_download": "2019-02-23T20:59:59Z", "digest": "sha1:BMW6D2AX3LLCHRXWPHAEGLNCNDZJMDC3", "length": 6859, "nlines": 147, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "crime|Marathi News | Online Marathi News | Marathi News Live | Maharashtra News | Marathi News | Marathi News | Ann news marathi", "raw_content": "\nभांडुपमध्ये सिसिटीव्ही कॅमेराची मागणी\nभांडुपमध्ये काही वर्षांमध्ये विविध…\nप्रियकराचा लग्नास नकार, विवाहित प्रेयसीने हत्या करुन छाटले गुप्तांग\nठाणे - लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची…\nआरपीआयचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजेवर बलात्काराचा गुन्हा दाखल\nमुंबई - कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा भाऊ…\nचेन स्नॅचिंग प्रकरणात एकाला अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त\nअमरावती - चेन स्नॅचिंगच्या घटनेतील संशयीत…\nअल्पवयीन प्रेयसीची हत्या करून प्रियकराचीही आत्महत्या\nबीड - केज तालुक्यातील ढाकेफळ येथे दहावीची…\nजमिनीचा वाटा मिळावा म्हणून पोटच्या पोराने घेतला बापाचा जीव\nऔरंगाबाद - शेती वाटून देत नसल्याच्या कारणावरून…\nतरुणाची हत्या करून तरुणीवर बलात्कार\nनिर्जन जागी फिरायला गेलेल्या प्रेमी युगुलावर…\nप्रियकरासोबत फिरणाऱ्या मुलीवर ८ युवकांचा सामूहिक बलात्कार, ७ जणांना अटक\nरांची - प्रियकरासोबत फिरायला बाहेर पडलेल्या…\nनशेत मैत्रीही विसरली, फक्त १० रुपयासाठी मित्राचा खून\nमुंबई - जेवणासाठी १० रुपये मागितल्यानंतर…\nसंपत्तीत वाटेकरी नको म्हणून भावाची हत्या\nवडिलांच्या संपत्तीत वाटेकरी नको म्हणून…\nएसटीची वाट पाहणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीला पळवून सामूहिक बलात्कार\nभंडारा - बसस्थानकात एसटी बसची वाट पाहत…\nसरकारी नोकरी मिळवण्यासाठी वडिलांवर प्राणघातक हल्ला, मुलगा फरार\nफतेहपूर - वडिलांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी…\nअल्पवयीन मुलीवर ४ जणांचा अत्याचार, मुलगी गर्भवती\nरायगड - मैत्रीचा गैरफायदा घेत एका १७ वर्षीय…\nहौस भागवण्यासाठी अल्पवयीन मुलाची घरफोडी; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त\nनागपूर - एका विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन…\n९० कोटी रुपयांच्या जुन्या नोटांसह दहा जण अटकेत\nकानपूर - नोटबंदी झाल्याच्या घटनेला एका…\nरेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले \nऑनलाईन डेटिंग पासून सावध\nव्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T21:01:38Z", "digest": "sha1:X6OSSY347PYCXO7KIATI4WDN5YNX7VRQ", "length": 10921, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोहायला गेलेल्या तरुणाचा बुुुडून मृृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोहायला गेलेल्या तरुणाचा बुुुडून मृृत्यू\nवाघोली-उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तरुणाने नदीत उडी मारल्यानंतर तो परत वर आलाच नाही. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.\nगणेश पांडुरंग गजरे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील भीमा नदीवर गणेश गजरे हा शनिवारी सायंकाळी पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहताही येत होते; परंतु पाण्यात त्याने डोक्‍यावर सूर मारला मात्र तो बराचवेळ झाला तरी वर आला नाही. तेथे असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिकांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली असता विवाहित गणेशचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गणेश हा मनमिळाऊ असल्यामुळे पिंपरी सांडस या गावात शोककळा पसरली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयुती, आघाडी तर झाली; पण जागा वाटप ठरणार कळीचा मुद्दा\nतब्बल १५ तासांच्या प्रयत्नांनंतर बोअरवेलमधील चिमुरड्याला बाहेर काढण्यात यश\nआंबेगावमध्ये 200 फूट बोअरवेलमध्ये चिमुरडा पडला\nशिरूर लोकसभा मतदार संघ भाजपनेच लढवण्याची मागणी \nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nप्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार : गिरीश बापट\n“दृकश्राव्य अध्ययन अधिक काळ टिकते’\nवाघीरे महाविद्यालयाचे कडेट्‌स करणार राजपथावर संचलन\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-Now-the-auto-insurance-is-expensive/", "date_download": "2019-02-23T21:47:17Z", "digest": "sha1:EKT5JTVHN724NGBFI3PZTV2ZLOYM72LC", "length": 4109, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " आता वाहन विमाही महागला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता वाहन विमाही महागला\nआता वाहन विमाही महागला\nगाडी घेण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना गाडीच्या किमतीच्या तुलनेत 10 टक्के जास्तीचा विमा (इन्श्युरन्स प्रीमियम) भरावा लागणार आहे. न्यायालयाने नुकतेच यासंदर्भात दोन निर्णय दिले असून, त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.\nन्यायालयाच्या निर्णयानुसार, थर्ड पार्टी इन्श्युरन्स विमा बंधनकारक करण्यात आला आहे. गाडी चालकांसाठी 15 लाखांचा वैयक्तिक अपघात विमाही बंधनकारक करण्यात आला आहे. या दोन निर्णयांमुळे वाहनधारकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. एखाद्याने दुचाकी गाडी खरेदी केली, तर त्याला पाच वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर खरेदी करणे बंधनकारक आहे. त्याला वार्षिक वैयक्तिक अपघात विमासुद्धा घेणे बंधनकारक आहे. या दोन कारणांमुळे दुचाकीच्या इन्श्युरन्स प्रीमियरसाठी 10 टक्के रक्कम ���रावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहनधारकांमध्ये संताप आहे. पेट्रोलचे भाव शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहेत, तर डिझेल 80च्या घरात गेले आहे. त्यात विमाही महागल्याने अडचणी वाढल्या आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T20:54:24Z", "digest": "sha1:QCGLO2KHDCWH3JKY2CGLDBPMSBQ32TN4", "length": 5467, "nlines": 138, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पकोडा | मराठीमाती", "raw_content": "\n२ वाट्या तांदळाचे पीठ\n१ वाटी डाळीचे पीठ\nथोडे कडाकडीत तेलाचे मोहन.\nसर्व एकत्र करून गार पाण्यात पीठ भिजवा व लगेचच करा.शेवेच्या सोऱ्याबरोबर एक पट्ट्यापट्ट्याची ताटली मिळते. ती सोऱ्यात बसवून नंतर पीठ घाला. कढईत तेल तापत ठेवा व तेल तापले की वरील सोऱ्या एकदा आडवा फिरवा व कडेने लगेच पापडी सोडवून घ्या. ३ ते ४ इंच लांबीच्या पट्ट्या तयार होतील. लालसर रंगावर तळाव्या.\nखायला कुरकुरीत व छान लागतात.\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged डाळ, तांदूळ, पकोडा, पाककला, पाककृती, पापडी on मार्च 3, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/presiding-officers-of-state-legislature.html", "date_download": "2019-02-23T20:59:14Z", "digest": "sha1:NBGJMOOELMYXVD4ENKXLNXECBVJUZILF", "length": 17135, "nlines": 133, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग १\nविधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग १\n०१. विधानसभेच्या अध्यक्षाचे पद लोकसभेच्या अध्यक्षाच्या धर्तीवरच निर्माण करण्यात आले आहे.\n०२. नव्याने निवडून आलेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात लवकरात लवकर अध्यक्षांची निवड केली जाते. या बैठकीचे अध्यक्षस्थान प्रो टेम अध्यक्ष भूषवतात.\n०२. विधानसभा आपल्या सदस्यामधून एकाची निवड सध्या बहुमताने अध्यक्ष म्हणून करतात. या निवडणुकीची तारीख राज्यपाल ठरवतात.\n०३. विधानसभेचा क���र्यकाल संपण्याच्या आत अध्यक्षांचे पद रिक्त झाल्यास विधानसभा दुसऱ्या सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करते. घटनेत अध्यक्ष पदासाठी कोणतीही पात्रता दिलेली नाही शिवाय तो केवळ विधानसभेचा सदस्य असावा.\n०५. विधानसभा अध्यक्षाचा पदावधी विधानसभेच्या कालावधी एवढाच असतो. मात्र विधानसभा विसर्जित झाल्यानंतरही अध्यक्ष आपले पद रिक्त न करता पद धारण करणे चालू ठेवतात व नवीन विधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या तात्काळ आधी ते आपले पद रिक्त करतात.\n०६. जर विधानसभा अध्यक्षांचे सदस्यत्व संपुष्टात आले किंवा त्यांनी आपल्या पदाचा सहीनिशी राजीनामा उपाध्यक्षाकडे सोपवला किंवा त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेने पारित केला तर कलम १७९ अन्वये विधानसभा विसर्जित होण्याआधीच अध्यक्षांचे पद रिक्त होते.\n०७. अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा उद्देश असलेला ठराव किमान १४ दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय मांडता येत नाही. हा ठराव विधानसभेच्या उपस्थित सदस्यसंख्येच्या विशेष बहुमताने पारित करणे गरजेचे असते. अध्यक्षावरील दोषारोप निश्चितच असावे लागतात संदिग्ध असून चालत नाहीत.\n०८. अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विधानसभेत विचाराधीन असताना अध्यक्ष हजार असले तरी विधानसभेचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत. मात्र त्यांना विधानसभेत भाषण करण्याचा व तिच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असतो. तेवढ्याच काळात त्यांना त्या ठरावावर तसेच अन्य कोणत्याही बाबीवर केवळ पहिल्या फेरीतच मतदान करण्याचा हक्क असतो मात्र मतांच्या समसमानतेच्या स्थितीत मतदानाचा हक्क नसतो.\n०९. विधानसभा अध्यक्षाना लोकसभा अध्यक्षाप्रमाणेच व्यापक, नियामनात्मक, प्रशासकीय व न्यायिक अधिकार देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्ष हे प्रमुख प्रवक्ता या नात्याने ते सभागृहाच्या सामुहिक मतास अभिव्यक्त करतात.\n१०. सभागृहाच्या कामकाजासंबंधी निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार अंतिम असेल. अध्यक्षांचा निर्णय बंधनकारक असून सामान्यतः तो प्रश्नास्पद करता येत नाही, त्यास आव्हान देता येत नाही, त्यावर टीकाही करता येत नाही.\nविधानसभा अध्यक्ष भूमिका अधिकार व कार्ये ०१. अध्यक्ष विधानसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. कामकाजाचे नियमन करून सुव्यवस्था व सभ्यता राखणे हि त्यांची प्राथमिक जबाबदारी आह���. या बद्दल त्यांना अंतिम अधिकार प्राप्त आहेत.\n०२. सभागृहात भारताची घटना, कार्यपद्धती नियम व विधीमंडळीय परंपरांचा अंतिम अर्थ लावणे, विधानसभा सदस्यांना प्रश्न आणि पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देणे किंवा नाकारणे , सदस्यांच्या भाषणातील एखादा आक्षेपार्ह भाग वगळणे याचा निर्णय घेणे, याबाबतचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे.\n०३. सभागृहाच्या विचाराधीन असलेल्या विधेयकात सुधारणा मांडण्यासाठी सदस्यास अध्यक्षांची संमती घ्यावी लागते. जर विधेयक सभागृहात प्रलंबित असेल तरी त्याच्या तरतुदींत सुधारणा मांडण्याची संमती द्यायची कि नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांचा असतो.\n०४. अध्यक्षांनी दिलेले निर्देश न पाळणाऱ्या सदस्यांना ठराविक काळासाठी सभागृहातून निष्कासित करण्याचाही अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. तसेच गणसंख्येअभावी सभागृह तहकूब करणे किंवा सभा निलंबित करणे याचाही अधिकार अध्यक्षांनाच असतो. (सभागृहाची सभा भरण्यासाठी त्याच्या एकूण सदस्यसंख्येच्या १/१० सदस्य हजर असणे गरजेचे असते. यास गणसंख्या असे म्हणतात)\n०५. विधानसभेचे अध्यक्ष पहिल्या फेरीत आपले मत देत नाहीत मतांच्या समसमानतेच्या स्थितीत निर्णायक मत देतात.\n०७. अध्यक्ष सभागृहाच्या नेत्यांच्या विनंतीनुसार सभागृहाची 'गुप्त' बैठक घेण्यास संमती देतात. (गुप्त बैठकीवेळी अध्यक्षांच्या संमतीविना सभागृहाच्या चेंबर, लॉबी, गैलरीमध्ये कोणताही बाहेरील व्यक्ती हजर राहू शकत नाही.)\n०८. ५२व्या घटनादुरुस्ती अन्वये, १०व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार पक्षांतराच्या कारणामुळे सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. (त्यांच्या निर्णयास न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व लागू आहे.)\n०९. विधानसभेतील सर्व विधीमंडळीय समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक विधानसभेचे अध्यक्ष करतात. या समित्या त्यांच्या निर्देशनाखाली कार्य करतात. अध्यक्ष स्वतः व्यवसाय सल्लागार समिती, सामान्य उद्देश समिती, नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात.\n०६. अध्यक्ष हे विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कार्य करतात. सचिवालय त्यांच्या अंतिम नियंत्रण व निर्देशनाखाली कार्य करते.\nपहिली १९६० सयाजी सिलम\nदुसरी १९६२ त्र्यंबक भरडे\nतिसरी १९६७ त्र्यंबक भरडे\nचौथी १९७२ एस.के. वानखेडे\nपाचवी १९७८ शिवराज पाटील\nसहावी १९८० शरद दिघे\nसातवी १९८५ शंकरराव जगताप\nआठवी १९९० मधुकरराव चौधरी\nनववी १९९५ दत्ताजी नलावडे\nदहावी १९९९ अरुणलाल गुजराथी\nअकरावी २००४ बाबासाहेब कुपेकर\nबारावी २००९ दिलीप वळसे-पाटील\nतेरावी २०१४ हरिभाऊ बागडे\nविधीमंडळाचे पीठासीन अधिकारी - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/5nashik/", "date_download": "2019-02-23T20:36:59Z", "digest": "sha1:EKM5EKQYWXIT6EHLBCRAUQHX4M7PEYN2", "length": 20886, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "नाशिक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n ��ुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nअल्पवयीन प्रेमी युगलांची श्रीरामपूरजवळ रेल्वेखाली आत्महत्या\n श्रीरामपूर प्रेमी युगलांनी श्रीरामपूरजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. ऐश्वर्या सुधीर जगधने (१७) व नितीन भगवान हापसे...\nग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन, मानसिक छळ केल्याने केले काम बंद\n धुळे शिरपूर तालुक्यातील कळमसरे इथल्या ग्रामसेविकांचा मंडळ अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत आहे, असे म्हणत ग्रामसेवकांनी शक्रवारी काम बंद आंदोलन...\nनाशिक महानगरपालिकेत करवाढीविरोधात गदारोळ: नगरसेवकांनी नग��सचिवांची खुर्ची उलटी केली\n नाशिक नाशिक महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी दिलेल्या लक्षवेधीवर चर्चा न केल्याने आज महापालिका महासभेत गदारोळ झाला. शिवसेना नगरसेवकांसह विरोधी...\nकळवण: श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यास सुरवात\n कळवण कळवण शहरातील येथील गांधी चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्या निमित्ताने पारायण सोहळा प्रारंभ झाला आहे. या सोहळ्याचा...\nकमाल तापमान स्थिरावले: काही दिवसांपासून उष्णतेत वाढ\n मनमाड मनमाड शहरात तीन दिवसांपासून 32 अंश सेल्सियसवर कमाल तापमान स्थिरावले असून उष्णता वाढू लागली आहे. तापमानात काही दिवसापासून वाढ झाली आहे....\nदेवळ्याचे पोलीस निरीक्षक व सहाय्यक, उपनिरीक्षकाला लाचप्रकरणी अटक\nसामना प्रतिनिधी, देवळा जमिनीचा वाद सोडविण्यासाठी लाचेची मागणी करणारे देवळ्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे व 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणारे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र शेलार यांना...\nशिवसेनेतर्फे टंचाईग्रस्त गावांना दिलासा, पाणी टँकरसाठी केले साहित्य उपलब्ध\nसामना प्रतिनिधी, येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावालगत असलेल्या शासकीय विहिरीवर गेल्या अनेक महिन्यांपासून पाइपासह इतर साहित्य खराब झाल्याने टँकर भरण्यास उशीर होत आहे. शासकीय...\nनाशिक महानगरपालिकेचा 1894 कोटी 50 लाखांचा अर्थसंकल्प सादर\nसामना प्रतिनिधी, नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी स्थायी समिती सभेत सभापती हिमगौरी आडके यांना सन 2019-20 या आर्थिक वर्षाचा 1894 कोटी 50 लाख...\nकांदा अनुदानाबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल, लासलगाव पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन\nसामना प्रतिनिधी, लासलगाव कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक असतानाही लासलगावचे मंडल अधिकारी स्वयंघोषणापत्र स्वीकारले जाईल अशी चुकीची माहिती देत दिशाभूल करीत आहेत, असे निवेदन...\nमहाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच मिळावे मनमाड कृषी समितीचे धरणे आंदोलन\nसामना प्रतिनिधी, मनमाड नार-पारच्या पाण्यासाठी शेतकरी लाँग मार्चला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच मिळावे, या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीतर्फे गुरूवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या...\nमुख्��मंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/government-will-collapsed-if-goa-cm-parikar-remove/", "date_download": "2019-02-23T21:28:32Z", "digest": "sha1:FQACFXE43CYYV3OQBTZPP25LRJYOVBME", "length": 20246, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "पर्रीकरांना हटवले तर सरकार पडेल ना! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अ���र्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nपर्रीकरांना हटवले तर सरकार पडेल ना\nसध्या एम्समध्ये उपचारासाठी दाखल झालेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना बदलून नवा मुख्यमंत्री नेमण्याचा प्रयत्न जरी झाला तर आमचे गोव्यातले सरकार पडेल. त्यामुळे आम्ही पर्रीकरांना काही हटवणार नाही, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.\nजावडेकर���ंनी पत्रकारांसमोर ‘मन की बात’ केली. मनोहर पर्रीकरांच्या प्रकृती अस्वास्थ्यायामुळे गोव्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र गोव्यातील ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी’ आणि ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’ या पक्षांचा तसेच बहुतांश गोव्यातील आमदारांचा पर्रीकरांनाच पाठिंबा आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाचा पेच अधिकच चिघळला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांचा डोळा असला तरी पर्रीकरांशिवाय इतर नेत्यांचे समर्थन करायला भाजपचेच आमदार तयार नाहीत, असे जावडेकरांनी पत्रकारांना सांगितले.\nबहुमत नसतानाही गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात महत्त्वाची जबाबदारी बजावलेले केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी गोव्याची जबाबदारी काढून घेत त्यांचे पंख छाटले आहेत. गोव्यातील राजकीय घडामोडी सध्या बी. एल. संतोष हाताळत असून, या एकंदरीत घडामोडींमुळे नितीन गडकरी अस्वस्थ असल्याचे समजते. त्यामुळे भाजपात मोठी सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे.\nपर्रीकर हे दिल्ली येथील ‘एम्स’मध्ये उपचार घेऊन परत येईपर्यंत राज्यकारभार कसा चालवायचा यावरील तोडगा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा शनिवारी रात्री उशिरा राजस्थानमधून दिल्ली येथे परतणार आहेत. त्यामुळे उद्या किंवा परवा गोव्याबाबतचा निर्णय ते जाहीर करतील, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनांदेड जिल्हा बँक घोटाळा; संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास तात्पुरती स्थगिती\nपुढीलमूड पोर्ट्रेट बघून पवार भारावले, चित्रकार भारत सिंह यांच्या कलाविष्काराला दिलखुलास दाद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची मा��िती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ncp-moreshwar-kine-loses-corporatorship/", "date_download": "2019-02-23T21:43:42Z", "digest": "sha1:WYW76EIAVI2TVL4P3PNX2AHOLPBHVHZM", "length": 19008, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "ठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे पद रद्द | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धा��ला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nठाण्यात राष्ट्रवादी नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे पद रद्द\n2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र दिल्याबद्दल व अनधिकृत बांधकामांची माहिती लपवल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक मोरेश्वर किणे यांचे नगरसेवकपद शनिवारी ठाणे महापालिका आयुक्तांनी रद्द केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करत आयुक्तांनी ऐन दिवाळीत मोठा धमाका केला आहे. नगरसेवकाचे प��� रद्द करण्याची ठाणे महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. काही दिवसांपूर्वी ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणावरून भाजप नगरसेवक सुधीर बर्गे यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता राष्ट्रवादी नगरसेवकाचे पद रद्द झाल्याने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अब किसका नंबर अशीच चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.\nप्रभाग क्रमांक 31 ड मधून मोरेश्वर किणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना त्यांनी जातीसंदर्भात खोटी व अपूर्ण माहिती दिली. तसेच मुंब्रा येथील गणेश पॅलेस व ठाकूरपाडा येथील लक्ष्मी सावला या दोन अनधिकृत इमारती बांधल्याची माहिती लपवली. त्याविरोधात बाळासाहेब जांभळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 26 ऑक्टोबर रोजी मुंब्रा सहाय्यक आयुक्तांमार्फत चौकशी पूर्ण केली. यात मोरेश्वर किणे दोषी आढळल्याने आयुक्त जयस्वाल यांनी त्यांचे पद रद्द केले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n 8 नोव्हेंबरला तिकीटबारीवर दंगल\nपुढीलVideo- एक केस असो की पाच, आपल्याला जिंकणारा उमेदवार पाहिजे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या म���त्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/holi-greetings/", "date_download": "2019-02-23T21:23:40Z", "digest": "sha1:VK6WG6D6LYAP7O64F7GKNZRI75OQLPSF", "length": 5590, "nlines": 163, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Holi Festival | Dhulandi | Holi Greetings | Holi Cards | होली शुभेच्छापत्रे | होळी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआसमंतात उधळले गेले रंग\nजीवनात राहू दे रंग\nहोऊ दे स्वप्नांची उधळण\nरंगांनी भरो तुमचे आभाळ\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-43009542", "date_download": "2019-02-23T22:30:20Z", "digest": "sha1:CMGSDZW3NIKITOJ3C4UA6BFTXL6VLQJF", "length": 20158, "nlines": 147, "source_domain": "www.bbc.com", "title": "पॅलेस्टाईन : मोदी शांतता प्रस्थापित करतील का? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपॅलेस्टाईन : मोदी शांतता प्रस्थापित करतील का\nजुबेर अहमद बीबीसी हिंदी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यास��� सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपरराष्ट्र धोरणासंबंधी भारताची भूमिका ही कायम पाठराखिणीची किंवा दुय्यम भूमिका घेत शांतपणे काम करणाऱ्या व्यक्तीसारखी राहिली आहे.\nभारताला 'सुपर पॉवर' किंवा एक प्रतिष्ठित जागतिक महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. हे जरी खरं असलं तरी ती पूर्ण होण्यासाठीचं धोरण ठरवण्यासाठी भारताला नेहमीच अपयश आलं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅलेस्टाईन दौऱ्यानं भारताला एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.\n2014मध्ये सत्तेत आल्यावर पंतप्रधान मोदी जगाच्या कानाकोपऱ्यांचा दौरा करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच मदत झाली आहे.\nपण अनेक लोकं मानतात की परराष्ट्र धोरणाची गती आणि या परदेश दौऱ्यांची गती एकसारखी नाही. बहुतांश विश्लेषक मान्य करतात की भारताचं परराष्ट्र धोरण हे द्विपक्षीय नातं आणि प्रादेशिकतावादावर केंद्रित आहे.\nभारत- एक संभाव्य जागतिक महासत्ता\nभारताला सध्या एक संभाव्य जागतिक महासत्तेच्या रूपात बघितलं जात आहे. मात्र ही क्षमता अजून अपूर्णच आहे. भारताकडून पाच सदस्यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचं सदस्यत्व मिळवण्यासाठी मदत मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत.\nअसल्फा : घरंच नव्हे जगणं झालं रंगीबेरंगी\nपैशाची गोष्ट: अशी गुंतवणूक फायद्याची\n#Her Choice : मी अविवाहित आहे; चारित्र्यहीन नाही...\nअमेरिका आणि ब्रिटन यांच्यासारखे ताकदवान देश भारताला हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करत आहेत. पण हे सदस्यत्व मिळवण्याच्या शर्यतीतून भारत दूर झाला आहे, असं चित्र आहे.\nभारताला जागतिक महासत्ता म्हणून स्वत:ला सादर आणण्याची एक मोठी संधी निर्माण झाली आहे. इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी भारताने अमेरिकेची जागा घ्यावी, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.\nही संधी अमेरिकेने पॅलेस्टाईनशी चर्चा करण्यास नकार दिल्याने निर्माण झाली आहे. जेरुसलेममधील भविष्याच्या बाबतीत अमेरिका इस्राईलच्या बाजूने आहे.\nया संपूर्ण मुद्द्यावर भारताचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. भारत पूर्वीपासून म्हणजे 1967च्या आधीपासून दोन देशांत असलेल्या सीमांच्या आधारावर या समस्येचा तोडगा काढण्याच्या बाजूने होता. कारण जेरुसलेमच्या मुद्यावर भारत इस्राईलची बाजू घेऊ शकत नाही हे भारताला चांगलंच माहिती आहे.\nपॅलेस्टाईनलासुद्धा इस्राईल आणि भारत यांच्या संबंधाची कल्पना आहे. भारत आपल्या सुरक्षा क्षमता वाढवण्यासाठी इस्राईलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे या तथ्यांचा स्वीकार केला आहे. मध्य पूर्व भागातील आपल्या दोन्ही शेजाऱ्यांशी असलेल्या पारदर्शी धोरणामुळे भारताचे दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.\nमोदींच्या रामल्ला दौऱ्याचं महत्त्व\nइस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या भारत दौऱ्यानंतर काही दिवसांतच मोदी संयुक्त अरब अमिरात, ओमान आणि वेस्टबँकमधील रामल्लाच्या तीन अरब देशांच्या दौऱ्यावर जात आहे.\nरामल्ला येथे जाणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. मोदी इस्राईलला जाणारेसुद्धा पहिले पंतप्रधान होते.\nपरराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, पंतप्रधानांचा वेस्टबॅंक दौरा दोन्ही पक्षाच्या जुन्या संबंधांना मजबूत करण्याच्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे.\nनवी दिल्ली ऑटो एक्स्पो 2018 : इलेक्ट्रिक कारचा बोलबाला\nऑपरेशन कॅक्टस- मालदीवमध्ये का गेलं भारतीय सैन्य\n2015 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या अधिकृत दौऱ्याचं ऐतिहासिक स्वागत झालं, पण मोदींच्या या प्रयत्नामुळे पॅलेस्टाईनच्या लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.\nएकमेकांचे कायम शत्रू असलेल्या दोन राष्ट्रांमध्ये संबंध प्रस्थापित करण्याचं श्रेय भारताला जातं. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने हे पाऊल म्हणजे इस्राईल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांबरोबर वेगळेवेगळे संबंध प्रस्थापित करणं आहे असं मानतात.\nइस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये भारत लोकप्रिय\nदोन्ही देशांत आपली विश्वासार्हता जपण्याबरोबरच भारत इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये तितकाच लोकप्रिय आहे.\nयुद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशांत एक प्रामाणिक आणि शांतिप्रिय मध्यस्थाची भूमिका बजाववण्याची भारताला ही उत्तम संधी आहे. विशेषत: अमेरिकेने पॅलेस्टाईनच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावल्याच्या पार्श्वभूमीवर याचं जास्त महत्त्व आहे.\nपण भारत याकडे संधी म्हणून पाहत आहे का मागचा सगळा इतिहास लक्षात घेता याचं उत्तर नकारात्मक आहे.\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पश्चिम आशिया विषयाचे प्राध्यापक ए. के. रामाकृष्णन यांच्या मते, \"ही भारतासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे आणि भारताने तसे प्रयत्न केले पाहिजेत.\"\nभारत या दृष्टीनं प्रयत्न करू शकतो, असं भारताचे माजी परराष्ट्र सचिव शशांक यांनी सांगितलं. त्यांना असं वाटतं की जिथे अमेरिका अयशस्वी ठरला तिथे भारत यशस्वी झाला आहे.\nते सांगतात, \"भारत प्रयत्न करू शकतो पण ते तितकं सोपं नाही. हा मुद्दा जटिल आणि जुना आहे. जर अमेरिका अयशस्वी झाला तर भारत कसा यशस्वी होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण प्रयत्न नक्कीच करायला हवे.\"\nपण परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ सांगतात की भारताने मोठा विचार करून द्विपक्षीय चर्चेच्या बाहेर यायला हवं.\nइस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात भारताने मध्यस्थी करावी अशी इच्छा असणारे रामकृष्णन एक सल्ला देतात. ते म्हणतात, \"परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या निर्मात्यांना शांती धोरण स्थापन करण्याची भूमिका निभावण्यासाठी एक मोठी रणनीती आखावी लागेल.\"\nमग इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांती प्रक्रियेत मध्यस्थी केली तर त्यात भारत यशस्वी होईल का\nशशांक सांगतात की भारतला या भूमिकेत येण्याआधी इतर मोठ्या शक्तिशाली देशांचा सल्ला घ्यावा लागेल.\nते सांगतात, \"जर भारताला कोणाच्याही सल्ल्याविना एकटं जायचं असेल, तर भारताला फार बलवान व्हावं लागेल. भारताने सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचा आणि पश्चिम आशियाच्या अन्य देशांचा सल्ला घेतला तर या भूमिकेला पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं आणि त्यानंतर भारताच्या भूमिकेला गांभीर्यानं घेतलं जाईल.\"\nनि:शंकपणे जेव्हा पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा एकत्र जेवण घेतील तेव्हा ते जुन्या शत्रूंमध्ये मध्यस्थांची भूमिकेचा शोध घेणार नाहीत. पण या शक्यतेची चर्चा होऊ शकते.\nस्वत:ला जागतिक नेतृत्व म्हणून समोर आणण्याची जबाबदारी भारताची स्वतःचीच आहे. इस्राईल- पॅलेस्टाईन विषयात मोठ्या अडचणी असल्या तरी या सारखा दुसरं मोठ व्यासपीठ भारताला मिळणार नाही.\nमणिपूरइतका छोटा इस्राईल 'महासत्ता' कसा झाला\nभारतानंही जेरुसलेमला मान्यता द्यावी - इस्राईलमधल्या मराठी ज्यूंची मागणी\nइस्राईलप्रकरणी नेहरूंनी आईनस्टाईनचं ऐकलं नव्हतं...\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nभारताने पाकिस्तानविरुद्धचा वर्ल्डकप सामना नाही खेळला तर...\nआसाममध्ये गावठी दारूचे 99 बळी: नेमकी दारू विषारी कधी बनते\nकाश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना अटक, 20 हजार जवान तैनात\nट्रंप यांचं विद्यापीठ आणि एअरबस A380 - फसलेल्या प्रकल्पांची गोष्ट\nलैंगिक छळवणुकीच्या आरोपांवरून चर्चने केला कार्डिनलचा बचाव\n'इस्लामिक स्टेटचा पाडाव पण त्यांचा विखारी विचार कायम आहे'\nभारतातील 10 लाख आदिवासी कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर\nमहिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/gas-leak-at-steel-factory-six-death-1712344/", "date_download": "2019-02-23T21:18:01Z", "digest": "sha1:ZTQ4XAXTYIG22QZQA2YHJUJ2FY4N5GUZ", "length": 9290, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gas Leak At Steel Factory six death| | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nस्टील कारखान्यात कार्बन मोनोऑक्साइडची गळती, सहा कामगारांचा मृत्यू\nस्टील कारखान्यात कार्बन मोनोऑक्साइडची गळती, सहा कामगारांचा मृत्यू\nअनंतपूरम जिल्ह्यातील एका खासगी स्टील कारखान्यात गुरुवारी विषारी वायू गळती झाली. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे.\nआंध्र प्रदेशच्या अनंतपूरम जिल्ह्यातील एका खासगी स्टील कारखान्यात गुरुवारी विषारी वायू गळती झाली. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. युनिटमधील मेंटेनन्सचे काम झाल्यानंतर चाचणी सुरु असताना ही दुर्घटना घडली अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी.अशोक कुमार यांनी वृत्तसंस्थेला दिली.\nजी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पाच कामगार जखमी झाले आहेत. कार्बन मोनोऑक्साइड या गॅसचा प्रक्रियेसाठी वापर केला जातो. पण हाच गॅस लीक झाल्याने दुर्घटना घडली असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.\nतडीपात्री येथे हा स्टीलचा कारखान आहेत. गेरदाऊ या ब्राझीलियन कंपनीकडे या स्टील कारखान्याची मालकी आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री एन. राजाप्पा यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sharechat.com/tag/Zr1/audio", "date_download": "2019-02-23T21:57:31Z", "digest": "sha1:HOBYK4FP4C52OGQOXHORCEDK7RHIFYGZ", "length": 52147, "nlines": 1098, "source_domain": "sharechat.com", "title": "Good Evening Messages and Images - सर्वोत्कृष्ट शुभ प्रभात चित्रे", "raw_content": "\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n😑खुप छान गाणं 🎵\nमुझे ShareChat पर फॉलो करें\n🌺✨🌸🔆🌅🔆🌸✨🌺 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *मोक्षप्राप्ती प्रार्थनेची* 🌺🔆🌸🌿🌼🌿🌸🔆🌺 *जीवनात अशीही एक संपन्न अवस्था येते की मनुष्य राग..लोभ..व्देष..अहंकार..तिरस्कार यापलीकडे जातो.सुख दुःख सारे भोगून दोन्ही एकसमान वाटतात.दोन्हीचा तीळमात्र परिणाम होत नाही.* *येतांना मनुष्य एकटा येतो..जातो.तरी चौसष्ट लक्ष योनीत प्रत्येक जन्मी नात्यात गुंततो.या नात्याच्या प्रेमात अडकत सुखदुःखे भोगतो.पण किती जन्म हे चक्र चालणार याचा अंत केव्हा पूरे झाले आता.यातून सुटका हवीच.आताचा विवेक जागृत झालाय.भलेही बालपण खेळण्यात..तरुणपण ऐटीत नासवले पण आता या वृद्धपणी मात्र मला तूझीच आस आहे.* *ही जन्म मरणाची ये-जा..तेच तेच सुख-दुःख..तोच तोच व्यर्थ अहंकार,बडेजाव नकोच,आधीच तूझ्याकडे यायला उशीर झालाय.पण भूकेला चकोर जसा चांदण्याकडे धावतो,तसाच हे पांडुरंगा मी तूझ्या चरणी आलोय.माझे एकच मागणे की तू विशाल हृदयी हो.मला पाव,कृपावंत हो,मला मोक्ष दे.* 🌸🌿🌼☘🌺☘🌼🌿🌸 *_कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर_* *_चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर_* *_बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले_* *_वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर_* *_जन्ममरण नको आता, नको येरझार_* *_नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार_* *_चराचरा पार न्या हो जाहला उशीर_* *_'पांडुरंग' 'पांडुरंग'. मन करा थोर_* ☘🌸🍃⭐🌙⭐🍃🌸☘ *गीत : अशोकजी परांजपे* ✍ *संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी* *स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी* *नाटक : संत गोरा कुंभार* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* 🌻🌼🌿🔆🌺🔆🌿🌼🌻\nतुला कृष्ण कळलाच नाही, मला नेमकी माहीत राधा स्वतःपेक्षा दुसऱ्यावरती, विश्वास हाच रिवाज साधा स्वतःपेक्षा दुसऱ्यावरती, विश्वास हाच रिवाज साधा कृष्ण होता रुक्मिणीचा, राधा अनयाची होती कृष्ण होता रुक्मिणीचा, राधा अनयाची होती राधा-कृष्ण गोष्ट एका, दिव्य निर्णयाची होती राधा-कृष्ण गोष्ट एका, दिव्य निर्णयाची होती तेव्हासुद्धा नियतीची, आधी झाली होती चूक तेव्हासुद्धा नियतीची, आधी झाली होती चूक नियतीनेच जाणली नंतर, जगावेगळी मंगल भूक नियतीनेच जाणली नंतर, जगावेगळी मंगल भूक प्रितीच भक्ती होते तेव्हा, प्रत्येक दोघं राधा कृष्ण प्रितीच भक्ती होते तेव्हा, प्रत्येक दोघं राधा कृष्ण पाप कुठलं,पुण्य कुठलं, पडत नाहीत वेडे प्रश्न पाप कुठलं,पुण्य कुठलं, पडत नाहीत वेडे प्रश्न पूजा म्हणजे समर्पण, अगदी आतून पटलं पाहिजे पूजा म्हणजे समर्पण, अगदी आतून पटलं पाहिजे दोन वाती,एक जळणं, तसं घट्ट भेटलं पाहिजे दोन वाती,एक जळणं, तसं घट्ट भेटलं पाहिजे कोण कृष्ण कोण राधा, कोण पाऊस,कोण तळं कोण कृष्ण कोण राधा, कोण पाऊस,कोण तळं एक फूल त्याची कसं गोरी पाकळी केशर निळं एक फूल त्याची कसं गोरी पाकळी केशर निळं कृष्ण असा चंद्र ज्याची, चांदणंच तर होती राधा कृष्ण असा चंद्र ज्याची, चांदणंच तर होती राधा मध आणि माधुर्याची, कशी बरं असेल स्पर्धा मध आणि माधुर्याची, कशी बरं असेल स्पर्धा राधा आणि कृष्णासारखं, जगात कुठलं नाही काव्य राधा आणि कृष्णासारखं, जगात कुठलं नाही काव्य अणूपेक्षा सूक्ष्म आणि विश्वापेक्षा सुद्धा भव्य अणूपेक्षा सूक्ष्म आणि विश्वापेक्षा सुद्धा भव्य राधा कोण कशी वाचील राधा कोण कशी वाचील कृष्ण कसा कोण सांगेल कृष्ण कसा कोण सांगेल राधा झाली यशोदा तर, योगेश्वर पण रांगेल राधा झाली यशोदा तर, योगेश्वर पण रांगेल द्वापारातले राधा-कृष्ण, कलियुगात असू शकतात द्वापारातले राधा-कृष्ण, कलियुगात असू शकतात अगदी आपल्या शेजारी, गोकूळ करून बसू शकतात अगदी आपल्या शेजारी, गोकूळ करून बसू शकतात नुसतं राधेवरती लिहा, शब्द होतात कृष्ण नुसतं राधेवरती लिहा, शब्द होतात कृष्ण लिप्त असून अलिप्त, म्हणजेच राधा कृष्ण लिप्त असून अलिप्त, म्हणजेच राधा कृष्ण कृष्ण होऊन मैत्रीण पहा, देह होतो कापूर कृष्ण होऊन मैत्रीण पहा, देह होतो कापूर मग पाय नसूनसुद्धा, चाहूल देतील नुपूर मग पाय नसूनसुद्धा, चाहूल देतील नुपूर म्हणून म्हणतो एकदा बघ, डोळे घेऊन राधेचे म्हणून म्हणतो एकदा बघ, डोळे घेऊन राधेचे मद्याच्याही पेल्यामध्ये, थेंब दिसतील सुधेचे मद्याच्याही पेल्यामध्ये, थेंब दिसतील सुधेचे 🌾🌾🌷🌷❣❣❣🌾🌾 *नमस्कार,,* *ह्या सुंदर गाण्यासोबत तुमचा दिवस आनंदात जावो* *आजचे गाणे*.... 🍁🍁🍁🍁 *🎼🎼राधा ही बावरी,हरीची राधा ही बावरी*🎼🎼 *गायक:-स्वप्नील बांदोडकर*\nमुझे ShareChat पर फॉलो करें\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nउन्हें चाहना हमारी कमजोरी है,उनसे कह नही पाना हमारी मजबूरी है,वो क्यूँ नही समझते हमारी खामोशी को,क्या प्यार का इज़हार करना जरूरी है.मुझे ShareChat पर\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nपरीवर्तन निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे,आनंदाने स्विकार करूनच पुढे जाऊ या 👍☺सुप्रभात 😊💐\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n🚩🚩🚩🔆🕉🔆🚩🚩🚩 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *जगत् कल्याणकारी* *शिव आराधनेची* 🌹🔆🌹🙏🌅🙏🌹🔆🌹 *सर्वधर्माची मुलतत्वे शिवामधेच आहेत.ज्ञानापेक्षाही महत्त्व आहे ते कल्पनांना.* *आपण स्वतः विषयी किंवा दुसऱ्याविषयीच्या कल्पनेत रमतो.कल्पना जशा असतील तर चांगले किंवा वाईट घडेल.जगात हिंसा वाढते ती समूहाच्या वाईट कल्पनांनी.हे आहे शिव सत्य तत्त्वज्ञान.म्हणून म्हणतात सदैव शुभ कल्पना करा.* *परमेश्वर सत्य आहे. सत्य हे तर शुभंकर शिव स्वरुप.हे प्रभू कृपा करा,आमच्या श्रद्धेचे प्रतीक तो अयोध्येतला राम,काशीतला महादेव अन् वृंदावनातला कृष्ण यांचे दर्शन मला घडवा.* *या जगात एकच तेजस्वी सूर्य आहे..ते विस्तीर्ण आकाश आहे अन् ही एकच धरत�� आहे,तरीही ते एकटे जगत असूनही एकमेकांशी प्रामाणिक आहेत.एकमेकांवर निस्सिम प्रेम करतात.एकनिष्ठ आहेत.* *\"या विश्वात सर्वांच्या अंतकरणात राधेसारखा शुद्ध भाव जागो..सर्व जण एक होवो.सुखी होवो..हे जग 'सत्यम् शिवम् सुंदरम्'..होवो\" ...हीच तूला प्रार्थना..* *'गानकोकिळा' लता दीदींच्या उतुंग आवाजाने..प्रतिभेने अजरामर केलेलं सत्तरीच्या दशकातील सर्वोत्कृष्ट हिंदी भक्तीगीत..* 🌷🍃🌸🌿🙏🌿🌸🍃🌷 *_ईश्वर सत्य है.._* *_सत्य ही शिव है.._* *_शिव ही सुंदर है_* *_जागो उठकर देखो,_* *_जीवन ज्योत उजागर है_* *_सत्यम शिवम सुंदरम,_* *_सत्यम शिवम सुंदरम_* *_राम अवध में,काशी में शिव,_* *_कान्हा वृन्दावन में,_* *_दया करो प्रभू, देखू इनको,_* *_हर घर के आंगन में,_* *_राधा मोहन शरणम,_* *_सत्यम शिवम सुंदरम_* *_राम अवध में,काशी में शिव,_* *_कान्हा वृन्दावन में,_* *_दया करो प्रभू, देखू इनको,_* *_हर घर के आंगन में,_* *_राधा मोहन शरणम,_* *_सत्यम शिवम सुंदरम_* *_एक सूर्य है, एक गगन है,_* *_एक ही धरती माता,_* *_दया करो प्रभू, एक बने सब,_* *_सबका एक से नाता,_* *_राधा मोहन शरणम,_* *_सत्यम शिवम सुंदरम_* *_एक सूर्य है, एक गगन है,_* *_एक ही धरती माता,_* *_दया करो प्रभू, एक बने सब,_* *_सबका एक से नाता,_* *_राधा मोहन शरणम,_* *_सत्यम शिवम सुंदरम_* 🌸🌿🌸🌼🌺🌼🌸🌿🌸 *गीत : पं.नरेंद्र शर्मा* ✍ *संगीत : लक्ष्मीकांत-प्यारेलाल* *स्वर : लता मंगेशकर* *चित्रपट : सत्यम शिवम सुंदरम (१९७८)* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* 🌻🌸🍃🔆🌺🔆🍃🌸🌻\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nFarmers need agrotech 🌺🌺🌸🌸🌺🌼🌺🌸🌸🌺🌺 *लोकांच🗣बोलणं कधी* *मनावर💕घेऊ नका..* *लोकं पेरु🍐विकत घेताना* *गोड👌आहे का विचारतात,* *आणि😋खाताना* *मीठ🧂लावून🥑खातात..* *🦚🦚 शुभ सकाळ \nहे बंध रेशमाचे.... जिव्हाळ्याच्या ओलाव्याने जपायचे \nहे बंध रेशमाचे.... जिव्हाळ्याच्या ओलाव्याने जपायचे \nहे बंध रेशमाचे.... जिव्हाळ्याच्या ओलाव्याने जपायचे \nहे बंध रेशमाचे.... जिव्हाळ्याच्या ओलाव्याने जपायचे \n🙇जय श्री कृष्णा 🙇 😊शुभ सकाळ 😊👇👌👍🙇\nहे जगजननी मंगलकारिणी... देवकी पंडित\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमाझ्या कडे अत्यावश्यक सेवा आहे Whatsapp (पण मी बिनकामाचा नाही ) 😍😍\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nलता मंगेशकर ९० वर्ष की हो गयी हैं, उन्होने अपने जीवन का अंतिम दर्द भरा गीत रिकार्ड किया, अब इसके बाद वे कभी रिकार्डिंग नही करेंगी गीत उनकी मातृभाषा मराठी में है, गीत का अर्थ है \"अब मेरे विश्रांती, चिरनिद्रा का समय है.......\" उनकी आवाज में आज भी वही दर्द वही कशीश नजर आती है....\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n: निःशंक होई रे मना... : सुरेश वाडकर\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nGood Morning....वर्षाच्या शेवटी सर्वांसाठी एक गाण -🎼🎼🎧🎧 भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, चला विसाऊ या वळणावर👍🏻\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n#allroundercraze# हमेशा खुश😄रहने की आदत है हमे साथ मे औरो को भी हॅसते देखने की ...\nप्रथम तुला वंदितो... कृपाळा....गजानना, गणराया.. सुप्रभात............\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nपुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यत नमस्कार नेहमी तुमच्या सोबत .....निलेश\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n*नमस्कार दोस्तो ,* *आज इस सुपरहिट मधुर गीत के साथ सुप्रभात* *गीत : तुम बिन जाऊ कहा के दुनिया मैं आके...\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n|| जय जय रघुवीर समर्थ || कोमळ वाचा दे रे राम || विमळ करणी दे रे राम || प्रसंग ओळखी दे रे राम || धूर्त कळा मज दे रे राम || हितकारक ते दे रे राम || जनसुखकारक दे रे राम || अंतरपारखी दे रे राम || बहु जन मैत्री दे रे राम || विद्या वैभव दे रे राम || उदासीनता दे रे राम || मागो नेणे दे रे राम || मज न कळे ते दे रे राम || तुझी आवडी दे रे राम || दास म्हणे मज दे रे राम || धृ || संगीत गायन दे रे राम || आलाप गोडी दे रे राम || धात मात्रा दे रे राम || अनेक धाटी दे रे राम || रसाळ मुद्रा दे रे राम || जाड कथा मज दे रे राम || दस्तक टाळी दे रे राम || नृत्य कला मज दे रे राम || प्रबंध सरळी दे रे राम || शब्द मनोहर दे रे राम || सावधपण मज दे रे राम || बहुत पाठांतर दे रे राम || दास म्हणे रे सदगुण धाम || उत्तम गुण मज दे रे राम || पावन भिक्षा दे रे राम || दिनादयाळा दे रे राम || अभेद् भक्ती दे रे राम || आत्मनिवेदन दे रे राम || तद्रूपता मज दे रे राम || अर्थारोहण दे रे राम || सज्जन संगती दे रे राम || अलिप्तपण मज दे रे राम || ब्राह्मानुभव दे रे राम || अनन्य सेवा दे रे राम || मजविन तू मज दे रे राम || दास म्हणे मज दे रे राम || धृ || || जय जय रघुवीर समर्थ ||\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nदिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी हे गाणं वैश्विकरणाच्या युगात आपल्याला आठवतही नसेल. वसुबारसनिमित्त हे गाणं खास आपल्यासाठी पाठवत आहे. तुम्ही ऐका व तुमच्या कुटुंबीयांनाही ऐकवा.\n🔷 *सुप्रभात* ���� ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा उठ पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा अस्त पातलासे चंद्रा, तारका विझाल्या फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या जाग पाखरांना आली, जाग ये सुगंधा पात्र पाणियाचे हाती उभी असे भीमा दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव, नामा भक्तराज चोखामेळा दुरून देई सादा देह-भाव मिळुनी केला काकडा मनाचा निघून धूर गेला अवघ्या आस-वासनांचा ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ गीत\t-\tग. दि. माडगूळकर संगीत\t-\tसुधीर फडके स्वर\t-\tसुधीर फडके चित्रपट\t-\tझाला महार पंढरीनाथ\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nतुच करता आणि करविता\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n👆🏻 नवरात्रीनिमित्त देवीचे अष्टक पाठवत आहे\nमाहुर गडावरी ग माहुर गडावरी\n🌹⚜🌹⚜🌅⚜🌹⚜🌹 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *गदिमा जन्मशताब्दी* *वर्ष गौरवाची* 💐🌿💐☘🌺☘💐🌿💐 *मराठी साहीत्य सारस्वतांमधे महत्त्वाचे नाव म्हणजे.गजानन दिगंबर माडगूळकर.हे नाव अपरिचित वाटेल.कारण त्यांचे गदिमा हेच नाव महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे.* *संतमंडळींचा अपवाद वगळता..शतकातून एखादाच कवी असा होतो ज्याची ओळख शतकानूशतके टिकते हे भाग्यवंत आहेत ते गदिमा.* *या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने साहित्यातील सर्वच क्षेत्र गाजवलीत.कवी..लेखक..गीतकार..चित्रपट पटकथाकार,संवादलेखक शिवाय अभिनयही.* *त्यांनी लिहलेल्या गीतरामायणाने त्यांना महाकवी संबोधले गेले.हे गीतरामायण दैवी आशिर्वादाने घडले.अन्यथा एकीकडे शृंगारीक लावणी अन् दुसरीकडे भावपुर्ण गीतरामायण लिहणे अशक्यप्रायच.* *योगायोग असा की ज्या गीतरामायणाच्या शब्द ..सूरानी देशाला संपन्न केले त्याच्या दोन्ही मानकऱ्यांचे अर्थात गदिमा आणि सुधीर फडके ह्या दोघांचेही हे जन्म शताब्दीवर्ष.* *गीतरामायण लिहण्यासाठी कोणत्या तरी अलौकिक दिव्य शक्तीने मदत केली अशी त्यांची निष्ठा होती.* *त्यांची देवावर तेवढी भक्ती होती.परमेश्वर अस्तित्व या चराचरात कसे आहे याची साक्ष त्यांच्या या एका वेगळ्या गाण्यात दिसून येते. मुख्य म्हणजे ते देवाला बंदिस्त न करता मानवतावादी विशाल दृष्टिकोनातून ते हे परमेश्वर अस्तित्व मांडताहेत.* 🌸🌿🌸🔆🌼🔆🌸🌿🌸 *_देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी_* *_देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई_* *_देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे_* *_देव आभाळ�� सागरी, देव आहे चराचरी_* *_देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी_* *_देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे_* *_देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे_* *_तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही_* *_देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत_* *_देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण_* *_काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही_* ☘🔆🌺🌼☘🌼🌺🔆☘ *गीत : ग.दि.माडगूळकर* ✍ *संगीत व स्वर : सुधीर फडके* 🎼🎶🎼🎶🎼 🎧 *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* 🌻🍃🥀🌸🌻🌸🥀🍃🌻\nअंतरंगी तो प्रभाती.... जयवंत कुलकर्णी\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nआर्या आंबेकरचे रिलीज झालेले स्वामी समर्थ गीत हा उच्च तंत्र ज्ञानाचा अविष्कार तर आहेच पण नादमाधुर्य शब्दब्रम्ह म्हणजे काय ते ऐका. शक्य असेल तर हे गाणं हेडफोन घालून ऐका . . . . नव्हे हेडफोन लावुनच ऐका. आवाजातील गोडवा (२१वर्षाची आहे), शब्दांचे भावपूर्ण आणि शुद्ध स्पष्ट उच्चार ऐकून दाद दिली जातेच. मागे केवळ एक बांसरी आणि फार तर दोन की-बोर्डस् ही वाद्यं अतिशय ताजे करकरीत नाद निर्माण करत आहेत. तीनचारवेळा ऐकून सुद्धा परत ऐकावसं वाटतं . खरंच अप्रतिम अद्भूत गाणं . . . जरूर जरूर ऐकावं\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nसुमधुर शब्दों के साथ शुभरात्री दिनांक:२५-०९-२०१८ चित्रपट / हाफ गर्लफ्रेन्ड संगीतकार / तनिश्क बागची गीतकार / अराफ़त महमूद, तनिश्क बागची गायक / Singer(s): Ash King, साशा तिरुपती चेहरे में तेरे खुद को मैं ढूँढू आँखों के दरमियाँ तू अब है इस तरह ख़्वाबों को भी जगह ना मिले ये मौसम की बारिश ये बारिश का पानी ये पानी की बूँदें तुझे ही तो ढूँढें ये मिलने की ख्वाहिश ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी कभी तुझसे उतरूं तो साँसों से गुजरूँ तो आये दिल को राहत मैं हूँ बेठिकाना पनाह मुझको पाना है तुझमें दे इजाज़त ना कोई दरमियाँ हम दोनों हैं यहाँ फिर क्यूँ है तू बता फासले ये मौसम की बारिश ये बारिश का पानी ये पानी की बूँदें तुझे ही तो ढूँढें ये मिलने की ख्वाहिश ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी हवाओं से तेरा पता पूछता हूँ अब तो आजा तू कहीं से परिंदों की तरह ये दिल है सफ़र में तू मिला दे ज़िन्दगी से बस इतनी इल्तेज़ा तू आके इक दफ़ा जो दिल ने ना कहा जान ले ये मौसम की बारिश ये बारिश का पानी ये पानी की बूँदें तुझे ही तो ढूँढें ये मिलने की ख्वाहिश ये ख्वाहिश पुरानी हो पूरी तुझी से मेरी ये कहानी\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n--🙏🏻 *श्री स्वामी समर्थ* 🙏🏻-- ‼🌷‼🌷‼🌷‼🌷‼🌷‼🌷‼🌷‼🌷‼🌷 *🚩🙏🏻रामकृष्ण हरी🙏🏻🚩* 🌞🌞🌺🌞🌞 🌞 *सुप्रभात🌞* 🍁 *राम– कृष्ण भजन* 🍁 जय रघुनंदन जय सिया राम हे दुख भंजन तुम्हे प्रणाम ....३.०८ 🎤 गायक – मोहम्मद रफी 💫💦💫💦💫💦💫💦💫💦💫💦 🍃🍃🍃🍃🌺🍃🍃🍃🍃 🚩🚩जय हरी विठ्ठल🚩🚩\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nओम् नमो जी आद्या\n*\"अपयशाच्या भितीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका..* *एखाद्या जीवलग माणसाच्या पाठीमागे* *ठामपणे उभे रहा*☘ *. . . जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि* *हरलात तरी त्याच्यासाठीच..*☘ *नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका*☘ *जीवनात कधी उदास होऊ नका...*☘ *\"परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,*☘ *पण चमकतो तोच...* *जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो.\"* *☘ गोड हसरी सकाळ ☘* 🌸🌺🌸शुभ सकाळ🌸🌺🌸 - आजची आपली आवड *झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा••••३:३८* (महेंद्र कपूर) 👇👇👇👇👇👇👇\n*पाण्यात आणि मनात साम्य ते काय* *दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात*. *दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात*. *दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात*. *पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय* *दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात*. *दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात*. *दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात*. *पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय* *पाण्याला बांध घातला तर पाणी \"संथ\" अन् मनाला बांध घातला तर माणुस \"संत\" होतो*. 🍂🍂 *शुभ सकाळ* 🍂🍂 🌸🍃 🙏🏻🍃🌸 आजची आपली आवड *हे मना आज कोणी बघ तुला साद घाली••••३:१७* (मोहम्मद रफी). 👇👇👇👇👇👇👇\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nओंकार प्रधान रुप गणेशाचे\n👉एक निर्णय.... स्वतःचा.... स्वतःसाठी....... 👍👊\n🙇जय श्री कृष्णा 🙇 😊शुभ सकाळ 😊👇👌👍🙇\nमुझे ShareChat पर फॉलो करें\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nप्यार, एहसान, नफरत, दुश्मनी जो चाहो वो करलो मुझसे ,आप की कसम वही दोगुना होकर मीलेगा \nदिवसाची सुरुवात माझ्या या आवडत्या गाण्याने.😍 🌸ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं,🌸 🌸 इन्हें पाने की धुन में हर तमन्ना भूल जाते हैं\nमुझे ShareChat पर फॉलो करें\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमन हा मोगरा अर्पुनि.... सुरेश वा���कर\nप्रभात समयो पातला आता.. सुधीर फडके\nआर्या आंबेकरचे रिलीज झालेले नवीन गीत हा उच्च तंत्र ज्ञानाचा अविष्कार तर आहेच पण नादमाधुर्य शब्दब्रम्ह म्हणजे काय ते ऐका. शक्य असेल तर हे गाणं हेडफोन घालून ऐका . . . . नव्हे हेडफोन लावुनच ऐका. आवाजातील गोडवा (२१वर्षाची आहे), शब्दांचे भावपूर्ण आणि शुद्ध स्पष्ट उच्चार ऐकून दाद दिली जातेच. मागे केवळ एक बांसरी आणि फार तर दोन की-बोर्डस् ही वाद्यं अतिशय ताजे करकरीत नाद निर्माण करत आहेत. तीनचारवेळा ऐकून सुद्धा परत ऐकावसं वाटतं . खरंच अप्रतिम अद्भूत गाणं . . . जरूर जरूर ऐकावं\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n💐क्या खोया क्या पाया💐 स्वर जगजीत सिंह ✒अटल बिहारी वाजपेई जी के लिखे कविताओ को 🌹 🌹🌹 अमिताभ और जगजीत सिंह की आवाज़ ने खूबसूरत बना दिया🌹🌹.\nशेअरचॅट शिवाय मजा नाय\n\"आरती अवधुता\" या श्री पंतानी लिहिलेल्या आरतीस येत्या दि.3 सप्टें 2018 गोकुळ-अष्टमीला 125 वर्षे पुर्ण होतात. जुन्या काळातील प्रसिध्द शात्रीय संगीत गायिका कै.हिराबाई बडोदेकर यांनी नरसिंहवाडी मंदिरा समोर सुमारे 60 ते 70 वर्षापुर्वी झालेल्या आपल्या कार्यक्रमीची सांगता श्री पंताची \"आरती अवधुता\" म्हणुन केली होती असे जुनी लोक सांगतात. सर्वात जुनी आँडिओ रेकाँर्ड क्लीप वरुन लक्षात येते की ही सदरची आरती किती लोकप्रिय होती . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏\n*आज इस सुमधुर गीत के साथ शुभरात्रि* *मुसाफिर हूँ यारो,ना घर है ना ठिकाना*🌹🌹\n🌷 *सुप्रभात* 🌷 🎼 *अपलम चपलम*🎻 ✍🏻गीतकार : राजेन्द्र कृष्ण, 🎤गायक : लता मंगेशकर - उषा मंगेशकर, 🎷संगीतकार : सी. रामचंद्र, 🎥चित्रपट : आज़ाद (१९५५) सौजन्य:डॉ.श्रीकांत\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/best-of-london-london-tourism-london-travel-1712617/", "date_download": "2019-02-23T21:14:13Z", "digest": "sha1:EKP7WHBBUPUTK3CPQVVUEQNPGFYNHLJG", "length": 25925, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Best of London London Tourism London travel | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\n‘जग’ते रहो : संस्कृती, संधी आणि बरंच काही..\n‘जग’ते रहो : संस्कृती, संधी आणि बरंच काही..\nमी ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’मध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम शिकतो आहे. हे शहर फार कॉम्पिटिटिव्ह आहे\nअसित कुलकर्णी लंडन, इंग्लंड\nइथे प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी असते. पालक आणि मुलांमधली स्पेस मित्र-मैत्रिणी किंवा अनोळखी लोकांमध्ये असते तेवढी आहे. ब्रिटिश कुटुंबांसह इथे १५-२० वर्ष स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातही असंच वातावरण असतं.\nमी ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’मध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम शिकतो आहे. हे शहर फार कॉम्पिटिटिव्ह आहे. इथलं राहणीमान खूप महाग असून त्यासाठी मेहनतीची तयारी असावी लागते. तितकंच हे शहर खूप वेलकमिंग आहे. एका गोष्टीविषयी मला आधीच सांगण्यात आलं होतं, त्याची सवय करून घ्यावी लागेल, असं सुचवण्यात आलं होतं आणि आता काही महिन्यांतच इथे येणाऱ्या माझ्या ज्युनिअर्सनाही मी हाच सल्ला देतो आहे.. ती गोष्ट आहे ‘स्पेस आणि मॅनरिझम’ इथे प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी असते. पालक आणि मुलांमधली स्पेस मित्र-मैत्रिणी किंवा अनोळखी लोकांमध्ये असते तेवढी आहे. ब्रिटिश कुटुंबांसह इथे १५-२० वर्ष स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातही असंच वातावरण असतं. १४ ते १५ वर्षांच्या मुलांना ‘यंग अडल्ट्स’ म्हटलं जातं. ही मुलं स्वावलंबनाचे धडे गिरवतात. त्यांना युनिव्हर्सिटीतलं शिक्षण मोफत असलं तरी राहणीमान किंवा अन्य काही शिक्षणाचा खर्च ते स्वत: नोकरी करून भागवतात. या स्वतंत्र राहणीमानात कुटुंबाशी त्यांचा संपर्क खूपच कमी होतो. त्यात वाद, भांडण, राग वगैरे मुद्दे येतच नाहीत. एकमेकांची स्पेस जपली जाते, पण औपचारिकता येते आणि नात्यांचे धागे विलग होऊ लागतात.. आपल्याकडे अगदी याउलट चित्र दिसतं. तरीही एक गोष्ट अशी की, एकदा आपण इथल्या लोकांशी कनेक्ट झाल्यावर अपार आदर आणि आपुलकी मिळते. त्यांच्या छोटय़ा-मोठय़ा कृतींतून ते जाणवतं. काही वेळा ते अगदी अनपेक्षितही ठरतं. त्यांच्या एरवीच्या चौकटीत राहाण्याच्या स्वभावात या गोष्टी बसत नाहीत, पण त्या घडतात, हेही तितकंच खरं.\nइथे वावरताना लोकांशी थेट बोलणं होत नाही. प्रवासात अगदी जुजबीच बोललं जातं. माफक हसतात. जवळपास सगळ्यांनी हेडफोन लावलेले असतात. क्वचित संभाषण झालं तर ते टय़ूबमध्ये. तेही तिथे थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आणि तेवढंच. मात्र काही वेळा या सगळ्याचा अतिरेक होतोय असं वाटतं.. बऱ���याच गोष्टी मी शिकलो इथे राहून. अगदी छोटय़ाशा आणि साध्या वाटणाऱ्या गोष्टींतही मॅनर्स पाळलेच जातात. मग ते मागून येणाऱ्यासाठी दार धरून ठेवणं असेल किंवा ‘थँक्यू’ म्हणणं असू देत. हे मॅनर्स लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांच्या अंगवळणी पडले आहेत. मात्र कुणाकडून अनवधानाने हे मॅनर्स पाळले गेले नाहीत तर हे लोक फार काही बोलत नाहीत, पण एक लुक मात्र नक्कीच देतात. कंट्रीसाइडला हे मॅनरिझम अधिकच कटाक्षाने पाळले जातात.\nमी इंग्रजी माध्यमात शिकलो. शाळेत असताना केंब्रिज युनिव्हर्सिटीचे कोर्सेस केले होते. तरीही काही वेळा भाषेचा प्रश्न उभा ठाकतोच. लंडनकरांना आता सवय झाली आहे इतर देशांतल्या लोकांना समजून घेण्याची. त्यामुळे ते लोकांना समजेल अशा पद्धतीने बोलतात. कधी तरी त्यांना एखादा शब्द न कळल्याने विचारावा लागतोच, पण कंट्रीसाइडमधून आलेल्या आणि कामानिमित्त भेटणाऱ्या लोकांचं संभाषण (बोलणं) फारच जलद असतं. मग काही वेळा ते काय बोलले, हे पुन्हा विचारावं लागतं. लंडनमधल्या वाहतुकीसाठी आयकॉनिक बसेस, टय़ूब, ट्राम, बोटी इत्यादी साधनं आहेत. मात्र त्या अत्यंत महाग आहेत. बसेस अगदी चोवीस तास चालू असतात आणि त्यांची पोहोच सर्वदूर आहे. लोकसंख्या वाढली तरी टय़ूब नेटवर्क त्या पटीत वाढलेलं नाही. ऑफिस टाइमच्या ठरावीक वेळी तर चिक्कार गर्दी होते. ट्रेन लेट होतात. क्वचित बंदही होतात. त्या वेळी लगेच टीएफएल जादा बससेवा सुरू करते, पण हे अडकणं खूप वाईट असतं. माझ्या वाटय़ाला हा अनुभव सुरुवातीच्या काळात आला होता. त्यामुळे घरून वेळेआधीच निघण्याला मी प्राधान्य देतो.\nइथे खूप पद्धतशीररीत्या कामं होतात. युनिव्हर्सिटीत यायच्या आधीच आठवडाभर मुंबईत मला वर्षभराचं टाइमटेबल मिळालं होतं. वर्ष संपत आलं तरी त्यातली एकही तारीख, वेळ बदललेली नाही. लेक्चर सुरू असताना वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांचं मोबाइल पाहाणं, खाणं किंवा कॉफी पिणं किंवा प्राध्यापक कॉफी घेत बोलणं हे बघून सुरुवातीला थोडासा धक्का बसला होता. त्यांना मात्र त्यात वेगळं वाटत नाही. युनिव्हर्सिटीच्या गाईडमध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिलेली असते. ९९ टक्के गोष्टी इंटरनेटवर चालतात. त्यात सबमिशन, परीक्षा, निकालही आलाच. मी दोन सेमिस्टर्सची सबमिशन भारतात आलो असताना केली होती. युनिव्हर्सिटीतील सर्व स्तरांवरच्या व्यक्तींशी ईमेलवरून संपर्क साधता येतो. कामासाठी आवश्यक ती कागदपत्रं त्वरित उपलब्ध करून दिली जातात. प्राध्यापकही खूपच मदत करतात. सुट्टीच्या दिवशी केलेल्या ईमेलला ऑटो रिप्लाय आला तरी तो ईमेल तितकाच महत्त्वाचा असेल तर प्राध्यापकांचाही रिप्लाय येतोच. स्टुडंण्ट व्हिसाचे सगळे फायदे तुम्ही घ्या, असं आम्हाला कळकळीने सांगितलं जातं. माझ्या विविध कामांसाठी डॉ. डेव्हिड चॅम्पमन आणि डॉ. जिल डॅनिअल्स या टय़ूटर्सचं मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं आहे.\n‘क्रिकेटची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सची संस्कृती अनुभवण्यासाठी म्हणून मी ईमेल केला होता. ‘गेली ८ वर्षं मी फोटोग्राफी करत असून लॉर्ड्सवर फोटो काढायची संधी मला मिळावी’, असं त्या ईमेलमध्ये लिहिलं होतं. तिथे प्रवेश मिळणं ही गोष्ट तुलनेने दुर्मीळ आहे. आत्ता सांगतानाही पुन्हा आनंद वाटतोय की, त्यांचा दोन दिवसांत रिप्लाय आला. त्यात लिहिलं होतं, ‘तुला ही संधी देताना आनंद होतो आहे, फक्त युनिव्हर्सिटीतर्फे इन्शुरन्स पॉलिसी आणि तू तिथला विद्यार्थी असल्याचं पत्र सादर कर’. तोपर्यंत माझे टय़ूटर किंवा डिपार्टमेंटला याविषयी माहिती नव्हती. माझ्या ईमेलला लगेचच रिप्लाय करत टय़ूटरनी माझं अभिनंदन केलं आणि एक डॉक्युमेंट सोबत जोडून लिहिलं की, ‘त्यातला मजकूर योग्य आहे की नाही ते कळव, म्हणजे मी ते सही करून पाठवतो’. पुढचे सगळे सोपस्कार होऊ न मी तिथे गेलोही..\nयूकेमधलं आमच्या युनिव्हर्सिटीचं स्पोर्ट्स सेंटर सर्वोत्तम सोयीसुविधांनी युक्त सेंटर मानलं जातं. या इनडोअर सेंटरमध्ये २०१२च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी अमेरिकन टीम राहिली होती. एकही दिवस विनाटुर्नामेंटचा नसतो. जिम उत्तम आहे. सगळ्या खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं. क्रिकेट, फुटबॉल आवडीने आणि आवर्जून पाहिलं जातं. सध्या फुटबॉल फीव्हर प्रचंड आहे. गाडय़ा-घरांवर झेंडे लावले जात आहेत. इथे फुटबॉल वर्ल्डकप बघणं ही गोष्ट औरच. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना खेळांबद्दल सगळी माहिती असते. कपडय़ांच्या दुकानात स्पोर्ट्स वेअरचा हमखास एक तरी विभाग असतोच. खेळाला कायमच प्रोत्साहन दिलं जातं. मी स्वत: बॅडमिंटन खेळतो आणि युनिव्हर्सिटीचं क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. आमच्या युनिव्हर्सिटीत जवळपास शंभरहून अधिक स्पोर्ट्स स्कॉलर्स (त्यांचा खर्च युनिव्हर्सिटी करते) आहेत. त��यांना कुटुंबाचाही पाठिंबा मिळतो. युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांसाठीच्या वेलकम पार्टी आणि फ्रेशर्स पार्टीच्या निमित्ताने नाइट क्लब आणि पबमध्ये जाणं झालं. एकुणात इथे पार्टी कल्चर आहेच. विविध प्रश्नांवर समाजमाध्यमांवर व्यक्त होणं पुष्कळसं आपल्यासारखंच आहे. काही जण प्रत्यक्षात व्हिगन फूड, प्राण्यांविषयी चळवळ, मानवी हक्क, एलजीबीटी आदी चळवळींमध्ये सामील होतात. आपली मतं, विचार आदींची अभिव्यक्ती नृत्य, पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, ग्राफिटी आदी माध्यमांतून व्यक्त करतात.\nलंडनमधल्या ‘इम्पिरिअल वॉर म्युझिअम’मध्ये गेलो होतो, तो अनुभव फार लक्षात राहण्याजोगा होता. इंग्रज जगावर राज्य करत असतानाच्या काळात संग्रहित केलेल्या वस्तूंचा संग्रह इथे केला आहे. शिवाय ‘वर्ल्ड वॉर १ आणि २ गॅलरी’ही तिथे आहेत. त्या ठिकाणी होलोकास्ट सेक्शन पाहिल्याचंही आठवतं आहे. कारण हिटलर माझ्या आकर्षण आणि अभ्यासाचा विषय आहे. हे संग्रहालय बघणं हा माझ्या आठवणींतला एक महत्त्वाचा ठेवा ठरला आहे.\nलंडनमधल्या जवळपास सगळ्या आर्ट गॅलरीज आणि म्युझियममध्ये विनाशुल्क जाता येतं. फोटोग्राफी आणि व्हिडीओ काढायला परवानगी आहे. नाटक, चित्रपट, संगीताची इथे क्रेझ असून जवळपास रोजच कॉन्सर्ट होतात. डान्स कल्चर आहे. इथे भारतीय सणवार साजरे केले जातात. उदाहरणार्थ, अलीकडेच रथयात्रेचं पन्नासावं वर्ष महापौरांच्या उपस्थितीत साजरं करण्यात आलं होतं. स्थानिकांना बरेचसे भारतीय पदार्थ आवडतात. आपली संस्कृती, सणांविषयी त्यांना कुतूहल वाटतं. आपणही आपल्या संस्कृतीचं महत्त्व ओळखायला हवं आणि ती जपायला हवी.\nशब्दांकन : राधिका कुंटे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवा���पासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Vidarbha/anil-deshmuk-comment-on-independence-vidharbha-issue/", "date_download": "2019-02-23T21:45:00Z", "digest": "sha1:EJ73QZJWRHOVKZWRH57BV3WXIK7QH6ZP", "length": 7095, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " वेगळ्या विदर्भासाठी प्रसंगी राजीनामाही देऊ : आशिष देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › वेगळ्या विदर्भासाठी प्रसंगी राजीनामाही देऊ : आशिष देशमुख\nवेगळ्या विदर्भासाठी प्रसंगी राजीनामाही देऊ : आशिष देशमुख\nविदर्भाच्या अनुशेषाबद्दल अनेक समित्यांनी अहवाल सादर केले. पण, शासनाने या अहवालांकडे दुर्लक्ष केले आहे. तेव्हा मी वेगळ्या विदभार्साठी आधीपासूनच संघर्ष करीत आहे. येत्या एका वर्षात सरकारने वेगळा विदर्भ केला नाही तर, मी राजीनामा देण्यास मागेपुढे पाहणार नाही. जनतेने विदर्भासाठी गोंदिया-भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत विदर्भविरोधी सरकारला धडा शिकविण्याची तयारी दाखविण्याची वेळ आल्याचे मत नागपूर जिल्ह्यातील काटोलचे भाजप आमदार आशीष देशमुख यांनी व्यक्त केले. ते मविदर्भ आत्मबळ यात्रेफनिमित्त गोंदियात आले असता, पत्रकार परिषदेत बोलत होते.\nपुढे बोलताना देशमुख म्हणाले, आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड विरोध असून सुद्धा स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव संसदेत आणावा, अशी रास्त मागणी आमची असून मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी लावून धरली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका असून विदर्भातील विदर्भप्रेमी जनतेने या मागणीला भरघोस सर्मथन जाहीर करून भाजपच्या परड्यात मतांच्या रूपाने टाकले आहे. मात्र, राज्य व केंद्रातील सरकार विदर्भाच्या नावावार मते मागून सत्तेत आली, मात्र, आता विदर्भाच्या प्रश्नांना बगल देत जनतेला धोका देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\n2010 मध्ये युवा जागर यात्रा अंतर्गत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी भाजपाने आंदोलनसुद्धा केले होते. विदर्भाच्या जनतेची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वतंत्र विदर्भ राज्याचे सर्मथन करेल, असे या पक्षांचे म्हणणे आहे. सर्व रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पार्टी, आंबेडकरी पक्षांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला सर्मथन दिले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या सर्मथनार्थ जनमत जाणून घेण्याच्या उद्देशाने विदर्भात अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे सार्वजनिक मतदान घेतल्या गेले. सरासरी 95 टक्के जनतेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या सर्मथनार्थ मतदान केले. यावरून असे लक्षात येते की, सर्वांगीण विकासासाठी विदर्भातील जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. तेव्हा सर्वांचे भले करायचे असेल. तर, वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/ungli-chatkana-sahi-hai-ya-nahi/", "date_download": "2019-02-23T22:05:03Z", "digest": "sha1:R5DKOJH4MOC2S3TQJWCIJVUNH6V3KJQ3", "length": 9833, "nlines": 77, "source_domain": "www.marathigold.com", "title": "बोटांचा आवाज काढणाऱ्या लोकांनी समजून घ्या हे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल", "raw_content": "\nबोटांचा आवाज काढणाऱ्या लोकांनी समजून घ्या हे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल\nबोटांचा आवाज काढणाऱ्या लोकांनी समजून घ्या हे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल\nआपल्यापैकी अनेकांना हाताची बोटे मोडून आवाज काढण्याची सवय असेल. काही लोकांना कंटाळा आला किंवा करण्यासारखे काही काम नसेल तर ते बोटे मोडतात. तर काही लोक बोटांच्या हाडाच्या जॉईनट मध्ये होणाऱ्या वेदना पासून आराम मिळतो असे मानतात. काही लोक असे ठराविक वेळा नंतर सारखे असे करतात. तुम्ही असे करण्यामागे कोणताही उद्देश असो पण काय हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे का असे केल्यामुळे नुकसान होते\n1 काय बोटे मोडणे सामान्य आहे\n2 बोटे मोडल्यावर आवाज का येतो\n3 बोटे मोडण्याचा मोठा आवाज कसा येतो\n4 आपल्या हाडांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे\n5 तुमच्यासाठी करू शकत�� अनेक समस्या उत्पन्न\n6 वाईट सवय आहे\nकाय बोटे मोडणे सामान्य आहे\nतुम्ही दिवसभर आपल्या बोटे मोडण्याच्या सवयीकडे लक्ष सुध्दा देत नसाल तुमच्यासाठी ही एक सवय झाली असेल ज्यामुळे तुमचे या सवयीकडे लक्षही जात नसेल. पण ही सवय तुमच्या हाडांसाठी सामान्य आहे का आपण बोटे मोडतो तेव्हा त्याचा आवाज का येतो आणि असे करणे आपल्या आरोग्यावर किती प्रभाव पडतो चला पाहूया.\nबोटे मोडल्यावर आवाज का येतो\nविज्ञानाच्या अनुसार बोटांमध्ये किंवा हाडांच्या जोडा मध्ये एक खास प्रकारचा द्रव पदार्थ असतो ज्याला श्र्लेष द्रव असे म्हणतात. हे द्रव आपल्या हाडांना खरबडीत होण्या पासून आणि घर्षणा पासून वाचवते. तुम्ही असे म्हणू शकता की हे द्रव हाडांच्या जोडामध्ये ग्रीसचे काम करते. या लिक्विड मध्ये असलेला गैस हाडांच्या मध्ये बुडबुडे बनवतो.\nबोटे मोडण्याचा मोठा आवाज कसा येतो\nजेव्हा आपण बोटे ओडतो तेव्हा हे बुडबुडे फुटतात ज्यामुळे बोटे मोडण्याचा आवाज येतो. एकदा बोटे मोडल्यावर हाडांच्या जोडामध्ये असलेले हे बुडबुडे फुटल्यानंतर पुन्हा तयार होण्यास 15 ते 30 मिनिट लागतात. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की एकदा बोटे मोडल्यावर पुन्हा लगेच बोटे मोडली तर आवाज येत नाही.\nआपल्या हाडांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे\nतज्ञांच्या मते हे लिक्विड आपल्या हाडांच्या हालचालीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर हे कमी झाले किंवा संपले तर हाडे एकमेकांना घासल्यामुळे जोडांमध्ये वेदनासुरु होतात.\nतुमच्यासाठी करू शकतो अनेक समस्या उत्पन्न\nतसे पाहिलेतर अनेक शोधांच्या अनुसार बोटे मोडल्यामुळे या लिक्विड मध्ये कमतरता येणे, सांध्यामध्ये वेदना यासर्वाशी काही संबंध नाही पण तज्ञ असे मानतात की बोटे मोडणे तुमच्या हाडांसाठी चांगले नसते. त्याच सोबत जर तुम्ही सारखे सारखे सांध्यांना असे ओढले किंवा त्यावर ताण दिला तर हाडामध्ये गैप येऊ शकतो.\nबोटे मोडल्यामुळे सांध्यांना हानी पोहचते त्यामुळे ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा.\nकोणत्याही आजारात COMBIFLAM खाता का होऊ शकते जीवघेणे, फक्त या कारणासाठी खावे\nउन्हाळ्याच्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा सर्वात सोप्पा उपाय, वाढलेल्या वजनाला फक्त 10 दिवसात गुडघे टेकण्यास लावेल\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायल��� लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2019-02-23T20:40:38Z", "digest": "sha1:5PNS3E7CBDWMBI356HUY5JN5NW7CIVPU", "length": 6925, "nlines": 150, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मुगाची डाळ | मराठीमाती", "raw_content": "\n१ वाटी चणा डाळ\nअर्धी वाटी मुगाची डाळ\nपाव वाटी उडदाची डाळ\nअर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर\nआदल्या रात्री डाळी व मटकी भिजत घालावी. सकाळी स्वच्छ धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. पाणी निथळल्यानंतर भरडसर वाटावी व एकत्र मिसळावी. आले व हिरवी मिरची एकत्र वाटावी. लहान कढल्यात किंवा पातेलीत तेल तापले की त्यात लाल मिरच्या व कढीलिंबाची पाने चुरचुरीत होईपर्यंत परतावी.\nत्यात हिंग व हळद घालून खाली उतरवावे. फोडणी गार झाली की मिरच्या व कढीलिंबाची पाने हाताने कुस्करावी व वाटलेल्या डाळीवर ही फोडणी घालावी. आले, मिरच्यांची गोळी, मीठ, अर्धा चमचा हळद व कोथिंबीर घालून मिश्रण हाताने कालवावे. त्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन वडा थापावा.\nतेलात हे वडे मध्यम आंचेवर बदामी रंगावर तळावे. वरील प्रमाणात २५ ते ३० वडे होऊ शकतील. चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावेत.\nThis entry was posted in मधल्या वेळचे पदार्थ and tagged उडदाची डाळ, चणा डाळ, नागपुरी, नागपुरी डाळीचे वडे, पाककला, मटकी, मुगाची डाळ, वडे on डिसेंबर 5, 2012 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/young-girl-died-after-eating-sandwich/", "date_download": "2019-02-23T21:24:17Z", "digest": "sha1:4JWNFENZJI2XANVZMNTSTLB2GJMQKJ24", "length": 18394, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "सँडविच खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मि���वायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nसँडविच खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू\nइंग्लंडमधील एका तरुणीचा सँडविच खाल्याने मृत्यू झाला आहे. नताशा एडनान असे तिचे नाव आहे. ती विमानाने लंडनहून फ्रान्सला फिरण्यासाठी जात होती. पण त्याआधी तिने विमानतळावरील Pret a Manger या दुकानातून एक सँडविच विकत घेतले होते. सँडविचमधील पदार्थाची एलर्जी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.\nनताशा नाईस येथे सुट्टी घालवण्यासाठी जात होती. प्रवासादरम्यान खाण्यासाठी तिने ते सँडविच घेतले होते. विमानात बसल्यावर तिने ते सँडविच खाल्ले. पण ते खाल्ल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. तिच्या अंगावर लाल रंगाचे चट्टे उमटले. यामुळे केबिन क्रू ने तिच्यावर प्राथमिक उपचार केले. पण त्याचदरम्यान तिला हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर नाईस येथे विमान उतरताच तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सँडविचची एलर्जी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. नताशाच्या अकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. तर नताशाच्या मृत्यूवर Pret a Manger कंपनीने शोक व्यक्त केला आहे. तसेच आपण ग्राहकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. असे सांगत आपली बाजू स्पष्ट केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाजपला झटका, वरिष्ठ महिला नेत्याने ठोकला पक्षाला रामराम\nपुढील‘होय, आम्ही पराभवाचा धसका घेतलाय’, पाकिस्तानची कबुली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/hair-removel-cream-side-effects/", "date_download": "2019-02-23T22:12:08Z", "digest": "sha1:5CY43RECU5U3ZOBLC6NINKE6AMGA2PDP", "length": 10065, "nlines": 64, "source_domain": "www.marathigold.com", "title": "तरुणाने लावली आपल्या गुप्तांगावर हेयर रिमूवल क्रीम, त्यानंतर जे झाले ते काही असे होते..", "raw_content": "\nतरुणाने लावली आपल्या गुप्तांगावर हेयर रिमूवल क्रीम, त्यानंतर जे झाले ते काही असे होते..\nतरुणाने लावली आपल्या गुप्तांगावर हेयर रिमूवल क्रीम, त्यानंतर जे झाले ते काही असे होते..\nशरीरावर उगवणाऱ्या केसांच्या पासून अनेक लोकांना सुटका पाहिजे असते, ही गोष्ट वेगळी आहे की प्रत्येकाला आपल्या डोक्यावर मात्र घनदाट आणि सुंदर केस पाहिजे असतात. तर शरीराच्या इतर भागाचा आपण विचार केला तर तेथे मात्र लोकांना केस नको असतात. शरीराच्या बाकी भागातील केस काढण्यासाठी बाजारात खासकरून मुलींच्यासाठी अश्या वस्तू मिळत असतात ज्यांच्या वापरामुळ��� केस सहज निघून जातात.\nव्यक्तीच्या गुप्तांगावर देखील केस येतात ज्यांना काढण्यासाठी देखील अनेक तकनीक आहेत पण या व्यक्तीने जी पद्धत वापरली ती फार मजेदार आहे.\nतुम्ही टीव्हीवर कटरीना कैफची ती ऐड पाहिली असेल ज्यामध्ये ती Veet हेयर रिमूवल क्रीमची जाहिरात करत आहे काय म्हणता ती जाहिरात नाही पाहिली. पण तुम्हाला इतके तर माहीत असेल की मार्केट मध्ये महिलांच्या हात आणि पायावरील केस काढण्यासाठी एक विशिष्ट क्रीम मिळते. जरा विचार करा जर एखादा पुरुष महिलांच्यासाठी बनवलेली ही क्रीम वापरायला लागला तर काय म्हणता ती जाहिरात नाही पाहिली. पण तुम्हाला इतके तर माहीत असेल की मार्केट मध्ये महिलांच्या हात आणि पायावरील केस काढण्यासाठी एक विशिष्ट क्रीम मिळते. जरा विचार करा जर एखादा पुरुष महिलांच्यासाठी बनवलेली ही क्रीम वापरायला लागला तर चला आपण असे मान्य करू की त्याने आपल्या हात-पायावर ही क्रीम वापरली असेल पण जेव्हा क्रीम गुप्तांगावरील केस काढण्यासाठी लावल्याने जे झाले ते हैरान करणारे होते.\nखरेतर एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला डेट वर घेऊन जाण्या अगोदर आपल्या गुप्तांगावरचे नको असलेले केस काढण्याचा विचार केला त्यासाठी त्याने जो मार्ग निवडला तो अत्यंत चुकीचा होता. त्याने लिहिले आहे, “मी रात्री जेव्हा सर्व कामे संपवून मोकळा झालो तेव्हा मी आपल्या हातात थोडेसे Veet क्रीम घेतले आणि ते आपल्या गुप्तांगा खालील अंडकोष वर लावले. त्यानंतर मी बाथरूम कडे गेलो पण तिकडे जात असताना पहिले तर चांगले वाटले आणि लगेच भयानक जळजळ होण्यास सुरुवात झाली. ही जळजळ अशी होती की जसे काही कोणी माझ्या खाली आग लावली आहे. जळजळ कमी करण्यासाठी मी लगेच फ्रीज कडे गेलो आणि तेथून बर्फ काढले, जेव्हा बर्फ लावले तेव्हा तर आराम पडला पण थोड्याच वेळात पुन्हा जळजळ सुरु झाली. मी लगेच पाण्याने क्रीम धुवून टाकली पण आराम नाही मिळाला. वेळ निघून जात होती आणि जळजळ वाढत होती पण मी काही करू शकत नव्हतो. बर्फ वितळून गेले होते आणि आता फ्रीज मध्ये थोडे गोठलेले वटाण्याचे दाणे ठेवलेले होते ज्यांना मी आपल्या खाली ठेवले आणि बसून गेलो.”\nतुम्ही विचार करत असाल यानंतर सर्व ठीक झाले असेल पण असे नाही झाले आणि जळजळ वाढली. पुढे त्यामुलाने लिहिले, ”आता जेव्हा आराम मिळत नव्हता तेव्हा माझ्याकडे एकच उपाय होता की मी आपल्��ा लिंगाचा कोठेतरी वापर करू ज्यामुळे त्याची जळजळ थांबेल. यानंतर मी आपल्या लिंगावर बेर्री आईसक्रिम लावली आणि त्यानंतर काही भाज्यांची मदत घेतली. त्यानंतर मला थोडा आराम मिळाला.”\nVeet बद्दलचे हे कोन्फेशन अमेझॉन वर Veet च्या रिव्यू मध्ये लिहिलेले आहे.\nफक्त 3 रुपयाच्या खर्चात तुमचे घर मच्छर मुक्त बनवा, या वस्तूचा वापर केल्यावर पुन्हा येणार नाही मच्छर\nपित्ताच्या समस्येवर सतत अ‍ॅन्टासिड घेण्याची सवय करते आरोग्यावर ‘हा’ गंभीर परिणाम\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T21:49:40Z", "digest": "sha1:UOF2XZXBLLZR7NND5TPPQCDUNQ6OKACQ", "length": 5543, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.net", "title": "रसभाजी | मराठीमाती", "raw_content": "\nबटाटे स्वच्छ धुऊन त्याच्या पातळ फोडी करा. कढईत तूप गरम करा. जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात बटाटे फोडी घाला. थोडे परता. चांगले परतल्यावर त्यात अंदाजाने पाणी घाला. भांड्यावर झाकण ठेवा. शिजवा. थोड्या वेळाने झाकण काढून फोडी शिजल्या असतील तर त्यात तिखट, मीठ, चवीपुरता गुळ, दाणेकूट टाका. रस किती हवा ते पाहून पाणी टाका. मंद आचेवर पुन्हा एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर उतरवून ठेवा. रसभाजी तयार.\nThis entry was posted in उपवासाचे पदार्थ and tagged पाककला, बटाटा, बटाटा रसभाजी, रसभाजी on फेब्रुवारी 25, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/women-Injured-In-man-Attack/", "date_download": "2019-02-23T21:45:46Z", "digest": "sha1:WJXM4DXLODRM3BVY56FMPKFD4SICMG2S", "length": 4297, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " धक्कादायक ! सासऱ्याने कोयत्याने तोडले सूनेचे हात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › धक्कादायक सासऱ्याने कोयत्याने तोडले सूनेचे हात\n सासऱ्याने कोयत्याने तोडले सूनेचे हात\nपन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ, सावर्डे येथे सासऱ्याने आपल्या सुनेचे हात कोयत्याने तोडल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (बुधवार १४ फेब्रुवारी) सकाळी सहाच्या दरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडलाचे समजते. घरात पाणी तापवण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावर्डे येथील पांडुरंग दशरथ सातपुते (वय ७०) याने सून शुभांगी रमेश सातपुते (वय ३२) हिच्या हातावर कोयत्याने वार केले. कौटुंबिक वादातून पांडुरंग याने घरातच सूनेवर हल्ला केला. यावेळी शुभांगी यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या मयुरेश व कनिष्का या तिच्या मुलांनाही दुखापत झाली आहे. शुभांगीला सीपाआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुनेवर हल्ला करणाऱ्या पांडुरंग सातपूते याला कळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शुभांगी यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/anuja-khatavkar-about-her-husband/", "date_download": "2019-02-23T20:40:45Z", "digest": "sha1:ZAMHABWQCHZXKFUBVINKSYVN6JXPQ6IK", "length": 18355, "nlines": 271, "source_domain": "www.saamana.com", "title": "सहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग ��न करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्�� लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nसहजीवनी या : अनुजा खटावकर सदा हसतमुख\nआमचा जोडीदार : अरुण खटावकर\nलग्नाचा वाढदिवस : 16 डिसेंबर 1987\nत्यांचे दोन शब्दांत कौतुक : हसतमुख, हजरजबाबी\nत्यांचा आवडता पदार्थ : मिसळ\nस्वभावाचे वैशिष्ट्य : खट्याळ, लिहिण्याची आवड\nएखादा त्यांच्याच हातचा पदार्थ : चहा\nवैतागतात तेव्हा : काही वेळ बोलत नाहीत\nत्यांच्यातील कला : पत्रलेखन आणि कविता वरणे\nत्यांच्यासाठी गाण्याची ओळ : जीवनात ही घडी अशीच राहू दे\nभूतकाळात जगायचे तर : मुलाचा जन्म झाल्यावर त्यांचा आनंद.\nतुम्हाला जोडणारा भावबंध : आमचा मुलगा अक्षय\nआयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट : आम्ही गेली 31 वर्षे एकमेकांच्या विचाराने सुखी संसार करीत आहोत. नेहमी तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. तुमच्यासारखा हसतमुख, कॉमेडी जोडीदार मिळाला हे माझे भाग्य. आमची जोडी अशीच राहू दे.\nआपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ वरणारं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.\nआमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] वरही पाठवता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमाझ्या हृदयातच क्रिकेट : सचिन तेंडुलकर\nपुढीलहाँगकाँग ओपन बॅडमिंटन, प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसहजीवनी या… : जीवनात ही घडी अशीच राहू दे\nसहजीवनी या… एकमेकांची सोबत\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव��याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://portal.iecit.in/archives/617", "date_download": "2019-02-23T20:52:10Z", "digest": "sha1:3SAXZSB7JOWWPWQJUAP6WSM73WZLJYHI", "length": 20540, "nlines": 181, "source_domain": "portal.iecit.in", "title": "सेंद्रीय अन्नाच्या बाजारपेठा | Continuing Education", "raw_content": "\nसेंद्रीय शेती सद्या सुमारे ११० देशामध्ये केली जात असून शेत जमिनीतील तीचा हिस्सा वाढतो आहे.\nसेंद्रीय अन्नाच्या बाजारपेठा – युनायटेड स्टेटस, द. युरोपियन युनियन (जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, युनायटेड किंगडम) आणि जपान या सेंद्रीय अन्नाच्या उत्पादनासाठी मुख्य बाजारपेठा आहेत.सेंद्रीय उत्पादनाची निर्मिती करणारे आशियातील प्रमुख देश आहेत, चीन, युक्रेन, भारत, इंडोनेशिया आणि इस्त्राईल.\nसेंद्रीय बाजारपेठ स्थिर गतीने वाढत असताना त्यासंबधी सेंद्रीय प्रमाणीकरण (सर्टीफिकेशन) आणि नियमावली अधिकाधिक कठोर आणि अनिवार्य होत आहे. सेंद्रीय प्रमाणीकरण हि सेंद्रीय अन्नाच्या आणि इतर सेंद्रीय कृषि उत्पादनाच्या उत्पादकासाठी एक प्रमाणीकरण प्रक्रिया आहे. सर्वसाधारणप्रमाणे, सेंद्रीय अन्नाच्या उत्पादनाशी थेट संबध असलेल्या कोणत्याही व्यवसायाला, उदाहरनार्थ, बियाण्याचे पुरवठादार, शेतकरी, अन्न प्रक्रियादार, रिटेलर्स आणि रेस्टोरन्टन्सला प्रमाणपत्र मिळू शकते. प्रत्येक देशानुसार त्यासाठी असलेल्या आवश्यतेनुसार मध्ये बदल होतो आणि सर्वसाधारणतः त्यामध्ये पिकविणे, साठविणे, प्रक्रिया करणे, पॅकेजिंग करणे आणि वाहतुक करणे इत्यादी बाबतच्या उत्पादन मानकांचा समावेश असतो.त्याचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.\nकृत्रिम रासायनिक निविष्ठा (उदा ऱासायनिक खते, किटकनाशक, प्रती जैविके, अन्नपुरके वगैरे) आणि जनुकीय दृष्टया बदल केलेले सजिव\nजी जमीन रसायनापासून अनेक वर्षे (बहुधा तीन) मुक्त आहेत अशा जमिनीचा वापर\nउत्पादनाच्या आणि विक्रीच्या तपशिलवार नोंदी ठेवणे. (लेखा परिक्षा नोंदी)\nसेंद्रीय उत्पादने अप्रमाणीत उत्पादनापासून काटेकोरपणे वेगळी ठेवणे.\nठराविक कालावधीने उत्पादनाच्या जागेवरच तपासणी करवून घेणे.\nजगभरात सेंद्रीय अन्नालाअसलेल्या वाढत्या मागणीमुळे प्रमाणपत्री करणाची आवश्यकता भासत असून सेंद्रीय व्यापारातील गुणवत्ता आश्र्वासित करण्यासाठी आणि फसवणूक आळणे व त्यामागील हेतु आहे. ग्राहकांसाठी प्रमाणीत सेंद्रीय हा शिक्का उत्पादनाच्या दर्जाची खात्री देतो. प्रमाणपत्रीकरण हे वस्तुतः एक विपणन साधन असून त्याचा उद्देश सेंद्रीय उत्पादनाची विक्री ग्राहकांना करणे सुलभ आणि नियमीत व्हावे असा आहे.\nएखादे शेत प्रमाणीत करुन घेण्यासाठी शेतक-यांला शेतीच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक कामे करावी लागतात.\nसेंद्रीय मानकांचा अभ्यास करावा लागतो. ज्यामध्ये शेत मालाचे साठवण, वाहतुक आणि विक्री अशा शेतीच्या प्रत्येक बाबतीत आवश्यकतांच्या तपशिलाने समावेश असतो.\nअनुपालन- शेतावरील सुविधा आणि उत्पादनाच्या पध्दतीनी मानकांचे अनुपालन करणे आवश्यक असते. ज्यामध्ये सुविधामध्ये बदल करणे, स्त्रोतामध्ये आणि पुरवठादारामध्ये बदल करणे वगैरे आवश्यक ठरु शकतो.\nलेख प्रविष्ठ करणे – व्यापक कागदोपत्री व्यवहार करावा लागतो. शेताच्या इतिहासाचा तपशिल, सद्याचा तपशिल आणि बहुदा मातीच्या व पाण्याच्या चाचण्याचे निष्कर्ष नोंदवावे लागतात.\nनियोजन- एक लेखी वार्षिक उत्पादन योजना सादर करावी लागते. त्यामध्ये बियाण्यापासून विक्रीपर्यत सर्व तपशिल द्यावा लागतो. बियाण्याचे स्त्रोत, शेताचे आणि पिकाचे स्थान, खते, आणि किटकनाशक, कापणीच्या पध्दती, साठवणाचे स्थान वगैरे.\nतपासणी – शेतातील वार्षिक तपासण्या प्रमाणपत्र देण्या-याकडून केल्या जातात. त्यामध्ये प्रत्यक्ष दौरा, नोंदीची तपासणी आणि तोंडी मुलाखत यांचा समावेश असतो.\nशुल्क - वार्षिक तपासणीसाठी /प्रमाणपत्रासाठी शुल्क अकारण्यात येते ते वेगवेगळया देशामध्ये वेगवेगळे असतो.\nनोंदी ठेवणे- कोणत्याही वेळी सर्व कामाची नोंद करणा-या लेखी, दैनदिन कृषि आणि विपणन नोंदी तपासणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.\nया व्यतिरिक्त थोडीशी पुर्वसुचना देवून किंवा न देताही तपासण्या केल्या जातात आणि ठराविक चाचण्या (उदा ज़मिनीच्या पाण्याच्या किंवा रोपाच्या उतीच्या ) घेतल्या जातात. पाहिल्यांदा शेताला प्रमाणपत्र देताना जमिन निविष्ठा पदार्थापासून (कृत्रिम रसायने) काही ठराविक वर्षे मुक्त असणे ही प्राथमिक गरज असते. बहुदा तीन वर्षाच्या या कालावधीसाठी, पारंपारिक शेताने सेंद्रिय मानकांचे पालन करणे अत्यावश्यक असते य़ाला संक्रमण काल असे म्हणतात. संक्रमण कालातील पिकांना पुर्णतः सेंद्रीय समजले जात नाही. ज्या शेतात अगोदरपासूनच कॅमिकलशिवाय पिके घेतली जातात त्याला सामान्यतः विनाविलंब प्रमाणपत्र मिळते.\nशेता व्यतिरिक्त इतर परिचालनासाठीही प्रमाण पत्र अशाच रितीने देण्यात येते. तेथे घटक द्रव्यावर आणि इतर निविष्ठावर तसेच प्रक्रियेच्या हाताळणीच्या स्थितीवर भर दिला जातो.\nबहुतेक देशामध्ये सेंद्रिय मानके शासनामार्फत तयार करण्यात येतात आणि शासनाची त्यांच्यावर देखरेखही असते. युनायटेड स्टेटस,युरोपियन युनियन आणि जपान या तीन प्रमुख सेंद्रीय बाजारपेठामध्ये सेंद्रीय कायदे समावेशक स्वरुपाचे आहेत आणि सेंद्रिय ही संज्ञा वापरण्याची मुभा फक्त प्रमैंणीत उत्पादकांनाच आह\nे. सेंद्रीय कायदे नसलेल्या देशामध्ये शासकीय मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात असतात ड्ढिंवा नसतातही आणि प्रमाणपत्रीकरणाचे काम गैर व्यापारी संस्था किंवा खाजगी कंपन्या करतात.\nप्रमुख देशातील प्रमाणीकरण यंत्रणा\nप्रमाणीकरण यंत्रणा / संस्था\nइंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर मुव्हमेटस (FOAM)\nयुके रजिस्ट्रर ऑफ ऑरगॅनिक फुड स्टॅर्डस (UKROFS)\nनॅशनल ऑरगॅनिक प्रोग्रॅम (NOP)\nजपानीज ऍग्रीकल्चर स्टॅडर्ड (JAS)\nऑस्ट्रेलिया क्वारंटाईन ऍन्ड इन्स्पेक्शन र्सव्हिस (AOIS)\nनॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन (NPOP)\nभारतामध्ये शासनाने खालील ��हा संस्था प्रमाणपत्रीकरण संस्था म्हणून अधिस्विकृत करण्यासाठी नेमस्त केलेल्या आहेत.\n५. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड\n६. डायरेक्टोरेट ऑफ कॅश्यु आणि कोको\nसेंद्रीय शेतीमालाला असलेली निर्यात बाजारपेठ ही भारतातील सेंद्रीय शेतीची मुख्य प्रेरणा आहे. भारतातुन ३१ सेंद्रीय उत्पादने निर्यात होतात. भारत सेंद्रीय चहाचा निर्यातदार म्हणून प्रसिध्द आहे. सेंद्रीय भात, भाज्या, कॉफी तेलबिया, गहु आणि कडधान्ये यांनाही चांगला प्रतिसाद आहे. फळाच्या पिकांपैकी केळी, आंबा आणि संत्री ही सर्वाधिक पसंतीची सेंद्रीय उत्पादने आहेत.\nभारतातील सेंद्रीय उतपादनांची टक्केवारी\nसेंद्रीय माल आयात करणारे प्रमुख देश\nजर्मनी - फळे व भाज्या, चहा कॉफी मसाले\nयुके - फळे व भाज्या\nनेदरलँड - ताजी फळे व भाज्या, धान्य, तृणधान्य चहा व वनोऔषधी\n« गांडूळ मित्रांचे अस्तित्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/cricketer-should-concentrate-on-cricket-say-javed-miyandad/", "date_download": "2019-02-23T20:40:11Z", "digest": "sha1:L462MQEJVLQVRTCJNDZH3FM4Z4B6OYLX", "length": 18618, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "खेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nखेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या\nखेळाडूंनी राजकीय व्यक्तव्य न करता खेळावर लक्ष केंद्रित करावे अशा कानपिचक्या पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी शाहिद आफ्रिदिला दिल्या. काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदिनी कश्मीरबद्दल व्यक्तव्य केल्याने मोठे वादंग निर्माण झाले होते, त्यावर कराचीत एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे.\nशाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी काश्मीर सांभाळणं पाकिस्तानाला पेलवणारं नाही असं विधान केलं होतं. या विधानामुळे आफ्रिदी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या वक्तव्याला भरपूर प्रसिद्धी मिळाल्यावर पाकिस्तानी समर्थकांनी आफ्रिदीवर टीकेची झोड उठवली होती. आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना हिंदुस्थ���नी माध्यमांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप त्याने केला. यानंतर अशा राजकीय वादांमध्ये पडूच नये अशी समज जावेद मियाँदाद यांनी त्याला दिली.“ आपला खेळ खेळणं हे खेळाडूंचं काम असतं. राजकीय आणि सामाजिक टीकेपासून त्यांनी कायम दूर राहायला हवं.” असं ते म्हणाले. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान हे माजी क्रिकेटपटू आहेत, याचा उल्लेख करणे मात्र मियाँदाद यांनी टाळले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील12 शेतकऱ्यांचा 30 एकर ऊस जाळून खाक\nपुढीलदुष्काळ, कर्जमाफी व शेतीमाल भाव प्रश्‍नी किसान सभेचा ’दिल्ली चलो, संसद घेरो’ चा नारा \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विद���श | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-PRK-why-use-coppers-pot-in-worship-know-the-story-5740523-PHO.html", "date_download": "2019-02-23T21:52:03Z", "digest": "sha1:EKINIJ4GPWABFGXGVQU372PGITMFNJHI", "length": 7443, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Why Use Coppers Pot In Worship Know The Story | या राक्षसाच्या मांसापासून बनले आहे तांबे, पुराणात आहे ही कथा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया राक्षसाच्या मांसापासून बनले आहे तांबे, पुराणात आहे ही कथा\nहिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे की पूजेचे पात्र\nहिंदू धर्मामध्ये देव पुजेशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले आहेत. यामधील एक नियम असाही आहे की पूजेचे पात्र म्हणजे भांडे तांब्याचे असावे. विद्वानांच्या मते तांब्यापासून निर्मित भांडे पूर्णपणे शुद्ध असतात. कारण यामध्ये इतर धातूचा उपयोग होत नाही. यामुळे तांब्याच्या भांड्यांचा उपयोग पूजेमध्ये करणे श्रेष्ठ राहते. या संदर्भातील एक कथा वराह पुराणात आढळून येते.\nकथा वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nवराह पुराणानुसार, प्राचीन काळी गुडाकेश नावाचा एक राक्षस होता. हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. त्याच्या तपश्चर्येवर भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्याला वरदान मागण्यात सांगितले. गुडाकेशने भगवान विष्णूंना सांगितले की- तुमच्या सुदर्शन चक्राने माझा मृत्यू व्हावा आणि माझे संपूर्ण शरीर तांब्यामध्ये रूपांतरित व्हावे. या तांब्याचा उपयोग तुमच्या पूजेसाठी लागणाऱ्या पात्र स्वरूपात व्हावा आणि या भांड्याचा वापर करून करण्यात आलेल्या पूजेने तुम्ही प्रसन्न व्हावे. यामुळे तांबे अत्यंत पवित्र धातू बनेल.\nभगवान विष्णूने गुडाकेशला वरदान दिले आणि योग्य वेळ आल्यानंतर चक्राने त्याच्या शरीराचे तुकडे केले. गुडाकेशच्या मांसापासून तांबे, रक्तापासून सोने आणि हाडांपासून चांदीचे निर्माण झाले.\nजगामध्ये सेक्स चेंजची पहिली घटना 5000 वर्षांपूर्वी महाभारतामध्ये घडली होती\nश्रीगणेशाने चंद्राला दिला होता शाप, आज रात्री जो करेल चंद्राचे दर्शन; त्यावर लागले चोरीचा खोटा आरोप\nकशी झाली नागांची उत्पत्ती, का आहेत जीभीचे दोन भाग आणि कोणी दिला होता यज्ञामध��ये भस्म होण्याचा शाप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/how-young-people-care-about-learning-multiple-languages-1712626/", "date_download": "2019-02-23T21:17:34Z", "digest": "sha1:6BII6SXWPOXFVO4RXQP722EZZOW4IZU6", "length": 22237, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "how young people care about learning multiple languages | भाषेचा ‘नाद’खुळा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nएखादी भाषा शिकण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, याचाही विचार मुलांकडून केला जातो.\nनुकतीच एक क्लिप व्हायरल झाली, ज्यात स्वीडनची एक तरुणी चक्क संस्कृतमधून संभाषण करताना दिसते आहे. ही गोष्ट अलीकडची असली तरी परदेशी भाषा शिकणं ही संकल्पना वाढायला लागली सात ते आठ वर्षांपूर्वी. कॉलेज सर्कलमध्ये कोणीतरी कुठलीतरी परदेशी भाषा शिकताना दिसलं की आपले कान टवकारतात. आपल्याला त्या व्यक्तीचं कौतुक वाटतं. कारण परदेशी भाषा शिकणं व शिकवणं सोप्पं काम नाही. सध्या वेगवेगळ्या कठीण भाषा शिकण्यावर तरुणांचा भर आहे. सध्या अनेक शाळांमधूनच एखादी बाहेरची भाषा शिक्षणासाठी असल्याकारणाने मुलांना त्याच वयात गोडी लागते. मात्र अनेक भाषांमधून अमूक एक भाषा शिकण्याच्या निर्णयाप्रत तरुण कसे येतात एकाच भाषेपुरती मर्यादित न राहता वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकणारे तरुणही वाढतायेत. त्याचे कारण हे आजच्या नोकरी-व्यवसायात दडलेले आहे, असे या वेगवेगळ्या भाषा शिकवणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे.\n‘परदेशी भाषा ही चोवीस तास कोणाकडून वापरली जात असेल किंवा बोलण्यातून येत असेल तर त्याची काही विशिष्ट कारणे आहेत. वस्तुत कोणत्याही परदेशी भाषेचा वापर हा कोणत्यातरी महत्त्वाच्या कारणाव्यतिरिक्त होत नाही. त्याची उदाहरणे आहेत व ती लक्षात घेता तरुणांमध्ये परदेशी भाषेचा वापर हा नोकरी-व्यवासायाच्या दृष्टिकोनातूच के ला जातो’, असं मतं चायनीज भाषा शिकवणाऱ्या स्नेहल जोशीने सांगितले. परदेशी कंपनीत नोकरी करताना आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी बोलायचे असेल तर त्या देशातली भाषा शिकावीच लागते. त्यामुळे ज्यांना परदेशातच नोकरीसाठी जायचे आहे त्यांच्यासाठी ती भा��ा येणं आणि सहजपणे बोलली जाणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात. म्हणून हल्ली महाविद्यालयात असतानाच आपल्याला हवी असलेली भाषा शिकणं, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर त्या भाषेत बोलणं हे जाणीवपूर्वक केलं जातं, असं ती म्हणते.\nज्या भाषेला करिअरच्या दृष्टीने वाव आहे ती भाषा महत्त्वाची ठरते. मग ज्या भाषेचं महत्त्व अधिक त्या भाषेचे बोलकरी जास्त. कुठल्या भाषेला किती महत्त्व आहे हे कोण ठरवतं तर परदेशी भाषा शिकवणाऱ्या नानाविध संस्थांशी बोलल्यानंतर ज्या व्यवसायात किंवा क्षेत्रात आपल्याला शिरायचं आहे त्यात कोणता देश अग्रेसर आहे, तिथे जाण्यासाठी कुठली भाषा शिकावी लागेल हे लक्षात घेऊन त्यानुसार भाषेची निवड केली जाते, हे लक्षात येतं. कायद्यात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पॅनिश शिकणे गरजेचे असते तर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा येणे फायदेशीर ठरते. कारण, जर्मनीसारखा देश टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे. चीनसारखा देश व्यापारात तर आता जपानही टेक्नॉलॉजी आणि इतर क्षेत्रातही सक्षम ठरला आहे. त्यामुळे प्रामुख्याने स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, जर्मनी या भाषा हल्ली करिअरच्या दृष्टिकोनातून जास्त शिकल्या जातात. ज्या देशात नोक रीसाठी जातो आहोत, ती भाषा इंटरव्ह्यू देतानाच तुम्हाला अवगत असेल तर तो प्लस पॉईंट मानला जातो. या सगळ्या गोष्टींमुळेच सध्या वेगवेगळ्या भाषा शिकण्याकडे तरुणाईचा कल वाढत चालला असल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे.\nएखादी भाषा शिकण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, याचाही विचार मुलांकडून केला जातो. चायनीज भाषेची लिपी खूप कठीण असते पण इतर भाषांची त्या तुलनेत सोपी असते. पूर्वीप्रमाणे केवळ अनुवादक किंवा इंटरप्रिटर म्हणून काम करायचे असेल तरच या भाषा शिकल्या जातात असे नाही. आंतरराष्ट्रीय दूतावासात नोकरी करायची असेल तर परदेशी भाषांना नेहमीच महत्त्व आहे. या संधीमुळे तिथे कायमस्वरूपी सेटलही होता येते त्यामुळे तरुणांच्या दृष्टीने हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो.\n‘परदेशी भाषेत वाव आहे पण विद्यार्थ्यांला त्या भाषेची आवड असून फायदा नाही तर ती व्यक्ती एखादी भाषा आत्मसात करण्यासाठी किती प्रयत्न करते, रोजच्या व्यवहारातही त्याचा किती वापर करते हेही महत्त्वाचे आहे. अनेकदा केवळ मित्रमैत्रिणी शिकतात म्हणून अनेक मुलं शिकण्य���साठी येतात मात्र प्रत्यक्षात कुठलीही परदेशी भाषा शिकायची तर तुम्हाला वेळ द्यावा लागतो. दिवसातून निदान तीन-चार तास ती भाषा बोलली गेली पाहिजे. म्हणूनच अनेकदा मुलं आपापल्या सर्कलमध्ये त्या त्या भाषेत बोलताना दिसतात. आपण जी भाषा शिकतो त्याचे प्रत्यक्षात अ‍ॅप्लिकेशन व्हायला हवे’, असे मत जॅपनीज भाषा शिकवत असलेले प्रदीप बापट यांनी व्यक्त केले. त्यांनी स्वत: अशी युक्ती केली की क्लासमधील मुलं व्हॉटस्अ‍ॅपवरही जॅपनीज भाषेत बोलतील त्यामुळे त्यांच्या क्लासच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर सगळे जॅपनीजमध्येच टाईप करतात व तीच भाषा अवलंबली जाते. ज्यांच्याजवळ एखादी परदेशी भाषा शिकण्यासाठीचा प्रबळ हेतू आहे तेच दैनंदिन आयुष्यात त्या भाषेचा वापर करतात. काहींना आम्ही परदेशी भाषा शिकतोय असा अहंगंड तर मला परदेशी भाषा येत नाही म्हणून न्यूनगंडही येतो पण या दोन्हीपेक्षा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा व इच्छा या तीन गोष्टी असलेले तरुणच परदेशी भाषा शिकताना दिसतात. चिनी भाषा शिकून चीनमध्ये सध्या स्कॉलरशिपसाठी वास्तव्याला असलेली अंकिता वालावलकर सांगते की मला चीनी भाषा शिकायचीच होती, मला आवडही होती. मुख्य म्हणजे मी लॉ केलंय त्यामुळे माझ्याकडे चीनी भाषेचे ज्ञान असेल तर मला तिकडच्या कंपनीत त्यांच्यासाठी वकील म्हणून किंवा त्यांची कायद्याची कामे सांभाळण्यासाठी काम मिळेल असा विश्वास मला होता, त्यामुळे मी आधीच प्रयत्नशील होते. चायना हा देश निवडला कारण तो शेजारी देश आहे. व्यापाराच्या व मार्केटच्या दृष्टीने अव्वल आहे. माझा उद्देश पहिल्यापासूनच वेगळाच होता म्हणून हेच करायचे हे मी आधीपासूनच ठरवलं होतं. फ्रेंच भाषा शिकलेल्या आदित्य वडगावकर म्हणतो त्याला टुरिझमच्या दृष्टीने फ्रेंच भाषेचा उपयोग झाला. तो अनेक टूर नेतो. त्याला फ्रेंच बोलता येतं त्यामुळे तो इटलीसारख्या देशात टूर नेतो. ‘मी एकदा परदेशात स्कूबा डायविंगला गेलेलो तर तिथे काहींना फ्रेंच आणि काहींना इंग्रजी येत होतं. त्यामुळे मला दोन्हींचा उपयोग तिथे करता आला. परदेशात संवादाचं माध्यम किंवा मदत म्हणून भाषेला महत्त्व आहे’, असं त्याने स्पष्ट केलं.\nसध्या तरुणाई परदेशी भाषांकडे वळते आहे त्यामागे चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम ठरतं आहे. तरुणांमध्ये आज मोठय़ा प्रमाणात इंटरनेट आणि सिनेमा दोन्ही असल्याने भाषा शिकता येते, संस्कृती कळते. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप स्टेटसवर परदेशी भाषा अवलंबायची हौस प्रचंड असल्याने ती भाषा समाजमाध्यमांतून प्रसार होते आहे. त्याने परदेशी ओळखीही वाढतात. तुम्ही जितकी ती भाषा आत्मसात कराल तितकीच ती भाषा लोकप्रिय होते आणि अनेकजण त्याकडे वळतात हे सत्य असले तरी हल्ली तरुणाई याबाबतीतही चोखंदळ झाली आहे. नोकरी-व्यवसायासाठी म्हणून जे जे आवश्यक ते करणारी ही पिढी त्याचदृष्टीने परदेशी भाषा निवडून ती आत्मसात करत आपली भाषेची आवड आणि करिअरची सांगड यांचा मेळ घालताना दिसते आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T21:52:55Z", "digest": "sha1:6DVEERFS3UAELQMM3HFXPT6JTEIDNKNL", "length": 7066, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "डोमकावळा | मराठीमाती", "raw_content": "\nमोराची पिसे ल्यालेला डोमकावळा\nएका डोमकावळ्यास असे वाटले की, आपण थोर व्हावे; आपल्या जातीचे लोक हलके, त्यांचा समागम करू नये. त्याने काही मोराची पिसे पैदा केली. ती आपल्या पंखांत रोवून तो मोरांच्या मंडळीत शिरला. हा डोमकावळा आहे, हे ओळखून सगळे मोर त्यासभोवती जमा झाले आणि त्यांनी त्यास प्रथम टोचून टोचून अर्धमेला केला. मग त्याने लावलेली मोराची पिसे बुचाडून घेऊन त्यास त्यांनी आपल्या मंडळीतून हाकलवून लावले.\nअशी अवस्था झाल्यावर तो खिन्न होऊन आपल्या जातीच्या लोकांपाश�� आला, तेव्हा त्यांस त्याचे पूर्वीचे ढोंग माहित असल्यामुळे, त्यांनी त्यास जवळ उभा केला नाही; आणि त्यांतील एका एका कावळ्याने त्याची छीः थू करून म्हटले, ‘रे मूर्खा, ईश्वराने तुला ज्या जातीत निर्माण केले, ती तू सोडली नसतीस, तर आज तुला हा अपमान का प्राप्त झाला असता\nतात्पर्य : ईश्वराने आपणास ज्या स्थितीत निर्माण केले आहे ती कमी मानून दुसऱ्याचा थोरपणा आपल्या ठिकाणी ओढून आणणारा मनुष्य विपत्तीत पडतो. असा मनुष्य दोहींकडून फसतो; परजातीचे लोक त्याचा तिरस्कार व उपहास करतात आणि जातीद्रोही म्हणून त्याच्या जातीचे लोकही त्याचा अंगीकार करीत नाहीत.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, ईश्वर, कथा, गोष्ट, गोष्टी, डोमकावळा, पंख, पिस, मोर, मोराची पिसे ल्यालेला डोमकावळा on ऑगस्ट 10, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T20:41:20Z", "digest": "sha1:P4IDBDADOT6Y5SAJFJMUVCQBGKVWYIMS", "length": 5776, "nlines": 148, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मी | मराठीमाती", "raw_content": "\nउभे भवती प्रासाद गगनभेदी\nपथी लोकांची होय दाट गर्दी\nदौलतीची नित चालते दिवाळी\nकोपर्याशी गुणगुणत अन अभंग\nउभा केव्हाचा एक तो अपंग\nभोवतीचा अंधार जो निमाला\nह्रुदयी त्याच्या जणु जात आश्रयाला\nजीभ झालेली ओरडूनी शोश\nचार दिवसांचा त्यात ही उपास\nनयन थिजले थरथरती हात पाय\nरुप दैन्याचे उभे मुर्त काय\nकीव यावी पण तयाची कुणाला\nजात उपहासुनी पसरल्या कराला\nतोची येइ कुणी परतूनी मजुर\nबघूनी दिना त्या उभारुनी उर\nम्हणे राहीन दीन एक मी उपाशी\nपरि लाभु दे दोन घास त्यासी\nखिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत\nचालू लागे तो दिन बंधु वाट\nआणी धनिकांची वाहने पथात\nजात होती ती आपुल्या मदात\nThis entry was posted in मराठी कविता and tagged अपंग, कुसुमाग्रज, गगन, चार, दिवाळी, मी on जानेवारी 9, 2012 by सहाय्यक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Satara/During-the-trap-police-inspector-crushed-two-acb-police-officers/", "date_download": "2019-02-23T20:39:06Z", "digest": "sha1:2DQAHW3X4IZL7PWKUQTCKJRWJTOGZG7O", "length": 4131, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › फौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न\nफौजदाराकडून एसबीच्या दोन पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न\nशुक्रवारी दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार दबडे याने १३ हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. यावेळी सापळ्यात आपण अडकणार हे लक्षात येताच फौजदार दबडे याने लाचलूचपतच्या दोन पोलिसांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला आणि पसार झाला असल्याची थरारक घटना घडली. दरम्यान, या घटनेने सातारासह महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार दबडे याने लाच मागितली. ही तक्रार सातारा एसीबी विभागात आली. शुक्रवारी त्यानुसार एसीबीचे पथक दहिवडी येथे सापळा लावून थांबले होते. यावेळी पोलिस हवालदार अजित करणे व काटकर हे थांबले होते. ट्रॅप होणार हे दबडे याच्या लक्षात येताच त्याने कार काढली व थेट पोलिसांच्या अंगावर घालून तेथून धूम ठोकली. या सर्व घटनेने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, दोन्ही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T21:12:11Z", "digest": "sha1:ELBFVCOY3QCFG6P7OL5EW2MSKYPUYUVD", "length": 8676, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "दिल्ली उच्च न्यायालय | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: दिल्ली उच्च न्यायालय\nदिल्ली उच्च न्यायालयाबाहेर बॉम्बस्फोट\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबईला हादरवल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच दहशतवाद्यांनी बुधवारी सकाळी हाय अलर्ट असलेल्या नवी दिल्लीलाच लक्ष्य करीत हायकोर्टाबाहेर शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवला. सव्वादहाच्या सुमारास कोर्टाच्या स्वागत कक्षाबाहेर याचिकाकर्त्याची गर्दी लोटली असतानाच दहशतवाद्यांनी ‘ब्रीफकेस’मधील स्फोटके उडवून दिली. या धमाक्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून ७६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.\nकडेकोट सुरक्षाव्यवस्था असलेल्��ा संसद भवन व इंडिया गेटपासून अवघ्या दोन किमी अंतरावरील दिल्ली हायकोर्टाला दहशतवाद्यांनी पुन्हा टागेर्ट केले. धक्कादायक म्हणजे केंदीय गुप्तचर विभागाने जुलैमध्ये दिल्ली पोलिसांना दहशतवाद्यांच्या संभाव्य हल्ल्याची माहिती देऊनही सुरक्षाव्यवस्थेत कुचराई झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ मे रोजी याच हायकोर्टाबाहेर झालेल्या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी सर्वच गेटजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना केली होती पण सरकारच्या हलगर्जीपणामुळे दहशतवाद्यांनी नेमका लाभ उठवला. हायकोर्टाच्या गेटजवळील गर्दीत दोन दहशतवादी मिसळले आणि आपल्याकडील ब्रीफकेस पार्किंगमध्ये ठेवली. त्यानंतर काही मिनिटांतच स्फोट झाला.\nहा स्फोट इतका मोठा होता की, १ किमीचा परिसर त्या आवाजाने दणाणला व स्फोटस्थळी ४ फूट खोल खड्डा पडला. या स्फोटाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली असून त्यासाठी २० सदस्यांची टीम स्थापन करण्यात आली आहे.\nबॉम्बस्फोटानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणीचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र, दहशतवादी हल्ल्यापुढे कोर्ट झुकणार नाहीत, असा स्पष्ट संदेश हल्लेखोरांना मिळाला पाहिजे, अशी भूमिका सरन्यायाधीश एस. एच. कपाडियांनी घेतली आणि दोन तासातच कोर्टांचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू झाले.\nThis entry was posted in घडामोडी and tagged दिल्ली, दिल्ली उच्च न्यायालय, बॉम्बस्फोट on सप्टेंबर 8, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5355104716661390194&title=Bhimyespay%20app%20inaugrated&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T21:23:26Z", "digest": "sha1:3B55TD6N7GQSEIN6J6OEJA6YSPPZCZS5", "length": 9601, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "येस बँकेतर्फे ‘भीम येस पे’चे अनावरण", "raw_content": "\nयेस बँकेतर्फे ‘भीम येस पे’चे अनावरण\nमुंबई : भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी खास बँक असलेल्या येस बँकेने ‘भीम येस पे’ सुविधा दाखल केली आहे. यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) रूपे व्हर्च्युअल कार्ड, भारत क्यू कार्ड आणि बीबीपीएस या तीन उत्पादनांसह यूपीआय व आयएमपीएस पेमेंट सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. ‘भीम येस पे’वर एकूण ५.५ लाख नोंदणीकृत वापरकर्ते असून दोन लाखांपेक्षा जास्त वापरकर्त्यांनी पीटुबी पेमेंट्स व ऑनलाइन खरेदीसाठी यूपीआय किंवा व्हर्च्युअल कार्ड सेवा घेतलेली आहे.\nनव्या ‘भीम येस पे’चे अनावरण करताना येस बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी, रितेश पै म्हणाले, ‘इंडियास्टॅक एपीआय आणि एनपीसीआय उत्पादने यांचे एकत्रीकरण असलेल्या ‘भीम येस पे’ हे येस बँकेच्या पेमेंट वॉलेटचे नवे रूप दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ‘भीम येस पे’ वॉलेटद्वारे आता युजर्सना वेगवेगळ्या कामांसाठी पैसे भरण्याचे विविध पर्याय मिळणार असून ही सेवा सर्वसमावेशक झाली आहे. आम्ही लवकरच फास्टटॅग सेवाही सुरू करणार आहोत, ज्यामुळे टोल पेमेंट सोपे होईल. सध्या ‘भीम येस पे’ हे अॅप्लिकेशन अँड्रॉइडवर उपलब्ध असून लवकरच आयओएससाठी उपलब्ध करण्यात येईल. रूपे व्हर्च्युअल कार्ड यामध्ये समाविष्ट केल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या वॉलेटमधील उर्वरित रक्कम वापरून अगदी त्यांच्या डेबिट कार्डप्रमाणेच पण सोबत न बाळगताही विविध संकेतस्थळे तसेच अॅप्लिकेशन्सवर ऑनलाइन पैसे भरता येतील. भारतक्यूआरचा वापर वाढवून पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनल्सची गरज नष्ट करणे हे त्याचे उद्दिष्ट असून त्याद्वारे कोणत्याही रिटेल दालनात क्यूआर कोड स्कॅन करून त्यांचे कार्ड वापरता येईल. याचा दुहेरी फायदा होतो, तो म्हणजे, ग्राहकांना त्यांचे कार्ड सोबत बाळगण्याची गरज पडत नाही आणि दुकानदारांनाही कार्डाद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी पॉइंट-ऑफ-सेल मशिन्समध्ये गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही.शिवाय तिसऱ्या भारत बिल पेमेंट सेवा (बीबीपीएस) केंद्रीकृत बिल पेमेंट सेवेसह ‘भीम येस पे’ वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल अॅपवरून सर्व बिले एकदाच थेट भरता येतील’.\n‘भीम येस पे’ अॅप्लिकेशन डाउनलोडसाठी https://onelink.to/bhimyespay येथे उपलब्ध आहे.\nTags: MumbaiBhimyespayYes BankRitesh Paiमुंबईभीप येस पेयेस बँकरितेश पैप्रेस रिलीज\nआता रेशन दुकानात मिळणार बँकिंग सुविधा ‘येस बँक’ व ‘पैसाबजार डॉट कॉम’ यांचा सहयोग येस बँकेतर्फे निधीची उभारणी ‘येस बँक’ शाश्वतता अहवाल प्रसिद्ध करणारी पहिली भारतीय बँक येस बँकेची महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीशी भागीदारी\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धा��\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/Finally-Justice-to-the-Beed-s-farmers-from-Jai-Mahesh-factory/", "date_download": "2019-02-23T20:40:00Z", "digest": "sha1:TSTX6SQWT7PWGJCA433UP3Y7IWJLAFWT", "length": 11081, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " अखेर बीडच्या 'जय महेश' कारखान्याकडून शेतकऱ्यांना न्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अखेर बीडच्या 'जय महेश' कारखान्याकडून शेतकऱ्यांना न्याय\nअखेर बीडच्या 'जय महेश' कारखान्याकडून शेतकऱ्यांना न्याय\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nशेतकऱ्यांना जय महेश साखर कारखान्याकडून हंगाम २०१७ - १८ मधील उसाच्या थकीत एफआरपीची रक्कम मिळाली नव्हती. ती थकीत रक्कम मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. शेतकऱ्यांनी थकीत एफआरपीची रक्कम मिळविण्यासाठी साखर संकुलाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पुढाकाराने 'झोपडी निवास आंदोलन केले. हे आंदोलन तीन दिवसांपासून सुरु होते.\nया आंदोलनाला यश आले आहे. साखर आयुक्त आणि जय महेश कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या येत्या १८ ऑक्टोबरला पूर्ण थकीत रक्कम देण्यात येणार असल्याची लेखी हमी जय महेश कारखान्याने शुक्रवारी (दि.१२) दिली. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन केलेत शिष्टाई यशस्वी झाली आहे.\nसुमारे १५० हुन अधिक शेतकरी कुटुंबीय येथील साखर संकुलासमोर झोपडी निवास हे अभिनव आंदोलन करत आहेत. शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व माजलगाव शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले. या दोन दिवशीही चर्चेनंतर आज पिडीत शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व साखर आयुक्त यांच्यात समाधानकारक चर्चा होवून योग्य तोडगा निघाला. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी योग्य शिष्टाई करुन शेतकऱ्यांच्या वतीने आपली प्रभावी बाजू मांडली. साखर आयुक्त आणि आंदोलक यांच्यात झालेल्या शिष्टाईनंतर जय महेश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीष लोखंडे यांनी या प्रश्नी रक्कम देण्याची लेखी हमी पत्राद्वारे दिली आहे.\nजय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने गिरीष लोखंडे यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, येत्या १८ ऑक्टोबर रोजी पिडीत शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बीले देण्यात येतील. अनेक महिने या पिडीत शेतकऱ्यांनी वेळोवेळी लोकशाही मार्गाने विविध आंदोलने केली सरकारी दरबारी थेटे घालून या प्रश्नी पाठपुरावा केला तरीही कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील या पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानूसार आंदोलनाची दिशा ठरली आणि पुण्यातील साखर संकुलासमोर गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ३०० पिडीत कुटुंबांनी मुलांबाळासह झोपडी निवास आंदोलन सुरु करुन या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधून घेतले. याप्रश्नी साखर आयुक्त आणि निलम गोरे यांच्यात चर्चा झाल्यानंतर जय महेश साखर कारखान्याने ऊसाची बीले शेतकऱ्यांना देण्याची लेखी हमी दिली.\nया प्रश्नी लढा उभारणारे आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले की, पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण यापुढेही कार्यरत राहणार. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून जय महेश कारखान्याला झूकावे लागले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेवून थकीत सर्व बीले दिनांक १८ ऑक्टोबर पर्यंत देण्याचे कारखान्याने मान्य केल्याने शिवसेनेच्या आंदोलनास यश मिळाले आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना त्यांची थकीत ऊस बीले मिळत आहेत याचे मला समाधान वाटते. सध्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरु असा इशारा जाधव यांनी दिला आहे.\nसाखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी योग्य शिष्टाई केल्याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व अप्पासाहेब जाधव यांनी आभार मानले. या शिष्टमंडळात राजश्री जाधव, सिता शेंडगे, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, माऊली शेंद्रे, मच्छिंद्र शिंदे, गोविंद शेंडगे आदींची उपस्थिती होती. तसेच या आंदोलनात संजय महाद्वार, सुशिल पिंगळे, रामराजे सोळंके, बाळासाहेब मेंडके, दासु बादाडे, संदीप माने, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, लक्ष्मण सोळंके, रामदास ढगे, फारुक सय्यद, महादेव लंगडे, रामेश्वर काशिद, कचरु बढे, बळीराम भले, राहुल कोल्हे, ज्ञानेश्वर खराडे, विजय नाईकनवरे आदिंनी साखर आयुक्त व जय महेश साखर कारखान्याने दिलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T22:00:22Z", "digest": "sha1:43OM7BT6HW3WIM3K2BYW6REBDQS3O55O", "length": 8222, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मुल्यवान | मराठीमाती", "raw_content": "\nविन्सबरी येथील किल्ल्याला शत्रुनं वेढा घातला. किल्ल्यातील किल्लेदार व सैन्य यांनी जवळ जवळ तीन महिने शत्रुशी चिवट झुंज दिली; पण अखेर किल्ल्यातील दाणागोटा संपला आणि शरणागती पत्करण्याची वेळ आली.\nआता किल्ला पडला, की शत्रूसैन्य आत घुसून गडावरील पुरुषांची सरसहा कत्तल करणार हे हेरून, गडातील चारपाच स्त्रियांच एक शिष्टमंडळ शरणागतीचा एक पांढरा बावटा घेऊन गडाबाहेर पडलं व शत्रुकडे गेलं. शत्रुसैन्यातील सेनापतीला गाठून ते म्हणालं, ‘किल्लेदार, आम्ही तुमच्या ताब्यात किल्ला द्यायला तयार होत, पण अगदी दोन साध्या अटींवर. पहिली अट ही की, किल्ल्यातील स्त्रिया व मुलं-मुली यांना तुम्ही जराही त्रास न देता किल्ल्याबाहेर पडू द्यावं, आणि दुसरी अट ही की प्रत्येक स्त्रिला तिच्या दृष्टीनं सर्वात मौल्यवान असलेली एक चीज उचलून घेऊन आपल्याबरोबर नेण्याची परवानगी असावी.’\nविनाकारण वेढ्याचा व लढाईचा काळ लांववित बसण्यापेक्षा या दोन साध्या अटी मान्य केलेल्या बऱ्या, असा विचार करुन शत्रुच्या सेनापतीनं त्या अटी आपल्याला मान्य असल्याचं त्या स्त्रियांच्या शिष्टमंडळाला वचन दिलं. त्याबरोबर ते शिष्टमंडळ परत गडावर गेल, पण थोड्याच वेळात बरोबर मुलं-मुली व पाठीवर आपापला नवरा, भाऊ वा पिता यांपैकी कुणीतरी एक पुरुष घेतलेल्या स्त्रियांचा प्रवाह त्या किल्ल्याबाहेर वाहू लागला \nतो अजब प्रकार पाहून शत्रुनं त्���ा बायानां विचारलं, ‘हे काय तुम्ही स्त्रिया आपापली मुलं मुली, आणि एकेक मौल्यवान चीज घेऊन बाहेर पडण्याचं कबूल केलं असता, तुम्ही एकेका पुरुषाला पाठीवर घेऊन का चाललात तुम्ही स्त्रिया आपापली मुलं मुली, आणि एकेक मौल्यवान चीज घेऊन बाहेर पडण्याचं कबूल केलं असता, तुम्ही एकेका पुरुषाला पाठीवर घेऊन का चाललात त्या बाया म्हणाल्या आमच्या दृष्टीनं सर्वात मैल्यवान असलेली चीजच आम्ही पाठीवर घेवुन जात आहोत.’\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged कथा, किल्ला, किल्लेदार, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, मुल्यवान, लढाई, शत्रु, सैन्य, स्त्रिया on एप्रिल 20, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://melghatdiaries.mahantrust.org/", "date_download": "2019-02-23T20:41:13Z", "digest": "sha1:SVAETS7GOBD5MZROIKEAT6UPWFH2THIN", "length": 25402, "nlines": 122, "source_domain": "melghatdiaries.mahantrust.org", "title": "Melghat Diaries", "raw_content": "\nहो...ते तर मेळघाटातील देवदूतच \n© डॉ माया भालेराव\nमनुष्य सतत आनंदाच्या शोधात असतो. त्यासाठी कधी कधी देशविदेशाची सहल करतो. डोंगरदऱ्यातून साहसी सफर करतो. मनोरंजन म्हणून नाटकं -सिनेमे बघतो. छान कपडे घालून मिरवतो. आपल्या आनंदी आयुष्याच्या सर्वसामान्य व्याख्या करतो. आपण मौजमजेतच धन्यता मानतो. पण ह्या सर्व गोष्टीपासून काही लोक वंचित आहे. ज्यांना रोजच्या पोटभर जेवणाची भ्रांत आहे. ज्यांचा रस्ता आरोग्याच्या सेवेपासून कोसभर दूर आहे, ज्यांना थंडी वाऱ्यापासून संरक्षण होईल इतके पुरेसे कपडे सुद्धा नाहीत. त्यांच्यासाठी आपण माणुसकीच्या नात्याने काय करत असतो मी लिहितेय...महाराष्ट्रातील दुर्गम भाग - मेळघाटातील आदिवासी लोकांबद्दल \nहो, या वंचित लोकांसाठी झटणारे काही मायबाप आहेत. त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणारी ही थोर मंडळी म्हणजे कधी ते बाबा आमटे, डॉ प्रकाश- डॉ मंदा आमटे असतात...नाहीतर ते डॉ रवींद्र- डॉ स्मिता कोल्हे असतात... कधी ते डॉ अभय- डॉ राणी बंग असतात... आणि कधी ते डॉ आशिष- डॉ कविता सातव असतात. ही देवमाणसं कुठेही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न येता अविरत कल्याणकारी कामे करत असतात.\nअश्या महान लोकांपैकी एका जोडप्याला भेटण्याचं भाग्य मला लाभलं. महात्मा गांधीजींच्या आणि विनोबा भावेंच्या विचारांनी भारावलेले हे तरुण डॉक्टर म्हणजे डॉ आशिष- डॉ कविता सातव. ‘India Lives in villages’ म्हणत लग्नानंतर “महान चॅरिटेबल ट्रस्ट फॉर ट्रायबल पिपल” ची स्थापना केली. गेल्या २० वर्षापासून आशिष- कविता मेळघाटातील आदिवासी लोकंसाठी जीवाभावाने सेवा देत आहेत. रोजच्या विनामूल्य तपासणी व्यतिरिक्त अनेक आरोग्याच्या योजना ते राबवितात. अनेक कॅम्प्स घेतात. सर्जरी करतात. त्यांनी उभारलेल्या जंगलातल्या झोपडीत बनविलेल्या आयसीयू पासून तर आता अद्यावत आयसीयू आणि ऑपरेशन थियेटरचा प्रवास अतिशय कष्टदायी आहे. थरारक आहे. वाखाणण्यासारखा आहे.\n२१ ते २५ डिसेंबर दरम्यान त्यांनी आयोजित केलेल्या प्लास्टिक सर्जरीच्या कॅम्पला जाण्याचा मला योग आला. प्लास्टिक सर्जरीच्या या कॅम्प मध्ये जन्मजात व्यंग असलेले, ओठ दुभंगलेले, हातापायाची चिकटलेली बोटे, भाजल्यामुळे आकुंचन पावलेली कातडी –स्नायू, कॅन्सरच्या गाठी असे बरेच रुग्ण होते. त्यासाठी ऑस्ट्रेलियावरून एक भला माणूस डॉ. दिलीप गवाणकरी जे प्लास्टिक सर्जन आहेत, दरवर्षी आपल्या मायदेशाबद्दल कृतज्ञता खातर येत असतात आणि विनामूल्य उपचार करून येथील अनेकांना सुंदर–सुकर-सुसह्य आयुष्य देवून जातात.\nआपल्या शहरी वातावरण अंगवळणी पडलेल्या शरीराच्या मनात असंख्य प्रश्न पिंगा घालू शकतात तेथे जेवण कसे असेल तेथे जेवण कसे असेल राहायची व्यवस्था कशी असेल ...आंघोळीला, प्यायला पाणी असेल न राहायची व्यवस्था कशी असेल ...आंघोळीला, प्यायला पाणी असेल न पण अपेक्षा ठेवल्या नाही तर नाराज व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही. मी तेच केले. कसेही असले तरी जुळूवुन घ्यायची माझी तयारी होती. अश्या शंका, प्रश्न बाजूला ठेवून २१ डिसेंबरला मी पुण्याहून मेळघाटात पोहचले.\nडॉ आशिष आणि कविता यांनी आधीच १२० पेशंट सर्जरी साठी तयार करून ठेवले होते. डॉ प्रशांत गहुकर यांनी त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करून दिल्या. इसीजी,एक्स रे सुद्धा तयार होते. तेथे पोहोचल्याबरोबर लगेचच तासाभरात फ्रेश होऊन सर्जन डॉ. दिलीप यांनी सर्जरीच्या दृष्टीने व मी भूल देण्याच्या दृष्टीने हे सर्व पेशंट सकाळी पासून तर रात्री पर्यंत बघितले. त्यानंतर ऑपरेशनची लिस्ट तयार केली. कोणाला आधी, कोणाला कसे करायचे, किती वेळ लागणार, भूल कोणत्या प्रकारची द्यावी लागणार असे सगळे नियोजन केले.\nडॉ दिलीप यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियाहून नर्स मिस बेथेलीया आणि फीजीओथेरपिस्ट मिस जौडी या मोठ्या उत्साहाने आल्या होत्या. डॉ कविता ऑपरेशनसाठीची अनेक अवजारे, औषधे, इंजेक्श���्स, सलाईनच्या बाटल्या, कपडे याच्या गराड्यात बसून दुसऱ्या दिवशीच्या तयारीत मग्न होती.\nएकावेळी ५ ऑपरेशन टेबल वर ऑपरेशन सुरु करायचे होते. मी सकाळी लवकर जाऊन ओटी मध्ये तयारी केली. भुलीची औषधे, यंत्रणा सज्ज ठेवली. जेणेकरून रुग्णांना एकापाठोपाठ सर्जरीसाठी घेता येईल. बाहेर ६.४ अंश कडाक्याच्या थंडीत ऑपरेशन करून घेण्यासाठी गाव जमा झाला होता. सकाळीच रुग्ण उपाशीपोटी रांगा लावून तयार होते .\nसर्व तयारी झाल्यावर ९ वाजता पहिला पेशंट आत घेतला. टीम चे नाव नमूद करायलाच हवे. डॉ आशिष आणि सहकारी ओटी बाहेरील व्यवस्था सांभाळत होते. ऑपरेशन थियेटरमध्ये डॉ कविता अतिशय शिस्तबद्ध रितीने पेशंट ची ने-आण करणे, सिस्टर, वॉर्ड बॉयला सूचना देणे, आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून देणे, जमल्यास छोटी ऑपरेशन करणे असा मल्टीपर्पज रोल लीलया करत होती.\nमाझ्यासह अजून काही भूलतज्ञ डॉ अंजली कोल्हे, डॉ सचिन पावस्कर, डॉ शरयू मुळे आणि ऑस्ट्रेलिया वरून आलेले भूलतज्ञ डॉ हेल्गे, आम्ही भूल देण्याची जबाबदारी सांभाळत होतो. सर्जरीसाठी प्लास्टिक सर्जन डॉ. टावरी, डॉ मेहता, डॉ रवी अशी सर्जन मंडळी तैनात होती. अनेक सिस्टर- वॉर्ड बॉय आपापली कामे चपळाईने करत होते. एकंदरीत सर्व माहोल उर्जा आणि उत्साहाने झपाटल्यागत झाला होता. पहिल्या दिवशी सकाळी जो सर्जरी करण्याचा सपाटा सुरु झाला तो रात्री १०.३० वाजता ५६ ऑपरेशन करून आम्ही बाहेर पडलो. त्यात जेवण आणि दोन वेळेचा चहा सोडला तर मध्ये ब्रेक नव्हता\nदुसरा दिवस सुद्धा तसाच १००-१२० सर्जरी प्लान केल्या होत्या. ऑपरेशन थियेटर मध्ये कामात टीम वर्क आणि नियोजन असल्याने सर्जरी करायला वेग होता. अद्ययावत अवजारे –निर्जंतुकीकरण करण्याची सामग्री- असल्याने योग्य- न्याय सुविधा देता येत होत्या. ३-४ भूलतज्ञ असल्याने रुग्णाची सुरक्षितता ध्यानात होती. कुठेही गडबड- गोंधळ -हलगर्जी पणा नव्हता.\nविशेष म्हणजे डॉ आशिष आणि कविता यांचे झंझावातासारखे काम आणि आदिवासी रुग्णांचा यांच्या दोघांवरचा विश्वास सगळं कसं आनंद देणारं होतं. मनस्वी समाधान देणारा डोंगर मी हळूहळू चढत होते.\nतिसऱ्या दिवशी माझी परत निघायची वेळ आली. डॉ सातव यांच्या सहकाऱ्याने मला जाता जाता राहण्याच्या खाण्यापिण्याच्या सोयी कश्या होत्या याबाबत फीड बॅक फॉर्म भरायला दिला.\nमी काय लिहिणार त्यावर सुविधा एवरेज कि गुड सुविधा एवरेज कि गुड कि व्हेरी गुड किंवा नॉट गुड कि व्हेरी गुड किंवा नॉट गुड माझे हात अडकले. अरे काय हे माझे हात अडकले. अरे काय हे त्या तर इतक्या एक्सलंट होत्या कि ज्याला कागदावरच्या कॉलमच्या साच्यात बसविणे म्हणजे त्या सन्माननीय जोडप्याच्या कामाचा अपमान होता. इतक्या दुर्गम भागात सोयी सुविधांना कॅटेगरीची खरंच गरजच नाही . माझ्या दृष्टीने त्या अति उच्च दर्जाच्या होत्या.\nसकाळ संध्याकाळ गरमागरम, चविष्ट नास्ता, जेवण...राहण्याची आणि आंघोळीची सोय आणि या ही पेक्षा त्यांचे आदरतिथ्य, आतिथ्यशीलपणा आणि साधेपणा हा खूप खूप जास्त अनमोल होता.\n ज्या सुविधा, आरोग्यसेवा ही दोघे गेली कित्येक वर्षे आदिवासींना विनामूल्य देत आहेत तिथे माझ्या दोन दिवसाच्या सुविधेचे काय मी तर कोणत्याच अपेक्षेने गेले नव्हते. गेले होते अल्पसे योगदान द्यायला पण त्याही पेक्षा कितीतरी जास्त आनंद घेवून बाहेर पडत होते. कारण त्या दोघांचा ऑटोग्राफ माझ्या मनःपटलावर नकळत उमटला होता.\nनिस्वार्थ पणे आपले आयुष्य दुलर्क्षित असलेल्या घटकांसाठी झोकून द्यायला, जंगलात जाउन डॉक्टरी करणारे आशिष- कविता हे महान आरोग्यदूत आहेत. मी तर म्हणेन वंचित घटकांना मुख्य प्रवाहाशी जोडायला पृथ्वीतलावर आलेले ते तर देवदूतच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/now-the-circular-traffic-on-the-karve-road/", "date_download": "2019-02-23T21:36:06Z", "digest": "sha1:RHSTM2GMRX6XHFZNUQU42DDZFYIJV3HI", "length": 16220, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्वे रस्त्यावर आता चक्राकार वाहतूक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्वे रस्त्यावर आता चक्राकार वाहतूक\n– एसएनडीटी चौकापासून डेक्‍कनकडे येणारा रस्ता बंद\n– मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू होणार\n– मंगळवारच्या भेटीनंतर अंमलबजावणी होण्याची चिन्हे\nपुणे – वनाज ते धान्य गोदाम मेट्रोमार्गात नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे एसएनडीटी चौक ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे येणारा कर्वे रस्ता बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक चक्राकार पद्धतीने वळविण्यात येणार आहे. तत्पूर्वी वाहतूक पोलीस, महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकारी या नियोजनाची संयुक्‍त पाहणी करणार आहेत.\nया बदलाबद्दलची माहिती या मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.\nकर्वे रस्त्यावरील मेट्रो मार्गासह अभिनव चौक आणि नळस्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो आणि इतर वाहतुकीसाठीचा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले असून प्रत्यक्ष कामास पुढील आठवड्यात सुरूवात होणार आहे.\nहा पूल एसएनडीटी महाविद्यालयापासून पुढे जाणार असल्याने येथील मेट्रो स्टेशन आणि या दुमजली उड्डाणपुलाचे काम एकाच वेळी सुरू केले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोने वाहतूक पोलिसांची परवानगी मागितली होती. ती मिळाली आहे. मात्र, ही चक्राकार वाहतूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येत्या मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते या महामेट्रो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करणार असून या पाहणीनंतर पुढील एक ते दोन दिवसांत ही चक्राकार वाहतूक सुरू होणे अपेक्षित असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या दुमजली उड्डाणपुलासाठी एकूण 18 खांब बांधले जाणार असून त्यातील 13 खांबांवर दुमजली उड्डाणपूल असणार आहे. तर 5 खांबावर पुलाच्या उताराचा भार असणार आहे.\nमहामेट्रोकडून नियोजन करण्यात आलेली ही चक्राकार वाहतूक कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे येणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. त्यानुसार, कर्वे रस्त्यावरून पुढे आलेली वाहने एसएनडीटी महाविद्यालायच्या समोरून विधि महाविद्यालय रस्त्यावरील आठवले चौकात येतील, त्या ठिकाणी वळसा घेऊन ही वाहने पुन्हा अभिनव चौकात कर्वे रस्त्यावर येतील. ही वाहतूक वळविल्यानंतर एसएनडीटी महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे. तर डेक्कनकडून कर्वे रस्त्याने तसेच पुढे पौड रस्त्यावर जाणारी वाहतूक नियमितपणे सुरू राहणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.\nयापूर्वीही झाला चक्राकार प्रयोग\nतत्कालिन वाहतूक पोलीस उपाक्‍त अशोक मोराळे यांनी मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी मोठ्या प्रमाणात नियोजन आणि पोलीस बंदोबस्त ठेवूनही येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पो��िसांना टीकेचे धनी व्हावे लागल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. एकेरी वाहतूक केल्यानंतर अभिनव चौकाकडे येताना विधि महाविद्यालय रस्ता आणि कर्वे रस्त्याकडून आलेल्या वाहनांना पुढे एकच रस्ता आहे. तर या दोन्ही रस्त्यावरही वाहनांची वर्दळ प्रचंड आहे. त्यामुळे महामेट्रोस जुन्या अनुभवाचा विचार करूनच आता नियोजन करावे लागणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca04and05april2017.html", "date_download": "2019-02-23T21:23:49Z", "digest": "sha1:VP5I3KXJBUNSN4W6FK22HEURK23EE3D3", "length": 26011, "nlines": 141, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी ४ व ५ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी ४ व ५ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी ४ व ५ एप्रिल २०१७\nदर्जेदार शिक्षणात मुंबईपेक्षा पुणे सरस\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील विद्यापीठांच्या राष्ट्रीय मानांकनाच्या (नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅंकिंग फ्रेमवर्क) श्रेणीमध्ये शंभर विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाला दहावे स्थान मिळाले आहे.\nयाच श्रेणीत बंगळूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम क्रमांकावर, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसरे आणि बनारस हिंदू विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे.\nराज्यातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये श्रेणीच्या क्रमवारीत एकही पारंपरिक विद्यापीठ नाही, त्यामुळे पुणे विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे. अभिमत विद्यापीठांनी मात्र या यादीत चांगले स्थान मिळविले आहे.\nमानांकनाची ही स्पर्धा या वर्षी सर्वांसाठी प्रथमच सक्तीची करण्यात आली होती. गेल्या वर्षीपासून ही श्रेणी निश्‍चित करण्यास सुरवात झाली. मात्र, गेल्या वर्षी विद्यापीठाने त्यात भाग घेतला नव्हता.\nदेशपातळीवर पहिल्या शंभरच्या सर्वसाधारण यादीत राज्यातील आठ शिक्षण संस्था, महाविद्यालये व अभियांत्रिकी प्रत्येकी दहा, फार्मसीच्या १५ शिक्षण संस्था आहेत.\nजगातील पहिल्या २०० दर्जेदार विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ नाही, या वस्तुस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने २०१५ मध्ये राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संरचना (एनआयआरएफ) जाहीर करण्याची घोषणा केली.\nगानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे निधन\nकिशोरीताई आमोणकर यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची ह��कूमत होती. सततच्या रियाजामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या हृदयाचा ठाव घ्यायचे.\n\"अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग', \"सहेला रे...' सारख्या अनेत भावमधुर गीतांनी रसिकांच्या ह्दयाचा ठाव घेणाऱ्या किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३१ मध्ये झाला.\nत्या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या. मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या मातोश्री गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे झाले. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते.\nघराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. त्यांनी सर्व घराण्यांच्या गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता.\n१९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. 'जाईन विचारीत रानफुला' हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला.\nमुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्‍टर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले.\n१९८७ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने. तर २००२ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले.\nगुजरातच्या पोलीस महासंचालकपदी गीता जोहरी\nगुजरातच्या पोलिसांच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एक महिला पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. गीता जोहरी या आता गुजरात पोलिसांच्या महासंचालक होणार आहेत.\nयाआधीचेच पोलीस महासंचालक पी पी पांडे या पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नेमणूक झाली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे पांडे यांना या पदावरून दूर व्हावं लागलं होतं. इशरत जहाँ एन्काउंटर केसमध्ये पांडे हे आरोपी आहेत.\nगीता जोहरी या १९८२ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या गुजरातच्या सध्या त्या गुजरात हाऊसिंग काॅर्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.\nफेडररचे मोसमातील तिसरे जेतेपद\nवयाची पस्तिशी ओलांडलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने २०१७च्या टेनिस हंगामात स्वप्नवत वाटचाल कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालला नमवण्याची किमया केली. मियामी खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने हंगामात तिसऱ्यांदा समोर आलेल्या नदालवर स्वित्झर्लंडच्या खेळाडूने सहज मात केली.\nरविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत फेडररने ९४ मिनिटांच्या खेळात नदालवर ६-३, ६-४ असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.\nफेडररने २०१७ मध्ये तीन जेतेपदे नावावर केली. चालू हंगामात फेडररची आत्तापर्यंतची जयपराजयाची आकडेवारी ही २०-१ अशी आहे.\nनदाल पाचव्यांदा मियामी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला, परंतु त्याची जेतेपदाची पाटी यंदाही कोरीच राहिली.\nजोहाना कोन्टाची ऐतिहासिक भरारी\nब्रिटनच्या जोहाना कोन्टाने मियामी खुल्या टेनिस स्पध्रेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावताना कॅरोलिन वोझ्नियाकीवर ६-४, ६-३ अशी मात केली.\nइंग्लंड महिला टेनिसपटूंच्या इतिहासात ४० वर्षांत जिंकलेले हे मोठे जेतेपद आहे. या विजयाबरोबर कोन्टाने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आगेकूच केली.\nसिडनी येथे जन्मलेल्या या २५ वर्षीय खेळाडूने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सवर मात करीत धक्कादायक निकाल नोंदवला होता. त्याच कामगिरीत सातत्य राखत तिने वोझ्नियाकीविरुद्ध खेळ केला आणि जेतेपदाला गवसणी घातली.\nयाआधी १९७७ साली ब्रिटनच्या व्हर्जिनिया वेड हिने विम्बल्डन चषक उंचावला होता. त्यानंतर महत्त्वाची स्पर्धा जिंकणारी कोन्टा ही इंग्लंडची पहिली महिला टेनिसपटू आहे.\nमेक इन इंडियातील ब्राबो रोबोटला युरोपात विक्रीस परवानगी\nटाटा मोटर्सच्या मालकीच्या असलेल्या टीएएल कंपनीने ब्राबो हा मेक इन इंडिया संकल्पनेखाली तयार केलेला रोबोट म्हणजे यंत्रमानव आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी योग्य ठरला असून युरोपातील बाजारपेठेसाठी त्याला सीई प्रमाणपत्र मिळाले आहे.\nब्राबो हा रोबोट मेक इन इंडिया सप्ताहात गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता व तो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात स्वयंचलीकरणासाठी योग्य आहे. ���ता युरोपातील आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण मानकानुसार या रोबोटच्या विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे.\nकच्चा माल हाताळणे, पॅकेजिंग करणे यासाठी या रोबोटचा उपयोग होणार असून तो भारतीय बनावटीचा आहे. सुटे भाग जोडणे, कॅमेरा व दृष्टीशी संबंधित इतर कामे अशा अनेक बाबी तो करू शकतो.\nसौरवातामुळे मंगळावरचे वातावरण नष्ट\nसौरवात व प्रारणांमुळे मंगळावरचे वातावरण नष्ट झाले. परिणामी, अब्जावधी वर्षांपूर्वी सजीवसृष्टीस अनुकूल असलेला ग्रह वाळवंटासारखा बनला, असे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.\nनासाच्या मार्स अ‍ॅटमॉस्फिअर अँड व्होलॅटाइल मिशनचे प्रमुख संशोधक ब्रुसक जॅकोस्की यांनी सांगितले, की मंगळावर जो वायू होता तो अवकाशात नष्ट झाला. आतापर्यंत ६५ टक्क्यांपर्यंत असलेला अरगॉन वायूही अवकाशात गेला.\n२०१५ मध्ये मावेन यानाच्या सदस्यांनी संशोधनाचे निष्कर्ष मांडताना सांगितले, की मंगळावर एकेकाळी वातावरण होते, पण तो वायू अवकाशात फेकला गेला. मावेन यानावरील उपकरणांनी मंगळावरील आजच्या वातावरणाची मापने घेतली आहेत.\nद्रव पाणी हे जीवसृष्टीसाठी आवश्यक असते, पण आज वातावरण फारच थंड असल्याने सूक्ष्मजीवांना ते अनुकूल नाही. कोरडी नदीपात्रे व खनिजे अजूनही तेथे आहेत. हे सगळे तेथे एकेकाळी पाणी असल्यामुळे शक्य झाले आहे.\nपूर्वी मंगळावरचे वातावरण वेगळे होते ते पृष्ठभागावर पाणी वाहण्यास अनुकूल होते. सौरवात व प्रारणे यामुळे मंगळावरील वातावरणाचा ऱ्हास झाला. सौरवात हा सूर्याच्या पृष्ठभागावरून सुटणारा विद्युतभारित वायूंचा प्रवाह असतो.\nपूर्वी सूर्याची अतिनील किरणे फारच तीव्र होती, त्यामुळे मंगळावरील वातावरणावर परिणाम झाला. त्याआधी मंगळावर सूक्ष्मजीव असावेत. नंतर मंगळ थंड झाला व तेथील सूक्ष्मजीव नष्ट झाले.\nबॉब डिलन यांनी साहित्याचे नोबेल अखेर स्वीकारले\nबऱ्याच अनिश्चिततेनंतर अखेर बॉब डिलन यांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक स्वीकारले असल्याचे स्वीडिश अकादमीने म्हटले आहे. स्टॉकहोम येथे एका खासगी समारंभात अकादमीच्या बारा सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना सुवर्णपदक व मानपत्र देण्यात आले.\nत्यांच्या मानपत्रात लॅटिन भाषेतील महाकवी एनेड यांच्या ओळी उद्धृत केल्या होत्या. त्यात म्हटले आहे, की पृथ्वीवरील जीवन आपल्या कलेने समृद्ध करणाऱ्यास हा पुरस्कार अर्प��� करण्यात येत आहे.\nडिलन यांच्या रूपाने प्रथमच गीतकारास साहित्याचे नोबेल मिळाले असून ते आता थॉमस मान, सॅम्युअल बेकेट, गॅब्रिएल गार्शिया माक्र्वेझ व डोरिस लेसिंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.\nस्टॉकहोममध्ये डिलन यांची मैफल होण्यापूर्वी अज्ञात ठिकाणी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ट्रिप्लिकेट अल्बमच्या प्रसारासाठी ते युरोपच्या दौऱ्यावर आले आहेत.\nते १० जूनपर्यंत नोबेल पुरस्कार मिळाल्याबाबत भाषण देतील अशी अपेक्षा आहे अन्यथा त्यांची पुरस्काराची रक्कम त्यांना गमवावी लागेल, ते ध्वनिमुद्रित स्वरूपात भाषण देतील किंवा एखादे गाणे सादर करू शकतील. पुरस्काराची रक्कम ८,९१,००० अमेरिकी डॉलर्स आहे.\nमाझी गाणी ही साहित्य आहेत असे मला कधी वाटले नव्हते, असे त्यांनी डिसेंबरमध्ये पुरस्कार कार्यक्रमात अनुपस्थित असताना अमेरिकी राजदूतांनी वाचून दाखवलेल्या भाषणात म्हटले होते. पुरस्कार कार्यक्रमास डिसेंबरमध्ये अनुपस्थित राहिल्याबाबत डिलन यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली होती.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2019-02-23T20:42:15Z", "digest": "sha1:PZHHAH7ZFW6I27ACXJ3H3LE5LKBUOXB6", "length": 5536, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "थालिपीठ | मराठीमाती", "raw_content": "\n२ चमचे तीळ (पांढरे)\nकांदा व मिरच्या बारीक चिराव्यात. कणकेत घालून पीठ, तीळ व ३ चमचे तेल त्यात मिसळावे. लागेल तसे पाणी वापरून कणिक मऊसर भिजवावी.\nकेळीच्या पानावर किंवा प्लॅ���्टिकच्या कागदावर थापून, तेल सारवलेल्या तव्यावर गुलाबी रंगावर भाजावीत. बाजूने तेल सोडावे व दोन्ही बाजू शेकल्यानंतर गरमगरम खायला द्यावीत.\nबरोबर लोणी, तूप व आंब्याचे लोणचे द्यावे.\nThis entry was posted in मधल्या वेळचे पदार्थ and tagged कणीक, थालिपीठ, पाककला, पाककृती on जानेवारी 21, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Jalna/ITI-Job-than-Polytechnic/", "date_download": "2019-02-23T21:12:53Z", "digest": "sha1:KJUIBAZUYZKKB7VLGDZN2GOO5R4SSY5O", "length": 7539, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " पॉलिटेक्निकपेक्षा आयटीआयवाल्यांना जॉब | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › पॉलिटेक्निकपेक्षा आयटीआयवाल्यांना जॉब\nदहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यास झटपट जॉब मिळत आहे, तर पॉलिटेक्निक केल्यानंतर केवळ 10 टक्के विद्यार्थी जॉबसाठी पात्र ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिटेक्निकपेक्षा आयटीआय बरे असे म्हणण्याची वेळ आता विद्यार्थ्यांवर आली आहे.\nवाचा : ‘यूपीएससी’ला घरघर; बँकांतही आऊटसोर्सिंग\nशासकीय तंत्रनिकेतनच प्रिन्सिपल एस. एन. नवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जालना तंत्रनिकेतनमध्ये पाच शाखांसाठी 415 जागा असल्याचे सांगितले. त्यात सिव्हिलसाठी 120, मेकॅनिकलच्या 120, इलेक्ट्रिकल 120, कॉम्प्युटरच्या 60 तर केमिकलच्या 30 जागा असल्याचे सांगितले. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बजाज, एल अ‍ॅण्ड टी मुंबई, एल. जी., बालकृष्णन व मेटारोल जालना, थॉट वर्क बेंगलोर, झवेरी केमिकल गोवा, ठाकरजी साल्वन्ट जालना आदी कंपन्या कॅम्पस इटरव्ह्यूसाठी येथे येतात. सरासरी 50 मुले विविध कंपन्यांच्या परिसर मुलाखतीत निवड केली जाते. त्यांना प्रतिवर्ष सव्वा ते दीड लाखाचे पॅकेज मिळते. उर्वरित जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांचा ओढा इजिनियरिंग करण्याकडे असतो.\nवाचा : कौशल्य पणाला लावूनही बेरोजगार\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. आर. गायकवाड यांनी सांगितले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून निघणार्‍या शंभर टक्के मुलांना नोकरी मिळते. जिल्ह्यात आठ शासकीय आयटीआय तर चार खासगी आयटीआय आहेत. जालना आयटीआयमध्ये 15 टे्रड असून 414 जागा आहेत. गत वर्षी 414 जागांसाठी तब्बल 1500 विद्यार्थ्यानी अर्ज केले होते. यावरून आयटीआयकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो.\nवाचा : डमी उमेदवारांनी लाटल्या सर���ारी नोकर्‍या\nआयटीआयमध्ये शिटमेटल वर्कर, ड्राफ्टमन सिव्हिल, टर्नर, मोटर मॅकॅनिक, आर. एस. पी. मेकॅनिक, डिझेल, मशिनिस्ट, स्विंग टेक्नॉलॉजी आदी कोर्स आहेत. या आयटीआयमध्ये एनआरबी बेअयरिंग्ज, एल. जी. बी. प्रा. लि., विनोदराय अ‍ॅण्ड कंपनी, अप्रुकॉप इंडस्ट्रिज, जालना, रुचा इंडस्ट्रीज, बर्वे इंजिनियरिंग, इंन्डुलन्स, व्हिडिओकॉन, धूत, औरंगाबाद इलेक्ट्रिकल आदी कंपन्याचे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. त्यात जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची निवड होते. विद्यार्थ्याना प्रतिमहिना 8 ते 25 हजारांपर्यत पॅकेज मिळते. आयटीआय व पॉलिटेक्निक या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये फरक जाणून घेतला असता आयटीआयचे विद्यार्थी प्रत्यक्ष काम करतात, तर पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सुपर व्हिजन करतात. आज सुपर व्हिजन करणार्‍यांपेक्षा प्रत्यक्ष काम करणार्‍यांना मागणी असल्याचेही दिसून आले.\nवाचा : पॅकेज तर सोडा, सहा हजारांत मिळतात इंजिनीअर\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Salute-to-martyr-koustubh-rane-By-Police-Constable-Through-Poem-Viral-On-Social-Media/", "date_download": "2019-02-23T20:37:35Z", "digest": "sha1:4P47WDP62TKOD56EB6TMT27KRO3B2X4V", "length": 5175, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " शहीद राणे यांना कवितेतून पोलिसाची श्रद्धांजली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहीद राणे यांना कवितेतून पोलिसाची श्रद्धांजली\nशहीद राणे यांना कवितेतून पोलिसाची श्रद्धांजली\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nजम्मू - काश्मीर येथील बांदीपोरा जिल्ह्यातील गुजेर सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या कारवाईत मिरारोडचे सुपूत्र कौस्तुभ राणेंना वीरमरण आले. त्यांच्यावर गुरुवारी मिरारोड येथील हिंदू स्मशानभूमीत काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासाठी जवानाने दिलेल्या या बलिदानाला एका पोलिसाने कवितेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.\nमहाराष्ट्र पोलिस दलात माहिम पोलिस ठाण्यात का���्यरत असलेल्या मिलिंद नारायण पळ यांनी लिहलेली कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या कवितेत त्यांनी कौस्तुभ राणेंना महाराष्ट्राचे खणखणीत नाणे म्हटले असून त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे असल्याचे म्हटले आहे. काश्मीरवर आपला हक्क सांगणाऱ्या पाकच्या कुरापती सुरु असून त्यासाठी भारतीय जवान शहीद होतात. जवान देशासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या त्यागाला तोड नाही. आपणही बलिदान करण्यासाठी तयार असल्याचे म्हणत त्यांनी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nयापूर्वी त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनाही कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली होती. त्याशिवाय त्यांनी पोलिसांना आठ तास ड्युटी मिळणार अशी बातमी आल्यानंतर देखील कविता केली होती. त्यात त्यांनी पोलिसांचे जीवन मांडले होते. आठ तास ड्युटीच्या निर्णयामुळे पोलिसांच्या आयुष्यात येणारा आनंद त्यांनी शब्दबद्ध केला होता.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/category/gst-e-commerce/", "date_download": "2019-02-23T21:09:01Z", "digest": "sha1:GZASF6ZHRLXNVVVESKYC6Y46GABD7WMT", "length": 4532, "nlines": 72, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "GST E Commerce: Impact, Services & Provisions | E commerce under GST", "raw_content": "\nई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील पुरवठादारांवर जीएसटीचा प्रभाव\nएसोचॅम-फॉरेस्टर्सच्या संयुक्त अहवालात असे म्हटले आहे की 2020 मध्ये भारतीय ई-कॉमर्स सेक्टरला 12,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. असेही अपेक्षित आहे की या क्षेत्राची वाढ 51% वार्षिक दराने वाढेल, जो जगातील सर्वोचांक असेल. भारत सरकारच्या चलनविषयक हालचाली आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये डिजिटायझेशनच्या जोमदार पध्दतीमुळे…\nई-कॉमर्स बाबत जीएसटी मधील तरतुदी\nइलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा ई-कॉमर्स यामुळे भारतात व्यवसाय करण्याचे मार्ग बदलले आहेत. सध्या, भारतात ई-कॉमर्स उद्योगावर अनेक प्रकारची कर आकारणी करण्यात येते. प्रत्येक राज्याने ईकॉमर्स उद्योगावर स्वत:चे असे नियम आणि कर लागू केलेले आहेत. ई-कॉमर्स व्यवहारात लागू होणार्या विविध प्रकारच्या करांबद्दल आसलेला स्पष्टतेचा अभाव, आणि ई-वॉलेट…\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/alltags/", "date_download": "2019-02-23T21:18:23Z", "digest": "sha1:AVWECWEXWSYEWAJE4LHLMP3AJJZQHQ6J", "length": 7340, "nlines": 277, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टॅग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/jayant-sinha-garlands-ramgarh-lynching-convicts-1710063/", "date_download": "2019-02-23T21:47:02Z", "digest": "sha1:7FRYU4SNS7UMEEMA45GBDCGA56KJISOC", "length": 14746, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jayant Sinha garlands Ramgarh lynching convicts | ही नवसाधारणता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंव�� सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nटीकेनंतर सारवासारव करताना ते म्हणाले, की मी जे काही केले ते कायद्याचा आदर राखूनच केले.\nकेंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा\nअपप्रवृत्तींचे समर्थन, पाठराखण आणि गौरव हा सत्ताकारणाचा आवश्यक भाग बनला, त्याला आता कित्येक वर्षे लोटली. सत्ताधीशांचा भ्रष्टाचार, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, गुन्हेगारांचे राजकीयीकरण या त्याच्याच काही पायऱ्या. त्या चढत चढत आपला देश आता अशा गर्तेत पडला आहे, की या गोष्टींचे आपल्याला काहीही वाटेनासे झाले आहे. एरवी ज्या बाबींना विशेषत्व मिळाले असते त्याच आता सर्वसाधारण बनल्या आहेत. देशात एक नवसाधारणता निर्माण झाली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांची कृती. गोरक्षणाच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची हत्या केल्याप्रकरणातील आठ जणांचा सिन्हा यांनी जाहीर हार्दिक सत्कार केला. तो का केला याचे कारण उघड आहे. सिन्हा आणि त्यांच्या समविचारींच्या दृष्टिकोनातून हे आठ जण म्हणजे धर्मवीर. गोमातेचे ते रक्षणकर्ते. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्वयंघोषित गोरक्षकांचे वाभाडे काढले होते. गोरक्षणाचा कैवार घेतला म्हणजे एखाद्याची हत्या करण्याचा अधिकार मिळतो याला गोरक्षा म्हणायचे असे सवाल त्या वेळी पंतप्रधानांनी केले होते आणि त्यांचे बोलणे विरलेही नव्हते, तोच झारखंडमधील रामगढमध्ये या आठ जणांनी गोरक्षणाच्या नावाखाली हा खून केला होता. हे जलदगती न्यायालयात सिद्ध झाले. त्यानंतर हे आठ जण उच्च न्यायालयात अपिलात गेले. तेथे त्यांची जामिनावर सुटका झाली. सिन्हा यांच्या मते ते जामिनावर सुटले म्हणजे जणू निर्दोषच ठरले. सिन्हा यांनी त्यांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांचा पुष्पमाला घालून सत्कार केला. यात आपण काही विशेष करतो आहोत याची जाणीवही सिन्हा यांना नसावी हे विशेष. त्यांच्या दृष्टीने ती साधारण गोष्ट होती. टीकेनंतर सारवासारव करताना ते म्हणाले, की मी जे काही केले ते कायद्याचा आदर राखूनच केले. ते खरेच आहे. कोणी कोणाचा कशाबद्दल सत्कार करावा याबाबत अजून तरी देशात कोणी कायदा केलेला नाही. त्यामुळे त्याचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु हा युक्तिवाद एखाद्या अर्धशिक्षित गुंड राजकारण्याने केला असता तर तो चालूनही गेला असता. सिन्हा यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि भाजपमधील उदारमतवादी म्हणून गणल्या जाणाऱ्या मंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. याचे कारण हा कायद्याचा नसला, तरी सुसंस्कृततेचा, नैतिकतेचा मुद्दा आहे. हत्या प्रकरणातील आरोपींच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून आपण त्यांच्या कृत्याला जनमान्यता देत आहोत याचे भान सिन्हा यांनी तरी बाळगायला हवे होते. अर्थात याबाबत केवळ त्यांनाच दोष देण्यात अर्थ नाही. समाजमाध्यमातून बलात्काराच्या, खुनाच्या धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे जल्पक हे आपले प्रिय कार्यकर्ते असे मानणारी एक अभद्र राजकीय जमात या देशात जन्माला आलेली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अशा काही हिंस्र जल्पकांना ट्विटरवरून ‘फॉलो’ करत आहेत म्हटल्यावर त्या जल्पकांना राजमान्यताच आहे असे म्हणावे लागते. त्यातून जल्पना हीच एक सर्वसाधारणता बनलेली आहे. हत्या हे त्या जल्पनेचेच पुढचे रूप. आपल्या मुलाने त्याचा गौरव करावा ही बाब भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांना असाधारण वाटली. त्यांनी त्यावरून टीका केली. परंतु अशी टीका हीच आता विशेष बाब ठरली असून, असे टीकाकार राष्ट्रशत्रू ठरत आहेत. हीसुद्धा नवसाधारण स्थितीच. त्यात जगण्याची सवय लावून घ्यायची की ती नाकारायची हाच आता आपल्यापुढील प्रश्न आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2014/10/blog-post_22.html", "date_download": "2019-02-23T21:51:28Z", "digest": "sha1:OZZZVUC6QXMBRD2WTC2MTFQ2W6245FTI", "length": 16009, "nlines": 339, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: एकाच कुटुंबातील तिघांची हत्या,", "raw_content": "\nएकाच कुटुंबातील तिघांची हत्या,\nपाथर्डीत एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून विहीरीत टाकले\nजवखेडे खालसा, ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथे गवंडीकाम करणारे संजय जगन्नाथ जाधव {वय ४५}पत्नी जयश्री आणि मुंबईत शिकणारा मुलगा सुनिल या तिघांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून ते विहीरीत टाकून देण्यात आलेले आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि आता जवखेडे अशा एकाच प्रकारच्या घटना वारंवार का घडत आहेत\n१.पोलीस आणि प्रशासनाची जरब राहिलेली नाही. किंबहुना त्यांच्या संरक्षणात अशा घटना घडत आहेत काय\n२.जातीयवादी राज्यकर्त्यांचे अभय मिळालेली मंडळी ही हत्याकांडे करीत आहेत काय\n३.सरंजामदारी मानसिकतेला बळ देणार्‍या जातीय संघटनांची ढाल पाठीशी असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत काय\n४. सहकारातून आलेली संपन्नता जातीय मानसिकतेला खतपाणी घालीत आहे काय\n५. ह्या केवळ सुट्या घटना नाहीत.जातीय दंगल जेव्हा होते तेव्हा त्यामागे आग अनेक महिने धुमसत असते नी प्रासंगिक कारणाने ती पेट घेते तशीच जातीय विषवल्ली - जातीय अहंकार, दलितांविषयीचा तिरस्कार यांचे खदखदणारे रसायन नगर जिल्ह्यात कोठून आले आहे याची पाळेमुळे शोधली जायला हवीत.\nघटना घडल्यानंतर चार दिवस चर्चा आणि नंतर सारे शांतशांत असे करून चालणार नाही.\nसंपूर्ण नगर जिल्हाच जातीय अत्याचारग्रस्त अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून घोषित करून तेथील पोलीस आणि प्रशासनावर जबाबदारी निश्चित करायला हवीय का\nकायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली जायला हवी.\nमहाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेला काळीमा फासणार्‍या या मानसिकतेचा तीव्र धिक्कार..\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nफटाके : आनंद व्यक्त करण्याची अघोरी पद्धत.\nएकाच कुटुंबातील तिघांची हत्या,\nउग्र आणि मुजोर जातीयवादाला चपराक\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/akola/hotmix-plant-255-lakh-penalty-company-company/amp/", "date_download": "2019-02-23T22:11:13Z", "digest": "sha1:HXUON5GGKY3LTKES52EEYJQ62KMILQB7", "length": 9390, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hotmix Plant: 2.55 lakh penalty for the company with the company! | हॉटमिक्स प्लान्ट : कंपनीसह शेतमालकास २.५५ लाखांचा दंड! | Lokmat.com", "raw_content": "\nहॉटमिक्स प्लान्ट : कंपनीसह शेतमालकास २.५५ लाखांचा दंड\nअकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे.\n लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे. ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यासाठी बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची शेतजमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली. भाड्याने घेतलेल्या २.३६ आर. जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यात आला; परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लान्ट सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे विनापरवाना ‘हॉटमिक्स प्लान्ट’ उभारण्यात आल्याचे वृत्त गत ६ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत, विनापरवाना उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लान्टची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना गत ६ जानेवारी रोजी दिला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात महसूल मंडळ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून, चौकशीचा अहवाल अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. चौकशी अहवालाच्या आधारे अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या संबंधित कंपनीसह शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी ९ फेब्रुवारी रोजी दिला. दंडाची रक्कम १५ दिवसांत संबंधित कंप���ीसह शेतमालकाने संयुक्तरीत्या जमा करावयाची आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nअकृषक परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालानुसार अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या कंपनीसह संबंधित शेतमालकास संयुक्तरीत्या २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला आहे. - संजय खडसे उपविभागीय अधिकारी, अकोला.\nअकोला महापालिका हद्दवाढीतील भागासाठी १०० कोटींचा विकास आराखडा मंजूर\nअकोला महापालिकेचा चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड हडपला\nअकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा\nनोंदणीकृत भाडेकरारनामा असेल तरच मिळणार २५ टक्के कोट्यात प्रवेश\nमोर्णाच्या विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक, सुरक्षारक्षकांकडून आर्थिक मदत\nआचारसंहितेतही दुष्काळी मदत वाटप करता येणार\n‘एनसीडीईएक्स’कडे सोयाबीनचा दीड लाख टन साठा\nचीन उत्पादित वस्तूंच्या बहिष्कारासाठी ‘कॅट’ राबविणार राष्ट्रीय मोहीम\nस्थानिक पातळीवर अभद्र युतीचेच राज्य\nसर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांची दयनीय अवस्था अन् मोडकळीस आलेल्या खाटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2014/04/blog-post_25.html", "date_download": "2019-02-23T21:11:35Z", "digest": "sha1:2XBY4IS2XFOPMTGE5CTAXL4HCQDRSHWD", "length": 23141, "nlines": 344, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: साहित्य संमेलनाची अध्यक्ष निवडणूक पध्दत रद्द करावी काय?", "raw_content": "\nसाहित्य संमेलनाची अध्यक्ष निवडणूक पध्दत रद्द करावी काय\nअ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड कशी करावी या वादग्रस्त प्रश्नाला दोन मजबूत बाजू आहेत आणि त्या दोन्ही बर्‍याचशा पटणार्‍याही आहेत.\nदुसरीकडे या संमेलानापासून दूर राहणेच पसंद करणारेही बरेच आहेत. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, आदींची त्याबाबत वेगळी मते होती, आहेत.\nनिवडणूक नकोच असे म्हणणारे असा युक्तीवाद करतात की, साहित्यिक हे असाधारण दर्जाचे प्रतिभावंत असल्याने त्यांना सर्वसामान्य जगाचे नियम लावू नयेत.ही निवडणूक लढवणे हे आजवर अनेकांना अपमानास्पद वाटल्याने, विंदा करंदीकर यांच्यासारखा मोठा कवी संमेलनाध्यक्ष झाला नाही.साने गुरुजी,चिं.वि.जोशी, तेंडुलकर, चित्रे, भाऊ पाध्ये, श्री.ना. पेंडशे, जी.ए., रा.चिं.ढेरे, मंगेश पाडगावकर, कुरूंदकर, उद्धव शेळके,\nआदी या पध्दतीने अध्यक्षपदासाठी उत्सुक नव्हते/ नाहीत. हे पद सन्मानाने दिले जावे, त्यासाठी निवडणूक अर्ज भरणे, प्रचार करणे, मतदारांच्या भेटीला जाणे हे त्यांना खटकते.\nया मुद्यातील तथ्य मान्य करूनही तो किती ताणायचा याचा विवेक करायला हवा. अलिकडेच अवघ्या ३०० मतदारांच्या हातात असलेल्या या निवडणुकीतील मतदार संख्या ११०० पर्यंत नेण्यात आली हे स्वागतार्ह आहे.यापुढचा टप्पा म्हणजे बारा कोटी मराठी भाषकांच्यातील किमान बारा हजार मतदारांना या प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. ही निवडणुक प्रक्रिया पारदर्शी झाली पाहिजे. आजही काही साहित्य संस्थांचे पदाधिकारी त्यांच्या सगळ्या १७५ मतदारांना कोर्‍या मतपत्रिका आपल्याकडे जमा करायला सांगतात. ही निवडणुक जिंकणे ही बाब महामंडळाच्या काही विद्यमान पदाधिकार्‍यांच्या हातचा \"कौतुकास्पद\" मळ झालेला आहे. मर्यादित आणि दावणीला बांधलेले मतदार यांच्यामुळे आज हे मालकलोक ठरवतील त्याला निवडून आणू शकतात किंवा पाडूही शकतात. त्यामुळे ही निवडणूक आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ झालेली आहे अशीही रास्त टिका होऊ लागली आहे. अशाप्रकारे या निवडणुक पध्दतीत अनेक दोष असले तरी बिनविरोध निवड हा मार्ग म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच स्थिती होणार आहे. मूठभरांच्या हातात ही निर्णयप्रक्रिया देणे म्हणजे पुन्हा एकदा महामंडळाच्या श्रेष्टींच्या मर्जीवरच हे काम सोपवणे होणार आहे. ही लोकशाही आणि विकेंद्रीकरण विरोधी मानसिकता आहे. तिचे लाड करता कामा नये. ही विद्यमान पध्दत दुरूस्त जरूर करावी, मात्र रद्द करू नये. ही पध्दत कायम ठेवूनही सर्वानुमते किंवा सहमतीने एखाद्या मान्यवराची निवड झाली तर मात्र विरोध असायचे कारण नाही.तसे आजवर अनेकदा झालेलेही आहे.\nयाच निवडणूक पध्दतीने, कुसुमाग्रज, दुर्गाबाई, लक्ष्मणशास्त्री, अरूण साधू, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, नारायण सुर्वे, य.दि.फडके, गं.बा.सरदार, पु.ल., अत्रे, सावरकर, विश्राम बेडेकर, व्यंकटेश माडगूळकर आदी मान्यवर अध्यक्ष झालेत हे कसे विसरणार\nमंत्री, भेंडे, कर्णिक, फ.मुं. मेश्राम, खरात, कांबळे, शांताबाई, विजयाबाई, शेवाळकर, हातकणंगलेकर,बनहट्टी, इनामदार,विद्याधर गोखले, कोत्तापल्ल���, पठाण, यादव हेही अर्थात याच मार्गाने अध्यक्ष झाले. याच वाटेवर इंदिराबाई, दया पवार, शिवाजी सावंत, बोरकर, आणि इतर अनेक पराभूतही झाले.\nनिवडणुकाच नकोत असे म्हणणारांना मग असेही विचारता येईल की,\nसाहित्यिकांना खरे म्हणजे असे कोणत्याच परिक्षेच्या रांगेतून यायला लावणे चूकच म्हटले पाहिजे. मी तर म्हणतो, त्यांना कोणत्याच रांगेत उभेही करायला नको. उदा. साहित्यिकांना बालवयात शाळेत जावे लागणे, बसच्या रांगेत उभे राहावे लागणे, अभ्यास करणे, परिक्षा देणे यातून सूट असली पाहिजे. त्यांना थेट पीएच.डी. किंवा डी.लिट. बालवयातच देण्यात आली पाहिजे.\nसाहित्यिकांना सार्वत्रिक निवडणुकीत, लग्नासाठी, नोकरीसाठी, शासकीय कर भरण्यासाठी, वाहतुकीच्या कोंडीमुळे होणार्‍या गर्दीत किंवा चौकातील सिग्नलसमोर असे कुठल्याच रांगेत उभे राहायला लागू नये.थांबायला लागू नये.अग्नीशामक बंब किंवा अम्ब्युलन्स याप्रमाणे त्यांना सिग्नलमधून सूट असायला हवी.\nपुस्तके प्रकाशित करण्यासाठीही त्यांना प्रकाशकांच्या दारात जावे लागणे, पारितोषिकांसाठी अर्ज करावे लागणे, हे सारेच करण्याची तसदी का\nते लिहितात हे जगावर असलेले मोठे उपकारच आहेत. ती सामान्य माणसे थोडीच असतात त्यांना माणसासारखे राग-लोभ असे विकार नसतातच. त्यांना पोटही कुठे असते त्यांना माणसासारखे राग-लोभ असे विकार नसतातच. त्यांना पोटही कुठे असते ते कधीच खोटे बोलत नाहीत. राजकारण करीत नाहीत. ....\n** साहित्यिकांचा योग्य तो आदर राखला जावा हे योग्यच आहे, पण लेखनाचा काळ सोडला तर तिही सामान्य माणसेच असतात हे विसरून चालणार नाही. त्यांनाही जगाचे सामान्य नियम लागू पडणारच.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nप्रास्पेक्टची पाहणी:जगातील आजच्या सर्वश्रेष्ठ पहिल...\nजेव्हा खुद्द संपादकालाच नविन माहिती मिळते\nत्यातल्याच रद्दीची जगातल्या १०० भाषात भाषांतरे होण...\nखेळचे संपादकीय, अभिजात मराठी आणि मराठी साहित्यविश्...\nसाहित्य संमेलनाची अध्यक्ष निवडणूक पध्दत रद्द करावी...\nबगळा आणि खेकडा यांची झुंज\nसाधूंचा वेश आणि विकासाची घोषणा\nगर्द रानात भर दुपारी\nआधुनिक भारताचे शिल्पकार : डा. बाबासाहेब आंबेडकर\nसूप गाजले: लोकमतम��्ये ब्लोगमधील नोंदीची दखल\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/akola/washim-farmer-committed-suicide-pangrwadi-village/amp/", "date_download": "2019-02-23T22:11:10Z", "digest": "sha1:HMBGIAM63XCEEL5MVCUIG47C4KLZ2JJH", "length": 4365, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Washim: A farmer committed suicide in Pangrwadi village | वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या | Lokmat.com", "raw_content": "\nवाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या\nमालेगाव (वाशिम) : पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यां��ी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली.\nलोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. जानू चव्हाण यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती. मध्यवर्ती बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज होते तसेच खासगी सावकाराकडूनही काही कर्ज काढले होते, अशी माहिती मृतकाच्या कुटुंबीयांनी दिली. याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनला ९ फेब्रुवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.\n‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या गजराने दुमदुमली वाशिम नगरी\nप्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेले प्रवासी निवारे झाले जमीनदोस्त\nराष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भवितव्य धोक्यात\nशिरपूरात ‘जनरेटर’व्दारे वीज घेवून ‘ब्रॉडबॅन्ड’ सेवा होणार पुर्ववत\nअवैध दारूविक्रीविरोधात शिरपुटीच्या महिलांची पोलिस स्टेशनवर धडक\nआचारसंहितेतही दुष्काळी मदत वाटप करता येणार\n‘एनसीडीईएक्स’कडे सोयाबीनचा दीड लाख टन साठा\nचीन उत्पादित वस्तूंच्या बहिष्कारासाठी ‘कॅट’ राबविणार राष्ट्रीय मोहीम\nस्थानिक पातळीवर अभद्र युतीचेच राज्य\nसर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांची दयनीय अवस्था अन् मोडकळीस आलेल्या खाटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/australian-model-and-mother-of-three-abigail-oneill-reveals-her-beauty-secrets/", "date_download": "2019-02-23T21:44:00Z", "digest": "sha1:A3S5AKGO7YFVGKNFPHTFXGW5EUB37D5U", "length": 18979, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "अशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभ��ातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nअशी कराल अंघोळ तर चाळीशीतही दिसाल विशीसारखे, चिरतरुण मॉडेलचा फंडा\nवय वर्ष 44 , तीन मुलांची आई. पण 21 वर्षाच्या तरुणीलाही लाजवेल असे तिचे सौंदर्य. मादकता तर तिच्या चेहऱ्यावरच झळकते. रस्त्यावरून जाताना अनेक तरुणांच्या माना तिला बघण्यासाठी सतत मागे वळत असतात. ती आहे अबिनेल ओनिल. ऑस्ट्रेलियातील न्यू सा��थ वेल्समधील एक नामांकीत मॉडेल. वयाबरोबर महिलांच सौंदर्य फिकं पडतं. पण अबिनेलच्या बाबतीत मात्र असं अजिबात नाहीये. उलट वाढत्या वयाबरोबर तिच सौंदर्य अधिकच खुलतयं. हा चमत्कार डाएट किंवा व्यायाम करून झालेला नसून रोज 12 मिनिटं थंड व गरम पाण्याने अंघोळ केल्याने झाला आहे. असा दावा अबिनेलने केला आहे.\nगेल्या 30 वर्षांपासून अबिनेल रोज 12 मिनिट अंघोळ करते. यातील 3 मिनिट ती गरम पाण्याने अंघोळ करते तर 30 सेकंद थंड पाण्याने अंघोळ करते. अशा पद्धतीने ती रोज तीनवेळा 3.30 मिनिटं अंघोळ करते. यामुळेच तिचा चेहरा व शरीर कायम तजेलदार दिसतं. कितीही थंडी असो वा उन्हाळा अबिनेलच्या अंघोळीच्या या क्रमात कधीही बदल होत नाही.\nत्याचबरोबर दिवसाची सुरूवात ती लिंबू पाणी आणि हर्बल टीने करते. नाश्त्यामध्ये ती त्यात्या क्रुतुत मिळणारी फळं खाते. उकडलेली अंडीही तिला आवडतात. दुपारच्या जेवणातही ती हलका आहार घेते. रात्री मात्र ती सॅलेड किंवा सूप घेते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील49 वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ सोहळा\nपुढीलसलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षट��ानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/heart-blockage-removal/", "date_download": "2019-02-23T22:10:35Z", "digest": "sha1:PYWOHLLF622YGXQHXUJX6R3FG6RLAFPA", "length": 6588, "nlines": 69, "source_domain": "www.marathigold.com", "title": "कसे ही हार्ट ब्लॉकेज असो, राजीव दीक्षित यांचे हे अद्भुत उपाय पूर्ण शरीराचे ब्लॉकेज बाहेर काढतील", "raw_content": "\nकसे ही हार्ट ब्लॉकेज असो, राजीव दीक्षित यांचे हे अद्भुत उपाय पूर्ण शरीराचे ब्लॉकेज बाहेर काढतील\nकसे ही हार्ट ब्लॉकेज असो, राजीव दीक्षित यांचे हे अद्भुत उपाय पूर्ण शरीराचे ब्लॉकेज बाहेर काढतील\nब्लॉकेज ही मोठी समस्या आहे ज्यामुळे आयष्य धोक्यात येते. हल्ली हार्टच्या एंजियोप्लास्टी मध्ये लाखो रुपये खर्च केले जात आहे. आणि गोष्ट इथे फक्त पैशांची नाही आहे. तर लाखो रुपये खर्च केल्या नंतरही आराम मिळत नाही याचे दुख वाटते. अश्या मध्ये तुम्ही येथे सांगितलेल्या प्रयोग वापरून पाहू शकता. हा उपाय उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी तर रामबाण आहे. हृदयाची कोणतीही समस्या असुद्या हा प्रयोग करून पहा. चला पाहू हा उपाय कसा करायचा. हा उपाय अगदी सोप्पा आहे आणि यासाठी लागणारी सामग्री तुम्हाला सहज उपलब्ध होईल अशी आहे.\nराजीव दीक्षित यांनी सांगितलेला उपाय\nवरील सर्व एक एक कप घ्यावे. चारही वस्तू मंद आचेवर गरम करावी आणि जेव्हा 3 कप शिल्लक राहील तेव्हा त्यास थंड करण्यास ठेवावे.\nमिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये 3 कप मध मिक्स करावे. आता तुमचे हे औषध तयार झाले आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी 3 चमचे हे औषध घ्यावे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : राजीव दीक्षित यांनी सांगितलेले हे अद्भुत उपाय देखील जरूर वाचा\nतुम्हाला माहीत आहे का मच्छी खालल्या नंतर लगेच दुध का नाही प्याव���, चला पाहू कारण\nयुरीक एसिड वाढण्याचे कारण, लक्षण आणि याला फक्त 2 आठवड्यात कंट्रोल करण्याचे घरगुती उपाय\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Bhumiputra/Greenhouse-farming/", "date_download": "2019-02-23T20:39:27Z", "digest": "sha1:O6MVWRRQM7K2QJ6EY3LXIRDYIMLL3636", "length": 5298, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " ओढा हरितगृह शेतीकडे... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bhumiputra › ओढा हरितगृह शेतीकडे...\nपारंपरिक शेतीप्रमाणेच आता हरितगृह शेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढतो आहे. याचे कारण यामध्ये उत्पादन वाढते आणि मालाची प्रत आणि दर्जाही सुधारतो.\nलाकूड, बांबू, लोखंडी अँगल्स, अ‍ॅल्युमिनियमचे खांब या वस्तूंपासून सांगाडा तयार करायचा आणि त्यावर झाकण्यासाठी पारदर्शक पॉलिफिल्स किंवा प्लॅस्टिकचे आच्छादन म्हणून वापर करायचा.\nअशा रीतीने तयार झालेल्या बंदिस्त घरात आतील वातावरण पूर्णतः किंवा अंशतः नियंत्रित केले जाते आणि मशागतीची सर्व कामे आतील क्षेत्रातच केली जातात. यालाच हरितगृह शेती (ग्रीन हाऊस) म्हणतात. या घरात झाकलेल्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे निवडक सूर्यकिरणांना आत प्रवेश दिला जातो आणि आतून बाहेर पडणारी उष्णता रोखली जाते. याशिवाय रात्री बाहेर पडणारा कार्बनडायऑक्साईड वायू आतच साठवून प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेत वाढ केली जाते. या शिवाय तापमान, आर्द्रता यांचेही नियंत्रण केले जाते. यामुळे उत्पादन वाढते आणि मालाची प्रत आणि दर्जाही सुधारतो.\nग्रीन हाऊसमुळे पिकांचे अति उष्णता, थंडी आणि अतिवृष्टी यापासून संरक्षण होऊन पिकांना आवश्यक असे वातावरण कृत्रिमरीत्या तयार करता येते. नियंत्रित हंगामाशिवाय इतर काळातही फळे, भाजी आणि फुले ही पिके घेता येतात. त्यामुळे बाजारपेठेतील मागणी आणि भाव याप्रमाणे पिकांची काढणी करता येते. वर्षभर बाजारपेठेत मालाचा पुरवठा करून योग्य मोबदला मिळवता येतो. विशेष म्हणजे लागवडीस अयोग्य आणि नापीक जमिनीवरही हरितगृह शेती करता येते. हरितगृहात संकरित बियाणे तयार करणे सोपे जाते आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेले निकष पूर्ण करणारे पीक उत्पादन घेता येते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/tech/flipkart-offers-smash-hit-discounts-samsung-phones/amp/", "date_download": "2019-02-23T22:04:05Z", "digest": "sha1:VLODNYIY7CESN5X443LMMLT75XUA66TX", "length": 2575, "nlines": 37, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Flipkart offers a smash hit, discounts on samsung phones | फ्लिपकार्टवर ऑफर्सचा धुमाकूळ, सॅमसंगच्या या फोन्सवर धमाकेदार डिस्काऊंट | Lokmat.com", "raw_content": "\nफ्लिपकार्टवर ऑफर्सचा धुमाकूळ, सॅमसंगच्या या फोन्सवर धमाकेदार डिस्काऊंट\nलॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवण्यासासाठी 'या' आहेत काही खास टिप्स\n'हे' Secret Codes सांगणार तुमच्या स्मार्टफोनचे डीटेल्स\nGoogleने 22 धोकादायक अॅप्स केली डिलिट, तुम्ही फोन चेक केला का\nWhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार; 'हे' खास फीचर्स लवकरच लाँच होणार\nव्हॉट्सअॅपवर 'आनंद पसरवा, अफवा नाही'\n WhatsApp आता फिंगरप्रिंटने होणार ओपन, जाणून घ्या कसं\nगुगलवर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात\nWhatsApp वरचे 'हे' मेसेज आहेत अत्यंत धोकादायक; चुकूनही करू नका क्लिक\nWhatsApp वर 2019 मध्ये येणार 'ही' खास फीचर्स\nWhatsApp वर काहीही डिलीट न करता असं लपवा पर्सनल चॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/culture-of-violence-in-india-1800075/", "date_download": "2019-02-23T21:43:37Z", "digest": "sha1:HL3WBTIWMDTHB3RAADO4WZIGMO3P4LAW", "length": 23138, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Culture of Violence in India | चरबी ते चामडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nकोण आपणास अडवणार, ही भावना बुलंदशहरातील हिंसाचारामागे ठसठशीतपणे आढळते..\nकोण आपणास अडवणार, ही भावना बुलंदशहरातील हिंसाचारामागे ठसठशीतपणे आढळते..\nसमाज हिंसक केव्हा होतो काही प्रमुख कारणे. समाजातील एका घटकाच्या मनात दुसरा घटक अन्याय करीत असल्याची भावना निर्माण होते तेव्हा. एखाद्या घटकास सातत्याने डावलले जात असल्याचे वाटू लागते तेव्हा. धार्मिक वा सामाजिक विद्वेष. या समाजाचे नियमन करणाऱ्या व्यवस्थेकडून, म्हणजे सरकारकडून, समाजातील एका घटकास सापत्नभावाची वागणूक दिली जात असेल तरीही समाज हिंसक होतो. सामाजिक हिंसाचारामागील ही काही महत्त्वाची कारणे. परंतु उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील हिंसाचारामागे यातील एकही कारण दिसत नाही. ज्या घटकाच्या मनात दुसऱ्या घटकास प्राधान्यक्रमाने वागवले जात असल्याबद्दलची नाराजी होती, तोच घटक सध्या त्या राज्यात सत्तेवर आहे. म्हणजे ते कारण दूर झाले. ज्या घटकाकडून हा हिंसाचार झाल्याचे दिसते त्या घटकास सातत्याने डावलले जात असल्याचे कारणही समर्थनार्थ पुढे करता येणार नाही. कारण हिंसाचाराचा आरोप असलेले आणि सत्ताधीश यांचे वैचारिक द्वंद्व नाही. तेव्हा हे कारणही निकालात निघाले. धार्मिक वा सामाजिक विद्वेष म्हणावा तर त्याबाबत नव्याने काही ठिणगी पडलेली नाही. उलट त्या प्रदेशातील बहुसंख्य ज्या धर्माचे अनुयायी आहेत त्या धर्मीयांना सुखावणाराच राम मंदिरासारखा निर्णय घेतला जात आहे. म्हणून हे कारणही येथे लागू पडणार नाही. त्या प्रदेशातील सरकार बहुसंख्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. तेव्हा त्यावर अन्याय केल्याचा आरोप असलाच तर तो अल्पसंख्याकांकडून झाला असता आणि तो समाज हिंसक झाला असे म्हणता आले असते. बुलंदशहराबाबत तसे झालेले नाही. म्हणजे हे कारणही येथे लागू पड��� नाही. तेव्हा त्या हिंसाचाराचा अन्वयार्थ कसा लावायचा काही प्रमुख कारणे. समाजातील एका घटकाच्या मनात दुसरा घटक अन्याय करीत असल्याची भावना निर्माण होते तेव्हा. एखाद्या घटकास सातत्याने डावलले जात असल्याचे वाटू लागते तेव्हा. धार्मिक वा सामाजिक विद्वेष. या समाजाचे नियमन करणाऱ्या व्यवस्थेकडून, म्हणजे सरकारकडून, समाजातील एका घटकास सापत्नभावाची वागणूक दिली जात असेल तरीही समाज हिंसक होतो. सामाजिक हिंसाचारामागील ही काही महत्त्वाची कारणे. परंतु उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील हिंसाचारामागे यातील एकही कारण दिसत नाही. ज्या घटकाच्या मनात दुसऱ्या घटकास प्राधान्यक्रमाने वागवले जात असल्याबद्दलची नाराजी होती, तोच घटक सध्या त्या राज्यात सत्तेवर आहे. म्हणजे ते कारण दूर झाले. ज्या घटकाकडून हा हिंसाचार झाल्याचे दिसते त्या घटकास सातत्याने डावलले जात असल्याचे कारणही समर्थनार्थ पुढे करता येणार नाही. कारण हिंसाचाराचा आरोप असलेले आणि सत्ताधीश यांचे वैचारिक द्वंद्व नाही. तेव्हा हे कारणही निकालात निघाले. धार्मिक वा सामाजिक विद्वेष म्हणावा तर त्याबाबत नव्याने काही ठिणगी पडलेली नाही. उलट त्या प्रदेशातील बहुसंख्य ज्या धर्माचे अनुयायी आहेत त्या धर्मीयांना सुखावणाराच राम मंदिरासारखा निर्णय घेतला जात आहे. म्हणून हे कारणही येथे लागू पडणार नाही. त्या प्रदेशातील सरकार बहुसंख्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. तेव्हा त्यावर अन्याय केल्याचा आरोप असलाच तर तो अल्पसंख्याकांकडून झाला असता आणि तो समाज हिंसक झाला असे म्हणता आले असते. बुलंदशहराबाबत तसे झालेले नाही. म्हणजे हे कारणही येथे लागू पडत नाही. तेव्हा त्या हिंसाचाराचा अन्वयार्थ कसा लावायचा आणि हा काही सामान्यांचे जीव घेणारा हिंसाचार नाही. यात गणवेशातील पोलीस अधिकारी मारला गेला. तेव्हा या हिंसाचाराचा अर्थ काय\nअधिकाराचा दर्प असे याचे विश्लेषण करता येईल. व्यवस्थाशून्य वातावरणात समाजातील एका घटकास सत्ता आपल्याच हाती असल्याचे वाटू लागते आणि काहीही केले तरी कोण आपणास हात लावणार असा त्याचा समज होतो. आपल्यासारख्या देशात दुर्दैवाने तो खराही असतो. या आणि अशा हिंसाचाराचा उपयोग सत्ताकारणासाठी झाल्याचा इतिहास असेल तर मग विचारायचीच सोय नाही. त्यातून हा समाज बेमुर्वतखोर होतो आणि विनाकारण हिंस���चार करू लागतो. बुलंदशहरात हे असे घडले. तेथे जमाव हाताबाहेर गेला कारण परिसरात गाईंची कत्तल होत असल्याचा त्याचा समज झाला. ही घटना जेथून घडली तेथून साधारण ४५-५० किमी अंतरावर इस्लामधर्मीयांचे संमेलन होते. आता गाई मारल्या जात असल्याची कोणाची तरी भावना होणे आणि इस्लामधर्मीयांचे हे संमेलन यांचा काही परस्परसंबंध नाही असे वास्तवाचे काहीही भान नसलेलेच मानू शकतील. आपल्या परिसरात गोमातांचे प्राणहरण होत असल्याच्या संशयावरून हा समाज संतापला. त्यास काही गाईंची कलेवरेही सापडली असे म्हणतात. सात्त्विक संतापाने रक्त खवळलेला हा जमाव प्रक्षुब्ध होऊन त्या गाईंची कलेवरे पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि त्यांनी महामार्गही बंद पाडला. त्या समुदायास शांत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच त्यानंतर उठलेल्या हिंसाचारात प्राण गमवावे लागले. हे भयानक म्हणावे लागेल.\nज्या प्रदेशात एखादा समुदाय जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनाच लक्ष्य करतो तेव्हा ते दिसते त्यापेक्षा अधिक गंभीर परिस्थितीचे निदर्शक असते. एकेकाळी अशी अवस्था बिहार या राज्यात सर्रास आढळे. ज्या जमातीच्या नेत्यांहाती सत्तेची दोरी त्या जमातीचे गुंडपुंड सर्रास सरकारी यंत्रणेस बटीक बनवीत. अशा ठिकाणी पोलिसांवरही सहज हात टाकला जात असे. कारण कोण आपणास अडवणार, ही भावना. बुलंदशहरातील हिंसाचारामागे ती ठसठशीतपणे आढळते. या हिंसाचारात प्राण गमावलेल्यांतील पोलीस अधिकारी हिंदू आहे आणि दुसरी व्यक्तीही अल्पसंख्य समाजातील नाही. तसेच ज्याने कायदा हाती घेतल्याचा आरोप आहे तो देखील याच हिंदू समाजाचा भाग आहे. किंबहुना सदर संबंधित आरोपी तर एका धर्माभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जाते. याचा अर्थ इतकाच की या हिंसाचारामागे उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम असा वाद नाही. हिंसाचाराचा आरोप असलेला आणि हिंसाचारात बळी पडलेला हे दोघेही हिंदूच. यात लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे मारल्या गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याची गोवंश हत्या प्रकरणातील भूमिका. तीन वर्षांपूर्वी, २०१५ साली, उत्तर प्रदेशातच घडलेल्या दादरी गोवंश हत्या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची तत्परता बुलंदशहरात बळी पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दाखवली होती. गोमां�� बाळगल्याच्या संशयावरून त्या वेळी दादरी गावातील महंमद अखलाख यास जमावाने ठेचून मारले. त्यातील आरोपींना ज्या पोलीस अधिकाऱ्याने कार्यक्षमता दाखवून जेरबंद केले तोच अधिकारी बुलंदशहरात मारला गेला यास केवळ योगायोग मानणे अगदीच भाबडेपणा ठरेल. या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने मंगळवारी केलेले भाष्य हेच दर्शवते. माझ्या वडिलांनी आम्हास सर्वधर्मसमभावाचीच शिकवण दिली, धर्माच्या नावावर आपण कधीही कोणाचा विद्वेष करू नये असे वडील सांगत, असे या अधिकाऱ्याचा बारावीत शिकणारा मुलगा म्हणतो. त्याचा पुढचा प्रश्न अधिक भेदक आहे. धार्मिक हिंसाचारात आज माझे वडील बळी पडले. उद्या कोणाचा क्रमांक, असा त्याचा प्रश्न.\nप्रस्तुत वातावरणात तो अत्यंत रास्त म्हणावा लागेल. याचे कारण धार्मिक विद्वेष, पाठोपाठ येणारा हिंसाचार आणि त्याचा राजकीय परिणाम याचे म्हणून एक समीकरण उत्तर प्रदेशात दिसते. याच राज्यातील मुझफ्फरनगर येथे तरुणीच्या छेडछाडीच्या कारणावरून पसरलेल्या धार्मिक विद्वेषाचे लोण इतके पसरले की त्यात साठ जणांचे जीव गेले. ही घटना २०१३ सालातील. या कारणावरून इतक्या मोठय़ा प्रमाणावर या परिसरात हिंदू-मुस्लीम दंगे झाले की बराच काळ या प्रदेशात संचारबंदीचाच अंमल होता. त्या वेळी उत्तर प्रदेशात सरकार होते समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचे आणि केंद्रात मनमोहन सिंग यांचे. न्यायालयाने त्या वेळी यादव सरकारची निष्क्रियता यामागे असल्याची टीका केली. तसेच मनमोहन सिंग सरकारनेही यादव सरकारला योग्य ते साहाय्य न केल्याचा ठपका त्या वेळी ठेवला गेला. हे मुझफ्फरनगर येते पश्चिम उत्तर प्रदेशात. त्यानंतरच्या निवडणुकांत पश्चिम उत्तर प्रदेशने भाजपच्या पदरात मतांचे भरभरून दान घातले. या प्रदेशात जणू भाजप लाट असल्याचेच चित्र होते. या वातावरणनिर्मितीत मुझफ्फरनगर दंगलींचा वाटा नाही, असे म्हणता येणार नाही. तसेच देशातील सुरुवातीचा गोवंश हत्याबंदी हिंसाचार घडला ते दादरी देखील याच पश्चिम उत्तर प्रदेशाचा भाग आहे. ताजा हिंसाचार ज्या शहरात उसळला ते बुलंदशहर हे पश्चिम उत्तर प्रदेशातच येते या योगायोगाकडे कसा काणाडोळा करणार\nब्रिटिशकालीन भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या पलटणीतील काडतुसांना गाईची चरबी लावली जाते या संशयावरून हिंदू शिपायांनी बंड केले. त्या वेळी त्यास काही ���ाम अर्थ होता आणि त्या कृतीमागे देशप्रेम होते. आज गो-हत्येच्या संशयावरून प्राण घेतले जातात, यामागील अर्थ शोधणे अवघड नाही आणि त्यास देशप्रेम म्हणता येणार नाही. परंतु १८५७ ते २०१८ या काळात आपला प्रवास कोठून कुठपर्यंत झाला हे मात्र यातून दिसते आणि ते निश्चितच अभिमानास्पद नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-02-23T20:36:15Z", "digest": "sha1:VPS7YBCUSFAIWKLSMBV5CSL2F6JB5B3P", "length": 18371, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\n11 हजार 386 थकबाकीदारांचा पुरवाठा कायमस्वरुपी खंडित पुणे - वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या व वारंवार आवाहन करूनही थकीत रकमेचा भरणा...\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nटाटा-गुलेरमार्क कंपनीची निविदा मंजूर पुणे - मेट्रोच्या बुधवार पेठ ते स्वारगेट या 4.74 किलो मीटरच्या भुयारी मार्गाच्या कामाच्या निविदेस...\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे - महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या साक्षर भारत योजनेसाठीचा 105 कोटींचा निधी केंद्र शा��नाकडे थकला आहे. यामुळे योजनेचे काम करणाऱ्या...\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nकॅशिअर, कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पैशांची पेटीच पळवली पुणे - पुण्यातील सेव्हन लव्हज चौकातील स्टेट बॅंकेच्या टिंबर मार्केट शाखेतून भरदिवसा...\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागातील एम.फिल. व पीएच.डी. संशोधकांना पूर्वीप्रमाणेच सर्वांना विद्यावेतन मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह विविध...\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nमूत्रपिंड प्रत्यारोपणात डॉक्‍टरांना यश ब्रेन डेड युवकाच्या अवयवदानातून नवसंजीवनी पुणे - अवयव दानाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे अपघातात जखमी झालेल्या 26 वर्षीय...\nपुणे – चोरांकडून जप्त केलेले सोने पोलिसांनीच विकले\nपुणे - गस्त घालीत असताना चोरट्यांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 27 ग्रॅम वजनाचे सोने पोलिसांनीच परस्पर विक्री केल्याचे...\nकमला नेहरु रुग्णालयात बेवारस बॅगमुळे तणाव\nपुणे - कमला नेहरु रुग्णालयात एक बेवारस बॅग आढळल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालय प्रशासनाने याची...\nमेष : प्रयत्नांना यश मिळेल असे नाही. राग आवरा. वृषभ : प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. नवीन स्थळांस भेट. मिथुन : कामात दिरंगाई होईल. रागांवर...\nराज्यात रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा\n8 लाख 66 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी रविवारी...\nपुणे – काश्‍मिरी तरुणाला मारहाण\nसर्वोच्च न्यायालयाकडून काश्‍मिरी तरुणांवरील हल्ल्याची गंभीर दखल पुणे - दुचाकीची धडक लागल्याने एका काश्‍मिरी तरुणाला 2 ते 3 जणांच्या...\nसंभाजी भिडे न्यायालयात हजर झाल्याशिवाय युक्तीवाद करू नका\nफिर्यादींच्या वकीलांचा न्यायालयात युक्तीवाद पुणे - कोरेगाव-भिमा दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे जोपर्यंत न्यायालयात हजर होत नाहीत, तोपर्यंत...\n“एफआरपी’ची 71 टक्‍के रक्‍कम वसूल\nकारखान्यांना साखर आयुक्‍तालयाने जप्तीच्या नोटिसा दिल्याचा परिणाम महिनाभरात सुमारे 5 हजार 915 कोटी रुपयांची \"एफआरपी' शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा अद्यापही चार...\nपुणे – अनुकंपाच्या उमेदवारांना नियुक्‍तीचे आदेश\nशिक्षण विभागातील 15 जणांचा प्रलंबित प्रश्‍न सुटल्याने उमेदवारांना मिळाला दिलासा पुणे - शिक्षण विभागातील 15 अनुकंपाच्या तत्त्वावरील उमेदवारांना कामाच्या...\nपुणे – नेत्यांच्या मनधरणीसाठी कॉंग्रेसची बैठक\nपुणे - लोकसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना गोंजारणे, नाराज कायकर्त्यांची मनधरणी करणे असे कार्यक्रम सर्वच पक्षात...\nपुणे – सिमेंट रस्ते, जलवाहिन्यांना भरघोस निधी\n\"स' यादीत तरतूद : पुन्हा उधळपट्टीचा मार्ग मोकळा अडीच हजार कोटींचा खर्च केला जाणार शहरातील 85 टक्‍के रस्त्यांची होणार खोदाई 1600 किलो...\nआंबेडकरांकडून प्रस्तावावर प्रतिसाद मिळत नाही\nपृथ्वीराज चव्हाण : युती होणार याची खात्री होती पुणे - बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर आघाडी करण्यास...\nपुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकावरून जुंपणार\nसत्ताधारी-विरोधकांना असमान तरतूद पदाधिकाऱ्यांना 9 ते 15 कोटींच्या घरात तरतूद भाजपच्या काही नगरसेवकांना 7 ते 9 कोटी, तर काहींना 3 ते...\nतोंडाला पाणी… मार्केट यार्डात गुजरात येथून जांभळाची आवक सुरू\nनेहमीच्या तुलनेत महिनाभर आधीच आवक : भावही मिळतोय जास्त पुणे: गोड चवीचे जांभुळ म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा...\nपतीला गरम कुकरने मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला न्यायालयाची तंबी\nपुणे: पतीला गरम कुकरने मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने तिला पतीविरोधात हिंसाचार करण्यास प्रतिबंध...\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nविमान ‘हायजॅक’ करण्याची धमकी \nनव्या पाकिस्तानच्या जुन्या कुरापती सुरूच म्हणे काश्मिरात मानवाधिकारांचे उल्लंघन\nश्रीदेवींच्या एका साडीवर लाखांची बोली\nMovieReview : फुल्ल टू मनोरंजक\n#SyedMushtaqAliTrophy : दिल्लीचा मणिपूरवर 10 विकेटने विजय\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानं���रही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nभाजप सरकार बेरोजगारांना रोजगार देण्यात यशस्वी झाले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/limbu-bichhanya-javal-thevanyache-fayade/", "date_download": "2019-02-23T22:09:41Z", "digest": "sha1:E3VIOBWZE7HE4SRLGJ56X4VG24NZJX6G", "length": 10113, "nlines": 65, "source_domain": "www.marathigold.com", "title": "रात्री झोपताना फक्त लिंबू जवळ ठेवण्यामुळे आरोग्याला मिळतात जादुई फायदे जे तुम्हाला थक्क करतील", "raw_content": "\nरात्री झोपताना फक्त लिंबू जवळ ठेवण्यामुळे आरोग्याला मिळतात जादुई फायदे जे तुम्हाला थक्क करतील\nरात्री झोपताना फक्त लिंबू जवळ ठेवण्यामुळे आरोग्याला मिळतात जादुई फायदे जे तुम्हाला थक्क करतील\nआज पर्यत तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल किंवा वाचले असेल की लिंबाचा वापर जादूटोना करण्यासाठी केला जातो. पण आज आम्ही जो उपाय सांगत आहोत तो जादूटोणा नाही पण याचे आरोग्याला मिळणारे फायदे पाहून हा कोणता जादूटोणा तर नाहीना असे तुम्हाला वाटल्या शिवाय राहणार नाही. रात्री झोपताना बिछान्या जवळ कापलेला लिंबू ठेवल्यामुळे 5 फायदे मिळतात. आंबट लिंबू हा फक्त विटामिन सी कमी दूर करण्यासोबत सौंदर्य वाढवण्याचे काम करतो. तसे हे काही जादुई परिणाम पण दाखवतात.\nतणाव दूर करते : अनेक वेळा लोकांना फार थकवा किंवा तणाव यामुळे रात्री झोप येत नाही. असे डोके अशांत असण्यामुळे होते. जर तुम्हाला तणाव आणि थकव्यामुळे रात्री झोप येण्यात अडचण होत असेल तर लिंबाचा टुकडा कापून बिछान्या जवळ ठेवाव���. लिंबू मध्ये असलेल्या एंटीबैक्टीरियल गुण डोके शांत करते आणि झोप येण्यास मदत होते.\nसर्दी-खोकल्याच्या समस्ये मध्ये पण झोप आणते : सर्दीमुळे अनेक वेळा नाक बंद होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे झोप लागण्यास अडचण होते. अश्या परस्थितीत पलंगाजवळ लिंबू कापून ठेवा. यामुळे चांगली झोप येईल. थंडी मध्ये लिंबाचा वापर खाण्यासाठी करू नये यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते.\nमाश्यांना दूर पळवते : जर तुमच्या घरामध्ये माश्या असतील आणि दुसऱ्याही किडे-किटाणू त्रास देत असतील तर अंथरुणा जवळ लिंबू कापून ठेवा. लिंबाच्या सुगंधाने किडे दूर पळून जातात. रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर लिंबू कापून ठेवावा आणि अंधार करावा. लिंबाचा सुवास आणि अंधार यामुळे किडे आणि माश्या दूर पळून जातील आणि तुम्हाला आरामात झोप येईल.\nअनिद्रे पासून सुटका : आजकालच्या धावपळीच्या काळात अनेक लोकांना इनसोमेनिया म्हणजेच अनिद्रेचा किंवा कमी निद्रेची समस्या होते. यासमस्ये मुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो. ज्यामुळे गंभीर आजार होण्याची भीती आहे. जर तुम्हाला पण इनसोमेनिया ची समस्या असेल तर रोज रात्री लिंबू कापून बिछान्या जवळ लिंबू कापून ठेवा. लिंबाचा सुगंध डोके शांत करेल आणि झोप चांगली येईल.\nब्लड प्रेशर व्यवस्थित करतो : ज्यांना सकाळी उठल्यानंतर लो ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी हा उपाय करावा. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी जर लिंबू कापून जवळ ठेवून झोपले तर लिंबाच्या सुगंधामुळे त्यांना सकाळी फ्रेश वाटेल. लिंबाच्या गुणांवर झालेल्या रिसर्च मध्ये समजले आहे की लिंबाचा सुगंध शरीरात सेरोटीन चे लेवल वाढवण्यात मदत करते ज्यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांना आराम मिळतो.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : पहा कसे लघवीचा रंग सांगत आहे तुमच्या आरोग्याची स्थिती, कोणता रंग काय सांगत आहे, तुम्ही किती हेल्दी आहे\nअन्ना मध्ये टाका या 5 वस्तू आणि बिना कोणत्याही एक्सरसाइज करा पोटाची चर्बी कमी\n7 दिवस दुधा मध्ये हळद टाकून पिण्यामुळे जे फायदे मिळतात, त्याचा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसेल\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर ��हिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2011/04/blog-post_20.html", "date_download": "2019-02-23T20:42:05Z", "digest": "sha1:LUZSTROEBNYEO7XGQJPF7V3AHRO23LBB", "length": 15911, "nlines": 351, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: ओबीसींना अर्थसंकल्पात वेगळा निधी", "raw_content": "\nओबीसींना अर्थसंकल्पात वेगळा निधी\nओबीसींना अर्थसंकल्पात वेगळा निधी\nअमरावती - येत्या जून महिन्यात ओबीसींची जनगणना केली जाणार असून, जनगणनेनंतर ओबीसींकरिता अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नियोजन आयोगाचे सल्लागार सदस्य प्रा. हरी नरके यांनी दिली.\nश्री संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात महात्मा फुले सेवा संघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ओबीसी परिषदेत ते बोलत होते. परिषदेला प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, सत्यशोधक कीर्तनकार अरविंद माळी, सेवा संघाचे सरचिटणीस लक्ष्मीधर मुळे, सुभाष सातव, ज्ञानेश्‍वर बोबडे, प्रवीण पेटकर, मनोज अंबाडकर, श्रीधर देशमुख, माजी उपमहापौर रामा सोळंके आदी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विधानसभेत 1939 मध्ये पहिल्यांदा ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर राज्यघटनेत 340 व्या कलमानुसार तशी तरतूददेखील करण्यात आली. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत ही जनगणना होणार असून, हा ओबीसींचा पहिला विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींना मिळालेले आरक्षण पळविण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रा. हरी नरके यांनी लक्षात आणून दिले.\nकोट्यवधींच्या खर्चानंतरही बालमृत्यूची मालिका\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nओबीसींना अर्थसंकल्पात वेगळा निधी\nदै. पुढारी...गोवा, १५ एप्रील २०११.\nहेल्लो लोकमत...अमरावती दि. १८ एप्रिल २०११\nलोकमत पुणे दि. १३ एप्रील २०११.\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशत...\nसम्यक साहित्य संम्मेलन आणि बामसेफचा (वामन मेश्राम ...\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत��मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos-category/itar/", "date_download": "2019-02-23T21:13:51Z", "digest": "sha1:L2SIAXA5NILDUZQVKXY3BGNB2H6IW6TW", "length": 8577, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकसत्ता इव्हेंट | Video Section | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nलोकसत्तानं वेगळेपण जपलंय –...\nदोन मिनिटं – रामदास...\nटक्क्या टक्क्यावर सर्व आले;...\nइथं तुम्ही काय करताय टिळक\nलोकसत्ताच्या व्यासपीठावर ज्येष्ठ कवी...\nराजनीति के साथ धंदा...\nमुर्खपणा लोकांना आवडतो- अनिता दाते...\nगुलजार यांची शायरी ऐका...\nभारत अजूनही तुकड्या तुकड्यात...\nफक्त या तीन भारतीय...\nगुलजार यांच्या व्हॉट्स अपवरील...\nगुलजारजी सिनेमाकडून पुन्हा साहित्याकडे...\nतरीही मला कम्युनिस्ट आवडतात...\nलेखकांनी राजकीय पक्षांपासून दूर...\nप्रत्येक पिढीला गुलजार आपले...\nमर्सिडिजच्या प्रत्येक गाडीत आहे...\nसकारात्मक ऊर्जा समाजापुढे आणण्यासाठी...\n‘या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता...\nलोकसत्ताचं तरूण तेजांकित हे...\nबोलत राहणं महत्त्वाचं, मात्र...\nसामाजिक खाप – स्वानंद...\nआपली मेरील स्ट्रीप कुठेय\nमी वक्ता कसा झालो\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कं��ना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/celebrities-who-got-married-on-valentine-day/", "date_download": "2019-02-23T21:47:55Z", "digest": "sha1:5DK2HMKTPUMLJCJRCNPWC2FBGU33T3II", "length": 7276, "nlines": 42, "source_domain": "pudhari.news", "title": " मुन्‍नाभाई ते सर्किटपर्यंत यांचं व्‍हॅलेंटाईनला लग्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › मुन्‍नाभाई ते सर्किटपर्यंत यांचं व्‍हॅलेंटाईनला लग्‍न\nमुन्‍नाभाई ते सर्किटपर्यंत यांचं व्‍हॅलेंटाईनला लग्‍न\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nम्‍हटलं जातं की ईश्‍वराची देण म्‍हणजे प्रेम आहे. ज्‍याला हे प्रेम मिळतं, त्‍याला अख्‍ख जग मिळाल्‍यासारखं वाटतं. सर्व संत -महात्‍मा यांनीही प्रेमाचे गोडवे गायले आहेत. १४ फेब्रुवारी या व्‍हॅलेंटाईन डे बद्‍दल बोलायचं झालं तर बॉलीवुड सेलिब्रिटींसाठी हा व्‍हॅलेंटाईन स्‍पेशल ठरण्‍याचं खास कारण आहे. तुम्‍हाला माहितेय का, मुन्‍नाभाई ते सर्किटपर्यंत अनेक कपल्‍सनी व्‍हॅलेंटाईन डेला लग्‍न केलं आहे. जाणून घ्‍या या कपल्‍सच्‍या लवलाईफबद्‍दल...\nसंजय दत्त आणि रिया पिल्लई\nलग्‍न - १४ फेब्रुवारी १९९८ संजय दत्तने त्‍याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड रियासोबत मुंबईत एका मंदिरात व्‍हॅलेंटाईन्स डे वर सीक्रेटमध्‍ये लग्‍न केलं होतं. काही वर्षांनी हे कपल अलग झाले. नंतर संजयच्‍या आयुष्‍यात मान्‍यता आली. तर रियाने टेनिस खेळाडू लिएंडर पेससोबत लग्‍न केले.\nअरशद वारसी आणि मारिया गोरेट्टी\nलग्‍न - १४ फेब्रुवारी १९९९ अरशद वारसीने व्‍हॅलेंटाईन्स डेवर मारिया गोरेट्टीशी लग्‍न केलं. दोघांची भेट १९९१ मध्‍ये कॉलेजच्‍या डान्‍स फेस्टिवलमध्‍ये झाली. तब्‍बल ८ वर्षांच्‍या डेटिंगनंतर या कपलने चर्चमध्‍ये लग्‍न आणि नंतर निकाह केला.\nराम कपूर और गौतमी गाडगीळ\nलग्‍न - १४ फेब्रुवारी २००३\nटीव्‍ही इंडस्‍ट्रीमध्‍ये रोमँटिक कपल म्‍हणून ओळखले जाणारे राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांच्‍या लग्‍नाला १५ वर्षे पूर्ण झाली. दोघांनीही १४ फेब्रुवारी २००३ मध्‍ये लग्‍न केलं. त्‍यांना सिया आणि अक्‍स ही दोन मुले आहेत. 'बडे अच्छे लगते हैं' यासारख्‍या लोकप्रिय मालिकेत गौतमी गाडगीळने पहिल्‍यांदा व्‍यावसायिक फोटोग्राफर मधुर श्रॉफ यांच्‍याशी लग्‍न केलं होतं. पण नंतर त्‍यांचा घटस्‍फोट झाला.\nमंदिरा बेदी आणि राज कौशल\nलग्‍न - १४ फेब्रुवारी १९९९शांती, सीआयडी, फिअर फॅक्टर याशारख्‍या टीव���‍ही शोजमध्‍ये दिसलेली मंदिरा बेदीच्‍या लग्‍नाला १७ वर्षे पूर्ण झाली. व्‍हॅलेंटाईन्स डे वर बॉलीवुड डायरेक्टर राज कौशल यांच्‍याशी मंदिरा विवाहबंधनात अडकली.\nरुस्लान मुमताज आणि निराली मेहता\nटीवी शो 'कहता है दिल जी ले जरा' (२०१३) फेम रुस्तान याची भेट निराली हिच्‍याशी श्यामक डावर यांच्‍या डान्‍स अॅकॅडमीत झाली होती. दोघेही अनेक वर्षे एक-दुसर्‍यांना डेट केल्‍यानंतर २०१४ मध्‍ये कोर्ट मॅरेज केलं. नंतर दोघांनीही गुजराती ट्रॅडिशन पध्‍दतीने २ मार्च २०१४ ला पुन्‍हा लग्‍न केलं.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dalip-tahil-arrested-for-drunk-driving/", "date_download": "2019-02-23T21:08:12Z", "digest": "sha1:QXRKUDNCW5ETTNBH5GXRGCGSOBHWCF4K", "length": 20678, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "तर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nतर्राट अभिनेता रिक्षाला गाडी ठोकून पळाला, गणपती बाप्पानं पकडून दिला\nबॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याची गाडी एका रिक्षावर ठोकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हा अभिनेता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे त्याचा हा प्लान फसला व तो पोलिसांच्या तावडीत सापडला. दलीप ताहिल असे त्या अभिनेत्याचे नाव असून त्याने बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.\nरविवारी रात्री दहाच्या सुमारास दलीप हे खार येथून एका पार्टीवरून घरी जात होते. पार्टीत त्यांनी दारू प्यायली होती अ���े समजते. दारू प्यायलेली असतानाही दलीप स्वत: त्यांची गाडी चालवत होते. खार सीडी रोडवरील चायना गार्डन हॉटेलजवळ त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व त्यांच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिली. या रिक्षातील जेनिता गांधी व गौरव चघ हे दोन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर दलीप हे तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रस्त्यावर विसर्जन मिरवणुका जात असल्याने दलीप फार दूरवर पळून जाऊ शकले नाही. लोकांनी त्यांची गाडी अडवली व त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितले. त्यावेळी लोकांमध्ये व दलीप यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर काही वेळाने पोलिसांनी दलीप यांना अटक केली.\nदलीप यांना आम्ही अटक केली व त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. या प्रकरणी दलीप यांच्या विरोधात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, असे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘राजमुद्रा’ ढोलताशा पथकाच्या बोलेरोला ट्रॅव्हल्सची धडक; पाच ठार, ९ जखमी\nपुढीलदक्षिण – उत्तर हिंदुस्थानाला जोडणाऱ्या सोलापूर – जळगाव रेल्वेसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\n“बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याची गाडी एका रिक्षावर ठोकली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले. त्यानंतर हा अभिनेता घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे त्याचा हा प्लान फसला व तो पोलिसांच्या तावडीत सापडला.” In the first sentence only you could have named him.\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव���याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pracharbhan-news/the-success-of-adolf-hitler-1533919/", "date_download": "2019-02-23T21:22:36Z", "digest": "sha1:YOAQPCHGFIAA2XYSXYJCNSK7CC7XROZV", "length": 25320, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The success of Adolf Hitler | ‘महाअसत्य’मेव जयते.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\n‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र.\nहिटलरच्या निमलष्करी सेनेने पकडलेले दाम्पत्य. त्यातील महिलेच्या गळ्यातील पाटीवर लिहिलेले आहे - ‘मी आहे एका ज्यूकडे आकर्षित झालेली डुकरीण.’ आणि पुरुषाच्या गळ्यातील पाटी म्हणते - ‘मी आहे जर्मन मुलींना बहकविणारा ज्यू.’ ज्यूंविरोधातील प्रोपगंडा कोणत्या थराला गेला होता, त्याचे हे एक उदाहरण.\n‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र. तो आपण राष्ट्रीय विधान म्हणून स्वीकारला. पण सहसा तो राष्ट्रीय बोधचिन्हावरच राहतो. एरवी सर्वकाळ असत्याच��च बोलबाला असतो. हिटलर आणि त्याच्या प्रोपगंडा खात्याचा मंत्री जोसेफ गोबेल्स यांना हे चांगलेच माहीत होते. या गोबेल्सचे एक विधान आहे –\n‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सतत सांगत राहिलात, की हळूहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. राजकीय, आर्थिकआणि वा किंवा लष्करी खोटारडेपणाच्या परिणामांपासून राज्यव्यवस्था जोवर लोकांना वाचवीत नाही, सुरक्षित ठेवू शकत नाही, तोवरच हे असत्य कायम ठेवले पाहिजे. कारण सत्य हा असत्याचा जीवघेणा शत्रू असतो. तेव्हा हाच युक्तिवाद पुढे नेऊन असे म्हणता येते, की सत्य हा राज्यव्यवस्थेचा सर्वात मोठा शत्रू असतो.’\nस्वत:ला सत्याचा मोठा पुरस्कर्ता म्हणून पेश करणाऱ्या गोबेल्सचे हे मत. अनेक ग्रंथांतून त्याच्या नावावर ते उद्धृत करण्यात आले आहे. पण यात एक खाशी मौज आहे. ती म्हणजे- गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधील केविन कॉलेजचे प्रो. रॅण्डल बेटवर्क हे नाझी प्रोपगंडाचे अभ्यासक. त्यांच्या मते हे विधान गोबेल्सचे नाही. आणि तरीही ते गोबेल्सचेच असल्याचे आज सारे जग मानते. असेच एक आपल्या परिचयाचे उदाहरण आहे, ते फ्रान्सच्या सोळाव्या लुईची पत्नी मेरी अँतोनेतचे. दुष्काळात अन्नान्नदशा झालेल्या आपल्या प्रजेबद्दल ती म्हणाली होती, की पाव मिळत नसेल, तर त्यांनी केक खावा. या एका विधानाने कुख्यातीस पावली ती. पुढे तिचा शिरच्छेद करण्यात आला. तिच्या चरित्रकार अँतोनिया फ्रेझर सांगतात, हे विधान मुळात या मेरीचे नाहीच. तिच्याआधी १०० वर्षांपूर्वी होऊन गेलेली, चौदाव्या लुईची पत्नी मेरी-थेरेस तसे म्हणाली होती. पण आज ते मेरी अँतोनेतचे विधान म्हणूनच. तेव्हा हे खरेच आहे, की खोटे सतत सांगितले, की खरे वाटू लागते परंतु हिटलर आणि गोबेल्स बोलत आहेत, ते अशा किरकोळ खोटय़ा गोष्टींबद्दल नव्हे, तर महाअसत्याबद्दल – ‘बिग लाय’बद्दल.\n‘माइन काम्फ’मध्ये हिटलर सांगतो ..हे एक स्वयंप्रकाशी सत्य आहे, की महाअसत्यामध्ये नेहमीच एक जोरकस विश्वासार्हता असते. कारण लोकांचा भावनिक गाभा सहज भ्रष्ट होऊ शकतो. अत्यंत आदिम साधी मने असतात त्यांची. ही मने छोटय़ा खोटय़ापेक्षा मोठय़ा असत्याला हसतहसत बळी पडतात. याचे कारण म्हणजे ते स्वत: नेहमीच लहान लहान खोटेपणा करीत असले, तरी मोठय़ा प्रमाणावरील खोटारडेपणा ते करू शकत नाहीत. शरम वाटत असते त्यांना त्याची. एखादी मोठय़ा प्रमाणावरील खोटी गोष्ट तयार करावी, हे कधी त्यांच्या डोक्यातच येत नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या कोणामध्ये अशा प्रकारे सत्य विकृत करण्याचे धारिष्टय़ असू शकेल असेही त्यांना वाटू शकत नाही. त्यांच्यासमोर सगळी तथ्ये ठेवली, तरी ते त्याबद्दल शंका घेतील. दोलायमान होईल मन त्यांचे. ते म्हणतील, कदाचित आपल्याला जे सांगण्यात येतेय त्याचे काही वेगळेही स्पष्टीकरण असेल.\nहे सारे हिटलर सांगत होता, ते ज्यूंच्या संदर्भात. ‘अशी महाअसत्ये सांगण्याची ‘अक्षम क्षमता’ त्यांच्यात आहे. खोटे आणि बदनामी यांचा नेमका वापर कसा करायचा हे ज्यूंइतके अन्य कोणालाही माहीत नाही. त्यांचे अवघे अस्तित्वच एका महाअसत्यावर आधारलेले आहे. ते स्वत:ला एक धार्मिक गट म्हणवितात. परंतु खरे तर ज्यू हा एक वंश आहे,’ असे हिटलर रेटून सांगतो. वस्तुत: ज्यूंबद्दलचा हा हिटलरी प्रचार हेच महाअसत्याचे मोठे उदाहरण आहे. आता प्रश्न असा येतो, की शोपेनहॉरसारख्या तत्त्वज्ञानेही ज्यूंवर हा आरोप केला आहे. त्याने ज्यूंना ‘ग्रेट मास्टर्स ऑफ लाईज’ म्हटलेले असल्याचे हिटलर सांगतो. मग त्याच्या या आरोपांना महाअसत्य कसे म्हणायचे\nहे तंत्र नीट समजून घेतले पाहिजे. ज्यूंबद्दल जर्मन तत्त्वज्ञ शॉपेनहॉर जे सांगतो आणि हिटलर जे म्हणतो ते तेव्हाच्या जर्मन समाजात लोकप्रिय असलेले समज होते. एखादी जात कंजूष असते, एखादा धर्म क्रूर असतो असे समज हा प्रोपगंडाचाच भाग असतो. विरोधकांची एकसाची टाकसाळी प्रतिमा तयार करण्याच्या तंत्राची ती उपज असते. या प्रोपगंडामुळे त्या जातीचे, वंशाचे वा धर्माचे जे रूप उभे राहते, तेच सत्य असा समज समाजात दृढ होतो. त्यासाठी मग कोणतेही बाह्य़ पुरावे असण्याची आवश्यकता नसते. ते गैरसमज हेच स्वयंप्रकाशी सत्य असते. हिटलर त्याच्या महाअसत्यातून हेच ‘सत्य’ सांगत होता. येथे तो प्रोपगंडा हा पूर्णत: असत्यावर कधीच आधारलेला नसावा, या नियमाचेच पालन करीत होता\n‘महाअसत्या’च्या, ‘राक्षसीकरण – डेमनायझेशन’च्या प्रोपगंडा तंत्रांतून हिटलरने एकीकडे ज्यू धर्मीयांची क्रूर, कंजूष, कपटी, कारस्थानी अशी प्रतिमा तयार केली. इस्लामचा ज्यूंना विरोध. त्याचाही त्याने या प्रतिमानिर्मितीत वापर केला. इस्लाम हा ‘पौरुषत्वाचा धर्म’ आहे. तो ‘हायजेनिक’ – स्वास्थ्यकारक – ध���्म आहे. ‘इस्लामच्या सैनिकांना योद्धय़ांचा स्वर्ग’ लाभतो. हा असा इस्लाम ‘जर्मन प्रवृत्ती’शी खूपच मेळ खाणारा आहे असे हिटलर म्हणतो, ते त्यामुळेच. त्याची संपूर्ण प्रोपगंडा यंत्रणा हे महाअसत्य लोकांच्या मनावर बिंबवीत असतानाच, दुसरीकडे तो जर्मन नागरिकांत वंशश्रेष्ठत्वाची भावनाही जागवीत होता. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या, अत्यंत शुद्ध रक्ताच्या या महान आर्यवंशीय जर्मनांचा पहिल्या महायुद्धात पराभव झाला, त्यांना मानहानीकारक तहाची कलमे स्वीकारावी लागली, ती या लोभी ज्यूंच्या कारस्थानांमुळेच. आजही हे ज्यू बोल्शेविक ब्रिटन, अमेरिका आणि रशियामध्ये राज्य करीत आहेत. जर्मनांना नामशेष करणे हे त्यांचे ध्येय आहे. आज जर्मनीमध्ये जे जे वाईट घडत आहे, जी जी संकटे येत आहेत, त्या सर्वाना हेच ज्यू कारणीभूत आहेत. जर्मनांचा वंशविच्छेद करण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले आहे. त्यांच्यातील काही ‘ज्यू राष्ट्रीयते’चा उद्घोष करीत आहेत, असे तो सांगत होता. यासाठी ते काय करतात, त्यांचे वर्तन कसे असते याचे, ‘माईन काम्फ’मधील ‘रेस अ‍ॅण्ड पीपल’ या प्रकरणात त्याने जे उदाहरण दिले आहे ते पाहण्यासारखे आहे. तो सांगतो- ‘हे काळ्या केसांचे ज्यू तरुण साध्याभोळ्या जर्मन मुलींवर तासन् तास नजर ठेवून बसलेले असतात. सैतानासारखे निरखीत असतात त्यांना. हेरगिरी करीत असतात त्यांची.’ कशासाठी तर ‘त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे रक्त नासवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वत:च्या माणसांच्या काळजापासून तोडण्यासाठी..’ या अशा लोकांपासून आपला वंश आणि राष्ट्र वाचवायचे असेल, तर पहिल्यांदा त्यांचे शिरकाण केले पाहिजे, असे तो सांगत होता. आणि ते सारे जर्मन जनतेला मनापासून पटत होते तर ‘त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे रक्त नासवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वत:च्या माणसांच्या काळजापासून तोडण्यासाठी..’ या अशा लोकांपासून आपला वंश आणि राष्ट्र वाचवायचे असेल, तर पहिल्यांदा त्यांचे शिरकाण केले पाहिजे, असे तो सांगत होता. आणि ते सारे जर्मन जनतेला मनापासून पटत होते किंबहुना हिटलरचे जे विचार आहेत, ते मुळातच आपले विचार आहेत आणि आपण आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या विचारशक्तीने ते तयार केलेले आहेत, असा त्यांतील अनेकांचा समज झालेला होता. परिणामी असंख्य जर्मन नागरिक ‘स्वत:च्या ���ना’ने ज्यूंना विरोध करू लागले होते. म्हणजे आपण स्वत:च्या मनाने हे करतो आहोत असे त्यांना वाटत होते. हे सारे नाझी प्रोपगंडाचे यश होते. हा प्रोपगंडा एवढा यशस्वी आणि सर्वव्यापी ठरला होता, की सर्वसामान्य पापभिरू जर्मन जनताही ज्यूंचा नरसंहार उघडय़ा डोळ्यांनी पाहात होती. ते क्रूर आहे, अनैतिक आहे, असे त्यांना वाटतच नव्हते. संपूर्ण राष्ट्रच्या राष्ट्र हिटलरी महाअसत्याला बळी पडले होते.\nआता प्रश्न असा येतो, की हे त्याने नेमके साधले कसे महाअसत्य – बिग लाय, राक्षसीकरण – डेमनायझेशन, बदनामीकरण – नेम कॉलिंग, चमकदार सामान्यता – ग्लिटरिंग जनरॅलिटी, द्वेषमूर्ती वा शत्रू तयार करणे ही प्रोपगंडाची तंत्रे त्याने उपयोगात आणली, हे आपल्याला ठाऊक आहे. याकरिता त्याने सर्व प्रकारच्या प्रचार-प्रसार माध्यमांचा वापर केला, हेही आपल्याला माहीत आहे. पण ही साधने वापरण्यापूर्वी त्याने आपल्या विरोधकांकडील तशीच साधने आधी निकामी केली होती. त्याची सुरुवात त्याने केली ती तेव्हाच्या वृत्तपत्रांपासून. त्यासाठी त्याने जे केले, ते आजही – किंबहुना आज तर अधिकच – लक्षणीय आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/11/ca15nov2016.html", "date_download": "2019-02-23T21:15:02Z", "digest": "sha1:PSL4I4MUJYSZTD2OERVYTU67XEJNIJPZ", "length": 15967, "nlines": 120, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १४ & १५ नोव्हेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडाम��डी १४ & १५ नोव्हेंबर २०१६\nचालू घडामोडी १४ & १५ नोव्हेंबर २०१६\n०१. न्यूझीलंडला रविवारी ७.८ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला असून अमेरिकेच्या भूवैज्ञानिक संस्थेने त्सुनामीचा इशारा दिला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या काही भागांतील वीज आणि भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली आहे.\n०२. ख्राईस्टचर्चपासून ९० किमी अंतरावरील भागाला या भूकंपामुळे तडाखा बसला आहे. पाच वर्षांपूर्वी फेब्रुवारी २०११ मध्ये न्यूझीलंडला ६.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात १८५ जणांचा मृत्यू झाला होता.\n०३.रविवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल होती. या भूकंपामुळे ग्रामीण भागातील इमारतींचे नुकसान झाले आहे. .\n०४. या भूकंपात कोणीही जखमी झाले नसल्याचे रुग्णवाहिका सेवेकडून सांगण्यात आले आहे. संभाव्य त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे त्या दृष्टीने सुरक्षाविषयक नियोजन करण्यात येत आहे.\nमराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत सावरकर\n०१. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ‘९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची निवड करण्यात झाली आहे.\n०२. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते. ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. सध्या अभिनेते मोहन जोशी हे संमेलनाध्यक्ष आहेत.\n०३. रंगभूमीवर सहा दशके वावरताना समोरच्या रसिकांना त्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया सावरकर यांच्याकडे आहे. विजया मेहता, दामू केंकरे यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना रंगभूमीवर वावरता आले आणि ‘लिटिल थिएटर’ या सुधा करमरकर यांच्या बालनाटय़ चळवळीतही ते काम करू शकले.\n०४. आजही रंगभूमीवरील कलाकारांसाठी दंतकथा बनून राहिलेल्या केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना मिळाले.\n०५. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुजपाशी, ययाति आणि देवयानी, एकच प्याला अशा विविधरंगी नाटकांमधून जयंत सावरकर अतिशय आत्मविश्वासाने वावरले.\nविश्वातील दीर्घिकांना जोडणाऱ्या वेटोळ्यांचा सैद्धांतिक पातळीवर शोध\n०१. वैज्ञानिकांनी प्रथमच विश्वातील आतापर्यंत माहिती नसलेले दीर्घिका पुंज व त्यांना जोडणारी वेटोळी गणितीय सैद्धांतिक पातळीवर शोधून काढली आहेत. आयुका व पुणे विद्यापीठातील वैज्ञानिक डॉ. सुरजित पॉल यांनी गोवा येथे एसकेए परिषदेत हे निष्कर्ष सादर केले आहेत.\n०२. विश्वातील हे दीर्घिका पुंज म्हणजे हायड्रोजनची एकमेकांशी जोडलेली वेटोळी असून ती विशिष्ट बिंदूंवर जोडली गेली आहेत. गुरुत्वीय आकर्षणामुळे आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक दीर्घिका एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. दीर्घिकांना जोडणारी वेटोळी ही त्यांच्या वृद्धीस उत्तेजन देणारी आहेत.\n०३. ही वेटोळी आतापर्यंत शोधली गेली नव्हती ती पॉल व त्यांच्या चमूने गणिती पद्धतीने शोधली आहेत. द स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे या जगातील सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बीणीच्या मदतीने केलेल्या संशोधनात त्यांचे अस्तित्व प्रत्यक्षात दिसू शकेल असे सांगण्यात आले.\n०४. या वेटोळ्यांच्या शोधामुळे आधुनिक खगोलभौतिकीतील अनेक कूटप्रश्न सुटणार आहेत. बॅरियॉन्स हे काही द्रव्य बाहेर फेकत असतात. त्यातून तारे, तेजोमेघ व आकाशगंगा तयार होतात त्यावर नवीन प्रकाश यातून पडू शकेल.\n२०१६ सर्वात उष्ण वर्ष असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा\n०१. २०१६ हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले असून जागतिक तापमानवाढ थांबली नाही तर अनेक आपत्ती येतील असा इशारा दिला आहे.\n०२. २०१६ या वर्षांत सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या तुलनेत १.२ अंश सेल्सियसने जास्त राहण्याची शक्यता आहे. या शतकात किमान १६ वर्षे सर्वात उष्ण होती असा याचा अर्थ होतो असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.\n०३. तापमानवाढीची उच्चतम मर्यादा २ अंश सेल्सियस असताना आपण निम्म्या मार्गावर आहोत, संयुक्त राष्ट्रांनी हवामान बदलांबाबत केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.\n०४. एल निनोमुळे तापमान यावर्षीच्या सुरुवातीच्या काही महिन्यात वाढले पण तो परिणाम कमी झाल्यानंतर पारा वाढलेलाच राहिला. जागतिक हवामान संघटनेचा अहवाल माराकेश येथील चर्चा सुरू असताना जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये हवामान परिषद झाली होती.\n०५. राजस्थानात गेल्या मे महिन्यात फालोरी येथे ५१ अंश तपमानाची नोंद झाली होती असेही अहवालात म्हटले आहे.\nस��मवारी सायंकाळी सुपरमून दिसणार\n०१. पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल, तर त्याला सुपरमून म्हणतात. त्यावेळी चंद्रबिंब चौदा टक्के मोठे व तीस टक्के जास्त तेजस्वी दिसते.\n०२. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर एवढे आहे. पंरतु,सोमवारी हे अंतर ३ लक्ष ५६ हजार ५०९ किलोमीटर एवढे असणार आहे.\n०३. खगोलप्रेमींसाठी हा दूग्धशर्करा योग जवळजवळ ६८वर्षांनी साधून आला आहे.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-rbi-vs-the-government/", "date_download": "2019-02-23T20:38:37Z", "digest": "sha1:RI6PJU4A4LECWGNW7JBJDEEJFHM526IM", "length": 25419, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : तलवारी म्यान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी ���ासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nआजचा अग्रलेख : तलवारी म्यान\nलघु–मध्यम उद्योगांचा गळा आवळला नोटाबंदीसारख्या धोरणांनी आणि तो मोकळा करायचा रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीने असा तिढा असल्याने संघर्ष निर्माण झाला. तो अपरिहार्यच होता. सुदैवाने सरकारने एक पाऊल मागे घेतले आणि रिझर्व्ह बँकेनेही ‘मध्यम मार्ग’ काढला. त्यामुळे सध्या तरी सरकार व रिझर्व्ह बँकेतील संघर्षाच्या तलवारी ‘म्यान’ झाल्या आहेत.\nदेशातील सर्वच सर्वोच्च सरकारी यंत्रणा आणि संस्थांमध्ये सध्या अनागोंदी माजल्यासारखे चित्र आहे. अर्थव्यवस्थेची सुकाणू म्हटली जाणारी रिझर्व्ह बँकदेखील या वावटळीत सापडते की काय अशी शक्यता मधल्या काळात निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने तसे घडले नाही. रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची सोमवारची बैठक कोणत्याही वादंगाशिवाय पार पडली आणि ‘वादग्रस्त’ मुद्यांबाबत ‘मध्यम मार्ग’ काढणारे निर्णय घेतले गेले. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघांनीही तुटेपर्यंत ताणले नाही. त्यामुळे हिंदुस्थानच्या आर्थिक इतिहासात सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात जो ‘न भूतो…’ संघर्ष निर्माण होण्याची भीती होती ती फोल ठरली. संघर्षाच्या वावटळीत सापडलेले सरकार – रिझर्व्ह बँक संबंध निदान बिघडलेले नसल्याचे दिसून आले. सरकारनेही सातव्या कलमाचा वापर केला नाही आणि रिझर्व्ह बँकेनेही ताठर भूमिका घेतली नाही. त्यानुसार अर्थव्यवस्थेतील चलनटंचाई कमी करण्यासाठी बाजारातून आठ हजार कोटींचे सरकारी रोखे खरेदी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे बिगरवित्तीय संस्थांची चलनकोंडी थोडीफार सुटू शकेल. दुसरा वाद होता तो लघु आणि मध्यम उद्योगांना सुलभ कर्ज देण्यावरून आणि त्यासाठी रिझर्व्ह बँकेतील\nराखीव निधीचा काही हिस्सा\nवापरण्यावरून. रिझर्व्ह बँकेकडे सध्या 9.69 लाख कोटींचा राखीव निधी आहे. त्यातील 3.60 लाख कोटी रुपये बँकेने सरकारला द्यावेत, असा सरकारचा आग्रह असल्याचे सांगण्यात येत होते. सरकारतर्फे त्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी एका भाषणात तसे सूचित केल्याने हा संघर्ष चव्हाटय़ावर आला होता. रिझर्व्ह बँकेकडील राखीव निधीचा काही भाग लघु आणि मध्यम उद्योगांना देण्याच्या सुलभ कर्जासाठी वापरला जावा, असा सरकारचा आग्रह असल्याचे सांगितले गेले. या आग्रहामागे आगामी निवडणुका आणि लघु-मध्यम उद्योगांना कर्ज देण्यास प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण कारणीभूत असू शकते. असा आग्रह धरण्यात जसे गैर नाही तसेच रिझर्व्ह बँकेचीही याबाबत काही भूमिका असणे अस्वाभाविक नाही. शेवटी लघु आणि मध्यम उद्योग हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि उद्योग क्षेत्राचा महत्त्वाचा खांब आहे. मात्र हा खांब डळमळीत का झाला देशातील लघु-मध्यम उद्योगांचा श्वास कशामुळे कोंडला देशातील लघु-मध्य��� उद्योगांचा श्वास कशामुळे कोंडला तुमच्या नोटाबंदीमुळेच ना त्यामुळेच हे क्षेत्र मोडीत निघाले, सेवा क्षेत्रावर संक्रांत आली, बांधकाम क्षेत्राला तडाखा बसला. त्याचाच परिणाम म्हणून बाजारपेठेला, खरेदी-विक्रीला मरगळ आली. बाजारातील रोकड तरलता कमी झाली. त्यात जीएसटी आणि इतर धोरणांचेही\nबसले. तेव्हा आज सरकार लघु-मध्यम उद्योगांच्या नावाने जो गळा काढत आहे तो आवळला गेला सरकारच्याच धोरणांनी. बडय़ा उद्योगांचे 10 लाख कोटींचे बुडीत कर्ज भले यूपीए सरकारचे पाप असेल, पण लघु-उद्योग क्षेत्राला बसलेला गळफास हे आधीच्या सरकारचे ‘कर्तृत्व’ कसे म्हणता येईल हा धोंडा आपणच आपल्या पायावर पाडून घेतला हे राज्यकर्त्यांना कदाचित उमगले असावे आणि म्हणून आता लघु-मध्यम उद्योगांना सुलभ कर्ज देण्याचे धोरण आखले गेले असावे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेचा काही राखीव निधी वापरायचा आग्रह धरला गेला असावा. मात्र लघु-मध्यम उद्योगांचा गळा आवळला नोटाबंदीसारख्या धोरणांनी आणि तो मोकळा करायचा रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीने असा तिढा असल्याने संघर्ष निर्माण झाला. तो अपरिहार्यच होता. सुदैवाने सरकारने एक पाऊल मागे घेतले आणि रिझर्व्ह बँकेनेही ‘मध्यम मार्ग’ काढला. त्यामुळे सध्या तरी सरकार व रिझर्व्ह बँकेतील संघर्षाच्या तलवारी ‘म्यान’ झाल्या आहेत. कळीचा मुद्दा असलेल्या राखीव निधीबाबत रिझर्व्ह बँकेने तज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तो काहींना ‘आजचे मरण उद्यावर’ असा वाटू शकतो. मात्र सरकार-रिझर्व्ह बँक यांच्यातील संघर्षाच्या वादळाने दिशा बदलली असेल आणि कालांतराने ते शांत होणार असेल तर चांगलेच आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरुस्तमजी ट्रूपर्स शाळेची फीवाढ, नियामक शुल्क समितीकडे अपील करण्याची सूचना\nपुढीलशीखविरोधी दंगल, 34 वर्षांनंतर एकाला फाशीची शिक्षा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्या���ी डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-ncp-news-460644-2/", "date_download": "2019-02-23T20:36:26Z", "digest": "sha1:BIV6T2QWLOYKHUIHB745YCTYOKTZLBAU", "length": 11963, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 स्टार प्रचारक जाहीर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 स्टार प्रचारक जाहीर\nशरद पवारांचा समावेश नसल्याने त्यांच्या सभा होणार नाहीत\nनगर – महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 36 स्टार प्रचारकांची यादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी शनिवारी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश नसल्याने त्यांची एकही सभा होणार नसल्याचे स्पष्ट झाले.\nमहापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केली असून सर्व सुत्र आमदार संग्राम जगताप यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे.\nया निवडणुकीसाठी पक्षाचे स्टार प्रचारक पुढीलप्रमाणे आहेत. अरुण गुजराथी, नवाब मलिक, फौजिया खान, अनिल देशमुख, छगन भुजबळ, आ. शशिकांत शिंदे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. मनोहर नाईक, आ. विद्या चव्हाण, गुलाबराव देवकर, शब्बीर विद्रोही, रवींद्र पाटील, अब्दुल मलिक, चित्रा वाघ, बापूसाहेब गोरठेकर, भास्करराव काळे, रमेश बंग, आ. ख्वाजा बेग, जयदेव गायकवाड, आ. समिश पाटील, चंद्रकांत ठाकरे, शंकर धोंडगे, बाबा गुजर, नानाभाऊ गाडबैल, वर्षा निकम, बाबाराव खडसे, संग्राम कोते, सक्षणा सलगर, संजय गरुड, अजिंक्‍यराणा पाटील व प्रदिप सोळुंके यांचा समावेश आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nमद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध\nनगर : स्थायी, महिला व बालकल्याणवर शिवसेना\nगोपाळपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला\nटॅंकरची धडक बसून वृध्द ठार\nगोपाळपूरमध्ये जनावराचा चारा जळाला\nनिळवंडे कालव्याचे काम सुरू झाले पाहिजे- खा. लोखंडे\nजि. प.कडून कोपरगावला आतापर्यंत 52 कोटींचा निधी- शालिनी विखे\nनगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडल��\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/prithviraj-chavan-4-1712428/", "date_download": "2019-02-23T21:12:46Z", "digest": "sha1:QXU6NOXSOO35F7SYVZWLWDFY7RDPR26N", "length": 15005, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prithviraj Chavan | नाणारला आंधळा विरोध नाही -पृथ्वीराज चव्हाण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nनाणारला आंधळा विरोध नाही -पृथ्वीराज चव्हाण\nनाणारला आंधळा विरोध नाही -पृथ्वीराज चव्हाण\nकोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार पारदर्शक नाही.\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार पारदर्शक नाही. प्रदूषणाचा कोकणवासीयांवर काय परिणाम होईल, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार प्रकल्पातील कमी अंतरामुळे भविष्यात निर्माण होणारे धोके, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. जोवर त्याचे उत्तर केंद्र व राज्य सरकारकडून मिळत नाही, तोवर काँग्रेसचा प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे ठाम मत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.\nचव्हाण यांनी गुरुवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी वादग्रस्त नाणार प्रकल्पासह इतरही मुद्यांवर मते मांडली. राज्याच्या विस्कटलेल्या आर्थिक घडीवरू��ही त्यांनी सरकारला धारेवर धरले. नाणार प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध राजकीय नाही तर त्याला तार्किक आधार आहे. स्थानिक लोकांचे जीव धोक्यात घालून हा प्रकल्प आम्ही कधीही होऊ देणार नाही. सरकार या प्रकल्पाची माहिती लपवत आहे. प्रकल्पामुळे प्रदूषण किती किलोमीटर परिसरात होणार आहे या विषयी केंद्र व राज्य सरकार कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प व या प्रस्तावित प्रकल्पातील अंतर सा गरी मार्गाने दोन किलोमीटरपेक्षा कमी असल्याने धोक्याची शक्यता वर्तवली आहे. जगात अशाप्रकारचे दोन प्रकल्प इतक्या कमी अंतरावर कुठेच नाहीत. नाणारचे महाराष्ट्राला होणारे फायदे-तोटे आणि या प्रकल्पाच्या अटी-शर्ती सरकारने आधी स्पष्ट कराव्यात, त्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटण्याच्या अट्टाहास करू नये, अशी कॉँग्रेसची भूमिका असल्यामुळे या प्रकल्पाला आम्ही विरोध करीत आहोत, असे चव्हण यांनी सांगितले.\nकेंद्रातील मोदी सरकार मुंबईतील महत्वाच्या आर्थिक संस्था गुजरातमध्ये पळवून नेते आणि प्रदूषणकारी प्रकल्पासाठी कोकण किनारट्टीची निवड केली जाते. कोकण किनारपट्टय़ात लोकवस्ती अधिक आहे. त्याउलट गुजरातमधील सौराष्ट्रची किनारपट्टी निर्मनुष्य आहे. तेथे हा प्रकल्प नेता आला असता. त्यामुळे वाहतूक खर्चात थोडी वाढ झाली असती, परंतु हजारो लोकांना होणारा प्रदुषणाचा त्रास वाचला असता, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.\nचला खड्डे मोजू या\nराज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मुंबईत ‘चला खड्डे मोजू या’, असे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या गलथान गारभारामुळे या महानगरांतील सर्व रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे, मुंबईकरांना त्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, महापालिकेला मात्र त्याचे कसलेही गांभीर्य नाही, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.\nमुंबईतील सर्व खड्डे महापालिका बुजविणार नाही, तोपर्यंत वेगवेगळ्या विभागात खड्डे मोजा आणि बुजवा हे आंदोलन चालूच राहील, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली. राज्य सरकारआणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मुंबईकरांना भेडसावणाऱ्या खड्डय़ांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि झोपलेल्या भाजप सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसला खड्डे मोजा हे अनोखे आंदोलन करावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईतील शीव-प्रतीक्षानगर येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी येथील खड्डय़ांची छायाचित्रे काढून नंतर त्यात भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे फूल टाकून ते खड्डे बुजविण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5350162158616738074&title=NH-%209%20Wins%20Mayur%20Karandak%20Cricket%20Match&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T21:29:02Z", "digest": "sha1:SI2K5ZEDP74UDM4CNIDWCKQAVAXSW5VR", "length": 8135, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘मयूर करंडक’ स्पर्धेत एनएच- ९ संघ विजयी", "raw_content": "\n‘मयूर करंडक’ स्पर्धेत एनएच- ९ संघ विजयी\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कला, क्रीडा, सांस्कृतिक विभागातर्फे कलाकारांच्या मयूर करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एनएच- ९ संघ (हडपसर) विजेता ठरला.\nकॉपरकॉईन संघ द्वितीय, तर संस्कृती महाराष्ट्राची टीम ‘ए’ हे तृतीय ठरले. संस्कृती महाराष्ट्राची टीम ‘बी’ ने चौथा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे हे नववे वर्ष होते. यात १५ संघ सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ११ ��जार व करंडक, उपविजेत्या संघाला नऊ हजार व करंडक, तृतीय क्रमांकासाठी सात हजार व करंडक, अशी बक्षीसे देण्यात आली.\nरोहित पठारे ‘मॅन ऑफ द सिरीज’ ठरले. बेस्ट फिल्डर म्हणून चेतन चव्हाण, हॅटट्रीक मयूर जाधव, बेस्ट कॅच आबा सूर्यवंशी, बेस्ट बॅट्समन म्हणून रोहित गायकवाड, बेस्ट बॉलर म्हणून सागर अडागळे आणि बेस्ट कीपर म्हणून प्रकाश सुतार यांना गौरविण्यात आले.\nशिवाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळ मैदानात झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊसाहेब कुर्‍हाडे, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेवक नंदा लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.\nराष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. नितीन मोरे, योगेश सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. इक्बाल दरबार, माणिक बजाज, डॉ. रमेश खाडे, गिरीजा प्रभू उपस्थित होते.\n‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन ‘तळजाई’वरील क्रीडांगणाचे २६ नोव्हेंबरला लोकार्पण ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद पुणे येथे राज्यस्तरीय गायन स्पर्धा\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/kumari-mother-children-issue/", "date_download": "2019-02-23T21:26:34Z", "digest": "sha1:TKVNMQVAGR7Q6N7XU4YUHS6XD34IYWR3", "length": 7059, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " कुमारी मातांच्या मुलांच्या दाखल्यावर पित्याच्या नावाची सक्ती कशासाठी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुमारी मातांच्या मुलांच्या दाखल्यावर पित्याच्या नावाची सक्ती कशासाठी\nकुमारी मातांच्या मुलांच्या दाखल्यावर पित्याच्या नावाची सक्ती कशासाठी\nकुमारी मातेने जन्माला घातलेल्या मुलाच्या जन्मदाखल्यावर जैविक पित्याच्या ��ावाची सक्ती का, असा मुद्दा दोन वेगवेगळ्या याचिकांद्वारे मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित झाला आहे. या याचिकांची दखल घेऊन न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात मुंबई महापालिकेला म्हणणे मांडण्याबरोबरच त्या महिलेच्या प्रसूतीवेळची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसर्‍या प्रकरणात जैविक बापाला प्रतिवादी करण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली आहे.\nया दोन्ही कुमारी मातांच्या वतीने अ‍ॅड. उदय वारूंजीकर यांनी उच्च न्यायालयात या याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पहिल्या याचिकेनुसार ऑगस्ट 2016 मध्ये टेस्ट ट्यूब प्रणालीच्या माध्यमातून मुलीला जन्म देणार्‍या 31 वर्षांच्या कुमारीमातेने मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर पित्याच्या नावाची जागा मोकळी सोडण्यास परवानगी देण्याची विनंती मुंबई महापालिकेच्या जन्म नोंदणी विभागाला केली़ मात्र पालिकेने तशी परवानगी देण्यास नकार दिल्या. आपल्याला जैविक पित्याचे नावच माहिती नसल्याने त्याच्या नावाची सक्ती नको, अशी विनंतीही करण्यात आली. मात्र पालिकेने त्यास नकार दिला, अशी माहिती अ‍ॅड. वारुंजीकर यांनी न्यायालयात दिली. कुमारीमातेला तिच्या मुलाच्या जन्मप्रमाणपत्रावर जैविक पित्याच्या नावाचा उल्लेख सक्तीचा न करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये दिलेल्या निर्णयाचा दाखलाही अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी न्यायालयात दिला.\nदुसर्‍या याचिकेनुसार, 20 वर्षांच्या कुमारीमातेने बाळाला जन्म दिला. प्रसूतीच्या वेळी त्या बाळाच्या 20 वर्षांच्या जैविक पित्याचे नाव नोंदविण्यात आले. मात्र आता त्या जैविक पित्याचे नाव वगळण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेला न्यायालयाने जोरदार आक्षेप घेतला आहे. जैविक पित्याची या नावाला हरकत आहे काय, असा सवाल न्यायालयाने उपस्थित करून त्या पित्याला या याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांला देऊन याचिकेची सुनावणी चार आठवडे तहकूब ठेवली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची ���ोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/Sinhgad-Institute-Students-deprived-from-the-scholarship/", "date_download": "2019-02-23T21:41:40Z", "digest": "sha1:EZLNEPOBZILOST7NVJNYI3F7QZW7BEUF", "length": 6622, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " सिंहगड संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सिंहगड संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित\nसिंहगड संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या, पुणे सिंहगड संस्थेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहील्याचे समोर आले आहे. या संस्थेच्या पुणे जिल्हयातील १२ संस्थामधील २ हजार २०५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ही शिष्यवृत्ती १० कोटीहुन अधिक असून ती रक्कम विद्यार्थ्यांना वाटपासाठी चेकव्दारे संस्थेकडे देण्यात आली होती. परंतु संस्थेने केवळ ४२६ विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती वाटली. संस्थेने शिष्यवृत्तीच्या स्वरूपात २ कोटीच्या जवळपास रकमेचे वाटप केले आणि उर्वरित रक्कम प्राध्यापकांच्या पगारासाठी वापरली. त्यामुळे विद्यार्थी मात्र शिष्यवृत्ती पासून वंचित राहिले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.\nसिंहगड संस्थेतील सन २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजने अंतर्गत सोसायटीच्या पुणे जिल्हयातील १२ संस्थामधील २ हजार २०५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनेची रक्कम १० कोटी ६ लाख ५९ हजार ७४८ रुपये विद्यार्थ्यांना देण्यासाठी सिंहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीकडे चेकद्वारे देण्यात आली. परंतु सोसायटीच्या अंतर्गत संबंधीत संस्थांनी सादर केलेल्या अंशतः वितरणाची उपयोगिता प्रमाणपत्रे तपासली असता, २ हजार २०५ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४२६ विद्यार्थ्यांना १ कोटी ८९ लाख ८७ हजार ९५४ एवढीच रक्कम दिली असल्याचे उघड झाले आहे.\nयाप्रकरणी गुरुवारी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात उपस्थित राहून सोसायटीन�� विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम सोसायटीच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचीत ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्रभारी संचालकांनी स्पष्ट आदेश देत सिंहगड संस्थेला उर्वरित १ हजार ७७९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ८ कोटी १३ लाख ६३ हजार ७९४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावेत आणि येत्या 25 तारखेपर्यंत शिष्यवृत्ती जमा केल्याचा अहवाल सादर करावा असे स्पष्ट आदेश दिले आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T20:45:22Z", "digest": "sha1:IRXW62CA5HN4MIV5ZVLTT4AY3RW7DIBE", "length": 10915, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नादुरुस्त एसटीचा प्रवाशांना त्रास | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनादुरुस्त एसटीचा प्रवाशांना त्रास\nएसटीचा प्रवास नको रे बाबा ः बस बंद पडल्याने होतोयश मनस्ताप\nकुरकुंभ-येथील परिसरात एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nलांब पल्ल्याच्या या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत असून लांबच्या प्रवासासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. पुणे-सोलापूर या महामार्गावर रोज अनेक बस ये-जा करीत असतात; मात्र मागील काही आठवड्यात कुरकुंभ या ठिकाणी सोलापूरच्या बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या चार ते पाच वेळा बंद पडल्याने संबंधित प्रवाशांना पुण्याकडे प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. लांब पल्ल्याचे प्रवासी आरक्षण करूनच जातात. आपला प्रवास आरामदायी झाला पाहिजे, ही भावना त्यामागे असते; मात्र एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या एसटी ब��ची झालेली दयनीय अवस्था, त्यामध्ये खिडक्‍यांना काचा नसणे, आतील आसनव्यवस्थाची दुरवस्था पत्रे उचकटलेले यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. एसटी गाड्या रस्त्यातच बंद पडून एक प्रकारे एसटी महामंडळाची बदनामी, पर्यायाने प्रवाशांचे हाल होता याकडे मात्र एसटीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. एसटी बंद पडल्याने प्रवाशांना रस्त्यातच उतरून दुसरी गाडी शोधत घरी जावे लागल्याने नाहक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने एसटी सेवेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pmindia.gov.in/mr/news_updates/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/?comment=disable", "date_download": "2019-02-23T20:44:04Z", "digest": "sha1:U6PJWJBLYCJHX2BTQYM2WL6O6K5FIRXM", "length": 6955, "nlines": 79, "source_domain": "www.pmindia.gov.in", "title": "जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा | भारताचे पंतप्रधान", "raw_content": "\nअधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)\nप्रकल्प तपासणी गटाची भूमिका\nआपले पंतप्रधान जाणून घ्या\nसामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी\nपीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा\nउपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे\nजागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा\nजागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ जगताशी जोडलेल्या सर्वांना या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि श्रोत्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.\nज्ञान, मनोरंजन विश्वात हे माध्यम सदैव केंद्रस्थानी राहो. रेडिओ आपणा सर्वांमध्ये जवळीक आणतो आणि ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मी याचा सातत्यानं अनुभव घेत आहे. https://www.narendramodi.in/mann-ki-baat”, येथे आपण ‘मन की बात’चे सर्व भाग ऐकू शकता असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nआण्विक त्रयीच्या निर्मितीबद्दल पंतप्रधानांकडून आयएनएस अरिहंतच्या नौदल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन 05 Nov, 2018\nपंतप्रधानांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रासाठी 12 निर्णयांचा शुभारंभ 02 Nov, 2018\nपंतप्रधानांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ राष्ट्राला अर्पण 31 Oct, 2018\nपंतप्रधान मोदींनी जपानच्या टोकिओमध्ये साधला भारतीयांशी संवाद 29 Oct, 2018\n“मै नही हम” पोर्टल आणि ॲपच्या उद्‌घाटनप्रसंगी माहिती, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद 24 Oct, 2018\nकोरियाच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन 22 Feb, 2019\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरियातील भारतीय समुदायाला केले संबोधित. 21 Feb, 2019\nसेऊलमध्ये योनसेई विद्यापीठात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण 21 Feb, 2019\nकोरियाला प्रयाण करण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन 20 Feb, 2019\nसौदी अरेबियाचे युवराज भारत दौऱ्यावर आले असताना स्वाक्षरी करण्यात आलेले करार 20 Feb, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-childhood-days/", "date_download": "2019-02-23T20:50:10Z", "digest": "sha1:DFKBQKZ2THYJGWYI434I2NHIFG2WHHYY", "length": 26546, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : बालपणीचा काळ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळव��यचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nलेख : बालपणीचा काळ\nआमच्या बालपणीच्या काळातली एक कविता. ‘या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा.’ बालपणीचा काळ हा मौजमजेचा असायलाच हवा. याच कवितेत पुढे म्हटलंय ‘स्वस्थ बसे तोची फसे.’ पण लहान मुलं ‘स्वस्थ’ क्वचितच बसतात. सततची चुळबुळ, मांजरासारखी प्रत्येक गोष्टीत डोकावण्याची उत्सुकता, डोळय़ात निरागस भाव आणि तितकाच खटय़ाळपणा घेऊन बालपण रंगत असतं. खेळण्यासाठी अमुक गोष्ट हवीच असा हट्ट धरून ती मिळाली की त्याकडे पार दुर्लक्ष करून केवळ मातीत खेळण्यात धन्यता मानतं ते बालपण. पुढच्या आयुष्यात वाटय़ाला येणारे नियम, अर्थकारण वगैरेची कल्पनाही बालमनाला असण्याची शक्यता नसते. काय वाट्टेल तो हट्ट मुलं करू शकतात. प्रभु रामचंद्राने बालपणी आकाशीचा ‘चंद्र’ हवा असा हट्ट धरला आणि अखेरीस चतुर मंत्री असलेल्या सुमंताने आरशातला चंद्र त्याच्या हाती दिला\nबालपण कुणाचंही असो, ते सारख्याच निरागस भावना घेऊन येतं. परदेशात राहणाऱ्या एका नातेवाईकांची छोटी मुलं आमच्या घरी आल्यावर उत्सुकतेने सारं न्याहाळत होती. खिडकीतून दिसणारी रेलगाडी बघून टाळय़ा पिटणं हा कार्यक्रम दिवसभर चालला होता. मग त्यांचा त्यांच्या आईबाबांना प्रश्न होता, आपल्याकडे ‘विंडो’मधून अशी ट्रेन का दिसत नाही’… आणि अमेरिकेत ऑस्टिनमध्ये राहणाऱ्या त्या पालकांकडे समर्पक उत्तर नव्हतं. दोनच दिवसांत या मुलांनी आमच्या शेजारपाजारच्या समवयस्क मुलांशी मैत्री केली. त्यांच्याबरोबर गल्लीतलं क्रिकेटच नव्हे तर इतरही खेळ खेळताना त्यांना भाषेच्या उच्चारांची अडचण आली नाही की संवाद खुंटला नाही.\nमग आमच्या एका तरुण उत्साही मित्राने या मुलांसह सगळय़ानाच कांदाफोडी, आटय़ापाटय़ा असे खेळही शिकवले. असे खेळ आता इथेही शहरी भागात दुर्मिळ झालेत. आमचं बालपण इलेक्ट्रॉनिक वस्तू, हाती ���दोदित सेलफोन किंवा कुठल्या तरी ‘ऍम्युझमेन्ट पार्क’च्या काळातलं नव्हतं. एका पैशाचाही खर्च नसणारे सारे खेळ. लपाछपी, लंगडी, डबा ऐसपैस, हुतूतू (कबड्डी), आटय़ापाटय़ा या खेळांना केवळ उत्साह पुरेसा असायचा. खो-खो खेळताना होणारी दमछाक किंवा ‘माझ्या आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ असं काहीतरी म्हणत गोल करून बसलेल्यांच्या पाठीमागे रुमाल टाकायचा आणि तो ओळखून लगेच आपणही तसंच करायचं. ओळखता नाही आलं तर रुमालाचाच ‘मार’ मिळायचा. गोटय़ा, भोवरा, पतंग यांना थोडा खर्च यायचा खरा, पण चिखलात तार रुतवून मैलभर जायला किंवा जुन्या टायरचा किंवा लोखंडी सळीचा ‘गाडा’ तयार करून दमछाक होईपर्यंत धावायला काहीच हरकत नसायची.\nआमच्या लहानपणी सायकल दोन आणे तासाने (भाडय़ाने) मिळायची. आता दोन आणि म्हणजे बारा पैसे हे सांगावं लागेल. रुपये आणे-पै, पैकी ‘पै’चा हिशेब आमच्या बालपणीच लुप्त झाला होता. आता आण्यांचाही गेला. पैसे आणि रुपये याचबरोबर ‘कॅशलेस’पर्यंत आपण जाऊन पोहोचलो आहोत. नव्या पिढीच्या हातात ‘गॅझेट’ सहज येतात आणि दोन-चार वर्षांच्या मुलाना ती किती ‘सहज’ वापरता येतात याचं ठायी ठायी कौतुक कानी पडतं. खेळांचे प्रकारही, बॅटरी असलेल्या कारमधली ‘राइड’ किंवा रोलर कोस्टर असे सुखासीन झाले आहेत. सुरपारंब्या, लगोऱ्या दूरच राहिल्या, पण निदान थोडी धावपळ करणारे खेळही दिसत नाहीत. शहरी भागात मैदानांची चणचण ही समस्या आहेच, पण एरवीही आपलं ‘गॅझेट’ बरं आणि त्यावरच्या मालिका किंवा खेळ बरे अशी नवी बालवृत्ती मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसतेय. मग त्याची भरपाई करण्यासाठी जिम, धावपळीची शिबिरं असे उपाय शोधावे लागतायत.\nनव्या पिढीचा यात काहीच दोष नाही. त्यांच्या बालपणीचा ‘काळ’ जसा आहे त्याला काळसुसंगत असंच त्यांचं वर्तन असणार. अर्थात याला अपवादही असतातच. बालवयातच अथक मेहनत करून चमकणारा एखादा क्रिकेटपटू किंवा गायक-गायिका, नर्तक असे चमकते हिरे सर्वत्र दिसतात.\nमात्र काही मुलांना त्यांच्या बालपणीच्या हक्काच्या आनंदापासूनच वंचित राहावं लागतं. शहरी सुखवस्तू भागातल्या बालपणापासून खेडय़ातलं ‘बालपण’ काही वेळा अक्षरशः ‘कोसों दूर’ असतं. दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या भागातली छोटी मुलं बालपण हरवून कळशीभर पाण्यासाठी आईबरोबर मैलोगणती पायपीट करतानाची दृश्यं बघितली की काळीज चरकतं. अनेकदा ���ोटय़ा मुलांना अवघड डोंगरी वाट आणि नद्या, नाले ओलांडून तास-दीड तासाच्या धावपळीनंतर शाळा नजरेस पडते. गरिबीमुळे घरकामात पालकांना मदत करून, बालपणीचा सुखाचा काळ हरवलेली, खेळण्यासाठी वेळ न मिळणारी कितीतरी जिद्दी मुलं-मुली, परिश्रमपूर्वक अभ्यास करतात. घरात विजेचा दिवाही नसलेल्या खेडय़ात कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागणं ही एकविसाव्या शतकाला भूषणावह गोष्ट नाही, पण घोषणांची रोषणाई अनेकांच्या घरी-दारी पोहोचतेच असं नाही. तरीही या परिस्थितीवर मात करून एका जिद्दीने आपलं जीवन आपणच घडवतात आणि अकाली लादलं गेलेलं ‘प्रौढत्वा’चं ओझं न कुरकुरता सांभाळत आत्मोन्नती करून घेतात, अशा मुलांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं. नाहीतरी ‘बालादपि सुभाषितम् ग्राहय़म्’ म्हणजे लहानांनीही चांगलं सांगितलं तर स्वीकारावं असं आपली संस्कृती सांगते…मात्र कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी बालपण हरवून बालकांना अकाली कष्ट करायला लागू नयेत अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nलेख : महान शिवभक्त संत नरहरी\nशहापूर कंदी प्रकल्प आणि पाकिस्तान\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींव�� आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/rahul-gandhi-in-mumbai-traffic-issue-1696104/", "date_download": "2019-02-23T21:11:12Z", "digest": "sha1:OKUXTTV3GRDJ2KZOTROXQW2JOIF3OC3B", "length": 14357, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rahul gandhi in Mumbai traffic issue | राहुल दौऱ्यामुळे ठाण्याची कोंडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nराहुल दौऱ्यामुळे ठाण्याची कोंडी\nराहुल दौऱ्यामुळे ठाण्याची कोंडी\nदोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळीही अशीच परिस्थिती उद्भवली होती.\nराहुल गांधी यांच्या वाहनांच्या ताफ्याला मोकळी वाट करून देण्यासाठी केलेल्या बदलांचा फटका सर्वसामान्य वाहनचालकांना बसला.\nपथकर नाक्यावर वाहनांच्या रांगा; काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे भिवंडीत वाहतूक विस्कळीत\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीप्रकरणी भिवंडीतील दिवाणी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी आलेले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे मंगळवारी सकाळी ठाण्यासह आसपासच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. राहुल यांच्या ताफ्याला जलदगतीने मार्गक्रमण करता यावे, यासाठी आनंदनगर येथील पथकर नाक्यावर मार्गिका राखून ठेवण्यात आल्यामुळे अन्य मार्गिकांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या वेळीही अशीच परिस्थिती उद्भवली होती.\nगत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी भिवंडीतील दिवाणी न्यायालयात त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी राहुल गांधी मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबईहून ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. राहुल यांच्या सुरक्षेसाठी मुंबई ते भिवंडीदरम्यानच्या मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राहुल यांच्या वाहनांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकू नये, याकरिता आनंदनगर येथील पथकर नाक्यावरील एक मार्गिका सुमारे तासभर आधीपासून अन्य वाहनांकरिता बंद ठेवण्यात आली होती. याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर दिसून आला. मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या वाहनांना काही काळ तसेच खोळंबून राहावे लागले होते. ऐरोली पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच ऐन गर्दीच्या वेळेस कार्यालयात पोहचणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने दुभाजकांद्वारे मार्गिका काढून वाहनांना मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येत होते.\nपथकर नाक्यावर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राहुल यांना पुष्पगुच्छ, फुले, हार देण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, राहुल यांचे सुरक्षारक्षक तसेच पोलिसांनी ही गर्दी पांगवली. मात्र, राहुल यांचा ताफा माजिवाडा पुलावर पोहोचेपर्यंत इतर वाहने तीन हात नाका, नितीन कंपनी तसेच कॅडबरी नाका येथे रोखून धरण्यात आली होती. सेवारस्त्यांवरील वाहतुकीलाही मुख्य मार्गावर येण्यापासून रोखण्यात आल्याने संपूर्ण ठाण्यात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.\nभिवंडी न्यायालयाबाहेरील एक बाजूचा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तर दुसऱ्या बाजूचा रस्ता मात्र वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता. मात्र या मार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली\nहोती. त्यामुळे येथील वाहतुकीचा पुरताच बोजवारा उडाल्याचे चित्र होते.\nआनंदनगर पथकर नाक्यावर राहुल गांधी यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले. भर रस्त्यात फटाक्यांच्या माळा लावल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. इतर प्रवाशांनाही फटाक्यांच्या आवाजाचा त्रास सहन करावा लागला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्��पटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/As-the-MeToo-movement-is-sweeping-the-entertainment-industry-in-India-Bollywood-veteran-Asrani-has-dubbed-it-as-rubbish/", "date_download": "2019-02-23T21:56:45Z", "digest": "sha1:YMYTN6KX4XZKML37NTXBWVHMK4L7ASQS", "length": 4073, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " #MeTooचे आरोप गंभीर घेऊ नका : असरानी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › #MeTooचे आरोप गंभीर घेऊ नका : असरानी\n#MeTooचे आरोप गंभीर घेऊ नका : असरानी\nहॉलिवूडचे #MeToo वादळ बॉलिवूडमध्ये धडकल्यावर इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार चांगलेच अडचणीत आले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप करून ‘जोर का झटका’ दिला आणि एका पाठोपाठ एक असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मात्र त्याच वेळी, ‘हे आरोप फक्त प्रसिद्धी आणि फिल्म प्रमोशनसाठी केले जात आहेत. फार सिरीयसली घेऊ नका’, असे विधान ज्येष्ठ हास्य अभिनेते असरानी यांनी केले आहे.\nमहिलांचा सन्मान केलाच पाहिजे, अशी भूमिका मांडतानाच सध्या सुरू असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे असरानी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.‘मी महिलांना सन्मानपूर्वक पाठिंबा देतो, सर्वांनीच तसे करायला पाहिजे. पण सध्या जे सुरू आहे ते केवळ प्रसिद्धीसाठी आहे, फिल्म प्रमोशनसाठी सुरू आहे, दुसरे काही नाही. फक्त आरोप करण्याला काही अर्थ नाही. हे फार गंभीरपणे (सिरीयसली) घेऊ नका, असे असरानी यांनी म्हटले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/73-year-old-granny-killed-giant-alligator/", "date_download": "2019-02-23T20:59:15Z", "digest": "sha1:GXDZVGOQJRLOVXRWMHPZJOCYLLTTDGH6", "length": 18477, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "मगरीने लाडक्या शिंगरूची केली शिकार, महापौरांनी असा घेतला बदला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर��व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nमगरीने लाडक्या शिंगरूची केली शिकार, महापौरांनी असा घेतला बदला\nमानवांचे आपल्या पाळीव प्राण्यांवर किती प्रेम असते याची प्रचिती टेक्साकमधल्या नागरिकांना आली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ७३ वर्षीय जुडी कोचरन यांच्या एका लाडक्या शिंगरूची शिकार एका २५० किलो वजनाच्या मोठ्या मगरीने केली होती. त्याचा बदला म्हणून कोचरन यांनी एका गोळीत या मगरीला यमसदनी पाठवले. कोचरन आजी टेक्सासमधील एका पालिकेच्या महापौर आहेत\nजुडी कोचरन यांचे शिंगरू एकाएकी गायब झाले. तपासानंतर एका १२ फुटी मगरीने त्याची शिकार केल्याचे कळाले. तीन वर्ष या आजीने या मगरीला शोधून काढले. या मगरीच्या शिकारीसाठी त्यांच्या जावायाने मदत केली. ही मगर सापडल्यानंतर एका गोळीत आजीने या मगरीला कंठस्नान घातले.\nया मगरीचे वजन तब्बल २६३ असून ती १२ फुटांची होती. आजी टेक्सासमधील एका पालिकेच्या महापौर आहेत. या मगरीला २० दिवसांच्या आतच मारणे गरजेचे होते कारण टेक्सासमध्ये दरवर्षी १० ते ३० सप्टेंबरदरम्यान शिकार करणे कायदेशीर असते. नेमक्या जागी पकडून नेम धरून या ७३ वर्षाच्या आजीने या मगरीला मारले. आता या मगरीचा मृतदेह आपल्या कार्यालयाच्या बाहेर जतन करण्याचा विचार या आजीबाई करत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘शुभ लग्न सावधान’चा मंगलमय ट्रेलर सोहळा संपन्न\nपुढील‘हृदयात समथिंग..’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे झाले लाँच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nम���थेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/review-of-drama-chal-tuzi-sit-pakki/", "date_download": "2019-02-23T20:38:09Z", "digest": "sha1:LZ3RHSAB6BLY4A6DFQINLQ2GER2IEWB5", "length": 27938, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "एक दर्जेदार कलाकृती | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nचल, तुझी सीट पक्की रंगभूमीवरील नवंकोरं नाटक. गुणी कलावंतांच्या अभिनयाने सजलेली सुंदर कलाकृती\nरंगभूमीचं एक साधं गणित आहे. आधी नाटक ���ांगलं हवं. मग ते दिग्दर्शनातून, नेपथ्यातून, अभिनयातून, संगीतातून किंवा अन्य कोणत्याही क्लृप्त्यांच्या मदतीने फुलवता येतं आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करता येतं. नाट्यवर्तुळात मूळात नाटककारांना मान आहे तो यामुळेच. परिपक्व नाट्य लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी परिपक्व विचार करण्याची क्षमता लागते. मध्यंतरीच्या काळात कॉमेडीचं भूत मराठी रंगभूमीच्या मानगुटीवर बसलं आणि सगळीच परिपक्वता हरवली. कॉमेडी हा प्रकार अजिबात वाईट नाही. किंबहुना मनोरंजनासाठी तो अत्यंत पूरक आणि महत्त्वाचा आहे. पण केवळ हंशा पिकवण्याकरता केले जातात ते चाळे, कॉमेडी नव्हे. मराठी रंगभूमीवर फुटलेल्या कॉमेडी म्हणवणाऱ्या नाटकांमध्ये दिसत राहिले ते चाळे. अलीकडे आलेले रंगकर्मी मात्र वेगवेगळे विषय चोखाळताहेत आणि प्रस्थापित निर्माते जुन्या सकस लेखनाकडे वळताना दिसताहेत. अशात एखादं नवीन नाटक एक विलक्षण प्लॉट घेऊन उभं राहिलं की खूप बरं वाटतं. असंच नाटक आहे नाटकमंडळी निर्मित, नितीन दीक्षित लिखित आणि दिग्दर्शित ‘चल, तुझी सीट पक्की’.\n‘चल, तुझी सीट पक्की’ याच्या क्राफ्टिंगमध्येच गंमत आहे. नाटक सुरू होतं एखाद्या थरार नाटय़ासारखं. पण पहिल्याचं प्रवेशादरम्यान कळतं की ही एक फॅण्टॅसी आहे. एक भ्रष्ट माणूस भयभीत होऊन आपल्या घरी येतो की त्याच्या मागे सीबीआय किंवा तत्सम यंत्रणेचा ससेमिरा सुरू झाला आहे. त्याचं छानछोकीत बुडालेलं कुटुंब याला फार महत्त्व देत नाही. पाठलाग करणारी ती व्यक्ती तो माणूस एकटा असताना त्याला भेटते आणि ती व्यक्ती कोण आहे हे कळल्यावर सुरू होतो एक विचित्र गोंधळ. ‘चल, तुझी सीट पक्की’ हे नाटक मुळात कथाबीजापासून तगडं आहे. नितीन दीक्षितने ते उत्तम पद्धतीने लिखाणातून फुलवलेलं आहे. त्याची पात्ररचनाच ‘चल, तुझी सीट पक्की’ला एक विनोदाचा अँगल देते. एक पूर्णपणे भ्रष्ट असलेला माणूस, सोसायटीमध्ये (समाज नव्हे) सतत मिरवू पाहणारी त्याची पत्नी, त्याचा धूर्त आणि कावेबाज मुलगा आणि वयाने सर्वात लहान असणारी अत्यंत बालीश मुलगी हे कुटुंब नाटक एण्टरटेनिंग करायला पूरक आहे. पण नितीनने यात आणखी एक पात्र योजलंय ते या कुटुंबावर येणाऱ्या संकटाचं. या पात्रामुळे ‘चल, तुझी सीट पक्की’च्या मनोरंजनाच्या कोशंटमध्ये प्रचंड भर पडते.\n‘चल, तुझी सीट पक्की’ नाटक दोन यूएसपी घेऊन उभं राहतं. पहिला यूएसपी म्हणजे शरद पोंक्षे. हा एक बहारदार नट आहे. सिनेमा, मालिका आणि त्याच्या व्याख्यानांमुळे शरदची एक खूप गंभीर प्रतिमा तयार झाली. पण ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकात शरदने एक खूपच वेगळं कॅरेक्टर उभं केलंय. ते काय आहे हे इथं सांगणं म्हणजे नाटकाची मजा घालवणं होईल. इतकंच की, ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकातला सगळा विनोद शरद पोंक्षेंमुळे संभवतो. शरदने हे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि चोख बजावलेलं आहे. इतकं की, सावरकरांवर आवेशाने व्याख्यानं देणारे शरद पोंक्षे हे इतक्या सहजते करू शकतात हे पाहून एक वेगळाच आनंद मिळतो. ‘चल, तुझी सीट पक्की’चा दुसरा यूएसपी आहे लीना भागवत यांनी रंगवलेलं मराठी लोकांच्या कॉकटेल सर्किटमधलं पत्नीचं पात्र. लीनाला याआधी अशा भूमिकेत रसिकांना क्वचितच पाहायला मिळालेलं आहे. लीनाने ‘चल, तुझी सीट पक्की’मधलं हे छदमी छटेचं कॅरेक्टर उत्तम साकारलेलं आहे.\nओंकार राऊत याने मुलाचं आणि अनीशा सबनीस हिने मुलीचं काम मस्त केलेलं आहे. या दोघांच्याही वावरण्यात पैशामुळे आलेली बेफिकीरी पावलोपावली झळकते, तरी कुठेही उद्धटपणा किंवा उर्मटपणा जाणवत नाही हे या दोघांचं कौशल्य आहे. नितीन दीक्षितने हे कटाक्षाने पाळलेलं आहे. म्हणून त्याचंही दिग्दर्शक म्हणून इथे कौतुक आहे. विवेक जोशी यांनी अण्णा खूप मिश्किलपणे साकारलेत. छदमी सुनेशी समंजसपणे वागणारा सासरा विवेक यांनी खूप छान रंगवलाय. या सगळ्यात काहीही जास्त न करता भाव खातात ते आपले मराठी रंगभूमीचे लाडके तालीम मास्तर मंगेश कदम. स्वतः उत्तम दिग्दर्शक असून नितीन दीक्षितच्या दिग्दर्शनात मंगेशने त्याचा अजिबात पिंड नसलेलं एका भ्रष्ट माणसाचं पात्र सहजतेने पेश केलंय.\nविजय गवंडे यांचं संगीत नाटकाला समर्पक आहे. विजय हा एक प्रतिभावंत संगीतकार आहे. इथे त्याने संगीताला फारसा वाव नसूनही काही ठिकाणी आपली छाप सोडली आहे. प्रदीप मुळ्ये हे केवळ वाडे आणि राजवाडेच नव्हेत तर मराठी नाटकातल्या दिवाणखान्यांचेही अनभिषिक्त सम्राट आहेत हे ते ‘चल, तुझी सीट पक्की’मध्ये पुन्हा एकदा सिद्ध करतात. त्यांचे दिवाणखाने पाहून चक्क महारेरा अंतर्गत सरळ स्क्वेयर फुटाच्या भावात विकत घ्यावेत असं वाटावं इतके हे दिवाणखाने दिमाखदार आणि वास्तववादी असतात. अमिता खोपकर यांनी नाटकाची वेशभूषा अत्यंत मोहक केली ��हे. ‘चल, तुझी सीट पक्की’चं दृष्यात्मक यश या दोन तंत्रज्ञांमुळे आहे. भूषण देसाईने त्या मानाने सोपी प्रकाशयोजना उत्तम सांभाळलेली आहे.\nएकंदरीत, ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकाने पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की चांगलं नाटक असण्याकरिता मुळात ‘कडक’ संहिता हवी. नंतर बाकीचे सोपस्कार करून ती हवी तेवढी फुलवता येते. खूप गुणी कलावंत एकत्र येऊन एक सुंदर कलाकृतीचा आनंद प्रक्षकांना देतात हा अनुभव ‘चल, तुझी सीट पक्की’ या नाटकातून मिळतो. या सगळ्या गुणी लोकांना एकत्र आणण्याची मोट बांधणाऱ्या निर्मात्या रचना पेंढारकर सामंत यांचं कौतुक करायलाच हवं.\nनाटक : चल, तुझी सीटी पक्की\nसादरकर्ती : रचना सामंत\nलेखक/ दिग्दर्शक : नितीन दीक्षित\nनेपथ्य : प्रदीप मुळ्ये\nप्रकाश : शीतल तळपदे\nसूत्रधार : दिगंबर प्रभू\nकलाकार : लीना भागवत, शरद पोंक्षे, मंगेश कदम.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनॅश नॉबर्ट यांच्या बासरीकादनाची मैफल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/dubnium-chemical-element-1800554/", "date_download": "2019-02-23T21:32:09Z", "digest": "sha1:XUZK73AFQP5QIKI6DNVNYIGFJFWBXNYL", "length": 12541, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dubnium Chemical element | डबनिअम : रशियाची सरशी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nडबनिअम : रशियाची सरशी\nडबनिअम : रशियाची सरशी\nतो काळ होता जगातील दोन महासत्ता अमेरिका व सोव्हिएत युनियन मधिल शीतयुद्धाचा, एकमेकांवर कुरघोडी करत वर्चस्व गाजविण्याचा.\nतो काळ होता जगातील दोन महासत्ता अमेरिका व सोव्हिएत युनियन मधिल शीतयुद्धाचा, एकमेकांवर कुरघोडी करत वर्चस्व गाजविण्याचा. अंतराळात मानव पाठविणे, ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके पटकावणे वा प्रयोगशाळेत नवीन मूलद्रव्य तयार करणे असो प्रत्येक क्षेत्रात टोकाची स्पर्धा होती. डबनिअमच्या अस्तित्वाची चाहूल लागली याच काळात (१९६७साली) सोव्हिएत युनियनच्या मॉस्को जवळील डबनास्थित जे.आय.एन.आर संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने अमेरिशिअम-२४३ वर निऑन-२२ आयन्सचा मारा करून १०५ अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याच्या अणूंची निर्मिती केली. याच सुमारास अमेरिकेतील बर्कलेस्थित कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने हेच मूलद्रव्य निर्माण करण्यासाठी रशियन पथकाचे तंत्र वापरले; पण अपयश आल्याने कॅलिफोíनअम-२४९ वर नायट्रोजन-१५ च्या आयन्सचा मारा करून हेच मूलद्रव्य अत्यल्प प्रमाणात प्रयोगशाळेत तयार केले. अशा रीतीने दोन्ही देशांकडून या मूलद्रव्याच्या शोधाचे श्रेय मिळविण्यासाठी व नामकरणासाठी अहमहमिका सुरू झाली. तब्बल ३० वर्ष ही लढाई चालू राहिली व ट्रान्सफर्मिअम युद्धाचा एक भाग बनली. अखेर १९७७ साली आयुपॅकने या मूलद्रव्याची जिथे प्रथम निर्मिती झाली त्या मॉस्कोजवळील डब्ना गावाच्या सन्मानार्थ याचे नामकरण डबनिअम केले.\nडबनिअम निसर्गात न आढळणारे, कृत्रिम व किरणोसर्गी मूलद्रव्य आहे. ते अत्यंत अस्थिर असून त्याची १३ समस्थानिके ज्ञात आहेत व आणखी तीन समस्थानिके असण्याची शक्यता वर्तवली जाते. डबनिअम-२६८ हा समस्थानिक सर्वात स्थिर असून त्याचा अर्धायुष्यकाल फक्त २८ तासांचा आहे. अत्यल्प निर्मितीचे प्रमाण व अल्प अर्धायुष्यकाल यामुळे त्याच्या संशोधनावर मर्यादा आल्याने या मूलद्रव्याची विशेष माहिती उपलब्ध नाही. सद्धांतिकदृष्टया डबनिअम हा पाचव्या गणातील संक्रमणधातूचा सदस्य असल्यामुळे त्याचे बरेच गुणधर्म पाचव्या गणातील मूलद्रव्यांप्रमाणे असण्याची शक्यता असून सापेक्षवादी परिणामांमुळे काही विसंगतीं अपेक्षित आहेत. त्याचे रासायनिक गुणधर्म बरेचसे त्याच्या गणातील निओबिअमशी जुळतात परंतु टँटलमशी फारकत घेतात. तो घन स्वरूपातील धातू असावा व त्याच्या अणूंची रचना त्याच्या गणातील मूलद्रव्यांप्रमाणे असण्याची शक्यता आहे. डबनिअमचा उपयोग मात्र वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित आहे.\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/Spruha-Joshi-Inctober-challenge-Doodle-to-fans-see-video-%C2%A0/", "date_download": "2019-02-23T21:13:13Z", "digest": "sha1:KDU26PRQHXHZ2HYDOXXO7STEECG3DRTG", "length": 4070, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " स्‍पृहा जोशीने फॅन्‍सना दिलयं 'हे' चॅलेंज (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › स्‍पृहा जोशीने फॅन्‍सना दिलयं 'हे' चॅलेंज (Video)\nस्‍पृहा जोशीने फॅन्‍सना दिलयं 'हे' चॅलेंज (Video)\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमराठमोळी अभिनेत्री स्‍पृहा जोशीचा १३ ऑक्‍टोबरला वाढदिवस आहे. त्‍यानिमित्ताने, तिने आपल्‍या चाहत्‍यांसाठी एक खास चॅलेंज दिलं आहे. #Inctober नावाचं हे चॅलेंज असून या चॅलेंज अतंर्गत एक डुडल करायचं आहे. तुम्‍हा जे काही मनात वाटतील ते चित्र काढू शकता, असं स्‍पृहाने सांगितलं आहे. त्‍याबाबतचा एक व्‍हिडिओ स्‍पृहाने शेअर केलाय.\nतिने व्‍हिडिओत म्‍हटलं आहे, 'प्रत्‍येक वाढदिवसाला मी काहीतरी नवीन करायचं ठरवतं. पण, ३-४ दिवसांच्‍या पलिकडे ते मी पूर्ण करू शकत नाही. त्‍यामुळे यंदा मी #Inctober नावाचं हे चॅलेंज सुरू केलं आहे. मी स्‍वत: ८ ऑक्‍टोबरपर्यंतची चित्रे काढली आहेत. त्‍याच्‍या पुढील चित्रे इन्‍स्‍टाग्रामवर टाकणार आहे. मी शाळेत असताना चित्रकलेच्‍या तासाला कधी बसले नाही, मला चित्र काढता येत नाहीत. माझी आई, बहिण किंवा माझी मैत्रीण अनुराधा ही सध्‍या स्‍पेनमध्‍ये असते, ही सगळी चित्रे काढून देत असत. आता चित्र काढताना कुठलेही मनात विचार येत नाहीत, टेन्‍शन येत नाही.'\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/western-railway-service-affected-1712149/", "date_download": "2019-02-23T21:12:39Z", "digest": "sha1:BGQ3JVBCTUWXE4NPAHSKITLAWRJ7NK7F", "length": 8123, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Western Railway service affected | पश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव���हान\nपश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत\nपश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत\nविरार स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे\nविरार स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुर्ववत झालेली लोकल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली. दरम्यान वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तब्बल 48 तासानंतर डहाणू-चर्चगेट वाहतूक सुरळीत झाली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2019-02-23T21:42:08Z", "digest": "sha1:UTJTDB6TE73FE4N7TEB2BQXRUVOBV2NA", "length": 14450, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“राष्ट्रवादी’ जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला अनेकांची पाठ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“राष्ट्रवादी’ जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला अनेकांची पाठ\nमोजक्‍याच कार्यकर्त्यांमध्ये आटोपती बैठक\nनगर: विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बोलविलेल्या बैठकीला अनेकांनी पाठ फिरवली. आमदार, माजी आमदार तर सोडा पण तालुकाध्यक्षांसह जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांनी बैठकीला गै���जर रहाणेच पसंत केले आहे. त्यामुळे मोजक्‍यात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फाळके यांना बैठक आटोपती द्यावी लागली. विशेष म्हणजे या बैठकीचे निमित्त करून अनेक नेते शहरात आले होते. पण बैठकीला पक्षाच्या कार्यालयात गेले नाही. त्यामुळे फाळके यांच्या कार्यपद्धतीबाबत जिल्ह्यात नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे.\nफाळके यांनी आज दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या कार्यालयात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले होते. बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा, राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारिणी निवडणे, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन, महापालिका निवडणूक या विषयावर चर्चा होणार होती. परंतू नेते व कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर या सर्वच विषयावर वरवर चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीबाबत झालेल्या आढाव्यात कार्यकर्त्यांनी अनेक मुद्दे मांडले. परंतू जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने त्यावर ठोस निर्णय झाला नाही.\nजिल्हा कार्यकारिणीबाबत देखील फारशी चर्चा झाली नाही. त्याबाबत नावे पाठविण्याचे सांगण्यात आले. या बैठकीला मोजकेच नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीचा निव्वळ फार्स झाला असल्याची पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. फाळके यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. वेळेप्रसंगी कटूता देखील त्यांनी स्वीकारली आहे. परंतू जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फाळके यांनी बोलविलेल्या बैठकांना नेते व कार्यकर्ते उपस्थित राहत नाही. केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आले की जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांची गर्दी होते. इतरवेळी मात्र नेते व कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयात फिरकत देखील नाही. अशी स्थिती आहे. त्यात आता फाळके जिल्हाध्यक्ष झाल्याचे कारण पुढे केले जात आहे. या बैठकीला हजर नसले तरी बहुतांशी नेते व कार्यकर्ते हे नगर शहरात विविध कामानिमित्त आले होते. परंतू त्यापैकी अनेकांनी बैठकीकडे पाठ फिरवली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्��भातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमनांतील दुवे जोडून भाजपला मजबुत करावे- आमदार कोल्हे\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nसंधी दिल्यास कर्जत-जामखेड लढविणार ; रोहित पवार यांचे सूचक वक्तव्य\nनगरमध्ये शिवसेना संपर्कप्रमुखांच्या विरोधात बंड\nश्रीपाद छिंदमसह ६० जणांना आज शहर बंदी\nचारा छावण्या सुरू न झाल्यास 19 पासून जिल्हाभरात रास्तारोको\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nलोकसभेच्या तोंडावर कॉंग्रेस नेत्यांना नेवाशाची आठवण\nप्यायला नाही पाणी अन्‌ शासन म्हणतेय मका पेरा \nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/india-vs-pakistan-match-on-sunday/", "date_download": "2019-02-23T20:40:37Z", "digest": "sha1:22QVTF4RU6OTWRROCAE4B5RAP6NOS75U", "length": 20776, "nlines": 267, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्या���ाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nआशिया कप क्रिकेट स्पर्धेत विजयाच्या हॅटट्रिकचा पराक्रम करणारा हिंदुस्थान हा एकमेव संघ होय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ रविवार, 23 सप्टेंबरला पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भिडणार आहे. बुधवारी गटसाखळी फेरीतही ‘टीम इंडिया’ने पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. मात्र तरीही उद्या पाकिस्तानला कमी लेखण्याची चूक न करता रोहितची सेना विजयाच्या चौकारासह स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी सज्ज झाली आहे.\nहिंदुस्थानला दुबळय़ा हाँगकाँगने सलामीच्या लढतीत विजयासाठी झुंजविले होते, मात्र, पाकिस्तानचा धुव्वा उडवून ‘टीम इंडिया’ची गाडी पुन्हा सुस्साट सुटली. बांगलादेशलाही त्यांनी डोके वर काढण्याची संधी दिली नाही. मात्र पाकिस्तानचा संघ जखमी वाघासारखा ‘टीम इंडिया’वर प्रतिहल्ला करण्यासाठी उत्सुक असेल. हे दोन पारंपरिक संघ किताबी लढतीत पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. तरीही विजयाची लय कायम ठेवून मनोबल उंचावण्याचा हिंदुस्थानी खेळाडूंचा इरादा आहे.\nरोहित शर्मा व शिखर धवन ही सलामीची जोडी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मधल्या फळीत अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक यांनीही आपली उपयुक्तता सिद्ध केलीय. सर्वात अनुभवी महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशविरुद्ध 37 चेंडूंत 33 धावांची खेळी करून हात साफ करून घेतला. केदार जाधवनेही अष्टपैलू कामगिरीने स्वतःची दहशत निर्माण केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानला अफगाणिस्तानने विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले. अनुभवी शोएब मलिकने 51 धावांची खेळी केली म्हणून पाकिस्तानला विजय मिळविता आला.\nवर्षभरानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱया रवींद्र जाडेजाने बांगलादेशविरुद्ध 4 बळी टिपण्याचा पराक्रम केलाय. पाकिस्तानला जाडेजापासून सावध राहावे लागणार आहे. कारण त्याच्यामध्ये फलंदाजीतही मॅचविनिंग खेळी करण्याची क्षमता आहे. याचबरोबर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह या वेगवान जोडगोळीसह युजवेंद्र चहल व कुलदीप यादव या फिरकीपटूंमध्येही पाकिस्तानला आपल्या तालावर नाचविण्याची क्षमता आहे.\nआशिया कप क्रिकेट स्पर्धा\nसामन्याची वेळ – सायंकाळी 5 वाजता\nथेट प्रक्षेपण – ‘स्टार स्पोर्टस्’ वाहिनीवरून\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nपुढील‘सर्जिकल स्ट्राइक’चे थीम साँग तयार होतेय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफ��न: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/article-on-jack-ma/", "date_download": "2019-02-23T20:38:43Z", "digest": "sha1:R7HFUPDWFEGHRLLFUFS6UD5MKQMEDZQQ", "length": 28737, "nlines": 270, "source_domain": "www.saamana.com", "title": "जॅक मा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nजॅक मा यांचा उद्योगसमूह ‘अलिबाबा’ नावाने प्रसिद्ध आहे, पण हा उद्योग चोरांचा नव्हे तर प्रामाणिकपणाचा ‘ब्रॅण्ड’ आहे. जॅक मा यांनी अलिबाबाचे नेतृत्व केले, कंपनी शिखरावर नेली, पण वयाच्या 54 व्या वर्षी जॅक मा यांनी निवृत्ती पत्करली आहे. यश, पैसा, कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावर असताना ते खाली उतरले. आपण चीनचा तिरस्कार करतो, पण जॅक मा हे जगातील नव्या पिढीने व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तेजन देणारे आणि मार्गदर्शन करणारे रोल मॉडेल आहेत.\nजॅक मा हे जगातील एक श्रीमंत उद्योगपती आहेत. चीन ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. चीनमध्ये श्रीमंतीचा बाजार मांडणे गुन्हा आहे. पण ‘चीन’च्या जॅक मा यांनी दुनिया खऱया अर्थाने मुठीत घेतली. जगप्रसिद्ध ‘अलिबाबा’ कंपनी त्यांनी स्थापन केली. ती शिखरावर नेली, पण वयाच्या 54 व्या वर्षी जॅक मा यांनी निवृत्ती पत्करली आहे. यश, पैसा, कीर्तीच्या सर्वोच्च शिखरावर असताना जॅक खाली उतरले. निवृत्त कधी होणार हे विचारण्याआधीच निवृत्त व्हावं. अरे, निवृत्त का झालात असे लोकांनी विचारावे. जॅक माच्या बाबतीत तेच घडले आहे. जॅक मा हे यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांचा उद्योगसमूह 420 अब्ज डॉलर्सची उलाढाल करत आहे. 86 हजार कर्मचाऱयांचे जॅक मा अन्नदाता आहेत.\nनिवृत्त होताना जॅक हसत हसत म्हणाले, “मला पुनर्जन्म मिळाला तर मी व्यवसाय कधीच करणार नाही. व्यावसायिकाचे आयुष्य हे माझे नव्हते. मी त्यात ओढला गेलो.’’ जॅक माचे तत्त्वज्ञान जगातील किती उद्योगपती मान्य करतील हा प्रश्नच आहे. जॅक म्हणतो A real entrepreneur not only knows how to make money, but how to spend money. पैसे कसे कमवायचे त्यापेक्षा पैसे कसे खर्च करायचे हे ज्याला समजले तो खरा उद्योगपती. फक्त पैशासाठी जगू नका व पैसा कमावण्यासाठीच काम करू नका असे जॅकसारखा उद्योगपती सांगतो तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका. त्यांचे स्पष्टीकरण तितकेच सरळसोट आहे. माणसाला जगण्यासाठी किती पैसे हवेत जेव्हा तुमच्याकडे एक मिलियन डॉलर्स असतात तेव्हा ते तुमचे पैसे आहेत. जेव्हा त्याचे 10 मिलियन होतात तेथे problems सुरू होतात. 100 मिलियन डॉलर्स होतील तेव्हा ते तुमचे पैसे नाहीत हे लक्षात घ्या. Thats the trust the society gives to you. That they believe you can spent the money better इतके पैसे तुमच्याकडे येणे हा लोकांनी तुमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. खरा उद्योगपती लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी पैसे कमावतो व खर्च करतो.\nजॅक मा यांनी दहा वेळा हार्वर्ड इन्टिटय़ूटमध्ये शिकण्यासाठी अर्ज केला आणि तो दहाही वेळा नाकारला गेला. त्याने केएफसीमध्येसुद्धा नोकरीसाठी अर्ज केला. चोवीस पैकी तेवीस लोकांना नोकरी मिळाली, परंतु मा यांना नाकारले गेले.\nशेवटी त्यांनी ते ज्या इन्स्टिटय़ूटमधून शिकले तिथेच इंग्लिश शिकवायला सुरुवात केली. त्याच दरम्यान दुभाषी म्हणून पहिल्यांदा अमेरिकेत गेले असताना त्यांना इंटरनेटबद्दल समजले. त्याबद्दल अभ्यास करत असताना त्यांना चीनमध्ये इंटरनेटसंबंधीच्या कोणत्याच गोष्टी आढळल्या नाहीत. हीच त्यांना उत्तम व्यवसायासाठीची एक संधी वाटली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं. शिक्षकी पेशातील आयुष्याचा त्यांनी मनापासून आनंद लुटला. ‘माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी क्षण हा एक गरीब शिक्षक म्हणून दर महिन्याला 91 यान(चिनी चलन) कमावणं हा आहे’ असं ते अभिमानाने सांगतात.\nमा यांना कुत्र्यांचीसुद्धा आवड आहे. त्यांच्याकडे अपोलो नावाचा एक गोंडस पाळीव कुत्रासुद्धा आहे. मा यांना भविष्यात चित्रपट बनवायला सुद्धा आवडतील. त्यांच्या मते त्यांना हॉलीवूडने फार प्रेरणा दिली. हॉलीवूडचे हीरो हे नेहमीच अपयशापासून सुरुवात करून यशाकडे मार्गक्रमण करतात; परंतु चायनीज हीरोज मात्र नेहमी अपयशाकडे मार्गक्रमण करताना दाखवले जातात म्हणून मा गंमतीत म्हणतात की, ‘चिनी लोक हे हीरो बनण्याची स्वप्ने बघत नाहीत.’\n‘मी व्यवहाराचं शिक्षण कधीच घेतलं नाही. मी कधीच अकाऊंटंट किंवा प्रोग्रामर नव्हतो. मी एकच काम करत आलो शिकायचं आणि ते शिकवायचं.एक उद्योजक म्हणूनही मी हे शिक्षकाचंच काम करत आलो आहे,’ असा उद्योगासाठीचा नवा दृष्टिकोन मा नव्या पिढीला देत आहेत.\nजी कंपनी नेहमीच सरकारकडून पैसे कसे कमावता येतील याचा विचार क��ते ती कधीच यशस्वी कंपनी असू शकत नाही. मा यांनी आपलं सरकारबरोबरचं नातं ‘लव्ह गव्हरमेंट बट डोंट मॅरी गव्हर्मेंट’ म्हणजेच प्रेम करा पण लग्न करू नका या पद्धतीचं ठेवलं आहे. ‘जो मनुष्य एखादं अपयश पदरात आल्यावर त्या अपयशाचं खापर दुसऱयांवर फोडतो तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला एक माणूस म्हणून आणि एक उद्योगपती म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर फक्त पैसे कमावण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी एकनिष्ठ राहायला हवं’, असं मा आपल्या अनुभवातून सांगतात. ‘आम्ही तीन गोष्टींमुळे टिकाव धरू शकलो. एकतर आमच्याकडे पैसा नव्हता, आमच्याकडे तंत्रज्ञान नव्हते आणि आमच्याकडे कोणताही आराखडा तयार नव्हता. त्यामुळे आम्ही प्रत्येक डॉलर हा अत्यंत काळजीपूर्वक वापरला’, ‘असा मंत्र’ही जॅक मा देतात.\nआपला वर्षभरानंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय त्यांच्या कर्मचाऱयांना आणि गुंतवणूकदारांना जॅक मा यांनी एका पत्रातून कळविला आहे. निवृत्त झाल्यानंतर मी काही न करता बसणं अशक्य आहे. माझी आणखीही बरीच स्वप्ने आहेत जी आता मला पूर्ण करायची आहेत असे ते म्हणतात. त्यांच्या लाडक्या शैक्षणिक क्षेत्राकडे त्यांना पुन्हा वळायचे आहे. जिद्द आणि चिकाटीवर मा यांनी नेहमीच भर दिला आहे. ते तरुणांना सांगतात की, आज समोरील स्थिती भलेही खूप कठीण असेल, उद्या कदाचित आणखी कठीण असेल, पण परवा नक्कीच यशाचा सूर्य उगवेल. तुम्ही उद्या हार मानलीत तर परवाचा सूर्य तुम्हाला दिसणार नाही, अशा फार मोजक्या शब्दांत जॅक मा यशाचं गमक सांगतात.\nजॅक मा यांचा उद्योगसमूह ‘अलिबाबा’ नावाने प्रसिद्ध आहे, पण हा उद्योग चोरांचा नव्हता तर प्रामाणिकपणाचा ‘ब्रॅण्ड’ आहे. जॅक मा यांनी अलिबाबाचे नेतृत्व केले. ‘अलिबाबा आणि चाळीस चोरां’ची गोष्ट आम्हाला माहीत आहे. जॅक माच्या अलिबाबाने जगाला प्रेरणा दिली. आपण चीनचा तिरस्कार करतो, पण जॅक मा हा जगातील तरुणांचे हिरो आहेत. व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तेजन देणारे आणि मार्गदर्शन करणारे मा हे नव्या पिढीचे रोल मॉडेल आहेत.\n(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ञ आहेत.)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमासळी खाणार त्याला देव देणार\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4741750323488465342&title=Bhasha%20Foundation%20Quiz%20competition&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-02-23T21:51:35Z", "digest": "sha1:W3CURONIRAVZCT5ZPWYLT6YYM5MCYTM4", "length": 9028, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘यक्षप्रश्न’मध्ये सुलोचना नातू प्रशालेची बाजी", "raw_content": "\n‘यक्षप्रश्न’मध्ये सुलोचना नातू प्रशालेची बाजी\nपुणे : ‘भाषा फाउंडेशन’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘यक्षप्रश्न’ ही राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पुण्यातील भारतीय विद्या भवन संस्थेच्या सुलोचना नातू प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना ‘बुकगंगा’तर्फे बक्षीस स्वरूपात पुस्तके देण्यात आली.\n‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर आणि लेखिका दीपा देशमुख हे या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उप��्थित होते. दर वर्षी एक नवीन थीम घेऊन ‘यक्षप्रश्न’चे आयोजन करण्यात येते. यंदा ‘आपले खेळ; आपले खेळाडू’ या विषयावर झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत ‘विखे पाटील मेमोरिअल स्कूल’ने दुसरा तर सांगलीतील भिलवडी येथील ‘इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल’ने तिसरा क्रमांक मिळवला. बारामती येथील ‘स्वयंप्रेरणा लर्निंग सेंटर’ व पुण्याच्या ‘एस. पी. एम. हायस्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली.\nखेळांचा रंजक इतिहास, विकास, महत्त्वाचे टप्पे, रंजक किस्से, खेळाडूंची जडणघडण अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या संशोधनवृत्तीला चालना मिळावी, यासाठी ‘भाषा’ संस्थेतर्फे गेली सात वर्षे वेगवेगळ्या विषयांवर ‘यक्षप्रश्न’ प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात येते. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘क्विझ कॉर्प’ या संस्थेच्या सहाय्याने स्पर्धेच्या विविध फेऱ्यांची बांधणी करण्यात आली होती, अशी माहिती ‘भाषा’ संस्थेच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी दिली.\nया वेळी मंदार जोगळेकर आणि दीपा देशमुख यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘भाषा’ संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘मराठी भाषा ऑलिंपियाड’ या परीक्षेतील विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला.\nयेत्या रविवारी सोडवा ‘यक्षप्रश्न’ ‘सायलीची वाटचाल थक्क करणारी’ समग्र विश्वकोश तुमच्या हातात ‘किशोर’च्या दुर्मीळ अंकांचा खजिना आता ऑनलाइन.. ‘आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडिया करील पुस्तक व्यवसायाची भरभराट’\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/Mahahadag-for-the-members-of-Kasturi-Club/", "date_download": "2019-02-23T20:38:22Z", "digest": "sha1:LFR3JWTWSOA2Q6CTN6J42EHWXACHJPWJ", "length": 5071, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी महाहादगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी महाहादगा\nकस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी महाहादगा\nकोल्हापूर : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब तर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. 2018 यावर्षी आतापर्यंत झालेल्या अनेक कार्यक्रमांचा सभासदांनी मनमुराद आनंद लुटला. येणार्‍या काळातही असे अनेक दर्जेदार कार्यक्रम सभासदांसाठी आयोजित केले जाणार आहेत. हे वर्ष सभासदांसाठी भरपूर बक्षिसांची लयलूट आणि मनोरंजनाचा खजिना देणारे असणार आहे.\nसोमवार (दि. 15) सभासदांसाठी महाहादगा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी चार वाजता आर. व्ही. ग्राऊंड, राजहंस प्रिटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे होणार आहे. कस्तुरी क्लबच्या सभासद नोंदणीला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहत. तेव्हा सभासद नोंदणीस इच्छुक असणार्‍या मैत्रिणींनी आजच सभासद व्हा व कस्तुरी क्लबच्या महाहादग्यामध्ये सहभागी व्हा. हादग्यामध्ये सहभागी प्रत्येक कस्तुरी क्लब सभासद मैत्रिणीला केदारलिंग बेकरी यांच्यामार्फत हादग्याची खिरापत दिली जाणार आहे. प्रत्येक सभासदांनी कार्यक्रमास येताना कस्तुरी क्लबचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. कस्तुरी क्लबचे सभासद नोंदणी शुल्क 600 रु. आहे. कस्तुरी क्लब सभासद नोंदणी केल्यानंतर प्रत्येक सभासदांना 550/- रुपयांचा प्रेशर कुकर, अग्रवाल गोल्डस् अँड सिल्व्हर यांच्याकडून 4 गोल्ड प्लेटेड बांगड्या हे हमखास गिफ्ट मिळणार आहे, तसेच 5,225/- रु.चे फायदे मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : टोमॅटो एफ.एम., वसंत प्लाझा, बागल चौक, 5 वा मजला, कोल्हापूर. 8805007724, 8805007461, 0231-6625943.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T21:48:57Z", "digest": "sha1:A7TIPLMDLX5CKQSKM5JUFOVXX7JCUPDT", "length": 6775, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मेधा पाटकर | मराठीमाती", "raw_content": "\nअण्णा यांनी बनवली नवी टीम\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी घोषणा केली की, भ्रष्टाचारविरोधीची लढाई अजूनही चालूच आहे. पण आता १३ नव्या सदस्यांनी ही खूप मोठी जबाबदारी पेलण्याचे ठरविले आहे. पुढच्या वर्षी जानेवारी पासून ही टीम देशभर फिरुन या लढाईला सुरुवात करेल.\nएका पत्रकार परिषदेत अण्णा यांनी या नव्या टीमची घोषणा केली. या परिषदेत किरण बेदी व ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या मेधा पाटकर उपस्थित होत्या. या परिषदेत अण्णांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘२०१४ उजाडण्यापूर्वी जनलोकपाल बील आणा नाहीतर तुमची पराभव निश्चित आहे. या गोष्टीचा देशभरात प्रचार करुन लोकांना जागे करण्यात येईल. यात बदल करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. कोणी आपल्या शेतकऱ्यांकडे पाहिले का ते मरणाच्या दारात उभे आहेत. या समस्येवर सरकार काय काहीही करीत नाहीये. उलट परदेशी कंपन्यांना आमंत्रण देऊन त्यांचे शोषण करीत आहे. त्यांची जमीन हडपण्याचा सरकारला कोणताच अधिकार नाही.\nदरम्यान, ‘टीम अण्णा’च्या लढाईत लष्करप्रमुख व्ही. के. सिंह सहभागी होणार आहेत.\nThis entry was posted in घडामोडी and tagged अण्णा हजारे, किरण बेदी, भ्रष्टाचार, मेधा पाटकर, सरकार on नोव्हेंबर 11, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rajanikant-news/", "date_download": "2019-02-23T20:35:33Z", "digest": "sha1:IUDUSBRMFEFE5KY34GA63YZ2JJIPX4AZ", "length": 12401, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रजनीकांत यांनी पुन्हा टाकले बुचकळ्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरजनीकांत यांनी पुन्हा टाकले बुचकळ्यात\nचेन्नाई – अभिनेते रजनीकांत यांनी काल भाजपच्या संबंधात एक विधान केल्यानंतर त्यांनी आज त्याचा खुलासा करतानाही पुन्हा माध्यमांच्या प्रतिनिधींना बुचकळ्यात टाकणारी विधाने केली आहेत. त्यामुळे त्यांचा भाजप किंवा मोदींविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे की नाही हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे.\nभाजप हा धोकादायक पक्ष आहे असे विधान त्यांनी केल्याचे काल प्रकाशित झाले आहे. त्यावर खुलासा करताना रजनीकांत म्हणाले की अन्य राजकीय पक्षांसाठी ते धोकादायक ठरत आहेत असे त्या राजकीय पक्षांचे म्हणणे आहे ते माझे म्हणणे नाही. ते धोकादायक आहेत की नाहीं हे लोकांनाच ठरवू दे. एका व्यक्ती विरूद्ध दहा जण एकत्र येऊन लढत आहेत. त्यावरून कोण प्रबळ आहे ते लोकच ठरवतील असेही बुचकळ्यात टाकणारे विधान त्यांनी आज पुन्हा एकदा केले.भाजप माझ्या मागे आहे असे लोक म्हणत असले तरी ते खरे नाही असेही त्यांनी लगेच स्पष्ट केले.\nएका माणसाच्या विरोधात दहा जण एकत्र येत आहेत याचा अर्थ कोण प्रबळ आहे हे तुम्हीच ठरवा असे विधान त्यांनी केल्यानंतर पत्रकारांनी तुम्ही मोदींना प्रबळ मानता काय असा थेट प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देतानाही त्यांनी मला ते स्पष्ट करता येणार नाही असे उत्तर दिले.\nरजनीकांत यांनी राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले असले तरी त्यांनी अजून स्वत:ची नेमकी राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी सतत अटकळी बांधल्या जात आहेत. पण अजूनही त्यांनी लोकांना त्याविषयी संभ्रमातच ठेवले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआसाम विषारी दारू प्रकरण : मृतांचा आकडा 94 वर; तर 300 हून अधिक गंभीर\nएयरो इंडिया 2019 : आगीत शंभराहून अधिक वाहने जळून खाक\n#Video: एअर शो 2019-‘पी.व्ही. सिंधू’चे तेजस उड्डाण\nजम्मू-काश्मीरहून तेलंगानाला जाणारा ‘सीआरपीएफ’ जवान बेपत्ता, लूकआऊट नोटीस जाहीर\nआंध्र प्रदेश – रूग्णवाहिकेतून पावणेतीन कोटींचा गांजा जप्त\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nफुटीरतावादी नेता यासिन मलिक ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी नृत्य करत होते -भाजप\nभाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, एका महिला मंत्रीने घेतली प्रियंका गांधींची भेट\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/net-neutrality-india-interner-trai-1711700/", "date_download": "2019-02-23T21:20:03Z", "digest": "sha1:26NJE4LODXSUCGESCMVE7HJ52ZNFK6QQ", "length": 12647, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Net neutrality india interner trai| भारतात इंटरनेट मुक्त आणि निष्पक्षच राहणार, सरकारकडून नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nभारतात इंटरनेट मुक्त आणि निष्पक्षच राहणार, सरकारकडून नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी\nभारतात इंटरनेट मुक्त आणि निष्पक्षच राहणार, सरकारकडून नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी\nकेंद्र सरकारने बुधवारी नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांना मंजुरी दिली त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही.\nकेंद्र सरकारने बुधवारी नेट न्यूट्रॅलिटीच्या तत्वांना मंजुरी दिली त्यामुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युझर्सबरोबर कोणताही भेदभाव केला जाणार नाही तसेच इंटरनेटच्या वापरावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. बऱ्याच काळापासून भ���रतामध्ये नेट न्यूट्रॅलिटीचा मुद्दा चर्चेमध्ये होता. दूरसंचार आयोगाने ट्रायच्या नेट न्यूट्रॅलिटी संबंधींच्या शिफारशींना मंजुरी दिली. यामुळे इंटरनेट सेवा पुरवठादारांना यापुढे इंटरनेटचा स्पीड आणि कंटेट यामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही.\nइंटरनेट वापरण्याच्या समानतेच्या तत्वावर अतिक्रमण होऊ नये अशी ट्रायने नोव्हेंबर २०१७ मध्ये शिफारस केली होती. इंटरनेट हे मुक्त माध्यम असून त्यात कुठलाही भेदभाव होता कामा नये अशी ट्रायची भूमिका होती. ट्रायने आपल्या शिफारशी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पाठवल्या होत्या. फक्त टेलिमेडिसीन सारख्या काही सेवांना ट्रायने आपल्या निर्णयातून वगळले आहे. हे नवीन क्षेत्र असून तिथे इंटरनेट स्पीड गरजेचा असल्याचे सरकारचे मत आहे.\nइंटरनेटचा वापर करण्यासाठी शुल्क देणाऱ्या कुठल्याही व्यक्ती, संस्था किंवा कंपनीला पक्षपात करून प्राधान्य न देता सर्वच उपभोक्त्यांना समान वागणूक दिली जाईल, हे नेट न्यूट्रॅलिटीचे तत्त्व आहे.\nफेसबुकला फ्री बेसिक्सच्या माध्यमातून काहीजणांसाठी मोफत इंटरनेट सेवा द्यायची होती पण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने निर्णय दिल्याने ‘फेसबुक’चा सीईओ मार्क झकरबर्ग याने दिलेल्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. इंटरनेट वापरासाठीच्या दरांमध्ये फरक नसावा, असे स्पष्ट करत ट्रायने ‘फ्री बेसिक्स’च्या नावाखाली इंटरनेट समानतेच्या तत्त्वाला धक्का देणाऱ्या फेसबुकच्या मनसुब्यांना लगाम घातला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs WI 1st T20 : विंडीजची झुंज अपयशी, भारताचा ५ गडी राखून विजय\nIND vs WI : विराटसेनेचा ‘आठवा’ प्रताप विंडीजवर ९ गडी राखून मात\nMens Hockey World Cup 2018 : ‘पाकिस्तानपेक्षा भारतात आम्हाला जास्त मान’\nस्वतंत्र भारताने आज खेळली होती पहिली कसोटी; लागला हा निकाल…\nविराटच्या अर्धशतकाने मालिका बरोबरीत, अखेरच्या टी-20 सामन्यात भारत विजयी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीररा���' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/12-march-rashifal/", "date_download": "2019-02-23T22:00:55Z", "digest": "sha1:TELIFXOPCGOWIMS3V7SAR43VTQ7XG6PU", "length": 3757, "nlines": 57, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 2 राशीच्या लोकांना मिळणार आहे विशेष फळ, तर काहींना होईल मोठे नुकसान!", "raw_content": "\nया 2 राशीच्या लोकांना मिळणार आहे विशेष फळ, तर काहींना होईल मोठे नुकसान\nया 2 राशीच्या लोकांना मिळणार आहे विशेष फळ, तर काहींना होईल मोठे नुकसान\nया दिवशी ‘शारीरिक संबंध’ केल्याने घरात होतो ‘किन्नर जन्म’, तुम्ही करू नका ही चून अन्यथा…\nतुम्ही कधी श्रीमंत होणार का नाही, या पद्धतीने समजू शकते\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T21:36:31Z", "digest": "sha1:AJNZLROKOTX5UOZ3DRJGMYVRFIYVFY7C", "length": 5058, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "रांची | मराठीमाती", "raw_content": "\nनव्या झारखंड राज्याची राजधानी रांची आहे.\nरांची : बिहारच्या दक्षिण भागातून १५ नोव्हेंबर २००० रोजी भारताचे २८ वे राज्य म्हणून झारखंड राज्य निर्माण झाले.\nतिचे क्षेत्रफळ ७९,७१४ चौ कि.मी. असून त्यात १८ जिल्हे आहेत. या राज्यास विधानसभेच्या ८१ तसेच लोकसभेत १४ व राज्यसभेत ६ जागा दिल्या आहेत.\nThis entry was posted in सामान्य ज्ञान and tagged झारखंड, भुगोल, रांची, राजधानी, १५ नोव्हेंबर २००० on जानेवारी 2, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://portal.iecit.in/archives/1220", "date_download": "2019-02-23T21:10:21Z", "digest": "sha1:OW45VON6YIZ4EREI2G22L7L3NOSTRUZ5", "length": 12768, "nlines": 108, "source_domain": "portal.iecit.in", "title": "ऑनलाइन ठिबक पद्धती | Continuing Education", "raw_content": "\nएकेरी लॅटरल पद्धतीत झाडाच्या मुळांच्या विस्तारानुसार व वयानुसार एकाच लॅटरलवर एक ते तीन ड्रीपर्स लावावे; परंतु झाडाचा विस्तार वाढल्यानंतर लॅटरलवर छिद्रे पाडून झाडाच्या खोडापासून दोन्ही बाजूस ड्रीपर्सची आवश्‍यकता असते. यासाठी सूक्ष्म नलिका लॅटरलमध्ये टाकून त्याच्या दुसऱ्या टोकास ड्रीपर बसवावे. सध्या बाजारात आऊटलेट ड्रीपर्स उपलब्ध आहेत, त्यानुसार एकाच छिद्रातून सूक्ष्म नळ्यांद्वारे झाडाच्या दोन्ही बाजूस पाहिजे त्या अंतरावर ड्रीपर्सची मांडणी करता येते.\nश्रदुहेरी समांतर लॅटरल पद्धत : झाडाचा विस्तार जास्त झाल्यास एकेरी लॅटरल पद्धती वापरण्यात अनेक मर्यादा येतात. अशा वेळी दुहेरी समांतर लॅटरल पद्धतीचा वापर करणे आवश्‍यक असते. यामध्ये झाडाच्या दोन्ही बाजूंस खोडापासून समान अंतरावर दोन नळ्या समांतर टाकलेल्या असतात. झाडाच्या पाण्याच्या गरजेनुसार प्रत्येक नळीवर ऑनलाइन ड्रीपर्स जोडलेले असतात. या पद्धतीमध्ये झाडाच्या मुळाजवळ ओलाव्याचे प्रमाण एकेरी नळी पद्धतीपेक्षा वाढलेले असते, तसेच झाडाच्या मुळाचा विस्तार व्यापला जातो.\nश्ररिंग पद्धत : ऑनलाइन पद्धतीचा वापर झाडाच्या मुळाच्या परिघामध्ये रिंग पद्धतीने केला जातो; मात्र ऑनलाइन ठिबक पद्धतीचा वापर रिंग पद्धतीने केल्यास ठिबक तोट्या लॅटरलमधून निसटून जाऊ शकतात.\nश्रऑनलाइन पद्धतीतील दुहेरी समांतर लॅटरल पद्धत सर्वांत योग्य. मात्र, लॅटरल जमा करताना किंवा पसरविताना या पद्धतीतील तोट्या निघून जाऊ शकतात. प्रत्येक आंतरमशागतीच्या वेळी लॅटरल उपमुख्य पाइपपर्यंत गुंडाळून ठेवावे लागते, तसेच बरेचदा मोठ्या झाडाच्या मुळाच्या परिघापर्यंत पाण्याचा ओलावा स मान पसरत नाही.\nइनलाइन ठिबक सिंचन पद्धत\nश्रअलीकडच्या काळात इनलाइन ठिबकचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जातो. ओळीतील झाडांचे अंतर कमी असल्यास ही पद्धत वापरली जाते. यामध्ये दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीचा प्रकार किंवा जमिनीत पाणी कसे पसरते, यानुसार 40 ते 75 सें.मी.पर्यंत निवडावे.\nश्रइनलाइन ठिबक लॅटरलमध्ये ड्रीपर्स लॅटरलच्या आतमध्ये असल्यामुळे हे ड्रीपर्स निघून पडण्याची शक्‍यताच नाही; मात्र या पद्धतीमध्ये ड्रीपर्स बंद पडल्यास उघडून स्वच्छ करण्याची सोय नसते, त्यामुळे त्यांना क्‍लोरिन किंवा आम्ल प्रक्रियेद्वारे स्वच्छ करता येते.\nश्रएकेरी किंवा दुहेरी लॅटरल पद्धत : काही शेतकरी ओळींतील अंतर जास्त ठेवून, प्रत्येक ओळीत झाडांतील अंतर कमी ठेवून मोसंबीची लागवड करतात, त्यामुळे अशा लागवडीसाठी इनलाइन ठिबक पद्धतीतील एकेरी किंवा दुहेरी लॅटरल मांडणी योग्य; मात्र सुरवातीच्या काळात जेव्हा झाडांचा विस्तार कमी असतो, त्या वेळी झाडातील रिकाम्या क्षेत्रातसुद्धा पाणी दिले जाते.\nश्ररिंग पद्धत : इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर रिंग प्रकारच्या मांडणीमध्ये सर्वांत योग्य असतो. यामध्ये प्रत्येक झाडास त्याच्या मुळांच्या परिघाप्रमाणे इनलाइन लॅटरलची रिंग करून मुळांचा विस्तार व्यापला जातो. एका ओळीतील सर्व झाडांच्या अशा रिंग उपमुख्य नळीपर्यंत साध्या (बिनछिद्राच्या) लॅटरलने जोडल्या जातात. या पद्धतीने पाण्याचा ओलावा समान रीतीने पूर्ण परिघामध्ये पसरला जातो, तसेच लॅटरल गुंडाळताना दोन रिंगमधील जोडणीची नळी तेवढीच काढून झाडाच्या आळ्यामध्ये ठेवता येते. यामुळे लॅटरल गुंडाळताना किंवा पसरविताना होणारे नुकसान टाळता येऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-23T20:40:57Z", "digest": "sha1:A646UOEP63FHXT6BIBEF55CMF43MCGMF", "length": 13025, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सर्वेश बिरमाणेचा मानांकित खेळाडूवर विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसर्वेश बिरमाणेचा मानांकित खेळाडूवर विजय\nगद्रे-ए���एसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा\nपुणे: संजीत देवीनेनी, अनर्घ गांगुली, फैझ नस्याम, यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत विजय मिळवत आगेकूच केली. तर, सर्वेश बिरमाणे याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवला.\nडेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात सर्वेश बिरमाणे याने तिसऱ्या मानांकित अमन तेजाबवालाचा 6-4, 6-0असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पाचव्या मानांकित सुहित रेड्डी लंकाने कार्तिक प्रहारचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3)असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. फैज नस्यामने दक्ष अगरवालचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला.\nतर, मुलींच्या गटात बिपाशा मेहन, सायना देशपांडे, प्रेरणा विचारे, आर्या पाटील, गार्गी पवार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.\nसंजीत देवीनेनी (भारत) (1) वि.वि. अर्जुन गोहड (भारत) 6-2, 6-2, अनर्घ गांगुली (भारत) वि.वि. अभुदया शर्मा (भारत) 6-2, 6-4, फैज नस्याम (भारत) वि.वि. दक्ष अगरवाल (भारत) 6-3, 6-2, प्रभाजीत चंढोक (भारत) वि.वि. कपिश खांडगे (भारत) 6-4, 6-4, सर्वेश बिरमाणे (भारत) वि.वि. अमन तेजाबवाला (भारत) (3) 6-4, 6-0, सुहित रेड्डी लंका (भारत) (5) वि.वि. कार्तिक प्रहार (भारत) 6-3, 7-6(3),\nबिपाशा मेहन (भारत) वि.वि. लोलाक्षी कांकरिया (भारत) 6-2, 6-1, सायना देशपांडे (भारत) वि.वि. व्योमा भास्कर (भारत) 6-0, 6-2, प्रेरणा विचारे (भारत) (7) वि.वि. वशिष्टा पठानीया (भारत) 6-3, 6-4, आर्या पाटील (भारत) वि.वि. तन्वीका सर्वानन (भारत) 6-1, 6-2, गार्गी पवार (भारत) (8) वि.वि. लालित्या कल्लूरी (भारत) 6-2, 6-2.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाकिस्तानशी क्रिकेटच्या मैदानात भिडून त्यांना मात द्या- गावस्कर\nधोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे – रैना\nरॉस टेलरच्या नावे मोठा विक्रम\nहार्दीक पांड्या पेक्षा ‘हा’ खेळाडू उत्तम – हेडन\nभारताला कमी लेखू नका – ग्रमी स्वान\nइंग्लंड ��िजेतेपदाचा दुष्काळ संपवेल – कुक\nसोशल मीडियावर व्हायरल झालेली “ती’ पोस्ट खोटी\nभारत आणि इंग्लंड विजेतेपदाची दावेदार – हर्षल गिब्स\nपाकिस्तान विरुद्ध न खेळताही भारत विश्वचषक जिंकू शकतो- हरभजन\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://portal.iecit.in/archives/1221", "date_download": "2019-02-23T21:55:47Z", "digest": "sha1:FWIEB6VOCTBQ4TIMYOG2G7IY4XYYI6MM", "length": 15112, "nlines": 146, "source_domain": "portal.iecit.in", "title": "हेलिओथिस अळी | Continuing Education", "raw_content": "\nहेलिओथिस अळी म्हणजेच बोंडअळी किंवा घाटेअळी, या अळीमुळे कापूस, तूर, हरभरा या पिकांप्रमाणेच मका, ज्वारी, सूर्यफूल, टोमॅटो अशा अनेक पिकांचे अपरिमीत नुकसान होते. भारतात या किडीमुळे सुमारे १००० कोटी रुपये उत्पादनाचे नुकसान होते. बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांना या किडीची प्रतिकारक्षमता वाढली आहे. तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या अवास्तव फवारण्यांमुळे पीक उत्पादनात विषारी अंश (Residue) दृष्टोत्पत्तीस येवू लागले आहेत. बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी परिणामकारक व कमी खर्चाची जैविक कीड नियंत्रण पद्धत प्रचलित झाली आहे. यामध्ये भक्ष्यक कीटक, परोपजीवी कीटक व किडीमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव यांचा वापर केला जात आहे\nहेलिकोवर्पा न्युक्लिअर पॉलिहेड्रॉसिस विषाणू\n(एच.एन.पी.व्ही.)मोठया प्रमाणावर उत्पादन करुन घाटेअळी / बोंडअळी नियंत्रणासाठी वापरात येतो. ग्रामीण भागातील महिलांनी एच.एन.पी.व्ही. निर्मिती व वापर तंत्रज्ञानाबाबत आता प्रशिक्षण घेतले पाहिजे. एच.एन.पी.व्ही. च्या फवारणीमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते. यासाठी महिलांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. म्हणून एच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी व घरगुती पद्धत समजावून घेणे गरजेचे आहे.\nतूर, मूग, चवळी, वाटाणा\nएच.एन.पी.व्ही. निर्मितीसाठी लागणारे साहित्य\nलहान कुपी किंवा पारदर्शक डबी अथवा बाटली.\nदोनशे मिली एच. एन. पी. व्ही. मातृवाण\nएच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी पद्धत\nशेतातील कपाशी, तूर अथवा हरभरा पिकातून काही बोंडअळया वेचून प्रत्येक कुपीत किंवा डबीत एक याप्रमाणे ठेवावी.\n१. या अळयांना कोषावस्थेत जाईपर्यंत (म्हणजे २ ते १० दिवस) कुपीमध्ये किंवा डबीमध्ये भेंडी किंवा कपाशीची कोवळी बोंडे खायला द्यावीत.\n२. तळाशी ओली वाळू असलेल्या मातीच्या भांडयात तयार झालेले कोष पसरवून काळया कापडाने भांडयाचे तोंड व्यवस्थित बंद करावे.\n३. ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा साखर मिसळून द्रावण तयार करावे.\n४. या तयार केलेल्या साखरेच्या किंवा मधाच्या द्रावणात कापूस बुडवून पिळून काढावा. नंतर कोषातून बाहेर पडलेल्या पतंगावस्थेतील प्रौढ कीटकाला हाच कापूस खाद्य म्हणून मातीच्या भांडयाच्या तळाशी ठेवावा. भांडयाचे तोंड मात्र काळया कापडाने झाकून घ्यावे.\n५. मातीच्या भांडयातील पतंगांनी काळया कापडावर घातलेली अंडी गोळा करावीत.\n६. अगोदरच भिजविलेले हरभरा/भेंडी, पारदर्शक डबी/बाटलीत घेऊन त्यामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे अंडी टाकावीत.\n७. अंडयातून बाहेर पडलेल्या अळयांचे १० दिवसांपर्यंत पारदर्शक डबी/ बाटलीत संगोपन करावे.\n८. ९ मिली पाण्यामध्ये १ मिली एच.एन.पी.व्ही. मातृवाण मिसळल्याने द्रावण सौम्य होते.\n९. अळी १० दिवसांची झाल्यावर तिच्या तिस-या अवस्थेपर्यंतच्या काळात सौम्य एन. पी. व्ही. द्रावणात भिजवलेले हरभरा खाद्यासाठी वापरल्याने अळीस एन. पी. व्ही. विषाणु ची बाधा होते.\n१०. अशा एन. पी. व्ही. विषाणूग्रस्त अळीमध्ये सूस्तपणा येणे, पोटाचा भाग गुलाबी होणे, शरीरातून द्रव स्त्रवणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. नंतर अशी रोगग्रस्त अळी लवकरच मरते.\n११. या मेलेल्या अळया गोळा करुन उकळून थंड केलेल्या पाण्यात एक आठवडाभर साठवाव्यात.\n१२. अळया पाण्यात पूर्णपणे चिरडून द्रावण तयार करावे. हे मिश्रण ढवळून घ्यावे आणि असे मिश्रण कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यावे.\n१३. हे द्रावण थंड ठिकाणी साठवून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ठराविक कालावधीमध्ये वापरता येते. तसेच त्याचा त्वरित वापर करावयाचा असल्यास ही फवारणी संध्याकाळच्या वेळेस पिकावर केल्याने बोंडअळीचे प्रभावीपणे नियंत्रण होते.\n५ मि.ली. एन.पी.व्ही. मातृवाणापासून तयार केलेले ५० मिली द्रावण ७५० अळयांना एन.पी.व्ही. चा प्रादुर्भाव होण्यासाठी पुरेसे असते. या रोगग्रस्त अळयांपासून तयार केलेले एन.पी.व्ही. विषाणूयुक्त द्रावण १ एकर फवारणीसाठी पुरेसे आहे.\n४० एकर पिकावर फवारणी करण्यासाठी लागणारे द्रावण आणि त्यासाठी पुरेशा प्रमाणात रोगग्रस्त अळया मिळण्यासाठी कृषि विद्यापीठे तथा संशोधन केंद्राकडून उपलब्ध झालेले २०० मि.ली. एच.एन.पी.व्ही. मातृवाण पुरेसे होते.\n« हॅसेप म्हणजे काय\nऑनलाइन ठिबक पद्धती »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Youthworld/Priya-Prakash-Varrier-Went-Viral-With-A-Wink-Can-t-Believe-It-She-Tweets/", "date_download": "2019-02-23T20:38:36Z", "digest": "sha1:C2XB5QXMA3C3UUOCLZTRUVLCMGDMLZLW", "length": 5489, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " रातोरात स्टार झालेली प्रिया काय म्हणते? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › रातोरात स्टार झालेली प्रिया काय म्हणते\nरातोरात स्टार झालेली प्रिया काय म्हणते\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nएखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी किंवा केवळ एका गाण्यामुळे स्टार होण्याचे भाग्य काहीच जणांना मिळते. मळ्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर सध्या एका व्हिडिओमुळे अशीच चर्चेत आली आहे. ऐरवी दाक्षिणात्य चित्रपटांकडे भाषेच्या मर्यादे��ुळे पाठ वळवणारे ‘ओरू आदर लव्ह’ या चित्रपटातील एका प्रियाच्या आदांनी मात्र घायाळ झाले आहेत.\nViral : ‘इशारों-इशारों मे’ प्रपोज करणारा व्हिडिओ\n‘ओरू आदर लव्ह’ मधील ‘मनिक्य मलाराल पूर्वी’ या गाण्याला 53 लाख 61 हजारांच्यावर व्ह्यू मिळाले आहेत. सोशल मीडियावर देखील या गाण्यामधील 26 सेंकदाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या गाण्यातील प्रियाच्या एक्सप्रेशनवर केवळ केरळ नव्हे तर संपूर्ण देशात तिचे चाहते निर्माण झाले आहेत.\nचित्रपट प्रदर्शन होण्याआधी मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल प्रियाने ट्विटरवरून चाहत्यांचे आभार मानले आहेत. माझा पहिला चित्रपट राष्ट्रीय पातळीवर ट्रेंडमध्ये येईल असे वाटले नव्हते. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी खुप खुप आभारी, असे तिने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.\nहा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून प्रियाबद्दल माहित करुन घेण्यासाठी नेटिझन्स इंटरनेटवर बराच वेळ खर्च करत आहेत. ट्विटरवर #PriyaPrakashVarrier हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये आहे. वयाच्या 18व्या वर्षी प्रियाचा हा पहिल्याच चित्रपट आहे.\nसोशल मीडियावर प्रियाचे फेक अकाउंट\nअचानक चर्चेत आलेल्या प्रियाचे सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंट तयार झाली आहेत. यातील ओरिजनल प्रिया कोण असा प्रश्न प्रियाच्या चाहत्यांना पडला होता. अखेर प्रियाने एका व्हिडिओद्वारे तीचे ओरिजनल अकाउंट कोणती आहेत हे सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Youthworld/world-tourism-day-2018-Take-care-of-these-things-during-travel/", "date_download": "2019-02-23T21:49:17Z", "digest": "sha1:KPAPJQXPUDEAGL55LLVWTR62IZAOKXSM", "length": 8461, "nlines": 43, "source_domain": "pudhari.news", "title": " प्रवासादरम्यान 'या' गोष्‍टींची घ्‍या काळजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › प्रवासादरम्यान 'या' गोष्‍टींची घ्‍या काळजी\nप्रवासादरम्यान 'या' गोष्‍टींची घ्‍या काळजी\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nप्रवास करुन आल्यानंतर अनेक लोकांना थकवा जाणवतो. वजन वाढणे किंवा कमी होणे याप्रकारच्या तक्रारी जास्त असतात. तर काही लोक वातावरण सहन न झाल्‍याने प्रवासानंतर लगेच आजारी पडतात. त्यामुळे प्रवासाचा सर्व आनंद निघून जातो. याशिवाय अनेक ठिकाणी जेवण वेगवेगळे असल्याने जेवणाचे पूर्ण वेळापत्रक बिघडते. यासाठी कधी उपाशी राहून तर कधी फास्‍ट फूड, स्‍नॅक्‍स खाऊन पोट भरावे लागते. परंतु, हे आरोग्यासाठी अत्यंत वाईट आहे. त्यामुळे कोणत्याही हवामानात प्रवासाचे नियोजन करत असाल, तर या काही आवश्यक गोष्‍टी लक्षात ठेवा. आज २७ सप्‍टेंबर जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. म्‍हणून प्रवासा दरम्‍यान कशाप्रकारे काळजी घ्‍यावी यानिमित्त काही 'टीप्‍स्ंं'\nसुट्ट्या म्हणजे मजा करणे तर असतेच. परंतु, त्यासोबत स्वतःला तंदुरुस्त ठेवणेही तेवढेच गरजेचे असते. त्यामुळे आवडत्या ठिकाणी भ्रमंती करण्यासाठी कॅब किंवा टॅक्सी बुक करण्यापेक्षा, ते ठिकाण जास्त दूर नसेल तर त्याठिकाणी चालत जावे. यामुळे प्रवासादरम्यान इतर जागाही पाहता येतात. तसेच चालत गेल्याने तुम्ही तंदुरुस्त आणि उत्साही राहाल.\nपाण्याची बाटली सोबत ठेवा\nप्रवासादरम्यान कोणताही ऋतू असेल तरी नियमितपणे पाणी पीत राहा. कारण यामुळे आपले शरीर हाइड्रेड राहते. यासाठी प्रवासात पाण्याची लहान बाटली सोबत ठेवावी. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेता येत नाही.\nप्रवास करण्यादरम्यान अनेक वेळा आपल्या खाण्यापिण्याचे वेळापत्रक बिघडते. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे हेल्दी स्नॅक खाऊन आपण आपली भूक मिटवू शकतो. त्यासाठी चिप्स, मॅगी, चॉकलेट याऐवजी शेंगदाणे, प्रोटीन बार, पॉपकॉर्न यासारख्या स्नॅक्सचे सेवन करा. हे आहार आपली भूक मिटवण्यासोबतच आपल्या शरीरासाठीसुद्धा अधिक फायदेशीर ठरते.\nशक्य असल्यास स्वतः जेवण बनवा\nबहुतांश ठिकाणी पर्यंटकांसाठी होमस्टे किंवा वसतीगृहाच्या सुविधा असतात. त्यामुळे त्याठिकाणी राहण्यासोबत आपण स्वतः जेवण बनवू शकतो. तसेच यामुळे आपल्याला आरोग्यासाठी चांगले आणि स्वस्त जेवण मिळते. विदेशात जाण्यादरम्यान आहाराच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी आपण याद्वारे दूर करू शकतो.\nनाश्ता करणे टाळू नये\nसकाळी केलेला हेल्दी नाश्ता तुम्हाला संपूर्ण दिवस तंदुरुस्त ठेवते. त्या��ंतर दुपारचे आणि रात्रीचे जेवण न केल्यासही नाश्ता त्याची कमी पूर्ण करतो. तसेच नाश्त्यामध्ये अंडी, फळे, फळांचा रस या आहारांचा शक्यतो समावेश करावा.\nदिवसातून एकवेळतरी जेवण करावे\nभ्रमंती करण्यासाठी तंदुरुस्त राहावे लागते. त्यासाठी जेवण करणे आवश्यक आहे. परंतु, जेवणासाठी ठिकठिकाणी रेस्टाँरंटची, हॉटेल्‍सचा शोध घेणे अवघड काम असते. जर प्रत्येक वेळी जेवण करणे जमत नसेल, तर दिवसातून कमीत कमी एक वेळ तरी जेवण करावे. त्यामुळे प्रवासादरम्यान चक्कर येणे, अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-20-saptember/", "date_download": "2019-02-23T22:04:38Z", "digest": "sha1:YZMGCM3MISBR3EPOIBMS3XA7Z6WJNLP6", "length": 24047, "nlines": 82, "source_domain": "www.marathigold.com", "title": "गुरुवार 20 सप्टेंबर : आज दत्तगुरूंची कृपा या 3 राशींना मिळणार, पहा आजचे राशिभविष्य", "raw_content": "\nगुरुवार 20 सप्टेंबर : आज दत्तगुरूंची कृपा या 3 राशींना मिळणार, पहा आजचे राशिभविष्य\nगुरुवार 20 सप्टेंबर : आज दत्तगुरूंची कृपा या 3 राशींना मिळणार, पहा आजचे राशिभविष्य\nआज गुरुवार 20 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nआरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. सामाजिक तसेच ���ार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.\nतुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.\nएखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.\nकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलावले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.\nबोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल.\nतुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं, पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे.\nत्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.\nआज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. आपल्या वाटेत येणा-या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि ��कर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. वैवाहिक आयुष्यातील कठीण टप्प्यानंतर आज थोडासा दिलासा मिळेल.\nअतिखाणे टाळा, तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने, आपल्या ख-या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल, संयम सोडू नका.\nमित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल – म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आता गरजेच्या नसलेल्या वस्तुंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.\nपूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.\nतुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात, त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला/तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे.\nबुधवार 19 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील अविस्मरणीय, तर 3 राशीसाठी सामान्य\nशुक्रवार 21 सप्टेंबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी त्रासदायक, तर 3 राशीसाठी आनंददायी\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/homosexuality-supreme-court-of-india-1712544/", "date_download": "2019-02-23T21:21:12Z", "digest": "sha1:O3QUIZCY4VMX4QPX46RIK65OVIBCH6GX", "length": 14470, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Homosexuality Supreme Court of India | व्यभिचारच, पण.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nया मुद्दय़ावर सत्ताधारी भाजपची चांगलीच पंचाईत झालेली दिसते.\nसमलैंगिकतेस गुन्हा ठरविणाऱ्या भारतीय दंडसंहितेच्या ३७७ कलमाचा फैसला सर्वोच्च न्यायालयात शेवटच्या टप्प्यावर आलेला असताना हे प्रकरण नक्की हाताळायचे कसे, या मुद्दय़ावर सत्ताधारी भाजपची चांगलीच पंचाईत झालेली दिसते. दोन सज्ञान व्यक्ती परस्परांच्या संमतीने बंद दाराआड स्वत:च्या कोणत्या अवयवाचा कसा वापर करतात याची उठाठेव सरकारला करण्याचे काहीही कारण नाही. सरकारचे ते कामही नाही. समलैंगिकतेस मान्यता देण्याच्या मुद्दय़ाचा कणा हा युक्तिवाद आहे. याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवला आणि समलैंगिकतेस गुन्हेगारीच्या बुरख्यातून बाहेर काढण्यास नकार दिला. तथापि दोन वर्षांनंतर आपल्याच निर्णयाचे मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाच्या ध्यानात आले आणि या कलमाच्या भवितव्यावर घटनापीठापुढे सुनावणी सुरू झाली. ती दरम्यान या मुद्दय़ावर सरकारची भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला असता केंद्र सरकारने ‘तुम्ही ठरवाल ते आम्हास मान्य आहे’, अशी शहाणी भूमिका घेतली. परंतु उद्या न्यायालयाने भलताच काही निर्णय दिला तर तेही आपल्याला मान्य करावे लागेल याची जाणीव झाल्यावर या सरकारला दरदरून घाम फुटला आणि मग, ‘‘ते समलैंगिकतेचे ठीक, पण व्यभिचाराच्या मुद्दय़ाला हात घालू नका, व्यभिचार हा गुन्हाच राहू द्या, अन्यथा अनेकांच्या संसारात मीठ कालवले जाईल’’ , अशी भूमिका सरकारने घेतली. पण ती अगदीच हास्यास्पद आणि केविलवाणी ठरते. याचे कारण असे की सज्ञानांचे लैंगिक स्वातंत्र्य एकदा मान्य केले की ते स्वातंत्र्य एका विशिष्ट पद्धतीने व्यक्त झाले की ते योग्य मानायचे आणि अन्य मार्गाने झाले तर त्यास गुन्हा म्हण��यचे अशी दुटप्पी भूमिका कशी घेता येणार राजकीय पक्षांच्या दांभिकतेत हे खपून जाईल. पण न्यायालयीन पातळीवर कायद्याच्या चौकटीत असा फरक करायचा कसा राजकीय पक्षांच्या दांभिकतेत हे खपून जाईल. पण न्यायालयीन पातळीवर कायद्याच्या चौकटीत असा फरक करायचा कसा उदाहरणार्थ समलैंगिकांतील ऐच्छिक शारीर संबंध हा गुन्हा नाही, असे एका बाजूने म्हणायचे, पण असे संबंध हा व्यभिचार मात्र आहे, असेही म्हणायचे, हे कसे उदाहरणार्थ समलैंगिकांतील ऐच्छिक शारीर संबंध हा गुन्हा नाही, असे एका बाजूने म्हणायचे, पण असे संबंध हा व्यभिचार मात्र आहे, असेही म्हणायचे, हे कसे आणि व्यभिचार व्यभिचार म्हणून जो काही म्हणतात तो व्यवहारदेखील दोन सज्ञानांत परस्पर संमतीने होत असेल तर सरकारची झोप उडायचे कारण काय आणि व्यभिचार व्यभिचार म्हणून जो काही म्हणतात तो व्यवहारदेखील दोन सज्ञानांत परस्पर संमतीने होत असेल तर सरकारची झोप उडायचे कारण काय आणि अशा व्यवहारांमुळे अनेकांच्या वैवाहिक संबंधांस तडा जाईल, असे मानणारे सरकार कोण आणि अशा व्यवहारांमुळे अनेकांच्या वैवाहिक संबंधांस तडा जाईल, असे मानणारे सरकार कोण तसे होणारच असेल आणि संबंधितांना ते टाळायचे असेल किंवा नसेल तर त्यांचे ते पाहून घेतील. यातील दुसरा मुद्दा असा की ज्या कृतीस सरकार व्यभिचार म्हणते ती कृती जर या कथित व्यभिचारातील सर्वाच्या संमतीने घडणारी असेल तर सरकार त्यास गुन्हा कसे काय ठरवणार तसे होणारच असेल आणि संबंधितांना ते टाळायचे असेल किंवा नसेल तर त्यांचे ते पाहून घेतील. यातील दुसरा मुद्दा असा की ज्या कृतीस सरकार व्यभिचार म्हणते ती कृती जर या कथित व्यभिचारातील सर्वाच्या संमतीने घडणारी असेल तर सरकार त्यास गुन्हा कसे काय ठरवणार ज्यात कोणाचीच कोणाविरोधात तक्रार नसेल तर त्यात तक्रारदाराची भूमिका.. ती घटना वा कृती व्यभिचार आहे असे वाटते म्हणून.. सरकार वठवणार काय ज्यात कोणाचीच कोणाविरोधात तक्रार नसेल तर त्यात तक्रारदाराची भूमिका.. ती घटना वा कृती व्यभिचार आहे असे वाटते म्हणून.. सरकार वठवणार काय या मुद्दय़ावर सरकारने हा गोंधळ पावलापावलावर घातलेला आहे. याआधी समलैंगिकतेच्या प्रश्नावर सरकारच्या दोन खात्यांनी परस्परविरोधी प्रतिज्ञापत्रे सादर केली. या मुद्दय़ावर आरोग्य आणि गृहखात्याने दोन टोकाच्या भूमिका घेतल्या. हे असे होते याचे कारण सरकारने चेहऱ्यावर घेतलेला आधुनिकतेचा मुखवटा अर्धवट आहे म्हणून. सरकार ज्या पक्षाचे आहे त्या पक्षास हे समलैंगिकता वगैरे प्रकरण झेपणारे नाही. पण तसे मान्य केले तर बदलत्या जगात मागास ठरण्याची भीती. वर नागपूर कुलैदवत काय म्हणेल ही चिंता. त्यामुळे भाजपची ही अशी ओढाताण होत असून हादेखील वैचारिक व्यभिचारच ठरतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/vishwas-patil-scam-1712486/", "date_download": "2019-02-23T21:40:57Z", "digest": "sha1:PTYNPK56XQ444JFTBKN2QKWZF7XID2ON", "length": 14699, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vishwas Patil Scam | अनियमितता फौजदारी स्वरूपाची! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nविश्वास पाटील प्रकरणी प्राधिकरणाच्या समितीतील सदस्यांची माहिती\nविश्वास पाटील ( संग्रहीत छायाचित्र )\n|| संदीप आचार्य / निशांत सरवणकर\nविश्वास पाटील प्रकरणी प्राधिकरणाच्या समितीतील सदस्यांची माहिती\nसेवानिवृतीच्या शेवटच्या दिवसांत असंख्य फायली निकालात काढल्यामुळे अडचणीत आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या काळातील ३३ पैकी अनेक प्रकरणांतील अनियमितता फौजदारी स्वरुपाची असल्यामुळे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या समितीतील सदस्यांचे म्हणणे आहे. आता उच्चस्तरीय समिती कारवाई करणार असल्यामुळे हा अहवाल व त्याअनुषंगाने केलेल्या चौकशीचा तपशील या समितीकडे सुपूर्द केला जाईल, असेही या सदस्यांनी सांगितले.\nया समितीने मूळ अहवाल सप्टेंबर २०१७ मध्ये दिला होता. या प्रत्येक प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असतानाच त्यांच्याकडील चौकशी आता काढून घेण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती आता विश्वास पाटील यांचे भवितव्य निश्चित करणार आहे. या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून मध्यस्थी म्हणून वावरणाऱ्या विलेपार्ले येतील वास्तुरचनाकारालाही चौकशीसाठी पाचारण केल्यास घोटाळा लगेच उघड होईल, असेही या सदस्यांचे म्हणणे आहे.\n१३७ पैकी ३३ प्रकरणांत गंभीर अनियमितता असल्याचा अहवाल प्राधिकरणातील समितीने दिला होता. त्यानुसार आता प्रत्येक प्रकरण उच्चस्तरीय समिती पुन्हा तपासणार आहे. विश्वास पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच विकासकांना बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर ही समिती आपला पुढील अहवाल सादर करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.\nया झोपु योजनांमध्ये गंभीर अनियमितता\nराधेय, मजास, जोगेश्वरी (पंखी डेव्हलपर्स) – १० हजार चौरस फूट जादा टीडीआरची खैरात; महाशिवशक्ती, न्यू लिंक रोड, लालजीपाडा (श्री साईनाथ बिल्डर्स) – भूखंड संपादन नसतानाही झोपु योजनेला चटईक्षेत्रफळासह तात्पुरती परवानगी; न्यू गौतम नगर पार्ट वन, गोवंडी (लकडावाला डेव्हलपर्स) – झोपडपट्टी घोषित नसतानाही योजना मंजूर, ७० टक्के संमतीची अटही शिथील; लिली अपार्टमेंट (विनस्माईल इन्फ्रास्ट्रक्चर) – २६ हजार चौरस फूट जादा टीडीआर; साफल्य आणि साईकृपा, ओम साईकृपा आणि साईश्रद्धा, आकुर्र्ली (शिवम डेव्हलपर्स) – चटईक्षेत्रफळाचा विचार न करता ३०५ ऐवजी ६१० पार्किंग संमती, दोनऐवजी फक्त एकाच शाळेचे पुनर्वसन आदी; प्रेमनगर, विलेपार्ले (सिगशिया कन्स्ट्रक्शन) – आरक्षित भूखंड असतानाही झोपु योजनेला मंजुरी; बालाजी, गुंदवली, अंधेरी पूर्व (चिंतामणी रिएलिटी) – पात्रता यादी प्रमाणित नसतानाही चार इतके चटईक्षेत्रफळ अदा; रेहमत अँड शाहिद अब्दुल हमीद, वडाळा पूर्व (मेहक डेव्हलपर्स)- चार इतके चटईक्षेत्रफळ. ८१ हजार चौरस फुटाचे विक्रीचे क्षेत्रफळ मंजूर; गोम्स टाऊन – ए, कुर्ला पश्चिम (हरी ओम कन्स्ट्रक्शन), चार चटईक्षेत्रफळाची खिरापत; डायमंड महाराष्ट्र कॉम्प्लेक्स, कुर्ला (एन. के. कन्स्ट्रक्शन); नागराज, घाटकोपर (विनीत बिल्डकॉन) – विकासकाला सोसायटीने काढून टाकलेले असतानाही नियमित केले व झोपडय़ांची घनता वाढल्याचे दाखवून चार इतके चटईक्षेत्रफळ; सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लाल डोंगर, कुर्ला (मा आशापुरा डेव्हलपर्स) – अपात्र झोपडीधारकांविना झोपडय़ांची घनता निश्चित करून चार इतके चटईक्षेत्रफळ.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5100101901624093985&title=NGO%20Working%20for%20Women's%20Awareness&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-02-23T20:41:58Z", "digest": "sha1:4PUFNW7D6EK4UZXQVGNMSJEJOJ7FSNBX", "length": 17330, "nlines": 152, "source_domain": "bytesofindia.com", "title": "स्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था", "raw_content": "\nस्त्रियांच्या विविध प्रश्नांचं अध्ययन करून त्याद्वारे काढलेल्या अनुमानाद्वारे आणि त्या प्रश्नांवर शोधलेल्या उपायांद्वारे स्त्रियांमध्ये प्रबोधन घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम करणारी पुण्यातली संस्था म्हणजे ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र.’ ‘���ेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी या संस्थेच्या नीलाक्षी गोडबोले यांची घेतलेली मुलाखत...\n- आपल्या संस्थेची सुरुवात नेमकी कोणत्या उद्दिष्टाने झाली\n- स्त्री ही आपल्या अंगभूत कौशल्याने एकाच वेळी तिहेरी भूमिका पार पाडत असते. ती समाजाचा एक घटक असते, गृहिणी असते आणि त्याचवेळी माताही असते. आणि या तीन भूमिका निभावताना तिला त्या संदर्भात एक स्वतंत्र व्यक्ती आणि समष्टीचा भाग म्हणून काही समस्यांना, प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. आणि बऱ्याच वेळेला कोणत्याही बाह्य मदतीशिवाय आपली आपणच त्यावर मात करावी लागते. उत्तरं शोधावी लागतात. म्हणून आपण म्हणतो, की समाजातली प्रत्येक महिला सक्षम झाली, तिची योग्य प्रगती झाली, तर संपूर्ण समाजाचीही आपोआप प्रगती होईल आणि हे निर्विवाद सत्यच आहे. यावर विचार करताना स्त्रीविषयक विविध अंगाने विविध ठिकाणी येणाऱ्या, प्रकाशित होणाऱ्या बातम्या, माहिती संकलित करून त्याचा एक डेटाबेस असावा आणि त्याच्या वर्गवारीतून आणि विश्लेषणातून स्त्रियांचं प्रबोधन करावं आणि शक्य असेल तिथे या संस्थेच्या माध्यमातून मदत पोहोचावी, या उद्दिष्टाने १३ जणींनी मिळून ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ या ट्रस्टची स्थापना केली.\n- या ट्रस्टचं काम कोण पाहतं\n- सध्या डॉ. अंजली देशपांडे या ट्रस्टच्या सचिव आहेत, गीताताई गोखले या अध्यक्षा आहेत आणि सुनीला सोहोनी या कोषाध्यक्षा आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही नऊ जणी नऊ ते पाच वेळेत ऑफिसमध्ये काम करतो.\n- तुम्ही गोळा केलेल्या डेटाबेसचा फायदा कुणाकुणाला होतो\n- ज्या ज्या संस्था महिलांच्या सबलीकरणासाठी काम करत आहेत अशांना त्याचाचा फायदा होतोच. त्याशिवाय या माहितीचा उपयोग एमएसडब्ल्यू (मास्टर्स इन सोशल वर्क) आणि एमफिल (मास्टर ऑफ फिलॉसॉफी) करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा होत असतो.\n- साधारणपणे अॅक्टिव्हिटीजचं स्वरूप कसं असतं\n- विविध वृत्तपत्रं आणि नियतकालिकं यातून महिलांविषयक येणाऱ्या बातम्या, माहिती आणि आकडेवारी यांचं संकलन आम्ही करतो. त्यानंतर शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौटुंबिक, सामाजिक अशा जवळपास १७ ‘हेडिंग्ज’खाली आम्ही त्या बातम्यांचं, माहितीचं वर्गीकरण करतो. याव्यतिरिक्त आमचे काही ट्रस्टीज विविध प्रांतांत जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या मद��ीने काही विशिष्ट विषयांवर सर्व्हे घेतात. अशा प्रकारे आमचा डेटाबेस तयार होत जातो. आम्ही काही अभ्यास-वर्गही घेत असतो. त्यामधून काही निष्कर्ष प्राप्त होतात. अशा प्रकारे आमच्याकडे गेल्या सात-आठ वर्षांपासूनची सर्व माहिती स्कॅन केलेल्या स्वरूपात उपलब्ध आहे.\n- अपेक्षित महिला गटांपर्यंत ती माहिती कशी पुरवली जाते\n- आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे ‘महिलाविश्व’ हे मासिक मराठी, हिंदी, इंग्लिश तीन भाषांमध्ये काढतो. ज्यांमध्ये त्या वर्गवारी केलेल्या संपूर्ण माहितीचं ‘सार’ आम्ही देतो. त्यामुळे ‘महिलाविश्व’ वाचणाऱ्यांना ‘थोडक्यात पण महत्त्वाचं’ असं सगळंच प्रबोधनपर वाचायला मिळतं. याशिवाय दर वर्षी एक विशिष्ट विषय घेऊन त्याला वाहिलेला असा एक ‘महिलाविश्व’चा वार्षिक विशेषांकही आम्ही काढतो. उदाहरण द्यायचं तर गेल्या वर्षी आम्ही ‘वूमन इन डिसिजन मेकिंग’ या विषयाला वाहिलेला अंक काढला होता. त्याआधी ‘रोजगार’ किंवा ‘भारतामधलं पुरुष-स्त्री संख्येचं व्यस्त प्रमाण’ असेही अंक काढले होते.\n- याशिवाय ट्रस्टचे इतर काही उपक्रम\n- महिलांच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर काही टीम्स पाठवून सर्वेक्षण करतो. तिथल्याही आमच्या काही कार्यकर्त्यांची यात मदत होते. ओडिशा, झारखंड, छत्तीसगड अशा ठिकाणांहून काही आदिवासी स्त्रिया, महाराष्ट्रात घरकाम, मोलमजुरी करण्यासाठी आपलं घरदार सोडून येतात – त्यामागची कारणं शोधण्यासाठी संशोधन प्रकल्प ट्रस्टने हातात घेतला होता. हरियाणात मुलगा-मुली जन्मांचं व्यस्त प्रमाण, तसंच ईशान्य भारतातल्या स्त्रियांची सामाजिक स्थिती यावर या वर्षी संशोधन प्रकल्प केला होता.\n- तुम्ही काही प्रशिक्षण शिबिरंही आयोजित केली होतीत. त्याविषयी काय सांगाल\n- हो. पुणे महागरपालिका आणि आमचा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला नगरसेविकांसाठी ‘जेंडर बजेट’ या विषयावर एक प्रशिक्षणवर्ग आयोजित केला होता. त्यामुळे ‘पीएमसी’च्या आर्थिक नियोजनात स्त्री-पुरुष समानता कशी राखली जावी आणि महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या खर्चाचा फायदा पुरुषांइतकाच स्त्रियांनाही कसं होऊ शकेल याविषयीची माहिती देण्यात आली. भारतीय स्त्री शक्ती जागरण यांच्याबरोबर आमच्या ट्रस्टने नगरसेविका पदासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांसाठी ‘मला नगरसेविका व्हायचंय’ असा एक प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता.\n- लोकांना काय आवाहन कराल\n- आमच्यासारख्या अधिकाधिक सामाजिक संस्थांचं कार्य लोकांसमोर आलं, तर लोकांची जास्तीत जास्त मदत या संस्थांना मिळेल आणि आम्हाला अधिक चांगलं कार्य करता येईल.\n(संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती देणारा नीलाक्षी गोडबोले यांचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)\nTags: Lene SamajacheDrishti Stree Adhyayan Prabodhan KendraPuneNeelakshi Godboleलेणे समाजाचेदृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रपुणेनीलाक्षी गोडबोलेBOI\nखूप उपयुक्त माहिती मिळाली खरोखर सूंदर फक्त संस्थेचे नाव माहित होते अधिक माहिती मिळाली Proud of you निलाक्षी\nआतिशय उपयुक्त माहीती मिळाली संस्थेचे काम विस्ताराने समजले\nदाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम भिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/02/Dr.-Babasaheb-Ambedkar.html", "date_download": "2019-02-23T21:01:33Z", "digest": "sha1:KY3WQGGVRGTOPARDJYEFP7IX2HSW3AME", "length": 58775, "nlines": 210, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nजन्म : १४ एप्रिल १८९१ (महू, मध्य प्रदेश)\nमृत्यू : ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)\n०१. डॉ. आंबेडकरांचा जन्म लष्करी छावणीत महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. आंबेडकरावर गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांचा प्रभाव होता.\n०२. इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबा��ंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी भीमरावांचा आधार त्यांच्या आत्या मीराबाईं बनल्या.\n०३. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील 'कॅम्प स्कूल' मध्ये आपल्या भीमरावांचे नाव दाखल केले.\n०४. रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.इ.स. १९०६ मध्ये बाबासाहेबांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर झाले.\n०५. २ फेब्रुवारी १९१३ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जुलै १९२६ मध्ये त्यांच्या राजरत्न या मुलाचे निधन झाले. १९२७ मध्ये त्यांचे बंधू बाळासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर २६ मे १९३५ रोजी रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन झाले. १५ एप्रिल १९४८ रोजी बाबासाहेबांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत नोंदणी पद्धतीने दुसरे लग्न केले.\n०६. १५ ऑगस्ट १९४७ च्या पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. २१ ऑगस्ट १९४७ रोजी घटनेच्या मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर टाकली गेली. व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे मानले जाते. ९ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी 'हिंदू कोड बिला'ची निर्मिती केली.\n०७. त्यांनी 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना केली. १९५२ च्या निवडणुकीत फेडरेशनने २२ जागांपैकी १३ जागा जिंकल्या. फेडरेशनला फार मोठ्या प्रमाणावर यश मिळाले नाही. दुर्दैवाने या निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव झाला. मात्र १९५२ सालीच त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.\n०१. इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व जानेवारी १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.\n०२. जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती.\n०३. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली. ��ाच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. जानेवारी १९१३ मध्ये त्यांना बी.ए. पदवी (पर्शियन व इंग्रजी विषय) मिळाली. अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.\n०४. सयाजीराव महाराज बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. दि. ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यानी परदेशात अभ्यास करण्यासाठी फक्त चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते.\n०५. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करार पत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत एकूण तीन वर्षांची होती.\n०६. डॉ. आंबेडकर दिनांक २० जुलै १९१३ रोजी न्यूयॉर्क येथे पोहचले. डॉ. आंबेडकर प्रथमतः न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले. राज्यशास्त्र शाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.\n०७. न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या हाईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले. कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील एक वर्गमित्रसुद्धा तिथेच होता\n०८. डॉ. आंबेडकर यांनी विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला १५ मे १९१५ रोजी 'अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी' हा प्रबंध सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली.\n०९. प्राध्यापक एडविन सेलिग्मन जे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पी.एच्.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले, \"भीमराव आंबेडकर हिंदी विद्यार्थ्यांमध्येच केवळ श्रेष्ठ आहेत असं नाही, तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येसुद्धा ते श्रेष्ठ आहेत.\"\n१०. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पीएच.डी.साठ���चा विषय ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ The National Divident of India : A Historical And Analytical Study. १९१३ ते १९१७ या कालावधित विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध होता.\n११. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध होता. प्रा. सेलिग्मनसारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने या प्रबंधाचा गौरव केला. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे १९२५मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. आला. ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ (Evolution of Provincial Finance in British India). हा ग्रंथ त्यांनी सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केला.\n१२. ९ मे १९१६ रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्र प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली.\n१३. त्यानुसार भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी Caste in India. Their Mechanism, Genesis And Development हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या साऱ्याच विद्वानांचे लक्ष वेधले होते.\n१४. The American Journal of Sociology या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङ्मय’ World’s Best Literature Of The Month या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.\n१५. एम.ए. केल्यानंतर इ.स.१९१७ लंडनहून एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.\n१६. १९१७ साली मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानाची नोकरी स्वीकारली. तथापि या नोकरीत त्यांना इतरांकडून अतिशय मानहानीची वागणूक मिळाली. महाराजांच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या तरी त्यात बदल न झाल्याने डॉ. आंबेडकरांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर १९१८ सिडनहँम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्ञ या विषयाचे प्राध्यापक पदावर रुजू.\n१७. १९२० मध्ये डॉक्टर पुन्हा इंग्लंडला गेले. जून १९२१ मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.मार्च १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना रुपयाची समस्या हा प्रबंध मान्य करून डी.एस्‌‍सी.(अर्थशास्त्र) ही पदवी प्रदान केली. डी.एस्‌‍सी. ही पदवी प्राप्त करणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. १९२३ याचवर्षी त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल करण्यात आली.\n१८. १९२३ मध्ये जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठातून बैरीस्टरच्या परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले. १९२४ मध्ये मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी हायकोर्टात काही काळ वकिली केली. त्यानंतर १९२७ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. १९२८ साली ते मुंबईच्या गवर्नमेंट लॉ कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे १९३५ साली ते गवर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्यही बनले. १९३८ साली त्यांनी प्राचार्य पदाचा राजीनामा दिला.\n०१. १९१८ मध्ये बाबासाहेबांनी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९१९' बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली.\n०२. ३१ जून १९२० रोजी त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शाहू महाराजांनी यासाठी २५०० रुपयांची मदत केली. याचे संपादक देवराज नाईक होते. मूकनायकाच्या शिरोभागी संत तुकारामांची वचने होती. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली.\n०३. २१ मार्च १९२० रोजी कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला.\n०४. २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषद, ३० मे ते १ जून १९२० मध्ये झालेली नागपूर येथील अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, २६ डिसेंबर १९२३ रोजी पारसी व्यक्ती रावबहादूर कुपर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेली मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद आणि १३ ते १६ फेब्रुवारी १९२२ मध्ये गणेश अक्काई गवई यांनी स्थापन केलेली शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेली अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद यांना बाबासाहेबांनी हजेरी लावली.\n०५. ९ मार्च १९२४ रोजी दामोदर ठाकरसी सभागृह परळ येथे दलित नेत्यांची सभा बोलविली. सभेतील ठरावानुसार २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली. या सभेचे घोषवाक्य होते - \"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.\" या संस्थेच्या वतीने वाचनालये प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा सुरु केल्या. या संस्थेचे अध्यक्ष सर चिमणलाल हरीलाल सेटलवाड बनले. १९२५ मध्ये या सभेने सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरु केले.\n०६. ४ ऑगस्ट १९२३ रोजी विधिमंडळात ब्राह्मणेतर नेते सी.के. बोले यांच्या प्रयत्नामुळे झालेल्या कायदेवजा ठरावानुसार महाडच्या म्युनिसिपालटीने सार्वजनिक पाणवठे, विद्यालये, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी मुक्त संचारला मान्यता देणारा ठराव पास केला. तथापि अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या भीतीने या तळ्यावर जाऊन पाणी भरण्याचे धाडस केले नव्हते. त्यामुळेच २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या बहुसंख्य अनुयायासह चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले.\n०७. पुढील काळात महाड नगरपालिकेने हा ठराव रद्द केला. तळ्याचे शुद्धीकरण केले गेले. त्यामुळेच डॉ. बाबासाहेबांनी २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरविले. या परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय घेतला गेला याबाबतचा ठराव बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी मांडला होता. २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.\n०८. ३ एप्रिल १९२७ रोजी 'बहिष्कृत भारत' नावाचे पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकाच्या शिरोभागी संत ज्ञानेश्वराची वचने होती. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली. सप्टेबर १९२७ मध्ये श्रीधरपंत टिळक यांच्या समवेत 'समाज समता संघ' स्थापन केला.\n०९. ४ जून १९२९ रोजी जळगाव येथील १२ महारांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला तेव्हा आंबेडकरांनी त्यांचे समर्थन केले. १९२९ साली दामोदर सभागृह येथे गिरणी कामगारांच्या सभेत डॉक्टरांचे भाषण झाले. १९२९ याच वर्षी मुंबई विधानमंडळात त्यांनी अस्पृश्यांसाठी ३३% आरक्षण देण्याबाबत भाषण केले होते. १९२९ साली टांग्यातून फेकले गेल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली.\n१०. १३ नोव्हेंबर १९२७ रोजी अमरावती येथील अंबादेवीच्या प्राचीन मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्यागृह सुरु झाला. १३ ऑक्टोबर १९२९ रोजी पुणे येथील पार्वती मंदिर सत्यागृह सुरु झाला. १९३३ साली संयुक्त समितीच्या कामासाठी आंबेडकर लंडनला गेले.\n११. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळ�� सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले.\n१२. २ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद म्हणून समाविष्ट झाले होते.\n१३. शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील, पण नाशिकला मोठा राजवाडा परिसरात स्थायिक झाले होते.रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून ब्रिटीश जिल्हाधिकारी गोर्डन यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.\n१४. १९२६ ते १९३६ पर्यंत आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य होते. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले. १९३०, १९३१ व १९३२ या तीनही वर्षात भारतातील अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारने बाबासाहेबांची निवड केली. १९४२ ते १९४६ पर्यंत त्यांची इंग्रजांच्या कार्यकारी मंडळावर मजूरमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोकणातील खोती पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात बाबासाहेबांनी बिल मांडले.\n१५. पुणे करारानंतर महात्मा गांधींनी 'हरिजन सेवक संघ' ही अखिल भारतीय पातळीवरील संस्था स्थापन केली व त्या संस्थेचे सभासदत्व बाबासाहेबांनाही दिले होते. परंतु त्यांनी या संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला.\n१६. १५ ऑगस्ट १९३६ रोजी डॉ. आंबेडकरानी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. १९३७ साली झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाने अस्पृश्यांसाठी राखीव असलेल्या १३ जागा जिंकल्या होत्या. डॉ. बाबासाहेबदेखील निवडून आले होते. जुलै १९५१ मध्ये 'भारतीय बुद्ध जनसंघ' या संस्थेची स्थापना केली तर २५ डिसेंबर १९५५ रोजी देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. १९३६ साली प्रकृती स्वास्थ्यासाठी ते युरोपला निघून गेले.\n१७. १९२० साली आंबेडकरांनी 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरु केले. १९२७ मध्ये 'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक सुरु केले.४ सप्टेंबर १९२८ रोजी समता संघातर्फे 'समता' हे पत्र सुरु केले. ��ाशिवाय डॉ. आंबेडकरांनी २४ नोव्हेंबर १९३० रोजी 'जनता' व १९२८ मध्ये 'प्रबुद्ध भारत' ही वृत्तपत्रे चालविली. ही वृत्तपत्रे दीर्घकाळ चालली नाहीत.\n१८. १८ व १९ जुलै १९४२ रोजी नागपूर येथे 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस पॉलीटिकल कॉन्फरन्स, मद्रास'चे आमदार रावबहादूर एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद आयोजित करण्यात आली होती. याच परिषदेत 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना करण्यात आली. १९४२ ते १९५२ पर्यंत याचे अध्यक्ष एन. शिवराज हे होते. तर जनक व सूत्रधार डॉ. आंबेडकर होते. यामागील प्रेरणा अण्णा दुराई यांची होती.\n१९. १९३८ साली पंढरपूर मातंग परिषदेकडून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याच वर्षी मनमाड येथील रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेला उपस्थिती लावली आणि औरंगाबाद येथील अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. १९३८ साली त्यांनी औद्योगिक काळाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. १९ जुलै १९४२ रोजी नागपूर येथील भारतीय दलित वर्ग परिषदेला हजेरी लावली. १९४० साली मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्यासमवेत मुलाखत झाली.\n०१. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. मुंजे व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली.\n०२. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना १९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बोलविण्यात आले त्यात त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. १९३१ साली लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेचेही निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती. २६ नोव्हेंबर १९१३ रोजी गांधी, आंबेडकर व पंचम जॉर्ज यांची भेट झाली.\n०३. १९३२ साली तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान रैम्से मैकडोनाल्ड याने जातीय निवाडा मान्य करून जेव्हा आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले.\n०४. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यातून 'पुणे करार' झाला.\n०५. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले. पुणे कराराचा मसुदा तयार झाला. त्यावर सह्या करण्यात आल्या.\n०६. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली. इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या. अन तिकडे तुरुंगांतही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.\n०७. पुणे करारानुसार आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाऐवजी संयुक्त मतदार संघाचा स्वीकार केला. हरिजनांसाठी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या (केंद्रात १८%). हरिजन हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्याचे आंबेडकरांनी मान्य केले, आणि अस्पृश्यांसाठी प्रयत्न करण्याचे गांधीजींनी मान्य केले.\n०८. तथापि, गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे 'करारा' वर सही केली.\n०९. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.\n१०. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रिमंडळाने पुणे करार मंजूर करून घेतला. त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.\n* आंबेडकरांचे शैक्षणिक विचार\n०१. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार ना��ी, असे ते समाज बांधवांना सांगत. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे.\n०२. आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी २० जून १९४६ रोजी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व १९ जून १९५० रोजी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.\n०१. \"मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.\" ही घोषणा १३ ऑक्टोबर १९३५ रोजी बाबासाहेबांनी यावल येथे केली.\n०२. धर्मांतरापूर्वी म्हणूनच मुंबईत १९४५ मध्ये स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत १९५० मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘राजगृह’ असे नाव दिले. १९५४ साली रंगून येथे भरलेल्या 'जागतिक बौद्ध धम्म' परिषदेसही बाबासाहेब हजर होते.\n०३. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे पत्नी डॉ. सविता कबीर (शारदा) आणि आपल्या अनुयायांसह महास्थीवीर चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्म स्वीकारला. नागपूर येथे नागवंशाचे लोक होते आणि १९५६ साली गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाण दिनास २५०० वर्ष पूर्ण झाले होते. म्हणून धर्मांतरासाठी बाबासाहेबांनी हे वर्ष व ठिकाण निवडले.\n०१. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारच्या सहाय्याने शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते.\n०२. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सत्कार केला. पुढे १९९५ मध्ये बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.\n०३. या अतुलनीय कार्याची ��ावती कोलंबिया युनिव्हर्सिटीने घेऊन आपल्या द्विशतकसांवत्सरिक उत्सवाप्रसंगी डॉ. आंबेडकरांना ‘एल.एल.डी.- डॉक्टर ऑफ लॉज्’ ही बहुमानाची उपाधी देण्याचं जाहीर केले. कोलंबिया विद्यापीठात दिनांक ५ जून १९५२ रोजी पदवीदान समारंभ झाला.\n०४. १९५३ साली उस्मानिया विद्यापीठाने आंबेडकराना एल.आय.डी. पदवी देऊन सम्मानित केले.\n०५. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.\n०६. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.\n०७. १९५८ साली औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. १४ जानेवारी १९९४ रोजी या विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यात आले.\n०१. \"आंबेडकरांत तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभला आहे.\" - शाहू\n०२. \"महाराष्ट्राचे तेजस्वी ज्ञानयोगी\" - आचार्य अत्रे\n०३. \"आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून बाहेर पडणारे बार होते\" - बेव्हरल निकोलस\n०४. \"आंबेडकर हे हिंदू समाजातील दमणशील प्रवृत्तीच्या विरोधातील बंडखोरांचे प्रतीक होय\" - पंडित नेहरू\n०१. \"भाकरीपेक्षा इज्जत प्यारी\"\n०२. \"जर माझ्या मनात द्वेष असता, तर मी या देशाचे पाच वर्षात वाटोळे केले असते.\"\n०३. \"मला जर देश आणि माझा विचार करायचा असेल तर मी प्रथम देशाचा विचार करीन\"\n०४. \"देशकार्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.\"\n०५. \"गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपोआप बंड करून उठेल.\"\n०६. \"आम्हाला भीक नको, झगडून हक्क हवेत.\"\n०७. \"प्रोटेस्ट हिंदू म्हणा, नॉन-कन्फ़र्मिस्ट हिंदू म्हणा पण नुसते हिंदू म्हणू नका.\"\n०१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकलेत विशेष रुची होती. चित्रे पाहायला त्यांना आवडत आणि आपल्यालाही सुंदर सुंदर चित्रे निर्माण करता यावीत, असे त्यांना मनापासून वाटे.\n०२. बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके विकत घेतली होती. चित्रे काढण्यात आणि रंगविण्यात ते तल्लीन होऊन जात असत.\n०३. \"पेंटिंग अॅज अ प���स्ट टाइम' या चर्चिलच्या पुस्तकाने त्यांना आवड निर्माण केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र आयुष्य हे अंतहीन महायुद्धासारखे होते. बाबासाहेब व्हायोलिन ही वाजवत असत. त्यांच्या प्रिंटींग प्रेसचे नाव \"भारत भूषण\" आहे.\n* बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/actress-kavita-koushik/", "date_download": "2019-02-23T22:03:38Z", "digest": "sha1:BLM3H7UYS67JTUSUVZOIWKCZLZCSVQYG", "length": 8378, "nlines": 85, "source_domain": "www.marathigold.com", "title": "अभिनेत्रीने केले बोल्ड फोटो शूट, पाण्यात लागली 'आग' तरीही झाली ट्रोल", "raw_content": "\nअभिनेत्रीने केले बोल्ड फोटो शूट, पाण्यात लागली ‘आग’ तरीही झाली ट्रोल\nअभिनेत्रीने केले बोल्ड फोटो शूट, पाण्यात लागली ‘आग’ तरीही झाली ट्रोल\n‘एफआयआर’ टीव्ही शो मधील हरीयाणा इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटाला तुम्हाला आठवतेय \nतिच चंद्रमुखी जिने आपला अभिनय आणि संवाद फेकीमुळे प्रेक्षकांची मनं जिकंली.\nआपण बोलतोय टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट अॅण्ड सेक्सी गर्ल कविता कौशिकबद्दल.\n2 बोल्ड अवतारामुळे ट्रोल\nटीव्हीच्या जगातून ब्रेक घेऊन कविता आपल्या पतीसोबत हॉलीडे एन्जोय करतेय. ती सध्या तिच्या हॉट अॅण्ड बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आहे.\nपती रोनित विश्वाससोबत ती बाहेरगावी आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने व्हेकेशनचे बोल्ड फोटोस आणि व्हिडिओ शेयर केलेयत. हे फोटो व्हायरल होतायत.\nबोल्ड फोटोमुळे कविताला ट्रोल केलं जातयं. यामध्ये बिकनी घातलेली कविता पाण्यात ��स्ती करताना दिसतेय.\nहे फोटो पाहून तिचे फॅन्स हैराण झालेयत. ‘तु सुंदर आहेस पण करियरला आता खुप उशीर झालायं.’ तर काही जणांनी म्हटले, नक्की हे फोटो कोण काढतयं \nनीरव मोदीनंतर अजून एक उद्योजक 5 हजार कोटी घेऊन पळाला\nहे कारण होते श्रीदेवींचे पार्थिव आणण्यासाठी अनिल अंबानींनी पाठवले जेट\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Youthworld/who-is-priyanka-prakash-varriar/", "date_download": "2019-02-23T21:35:58Z", "digest": "sha1:55VNIFQTAXF5V5PJGKIMJZLQZ5PKZJSO", "length": 5730, "nlines": 43, "source_domain": "pudhari.news", "title": " ही पोरगी आहे तरी कोण? Photo | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › ही पोरगी आहे तरी कोण\nही पोरगी आहे तरी कोण\n‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारो है‘ हे बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं. १९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘उमराव जान’या चित्रपटातील हे गाणं आजही अनेकांच्या मनावर ‘राज्‍य' करते. सध्या याच गाण्याची आठवण करून देणारा एका गोड मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला ‘एक्स्प्रेशन क्विन’ म्हटले आहे. त्या मुलीचे नाव काय, ती कोण आहे, ती करते काय हे सर्व प्रश्न तिला पाहणाऱ्या सर्वांना पडले आहेत. जाणून घेऊयात या ‘स्वप्नातल्या एक्स्प्रेशन क्विन बद्दल...\nवाचा बातमी : रातोरात स��टार झालेली प्रिया काय म्हणते\n> व्हिडिओतील या मुलीचे नाव प्रियांका प्रकाश वारियर असून तिचे निक नेम ‘प्रिया’ आहे.\n> प्रियांका मल्याळम अभिनेत्री असून ती १८ वर्षाची आहे.\n> केरळमधील त्रिशुर शहरातील पुनकुनम येथे तिचा जन्म झाला.\n> प्रियांकाला मल्याळम आणि इंग्रजी या दोन भाषा येतात.\n> केरळमधील त्रिशुरमध्ये ‘विमला कॉलेज’मध्ये ती बी.कॉमच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.\n> या एक्स्प्रेशन क्विनने तुम्हाला तिला पाहायला लावण्याचा छंद लावला असला तरी प्रियांकाला मात्र जरा हटकेच छंद आहेत. प्रियांकाला गाणी ऐकायला आवडतं, तिला डान्सची प्रचंड आवड आहे. तर तिला फिरण्याचीही आवड आहे.\n>‘ओरू अदर लव्ह’ या शाळकरी मुलांची लव्ह स्टोरी दाखवणाऱ्या चित्रपटातून प्रियांका डेब्यू करत आहे. तिचा हा चित्रपट ३ मार्च रोजी रिलीज होणार आहे.\n>प्रियांकाचे आवडता अभिनेता महेश बाबू असून तिला काजल अग्रवाल ही अभिनेत्री आवडते.\nप्रियांकाचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी शाळकरी मुलगी प्रत्यक्षात मात्र बरीच हॉट दिसते. पाहूयात तिचे काही फोटो ..\nवाचा बातमी : Viral : ‘इशारों-इशारों मे’ प्रपोज करणारा व्हिडिओ\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2145-zadakhali-baslele-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-", "date_download": "2019-02-23T22:07:49Z", "digest": "sha1:GW3N6QRP4KMQEWFNRCFTDZLUQK6OHIKN", "length": 2883, "nlines": 50, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Zadakhali Baslele / झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nZadakhali Baslele / झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले\nझाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले\nचिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले\nवार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला\nपाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला\nगंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटप���े\nपाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा\nखूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा\nहोऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले\nकाही कळया, काही फूले, काही झूले हलले\nकाही मनी, काही तनी, काही नवे फुलले\nवावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/madhubala-1693551/", "date_download": "2019-02-23T21:18:07Z", "digest": "sha1:JUFVPMV56HEXLFHSZRO46PYUO2F566JY", "length": 11559, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Madhubala | मधुबालाची शोकान्तिका (२) | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\n‘ज्वाला’ हा तिचा अखेरचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर १९७१ साली प्रदíशत झाला.\nघरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे बालवयात चित्रपटात भूमिका करून घर सांभाळणारी मुमताज पुढे मधुबाला या नावाने हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री बनली आणि मृत्यूनंतर एक दंतकथा बनली मधुबालाने एकूण ७० चित्रपटांमध्ये नायिकेचे काम केले. ‘महल’, ‘तराना’, ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस 55’, ‘चलती का नाम गाडी’, ‘मुघल-ए-आझम’, ‘बरसात की रात’, ‘बसंत’, ‘निराला’, ‘अमर’, ‘ढाके की मलमल’, ‘कालापानी’, ‘हावडा ब्रिज’, ‘हाफ टिकट’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. ‘ज्वाला’ हा तिचा अखेरचा चित्रपट तिच्या मृत्यूनंतर १९७१ साली प्रदíशत झाला. मधुबालाने तत्कालीन बहुतेक सर्व प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर नायिकेचे काम केले पण त्यापकी दिलीपकुमार आणि देव आनंद यांच्याबरोबर ती प्रेक्षकांना अधिक भावली.\nसिनेमा सृष्टीत ती यशाच्या शिखरावर पोहोचली परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र ती दु:खीच राहिली. मधुबालाला दिलीपकुमारशी लग्न करायचे होते, त्यांचे प्रेमसंबंध सात वष्रे टिकले पण तिच्या वडिलांना दिलीपकुमार जावई म्हणून पसंत नसल्याने ते झाले नाही. विवाहासाठी मधुबालाला तिच्या आप्तांनी तीन स्थळे सुचवली. भारतभूषण, प्रदीपकुमार आणि किशोरकुमार यांची. त्यांपकी तिने किशोरकुमारला पसंत केले. लग्नानंतर किशोरकुमारने धर्मातर केले, असे म्हणतात.\nमधुबालाच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीला ग्रहण लागले तिच्या आजारपणाचे. १९५४ पासून तिला मधूनमधून रक्ताच्या उलटय़ा होऊन दम लागायला लागला. १९६१ मध्ये तिच्या आजारपणाचे निदान झाले व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, म्हणजे हृदयाला छिद्र असणे. खंगत जाऊन अखेरीस २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईत या गुणी अभिनेत्रीचे निधन झाले. भारत सरकारने मधुबालाच्या स्मरणार्थ २००८ साली तिचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. तिच्या हयातीतच ‘थिएटर आर्ट्स’ या अमेरिकन मासिकाच्या मुखपृष्ठावर मधुबालाचे पूर्ण पान छायाचित्र छापून खाली लिहिले होते ‘जगातली सर्वाधिक आकर्षक अभिनेत्री- पण आश्चर्य, ती बेव्हर्ली हिलची नाही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/goa/curiosity-about-carnival-goas-capital/amp/", "date_download": "2019-02-23T22:06:07Z", "digest": "sha1:NRXLRI56PEPKNRL6S4VDJBDJ3CKPXYLA", "length": 6245, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Curiosity about the Carnival of Goa's capital | गोव्याच्या राजधानीबाहेर होणाऱ्या कार्निव्हलविषयी उत्सुकता | Lokmat.com", "raw_content": "\nगोव्याच्या राजधानीबाहेर होणाऱ्या कार्निव्हलविषयी उत्सुकता\nखा प्या मजा करा’ याचा संदेश देणारा कार्निव्हल उद्या, शनिवारी पणजीत साजरा होत आहे. पहिल्यांदाच शहाराच्या बाहेर हा कार्निव्हल होत असल्याने त्याबाबत आयोजकांसह सर्वांनाच उत्सुकता आहे.\nपणजी - खा प्या मजा करा’ याचा संदेश देणारा कार्निव्हल उद्या, शनिवारी पणजीत साजरा होत आहे. पहिल्यांदाच शह���राच्या बाहेर हा कार्निव्हल होत असल्याने त्याबाबत आयोजकांसह सर्वांनाच उत्सुकता आहे.\nपूर्वी कार्निव्हलची राजधानीतील मिरवणूक जुन्या सचिवालयापासून सुरू होत होती ती मिरामार्पयत जात होती. या मिरवणुकीमुळे बांदोडकर मार्ग पूर्णपणो बंद ठेवावा लागत होता. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होत होता. याचा विचार करून अखेर गोवा राज्य पर्यटन खात्याने कार्निव्हलची मिरवणूक शहराबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. आता ही मिरवणूक मिरामार ते दोनापावल या मार्गावर होणार असल्याने याबाबत अधिक उत्सुकता आहे. कारण कार्निव्हल गोव्यात सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच ही मिरवणूक शहराबाहेर होत आहे. सध्या शहरातील मुख्य मार्गावर कार्निव्हलचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर त्यामुळे कार्निव्हल होत आहे, असे दिसत असले तरी नेहमीची रोषणाई आणि मांडवी किनारी मंडप उभारण्यासाठी चाललेली तयारी कार्निव्हलच्या आदल्या दिवशी पहायाला मिळाली नाही. ही सर्व लगबगही कार्निव्हल मिरवणुकीमुळे मिरामार ते दोनापावल रस्त्याकडे स्थलांतरित झाली आहे. राजधानीत येणारा पर्यटक या कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी होत होता, पण आता खास मिरवणुकीसाठी मिरामारकडे जाणा:यांची संख्या किती असेल, हे उद्या होणा:या गर्दीवरून कळणार आहे.\nखाणप्रश्नी केंद्र काही करणार नाही; पर्रीकरांची मंत्र्यांना माहिती\nविधानसभा विसजर्नचा प्रश्नच नाही, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांची ग्वाही\nगोवा भाजपाला घरातूनच हाणला पुन्हा शालजोडा\nगोव्यात विधानसभा विसर्जन केल्याची अफवा\nवाहतूक शिस्तीमुळे मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात अपघाती मृत्यूत घट\nम्हापसा मतदार संघात भाजपा इच्छुकांची गर्दी\nखाणप्रश्नी केंद्र काही करणार नाही; पर्रीकरांची मंत्र्यांना माहिती\nविधानसभा विसजर्नचा प्रश्नच नाही, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्र्यांची ग्वाही\nगोवा भाजपाला घरातूनच हाणला पुन्हा शालजोडा\nगोव्यात विधानसभा विसर्जन केल्याची अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/Twenty-two-hundred-transfers-in-Nashik-Municipal-Corporation/", "date_download": "2019-02-23T21:41:49Z", "digest": "sha1:O3PUMIFUC3C35LMFN2NFNORTJUSWNZX5", "length": 5698, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " नाशिक महापालिकेत अडीचशे बदल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक महापालिकेत अडीचशे बदल्या\nनाश���क महापालिकेत अडीचशे बदल्या\nआरोग्य विभागातून अन्य ठिकाणी सोयीनुसार बदली करून घेतलेल्या सुमारे 250 सफाई कर्मचार्‍यांना पुन्हा मूळ आरोग्य विभागात धाडून त्यांच्या हाती मनपा आयुक्‍तांनी सफाईचा झाडू ठेवला आहे. सफाईसाठी कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने विविध ठिकाणी सोयीनुसार बसलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याची मागणी प्रलंबित होती. काही विशिष्ट प्रभागात तर कर्मचार्‍यांचे कमी अधिक प्रमाण असल्याने त्याबाबतचाही मुद्दा आयुक्‍त निकाली काढणार का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nसध्या महापालिकेत आरोग्य विभागात 1965 इतके सफाई कर्मचारी आहेत. त्यापैकी जवळपास 264 इतके कर्मचारी मनपा मुख्य इमारतीतील पदाधिकारी तसेच सहा विभागीय कार्यालयांतील पदाधिकार्‍याकंडे सोयीनुसार अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. परंतु, या कर्मचार्‍यांचा ताण इतर कर्मचार्‍यांवर पडत असून, सफाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जवळपास 40 टक्के शहराची स्वच्छताच होत नसल्याचे आरोग्य विभागानेच स्पष्ट केलेले आहे. यामुळे संबंधित 264 कर्मचार्‍यांसह आणखी 700 कर्मचार्‍यांची मानधनावर भरती करण्यात यावी, अशी मागणी आणि ठरावही महासभेत करण्यात आले आहेत. परंतु, शासनाने मानधनावर भरतीस बंदी करून कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असे आदेश दिले आहेत.\nयामुळे सध्या भरतीवरून पेच निर्माण झालेला आहे. यामुळे कर्मचारी आजही कमी आहेत. ही स्थिती पाहून सफाईसाठी पुरेसे कर्मचारी मिळावेत म्हणून आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पदाधिकारी व इतरही विभागात गरज नसताना बसलेल्या कर्मचार्‍यांना पुन्हा आपल्या मूळ सेवेत आणून त्यांच्या हाती सफाईचा झाडू ठेवण्याचा निर्णय घेत त्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे आरोग्य विभागात सुमारे अडीचशे कर्मचारी स्वच्छतेसाठी उपलब्ध होणार आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/None/last-day-of-monsoon-session-triple-talaq-bill-to-be-tabled-in-rajya-sabha-bjp-issued-whip-to-its-rajya-sabha-mps/", "date_download": "2019-02-23T21:38:33Z", "digest": "sha1:7LZJGH2YVZJMQLPS3PAYME6ZSD4UQPUL", "length": 6035, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " तिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › None › तिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा\nतिहेरी तलाक : आज पुन्‍हा राज्यसभेत परीक्षा\nनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा\nतिहेरी तलाक कायद्यात तीन सुधारणांसाठी गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर आज (१० ऑगस्‍ट) हे सुधारित विधेयक पुन्‍हा राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी हे विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्‍न करणार आहे.\n‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक २०१७' मध्ये गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारणांस मंजुरी दिली. त्यानंतर आज वरिष्‍ठ सभागृहात हे विधेयक मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. मूळ विधेयकाला यापूर्वीच लोकसभेने मंजुरी दिली आहे. मात्र, राज्यसभेत राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीकडे पूर्ण बहुमत नसल्याने सरकारला इतर प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. या विधेयकास राज्यसभेत मंजुरी मिळाल्यास पुन्‍हा हे विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत पाठविण्यात येईल.\nतीन तलाकचे विधेयक सरकारच्या दृष्‍टीने महत्त्‍वाचे आहे. त्यामुळे आजच्या राज्यसभेतील महत्त्‍वाचे विधेयक म्‍हणून अजेंड्यावर हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज जर या विधेयकास राज्यसभेची मान्यता मिळाली नाही, तर सरकार अध्यादेशासह इतर पर्यायांचा शोध घेऊ शकते.\nदरम्यान, लोकसभेत मंजूर झालेल्या मूळ मसुद्यात गुरुवारी तीन महत्त्‍वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. पतीने तिहेरी तलाक पद्धतीने घटस्फोट दिल्यास त्याविरोधात स्वत: पत्नी अथवा रक्‍तसंबंध असणारे नातेवाईक यांनी एफआयआर दाखल केली, तरच त्यास दखलपात्र गुन्हा मानले जाईल. पती - पत्नीस सामोपचार करायचा असल्यास न्यायाधीशांसमोर योग्य त्या अटींनुसार सामोपचार घडविता येऊ शकेल. तिहेरी तलाक घेतल्यास याप्रकरणी जामीन मिळू शकतो. मात्र, त्यापूर्वी न्यायाधीश पत्नीची बाजू ऐकून घेतील आणि त्यानंतरच जामिनाविषयी निर्णय देतील.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-02-23T21:45:45Z", "digest": "sha1:FO5LB7VPO6SPRISGBUFDBCQMXMVMBZX4", "length": 18228, "nlines": 188, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमचे मरण इतके स्वस्त झाले आहे का? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआमचे मरण इतके स्वस्त झाले आहे का\nपुणे- ‘झोपडपट्टयांचे शहर’ अशी ओळख होत असलेल्या पुण्याचे प्रशासन या झोपडपट्टया आणि तेथे राहात असलेल्या नागरिकांच्या बाबतीत उदासीन असल्याचे शनिवारच्या आगीनंतर पुन्हा समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत या झोपडपट्टयांना आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, हे दाहक वास्तव असतानाही या झोपडपट्टयांचे अजूनही “फायर ऑडिट’ करण्याची सुबुध्दी महापालिकेला सूचलेली नाही. त्यामुळेच आमचे मरण इतके स्वस्त झाले आहे का असा प्रश्‍न झोपडपट्टीधारकांनी विचारला आहे.\nशहराच्या मध्यवस्तीत आणि उपनगरांमध्ये जनता वसाहत, कासेवाडी, भवानी पेठ, येरवडा, आंबेडकर वसाहत, टिंबर मार्केट या महत्वाच्या झोपडपट्टया आहेत. या झोपडपट्टयांमध्ये लाखो नागरिक आजही वास्तव्य करत आहेत. या नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य आणि अन्य सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्याशिवाय त्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही महापालिका प्रशासनावर आहे. पण, प्रशासन याबाबतीत योग्य ती दक्षता घेत नसल्याची बाब वारंवार अधोरेखित झाली आहे.\nअग्निशमन दलाची मात्र कसरत\nशहर आणि उपनगरांतील जवळपास सर्वच झोपडपट्टयांचे रस्ते हे अरुंद आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी अग्निशमन दलाला पोहचणे अथवा दुर्घटनेच्या ठिकाणी गाडी नेणे शक्‍य होत नाही. या सर्व बाबींचा विचार केल्यास या झोपडपट्टयांमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाच्या नियमानुसार त्यांचे दर सहा महिन्यांनी अथवा वर्षाला फायर ���डिट होण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, हे ऑडिटच झाले नसल्याचे समोर आले आहे.\nआग टाळण्यासाठी अशी घ्या काळजी…\nअनावश्‍यक साहित्याचा साठा नको.\nज्वलनशील पदार्थांचा प्रमाणापेक्षा जास्त साठा नको.\nअडगळींच्या साहित्याची विल्हेवाट लावावी.\nघरात अथवा घराच्या बाहेर जुने वायरिंग नको.\nआग लागल्यास नागरिकांनी तातडीने घराबाहेर पडावे\nशक्‍य असल्यास गॅस सिलेंडर बाहेर काढावेत.\nशहरात ठिकठिकाणी वसाहती म्हणजेच झोपडपट्टया उभ्या आहेत. अग्निशामन दलाच्या म्हणण्यानुसार, या झोपडपट्टया अनधिकृत असल्याने त्यांचे फायर ऑडिट करणे कायद्याने बंधनकारक नाही. मात्र, येथील नागरिकांना पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि अन्य नागरी सुविधा पुरविल्या जातात. त्याशिवाय त्यांच्याकडून करही आकारला जातो. स्थानिक नगरसेवकांचा केवळ मते मिळविण्यासाठी हा खटाटोप असतो. त्यामुळे या सर्व बाबी असताना या झोपडपट्टया अनाधिकृत कशा असू शकतात असा प्रश्‍न या झोपडपट्टयांमधील रहिवाशांना पडला आहे.\nशहरातील झोपडपट्टयांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि तेथील नागरिकांना चांगली तसेच सुरक्षित घरे देण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्य शासन व महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी एसआरए, बीएसयूपी, पंतप्रधान आवास योजना आदी महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. त्याला काही ठिकाणचा अपवाद वगळता अन्य ठिकाणच्या रहिवाशांनी विरोधच केला आहे. तर काही ठिकाणच्या नागरिकांनी छोटे घर असतानाही नव्या प्रकल्पात मोठ्या घरांची मागणी केली. त्यांच्या या मागणीला राज्यकर्त्यांनीही खतपाणी घातल्याने हा प्रश्‍न आणखी चिघळत आहे. त्यामुळे हे प्रकल्प रखडण्यास काही प्रमाणात नागरिकही जबाबदार असून त्यांनी त्यांची मानसिकता बदलण्याची आवश्‍यकता आहे.\nशहरातील सर्वच झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन नागरिकांना पक्की आणि सुरक्षित घरे देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या माध्यमातूनच शहराला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्य शासनाचीही सहकार्य करण्याची तयारी आहे. असे प्रकल्प राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि विकसकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे प्रस्ताव आल्यास त्याला तत्काळ मंजुरी देऊन ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.\n– श्रीनाथ भिमाले, सभागृह ने���े, महापालिका\nआगीच्या घटना टाळयासाठी गेल्या काही वर्षांत अग्निशमन दलाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. झोपडपट्टीच्या परिसरातही जनजागृतीवर भर देण्यात येतो. रहिवाशांनीही आगीच्या घटना घडल्यास योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे. आगामी काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करेल.\n– प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mh28.in/", "date_download": "2019-02-23T21:58:03Z", "digest": "sha1:Z45QLOFVMCECMVDVZHPLYNAVETWNMDYU", "length": 5784, "nlines": 114, "source_domain": "mh28.in", "title": "Mh28.in Buldhana district website and app", "raw_content": "\nबुलडाण्यात प्लास्टिक बंदीमुळे नागरिकांची तारांबळ\nलग्नसोहळ्यातील हा अट्टाहास का \nप्लास्टिक बंदी नंतर बुलडाणा शहरातील अनेक मटण दुकानावर ग्राहकांची यावेळी मोठी गोची विशेष करून होतांना दिस...\nसावधान व्हॉट्सअॅप वरील डीमार�...\n सध्या व्हॉट्सअॅप वर व्हायरल झालेला डीमार्ट चा मेसेज ओपन करण्यापूर्वी सत्यता पडताळून बघा अ...\nएसटी प्रवासभाड्यात १८ टक्के व�...\nएसटी प्रवासभाड्यात १८ टक्के वाढ होणार आहे. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे अखेर एसटी महामंडळाने सुद्धा आप...\nबुलडाण्यात आज ‘शहीद दिन’ स�...\nभगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानासाठी आजचा दिवस 'शहीद दिवस' म्हणून पाळल्या जातो. बुलडाण्...\nआषाढी एकादशी आजपासून चातुर्मास व्रतारंभ होतो. आजपासून चार महिने श्रीहरी योगनिद्रेत जाणार म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात.\nकाय आपणास माहित आहे चेकचे प्रकार \nश्री मॉं नवदुर्गा यज्ञ व पुनः प्राणप्रतिष्ठा उत्सव\nबुलडाणा येथे जावेद हबीब सलूनचे शुभारंभ\nपातुर्डा येथे शहिदांना श्रद्धांजली\nउद्या बुलडाण्यात मशाल मार्च\nगण्या, तू सांग तुला माझी कल्पना पसंत आहे \nगण्या लाजत बोलतो. होय गुरूजी…\nउत्तर रेल्वेत महाभरतीचे आयोजन\nभारतीय उत्तर रेल्वे विभागात अप्रेन्टिस पदांच्या ३५५३ जागेसाठी महाभरतीचे आयोजन करण्यात आलेले…\nपोट साफ होत नाही \nआज आपण पाहणार आहोत पोट साफ न होण्या मागची कारणे व लक्षणे ज्यामुळे तुम्ही या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Chief-Justice-Ranjan-Gogoi-shows-high-courts-the-way-on-pendency-corruption/", "date_download": "2019-02-23T20:50:23Z", "digest": "sha1:HCGTVEACSQVSMW4UIURGR63SVA4PL4ND", "length": 5708, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " सरन्यायाधीश गोगोई यांनी रद्द केल्या न्यायाधीशांच्या सुट्ट्या | पुढारी\t���Top", "raw_content": "\nहोमपेज › National › सरन्यायाधीश गोगोई यांनी रद्द केल्या न्यायाधीशांच्या सुट्ट्या\nसरन्यायाधीश गोगोई यांनी रद्द केल्या न्यायाधीशांच्या सुट्ट्या\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nनुकतेच सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतलेल्या रंजन गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्टया रद्द केल्‍या आहेत. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी कामकाजांच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला गोगोई यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला सुरु केला आहे.\nसध्या देशात तीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित असून न्यायव्यवस्थेत अडथळा ठरत आहेत. यामुळेच न्याय मिळवण्यासाठी रांगेत उभ्या लोकांना वाट पाहावी लागत आहे. त्‍यामुळे सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोगोई यांनी कामकाजाच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न घेण्याचे आदेश दिले आहेत.\nजस्टिस गोगोई यांनी ३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीपदाची शपथ घेतली. शपथ घेताच त्‍यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टमधील प्रलंबित करोडो प्रकरणांचे ओझे हलके करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचे संकेत दिले होते. पद स्वीकारल्यानंतर आठवड्याभरात त्यांनी प्रत्येक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि दोन वरिष्ठ न्यायाधीशांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी तसेच जास्त काळ चालणाऱ्या प्रकऱणांवर तोडगा काढण्याची गरज असल्याचे म्हटले.\nकोर्टाच्या कामकाजाच्या बाबतीत जे नियमित नाहीत, त्या न्यायमूर्तींना खटल्यांवरून हटवा, असे गोगोई यांनी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना सांगितले. तसेच जे कामकाजादरम्यान शिस्तीचे पालन करत नाहीत अशा न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालय स्वत: दखल घेईल असे आश्वासनही त्‍यांनी दिले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडल��", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-23T21:09:13Z", "digest": "sha1:72HLDJGDGRZSSQ6RVQ3EFCQ743SVARRQ", "length": 9624, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वन क्षेत्रातील झाडे पाण्याअभावी जळाली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवन क्षेत्रातील झाडे पाण्याअभावी जळाली\nखडकीत चार एकरावर पावसाळ्यात केली होती लागवड\nरावणगाव- खडकी (ता. दौंड) येथील वन विभागाच्या हद्दीतील क्षेत्रात नव्याने केलेली चार हेक्‍टर वृक्ष लागवड पाण्याअभावी जळून चालली असून, वन विभागाकडे या कामासाठी पाणी देण्याचे नियोजनच नसून, ही लागवड फक्त पावसाळी असून त्यावरच ती जगवली जात असल्याचे सांगत हे खाते हात झटकत आहे. परिणामी लाखो रुपयाची केलेली कामे ठेकेदारासाठी होती का का, असा प्रश्न आता ग्रामस्थ करीत आहेत.\nखडकी येथील गट नं 709, 710 मधील शेतकऱ्यांकडील अतिक्रमणे वन विभागाने मागील वर्षे काढली. त्यानंतर तेथे लाखो रुपये खर्च करून जेसीबी मशीनच्या सहाय्याने दहा एकर क्षेत्रात चर घेऊन बांबू, लिंब, सिसम, करंज, चिंच, बोर यांसारखी हजारो वन्य झाडे लावली. नवीन वृक्ष लागवड असल्याने ती पाण्याअभावी लागलीच नाही. ती पूर्णपणे जळून जाण्याच्या मार्गवर आहे, यामुळे शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान अधिकाऱ्याच्या चुकीच्या धोरणाने झाले असून, याला जबाबदार कोण, असे ग्रामस्थ विचारीत आहेत\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा द���ण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta-news/indias-performance-in-the-financial-sector-1800166/", "date_download": "2019-02-23T21:36:48Z", "digest": "sha1:X3HKNZMW3OFFGDPJ3FFPYO2FGQT3FFFG", "length": 18375, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India’s performance in the financial sector | एमपीएससी मंत्र : आर्थिक क्षेत्रातील भारताची कामगिरी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nएमपीएससी मंत्र : आर्थिक क्षेत्रातील भारताची कामगिरी\nएमपीएससी मंत्र : आर्थिक क्षेत्रातील भारताची कामगिरी\nकोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीचा इतर देशांना आढावा घेण्यासाठी हे अहवाल उपयोगी ठरतात.\nदरवर्षी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि संयुक्त राष्ट्र संघटनेशी संबंधित व इतर आंतरराष्ट्रीय संस्था / संघटना याचे आर्थिक क्षेत्रातील वेगवेगळ्या मुद्दय़ांबाबतचे विविध अहवाल प्रसिद्ध होत असतात. कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीचा इतर देशांना आढावा घेण्यासाठी हे अहवाल उपयोगी ठरतात. त्याआधारे संबंधित देशामध्ये गुंतवणूक, व्यापार, व्यवसाय करण्याबाबतचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे भारताचे अशा निर्देशांक किंवा अहवालांमधील स्थान हा अर्थव्यवस्था घटकामध्ये अभ्यासायचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने भारताची काही आर्थिक पलूंमधील प्रतिमा दर्शविणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांचा परीक्षोपयोगी आढावा या लेखामध्ये घेण्यात येत आहे.\nजागतिक बँकेचा व्यवसाय सुलभता निर्देशांक\nसन २०१८ साठीच्या जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांक, २०१९ मध्ये १९० देशांत भारताचे स्थान मागील वर्षीच्या १००व्या क्रमांकावरून ७७ व्या क्रमांकावर सरकले आहे. मागील वर्षी १३०व्या क्रमांकावरून ३० स्थानांची झेप घेत भारताने पहिल्या १०० देशांत स्थान मिळवले होते. तर यावर्षी २३ स्थानांची झेप घेऊन या यादीतील प्रगती चालू ठेवली आहे. याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे :-\nसायमन जाँकोव्ह यांनी व्यवसाय सुलभता निर्देशांकाची निर्मिती केली. या क्रमवारीतील देशांचे स्थान १० उपनिर्देशांकाच्या आधारावर निश्चित करण्यात येते.\n१. व्यवसाय सुरू करणे – नवीन व्यवसाय उघडण्यासाठी प्रक्रिया, वेळ, खर्च आणि किमान भांडवल.\n२. बांधकाम परवाने प्राप्त करणे – गोदाम बांधण्यासाठी प्रक्रिया, वेळ आणि खर्च.\n३. वीज जोडणी – व्यवसायासाठी, नवीन बांधलेल्या गोदाम/ वखारींसाठी कायमस्वरूपी वीज जोडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, वेळ आणि खर्च.\n४. मालमत्ता नोंदणी करणे – व्यावसायिक स्थावर मालमत्ता नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया, वेळ आणि किंमत.\n५. कर्ज उभारणी – कायदेशीर हक्कांची निर्देशांक, कर्ज माहिती निर्देशांकाची व्याप्ती.\n६. अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे संरक्षण – माहितीच्या प्रकटीकरणाचे प्रमाण, संचालकांवरील उत्तरदायित्वाचे प्रमाण आणि भागधारकांचे अधिकार.\n७. कर भरणे – देय करांची संख्या, दरवर्षी कर रिटर्न तयार करण्यासाठी लागणारा वेळ तासांमध्ये आणि एकूण नफ्यातील एकूण देय कराच्या रकमेचे प्रमाण.\n८. सीमा पार व्यापार – निर्यात आणि आयात करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज, खर्च आणि वेळ.\n९. कराराची अंमलबजावणी – कर्ज करार अंमलबजावणीसाठी प्रक्रिया, वेळ आणि खर्च\n१०. दिवाळखोरीवर उपाययोजना – दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाईसाठी अंतर्गत वेळ, खर्च आणि वसुलीचे प्रमाण (%)\nवरील निर्देशांकांबाबत भारताची कामगिरी पुढीलप्रमाणे\n* भारताच्या सीमापार व्यापार, बांधकाम परवाने प्राप्त करणे, वीज जोडणी, कर्ज उभारणी व व्यवसाय सुरू करणे या उपनिर्देशांकांतील उच्च कामगिरीमुळे एकूण क्रमवारीत पुढचे स्थान प्राप्त करता आले आहे.\n* बांधकाम परवाने प्राप्त करणे निर्देशांकामध्ये १८१वरून ५२ व्या क्रमांकावर तर सीमापार व्यापारामध्ये १४६ वरून ४२ व्या क्रमांकावर अशा दोन बाबींमध्ये मोठी प्रगती नोंदवता आली आहे.\n* निर्देशांकामध्ये सर्वाधिक सुधारणा दर्शविणाऱ्या पहिल्या १० देशांमध्ये भारताने सलग दुसऱ्या वर्षी स्थान मिळवले आहे.\n* एकूण सहा निर्देशांकामध्ये प्रगती झाली असली तरी चार निर्देशांकांमध्ये क्रमवारीतील स्थान खालावले आहे.\n* मालमत्ता नोंदणी (१६६ वरून १५४), कर भरणे (११९ वरून १२१) आणि दिवाळखोरीवर उपाययोजना (१०३ वरून १०८) अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे संरक्षण (४ वरून ७) या निर्देशांकामध्ये अधोगती झाली आहे.\n* इनव्हेस्ट इंडियाला पुरस्कार\nशाश्वत विकासासाठी गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यामधील उच्च कामगिरीसाठीचा संयुक्त राष्ट्र संघटनेचा पुरस्कार इनव्हेस्ट इंडिया या केंद्र शासनाच्या अभिकरणास देण्यात आला आहे. वायुऊर्जा क्षेत्रामध्ये वायू टर्बाइनची निर्मिती करणाऱ्या उद्योगाच्या स्थापनेमध्ये साहाय्य देण्यासाठी हा पुरस्कार अभिकरणास मिळाला आहे. या प्रकल्पातून १ गिगावॅट पुनर्नवीकरणीय ऊर्जा निर्मिती होण्यास साहाय्य होणार असून स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीही होणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे भारतातील वायुऊर्जा निर्मितीच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात बचत होणार आहे.\n* इनव्हेस्ट इंडिया हे भारतातील गुंतवणुकीसाठी परदेशी कंपन्यांना गुंतवणूक प्रोत्साहन आणि साहाय्य अभिकरण आहे. केंद्र शासनाच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या, औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाअंतर्गत हे अभिकरण कार्य करते.\n* व्यापार आणि विकासावरही संयुक्त राष्ट्र परिषदेकडून सन २००२ पासून राबविण्यात येणाऱ्या गुंतवणूक प्रोत्साहन आणि साहाय्य कार्यक्रम अंतर्गत हा पुरस्कार देण्यात येतो. गुंतवणूक प्रोत्साहन अभिकरण व त्यांच्या देशातील सरकारला गुंतवणूक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://info-4all.ru/mr/", "date_download": "2019-02-23T21:54:20Z", "digest": "sha1:EDAV7C2DZZDSLASZTLYLA26JM5KEUISS", "length": 27231, "nlines": 388, "source_domain": "info-4all.ru", "title": "प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती - जिज्ञासू आणि ज्ञान मिळविणारा कोण आहे!", "raw_content": "\nजिज्ञासू आणि ज्ञानाबद्दल तहान\nसेवा, काळजी आणि दुरुस्ती\nसेक्युलर लाइफ आणि शोबनेस\nजन्मकुंडली, जादू, दैव सांगणे\nफोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग\nव्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया करणे\nछायाचित्रं प्रसंस्करण आणि छपाई\nउत्पादने खरेदी आणि निवड\nइतर भाषा आणि तंत्रज्ञान\nप्रकाशने आणि लेखन लेख\nस्थायी निवास, स्थावर मालमत्ता\nशहरे आणि देशांविषयी इतर\nहवामान, हवामान, वेळ क्षेत्र\nलेखन पुन्हा सुरू करा\nबदला आणि नोकरी शोधा\nपाळीव प्राण्यांना अनुमती आहे\nइतर आरोग्य आणि सौंदर्य\nएस्टोनियन पाककृती: रोझोलियर सलाद\nby माहिती- 4 सर्व\nएस्टोनियन सलाद \"रोझोलियर\" - फर कोट बद्दल आमच्या प्रिय हेरिंगचा जवळचा नातेवाईक. एक विशिष्ट वैशिष्ट्य - \"रोझोलियर\" मधील सॉल्टड फिश व्यतिरिक्त ते नियम, डुक्कर म्हणून देखील मांस जोडतात. सर्वात स्वादिष्ट कडधान्य येते ...\nby माहिती- 4 सर्व\nअनेक मुले त्यांच्या पालकांवर अवलंबून नसतात आणि स्वत: ला कमावण्यास प्रारंभ करू इच्छितात. बर्याच लोकांसाठी दररोज सुमारे 300 रूबलची एक लहान उत्पन्न देखील चांगली उत्पन्न असेल, जे पुरेसे असेल ...\nबेकन आणि लोणचे असलेले पिझ्झा मंद मंद कुकरमध्ये - एक रेसिपी\nby माहिती- 4 सर्व\nमल्टीक्युअरच्या मालकांनी त्यांच्या द्रुत आणि बुद्धिमत्तेच्या मदतीने बर्याच बर्याच पदार्थ स्वयंपाक करतात. हे पिझ्झाला उत्कृष्ट देखील बनवते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जलद, जे वेळेची बचत करते. एक साधा पिझ्झा रेसिपी वापरून पहा ...\nओव्हन मध्ये चिकन यकृत पाळीव प्राणी रेसिपी - मधुर\nby माहिती- 4 सर्व\nओव्हनमध्ये शिजवलेल्या लिव्हरचे पाट विशिष्ट चव आणि सुगंध असते. चिकन यकृत एक आहारातील उत्पादन आहे, आणि पाईमध्ये थोड्या प्रमाणात कॅलरी असतील. आणि जे निरोगी तत्त्वांनुसार सत्य आहेत ...\nमास्लेनिट्सासाठी पॅनकेक्स: \"मद्य\" पर्सिमॉनसह जायफळ - एक सुपर रेसिपी\nby माहिती- 4 सर्व\nशोव्हेटाइड येथे इतक्या विलक्षणतेपूर्वी कोणीही उभे राहणार नाही रद्दी ब्लिंकी, रसाळ आणि \"मद्यपान\" भरणे, श्रीमंत चॉकलेट सॉस. चला शिजवा आणि भोपळा. अशा असामान्य आणि स्वादिष्ट पॅनकेक्ससाठी आपल्याला अवयवांची आवश्यकता आहे: ...\n23 फेब्रुवारीसाठी बटाटा पाईबरोबर झवेझदा लेयर्ड सॅलड\nby माहिती- 4 सर्व\nआपल्या पुरुषास 23 फेब्रुवारी ला भेट द्या - पिवळा चीज, लसूण ड्रेसिंग आणि ताजे टोमॅटो यांचे क्लासिक संयोजन प्रत्येकास अपील करेल. बटाटा पाईचा कुरकुरीत आधार गोरमेट्ससाठी एक सायकल असेल. ...\nफुलकोबी gratin - कृती\nby माहिती- 4 सर्व\nGratin - फ्रेंच पाककृती च्या आविष्कार. मूलतः, पुलाव. चीज सह बटाटे केले क्लासिक gratin आहे. डिश अत्यंत चवदार आणि समाधानकारक आहे, परंतु त्यात भरपूर कॅलरी आहेत. आम्ही हलक्या वजनाचा पर्याय ऑफर करतो ...\nफेब्रुवारी 7 साठी 23 बजेट गिफ्ट कल्पना\nby माहिती- 4 सर्व\nफरक 23 वर - एक बॉयफ्रेंड, भाऊ, पती, वडील किंवा आजोबा - काय द्यावे नवीन वर्षाच्या सुट्या नंतर ही प्रश्न मुली आणि स्त्रियांना चिंता करायला लागते. मला काही उपयुक्त, महत्वाचे द्यायचे आहे ...\nडिप्लोमा सलाद: द्रुत आणि चवदार\nby माहिती- 4 सर्व\nएकदा प्रयत्न केल्यानंतर, आपण या प्रसंगी सह किंवा याशिवाय, बरेचदा या सॅलड \"डिप्लोमा\" शिजवावे. सर्वात सोपा आणि परवडणार्या उत्पादनांद्वारे उत्तम अन्न मिळते जे आपल्या कुटुंबासह आवडते आणि ...\nअझरबैजानची पाककृती: शकरबूर - नटयुक्त वॅफर पॅटीज\nby माहिती- 4 सर्व\nअझरबैजानमध्ये, शेकरबुरा चहासाठी एक चवदार पेस्ट्री आहे. खरं तर, हे कंसेंट-आकाराचे पाई आहेत. Crumbly waffle dough पासून त्यांना तयार करा. आत त्यांनी कोरडे ठेवले (ओले नाही) पासून भरत आहे ...\nफरवरी 23 वर एक माणूस काय देणार\nby माहिती- 4 सर्व\nआपल्या देशात पितृभूमीचे संरक्षक दिवस म्हणजे शांततापूर्वक पुरुषांचा दिवस बनला. आम्ही सैन्यात सेवा करत असला तरीसुद्धा, पुरुषांना सुखी भेटवस्तू सादर करण्यासाठी आम्ही फेब्रुवा���ी 23 वापरतो. आणि ...\nख्रिसमससाठी चोंदलेले गूस - पाककला पाककृती\nby माहिती- 4 सर्व\nख्रिसमससाठी रशियाच्या जुन्या दिवसांत, त्यांनी चरबीचा चटपटी केली. ख्रिसमसच्या संध्याकाळी (ख्रिसमसच्या संध्याकाळी) नंतर, फिलिपोव्स्कीच्या पोस्ट संपल्यानंतर त्यांनी इतर अनेक स्वादिष्ट मांसाच्या व्यंजनांप्रमाणे मेजवानी दिली.\nकृती - ऍपल आणि कांदे सह भाजलेले तुर्की लिव्हर\nby माहिती- 4 सर्व\nतुर्की यकृत फक्त चवदार नाही तर खूप उपयुक्त उत्पादन आहे. त्याची रासायनिक रचना शरीरासाठी आवश्यक खनिजांमुळे प्रभावित होते आणि कमीत कमी चरबीयुक्त सामग्री आपल्याला यकृताचा कधीही वापर करण्याची परवानगी देते ...\nआपल्या स्वत: च्या हाताने (व्हॅलेंटाइन) हृदय कसे बनवावे\nby माहिती- 4 सर्व\nआपण आपल्या प्रिय व्यक्तीला व्हॅलेंटाईन डे वर आश्चर्यकारक भेट देऊन आश्चर्यचकित करू इच्छित असल्यास, एक सुंदर हृदय-व्हॅलेंटाईन तयार करा. हे फ्रिज चुंबक किंवा निलंबन असू शकते. कारण ...\nटॉप-एक्सएमएक्स: जगातील सर्वात सुंदर तलाव\nby माहिती- 4 सर्व\nजगातल्या सर्वात सुंदर तलावांच्या स्पष्ट पारदर्शक पाण्यात पोहणे किती आनंददायक आहे, एका मासेमारीच्या छडीने झाडे सावलीत बसतात, सूर्याला पाणी penetrating सूर्याची प्रशंसा करतात. आपल्यातील कोणता सरोवर झोपायला गेला नाही\nबायकल वर विश्रांती घ्या\nby माहिती- 4 सर्व\nबैकल हे आपल्या ग्रहवरील सर्वात स्वच्छ तलाव आहे. बायकलची प्रकृति अद्वितीय आहे. ग्रहांवर अस्तित्वात असलेल्या सर्व तलावांपैकी तलावाचे पाणी सर्वात स्वच्छ मानले जाते. सध्या, बायकल उघडत आहे ...\nऑस्ट्रियाः 10 सर्वोत्तम स्की रिसॉर्ट्स\nby माहिती- 4 सर्व\nस्नोबोर्डिंग आणि स्कीइंगच्या आधुनिक चाहत्यांना 20 - 30 वर्षांपूर्वीपेक्षा आराम करण्यासाठी स्थानांची अधिक पसंती होती. युरोपमध्ये ते 20 देशांमध्ये सुसज्ज शीतकालीन रिसॉर्ट्स घेतील. ...\nमनिगमी बटरफ्लाय - फोटो तयार करण्यासाठी चरण-दर-चरण सूचना\nby माहिती- 4 सर्व\nमनीगामी, खर्या पैशाने बनवलेल्या फुलपाखराला भेट म्हणून परिपूर्ण आहे. उत्पादनासाठी बिलांचा खर्च जास्त महाग होईल, घरगुती भेटवस्तू जितक्या अधिक आनंददायक होतील तितकेच. या मॉडेलचा समावेश आहे ...\nहँगओव्हरला कसे तोंड द्यावे\nby माहिती- 4 सर्व\nजगभरातील फारच कमी लोक हँगओव्हरशी परिचित नाहीत, बहुतेकदा त्यांच्या आयुष्यात एकदा ही घटना घ���ली आहे. हँगओव्हर ही सर्वात आनंददायी गोष्ट नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. ...\nहँगओव्हरशिवाय नवीन वर्ष - हॅन्गओवरपासून मुक्त होण्याचे 6 मार्ग\nby माहिती- 4 सर्व\nप्रत्येक देशात, त्यांच्या रीतिरिवाजांद्वारे, हे अशा पद्धतींद्वारे देखील पाहिले जाऊ शकते ज्याद्वारे जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हँगओव्हर मुक्त होते. आम्ही आपल्याला रशियन, जपानी आणि ... कसे शोधतो हे शोधण्यासाठी आमंत्रित करतो.\nपृष्ठ 1 पृष्ठ 2 ... पृष्ठ 9 589 पुढील पृष्ठ\nफोटोसह फेब्रुवारी 23 साठी सॅलड रेसिपी\n23 फेब्रुवारी वडील साठी मूळ भेट\n\"23 फेब्रुवारी\" थीमवर किंडरगार्टनमधील हस्तकला. काय (सेमी) केले जाऊ शकते\n23 फेब्रुवारीसाठी मूळ भेट - वाळलेल्या माशांचा एक तुकडा आपल्या स्वत: च्या हाताने बियर केनमधून केक कसा बनवायचा\nफेब्रुवारी 7 साठी 23 बजेट गिफ्ट कल्पना\nफरवरी 23 वर एक माणूस काय देणार\nलोड करीत आहे ...\n© कॉपीराइट 2017 - 2019 प्रत्येकासाठी उपयुक्त माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/5-april/", "date_download": "2019-02-23T22:05:07Z", "digest": "sha1:O4JTTS6CEMDSTJBAT36JW26D7MCRY3Q3", "length": 5042, "nlines": 69, "source_domain": "www.marathigold.com", "title": "आजचे भविष्य गुरुवार दि. 5 एप्रिल 2018", "raw_content": "\nआजचे भविष्य गुरुवार दि. 5 एप्रिल 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 5 एप्रिल 2018\nमेष:सरकारी कामात यश मिळेल, वस्त्र, अलंकार खरेदी योग.\nवृषभः कोणाच्या तरी मदतीने वाहन लाभ होईल.\nमिथुन: स्वतःची जागा व रासायनिक पदार्थांपासून भय.\nकर्क:जुन्या व गंजलेल्या लोखंडी वस्तूपासून जपा.\nसिंह: इतरांच्या व्यवहारात लक्ष घालू नका, निष्कारण दोषारोप.\nकन्या:मुलाखतीत यश, धनलाभ आणि विद्येत प्राविण्य मिळेल.\nतुळ:स्वतःचे वाहन होईल, शुभ घटना घडतील.\nवृश्चिक:व्यापार उद्योगात यश तसेच अनपेक्षित कार्य घडेल.\nधनु:सरकारी कामे होतील, जुन्या कामांना विलंब, निवडणुकीत यश.\nमकर:समजुतीचा घोळ झाल्याने कामात अडथळे येतील.\nकुंभ:सहलीचे आयोजन कराल, राजकीय क्षेत्राशी संबंध येईल.\nमीन:आर्थिक ओढाताण कमी होईल, मुलाबाळांचा उत्कर्ष.\nजर बनायचे असेल मालामाल, तर झोपण्याच्या पहिले नका करू हे काम\nआजच घराच्या मुख्य दरवाजावर बनवा हे चिन्ह, वाईट शक्ती कधीही घरात प्रवेश करणार नाही\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला दे��ल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bhagwad-gita-distribution-in-mumbai-colleges-1712040/", "date_download": "2019-02-23T21:32:51Z", "digest": "sha1:NMXZHVH6IJS2B5XNFNCY4ZSQN62I77TI", "length": 11199, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhagwad Gita distribution in Mumbai colleges | मुंबईतील महाविद्यालयांमध्ये होणार भगवदगीतेचं वाटप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमुंबईतील महाविद्यालयांमध्ये होणार भगवदगीतेचं वाटप\nमुंबईतील महाविद्यालयांमध्ये होणार भगवदगीतेचं वाटप\nमुंबईत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवदगीताही शिकावी लागणार आहे\nमुंबईत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता भगवदगीताही शिकावी लागणार आहे. कारण मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप करण्याची सूचना देण्यात आली आहे. फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे.\nपरिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवदगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.\nदरम्यान सरकारच्या या निर्णयावर विद्यार्थी संघटनांसोबत विरोधकांनीही टीकेला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात धर्मनिरपेक्षता असायला हवी असं सांगत निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी महाविद्यालयात धार्मिक गोष्टी आणण्याची काही गरज नसल्याचं म्हटलं आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आमचा भगवतगीतेला विरोध नाही मात्र ती महाविद्यालयात आणू नये असं आमचं म्हणणं आहे असं म्हटलंय. विनोद तावडे यांनी सतत बातम्यात राहण्याचा आपला प्रयत्न थांबवावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.\nकपिल पाटील यांनीदेखील निर्णयावर टीका करत संघीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. ‘जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत होत नव्हतं, पण आता इथेही सुरु होतंय. जर धर्माचा प्रसार करायचाच असेल तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत’, असं कपिल पाटील यांनी म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/minor-child-abuse-incidents-rise-in-mumbai-1656161/", "date_download": "2019-02-23T21:14:25Z", "digest": "sha1:AQQW24J2YY2UQ7R5LE7BY4BD56Z53IVR", "length": 18719, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "minor child abuse incidents rise in Mumbai | तुमचे मूल सुरक्षित आहे का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nतुमचे मूल सुरक्षित आहे का\nतुमचे मूल सुरक्षित आहे का\n२०१६ मध्ये नोंदविलेल्या एकूण ६२८ बलात्काराच्या घटनांपैकी ४५५ घटना अल्पवयीन मुलींवर घडलेल्या आहेत\nअल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ मुलांसह पालकांनी सजग राहण्याचा सल्ला\nखेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये कधी नातलगांकडून तर कधी परिचित-अपरिचित व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराला बालकांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नालासोपाऱ्यात राहणारी एक पाच वर्षांची मुलगी गुजरातमध्ये नवसारी रेल्वे स्थानकात मृतावस्थेत सापडली होती. त्यापाठोपाठच विरारमधील एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. दोन्ही प्रकरणांत महिलांचा संबंध असल्याचे उघड झाले. त्याहूनही विशेष म्हणजे, मुलांच्या पालकांशी असलेल्या वादातून हे प्रकार घडल्याचेही समोर येत आहे. अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या अनेक घटनांमागे हेच प्रमुख कारण असल्याचे दिसून येत असल्याने आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी पालकांनी सजग राहण्याची गरज पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.\nमुंबईमध्ये २०१६ मध्ये नोंदविलेल्या एकूण ६२८ बलात्काराच्या घटनांपैकी ४५५ घटना अल्पवयीन मुलींवर घडलेल्या आहेत. २०१५ मध्ये हे प्रमाण ६३ टक्के असून २०१६मध्ये यामध्ये नऊ टक्क्यांनी वाढ होऊन ७२ टक्के झाले आहे. तर राष्ट्रीय गुन्हेगारी अहवाल २०१६ नुसार, २०१५च्या तुलनेमध्ये २०१६ मध्ये बालकांवर झालेल्या गुन्ह्य़ांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यभरात नोंदविलेल्या एकूण गुन्ह्य़ांच्या घटनांपैकी १९.३८ टक्के गुन्हे हे बालकांवर झालेल्या लैंगिंक शोषणाचे असून मुंबईमध्ये २०१६मध्ये ४६४ गुन्हे दाखल झालेले आहेत.\nबालके १२ वर्षांची होईपर्यंत त्यांची सर्व जबाबदारी ही पालकांची असते, परंतु नोकरी करत असल्यामुळे किंवा अ���्य काही कारणांमुळे बऱ्याचदा ही मुले एकटी वावरत असतात. याचाच गैरफायदा उचलण्यात येतो. अपहरण, लैंगिक शोषणासारख्या प्रकरणांत दोषी आढळलेल्या व्यक्ती बहुतांश वेळा कुटुंबाच्या परिचयातील असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी माहिती ठेवणे गरजेचे असल्याचे राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले. आपले मूल आपण विश्वासार्ह व्यक्तीकडेच सोपवले आहे का,याची खातरजमा नियमित करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.\nमागील काही वर्षांमध्ये बालकांवर घडणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालामधून स्पष्ट झाले असले तरी गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण वाढल्याने ही आकडेवारी वाढत आहे. बालकांच्या सुरक्षिततेसोबतच अशा गुन्ह्य़ांना बळी पडलेल्या मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पॉस्को) कायद्याची अंमलबजावणीही योग्यरीतीने होत नसल्याचे ‘सेव्ह चिल्ड्रन’ या संस्थेचे बालकांची सुरक्षितता या विषयाचे सल्लागार प्रभात कुमार यांनी मांडले. या कायद्यान्वये मुलांना मोकळेपणाने व्यक्त होता यावे यासाठी पूरक असे कोर्ट उभारावेत, भाषेची अडचण येऊ नये यासाठी खास प्रशिक्षक असावेत, तसेच मुलांवरील दडपण दूर करण्यासाठी समपुदशेक असावेत, अशा अनेक बाबींची पूर्तता अद्याप झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चाइल्ड राइट अ‍ॅण्ड यू (क्राय) संस्थेने काही महिन्यांपूर्वी झोपडपट्टी भागात केलेल्या अभ्यासात मुलामुलींनी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात असुरक्षित वाटत असल्याचे नोंदविले होते. यात विशेषत: काही मुलींनी मैत्रिणी सोबत नसतील तर शाळेत जाणे टाळल्याचे म्हटले होते.\n* मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि मुलांचे म्हणणे ऐका. त्यांच्याशी वारंवार गप्पा मारत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे, याचा मागोवा घ्या.\n* मुलाचे विचार, कल्पना, कामगिरी आदी गोष्टींना प्रोत्साहन द्या. निराशाजनक किंवा तुलनात्मक विधाने करून त्यांचा हिरमोड करू नका.\n* मुलांच्या कोणत्याही वर्तनावरून तुम्ही रागावले असल्यास शांत झाल्यावर त्यांच्याशी याबाबत चर्चा करा. शारीरीक शिक्षा करून शिस्त लावता येते हा गैरसमज आहे.\n* परिचित किंवा अपरिचित व्यक्तींच्या वागण्यामुळे अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटत असल्यास अशा कृतींना नाही म्हणण्याचा हक्क मुलांना आहे, असे त्यांना वारंवार सांगा.\n* असुरक्षित किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तुमच्याशी मोकळेपणाने बोलण्यास त्यांना सांगा. अशावेळी पालक म्हणून तुम्ही उपस्थित नसाल तर त्यावेळी कोणत्याही मोठय़ा व्यक्तीची मदत घेणे फायदेशीर असल्याचे मुलांना पटवून द्या.\nराज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गृहनिर्माण संस्थांकडून सुरक्षा उपाययोजनांवरही बोट ठेवले. सोसायटय़ांच्या आवारात सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे याबाबत सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोसायटय़ा ‘आमच्याकडे आतापर्यंत असे काही घडले नाही’ असे सांगत सुरक्षेकडे कानाडोळा करतात. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.\nदुसऱ्या व्यक्तीने तुमच्या शरीराचे अंतर्भाग पाहणे, त्यांना स्पर्श करणे किंवा त्याविषयी बोलणे चुकीचे असून असे कोणी करत असल्यास त्याला ठामपणे नकार देऊन तेथून निघून जावे, हे मुलांना समजावणे आवश्यक आहे.\n– शार्लिन मुंजेली, संचालक, अर्पण संस्था (लोकसहभाग)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/amazing-health-benefits-of-pine-nuts-48769-2/", "date_download": "2019-02-23T22:00:30Z", "digest": "sha1:WV5ZBKVHOV2YZOTVNEBUEOIX3UNLRPPN", "length": 10606, "nlines": 95, "source_domain": "www.marathigold.com", "title": "काही दिवस रोज खावे 5 पाइन नट्स, बुद्धी तेज होण्या प��सून ते एलर्जी दूर होण्या पर्यंत 8 फायदे", "raw_content": "\nकाही दिवस रोज खावे 5 पाइन नट्स, बुद्धी तेज होण्या पासून ते एलर्जी दूर होण्या पर्यंत 8 फायदे\nकाही दिवस रोज खावे 5 पाइन नट्स, बुद्धी तेज होण्या पासून ते एलर्जी दूर होण्या पर्यंत 8 फायदे\nपाइन नट्सला हिंदी मध्ये चीलगोजे आणि मराठी मध्ये झुरणे असे बोलले जाते. यास खाण्यामुळे भरपूर फायदे आहेत पण या बद्दल लोकांना माहिती नाही आहे. यामुळे त्यांचे सेवन लोक करत नाहीत. खरतर पाइन नट्स हे बदामा पेक्षा जास्त फायदेशीर आहेत. याच्या बिया खाल्ल्या जातात.\n1 सर्व पोषक तत्व देणारा एकमेव नट\n2 परंतु लक्षात ठेवा या गोष्टी\n3 आयरनची कमी करतो दूर\n4 स्ट्रेस दूर करतो\n6 सफेद दाग करतो ठीक\n8 ब्रेन स्त्रोंग करते\n9 एलर्जी दूर करतो\n10 मसल्स क्रेम्पवर रामबाण उपाय\nसर्व पोषक तत्व देणारा एकमेव नट\nपाइन नट्समध्ये नैसर्गिक विटामिन A, E, B1, B2, C कॉपर, मैग्निशियम, जिंक, मेग्नीज, कैल्शियम आणि आयर्न असते.\nहे असे नट आहे ज्यामध्ये सर्व पोषक तत्व एकत्र मिळतात.\nजर काही दिवस दररोज तुम्ही 5 पाइन नट्सचे सेवन केलेतर तुमची स्कीनवर ग्लो येईल. रक्ताची कमी दूर होईल आणि माइंड शार्प होईल.\nयाच सोबत पाइन नट्सचे इतर दुसरे फायदे देखील आहेत. लहान मुलांनी 2 ते 3 पाइन नट्स खावेत.\nपरंतु लक्षात ठेवा या गोष्टी\nयांना बाजारातून खरेदी करताना विना सालीचे खरेदी करू नका.\nहे फायदेशीर आहे असा विचार करून 5 पेक्षा जास्त खावू नका.\nयास हाताने सोलुनच खावे. याचे साल काढण्यासाठी चाकू सुरीचा वापर करू नये.\nयेथे सांगितलेल्या उपाया व्यतिरिक्त यास रिकाम्या पोटी खावू नये. यास भाजून किंवा भाजी मध्ये टाकून देखील सेवन केले जावू शकते.\nआयरनची कमी करतो दूर\nप्रेग्नेंट लेडी आणि एनीमियाच्या रुग्णांनी पाइन नट्स आवश्य खावेत. यामध्ये असलेले आयरन सरळ बॉडीमध्ये अब्जोर्ब होते. ज्यामुळे आयरनची कमी दूर होते.\nपाइन नट्स तणाव आणि डिप्रेशन दूर करण्याचे काम करतो. यामध्ये असलेले अनेक एंटीऑक्सीडेंट्स न्यूरोडिसीज जसे डिप्रेशन, डोकेदुखी, टेन्शन इत्यादी दूर करते. यासाठी 5 पाइन नट्स खावून लिंबू पाणी प्यावे लागेल.\nपाइन नट्समुळे तुम्ही वेट पण कमी करू शकता. यासाठी रोज रिकाम्या पोटी 5 पाइन नट्स खावून, एक तुकडा एलोवेरा आणि लिंबू पाणी प्यावे. वेट कमी होणे सुरु होईल.\nसफेद दाग करतो ठीक\nपाइन नट्स खाण्यामुळे सफेद दागांची प्रोब्लेम पण ठीक होते. हे डायबिटीज मध्ये देखील फायदा देते.\nजर दररोज 2 ते 3 पाइन नट्स लहान मुलांना दिल्यास त्यांची हाइट वाढू शकते. यामध्ये असलेले कैल्शियम उंची वाढवण्यासाठी मदत करते. यासाठी पाइन नट्स खावून दुध प्यावे.\nपाइन नट्स बुद्धिमत्ता वाढवते. हे ब्रेनसाठी टॉनिक सारखे काम करते. यामध्ये असलेले B1 मेमोरी शार्प करतो.\nपाइन नट्स जवळपास सर्व प्रकारच्या एलर्जी दूर करतो. जर कोणास सतत शिंक येतात किंवा सर्दी राहते किंवा खाज सुटते तर पाइन नट्स खाण्यामुळे समस्या दूर होऊ शकते. यासाठी घासून मधासोबत खाल्ले पाहिजे.\nमसल्स क्रेम्पवर रामबाण उपाय\nपाइन नट्स ज्या लोकांना मसल्स क्रेम्प होतो आणि ज्यांच्या पायाची नस चढते त्यांच्यासाठी बेस्ट मेडिसिन आहे. यास खाण्यामुळे अश्या प्रोब्लेम दूर होऊ शकतात. यामध्ये असलेले ओलिक आणि लिनोलेनिक एसिड या प्रोब्लेम्सना दूर करतो.\nआवश्यकते पेक्षा जास्त सडपातळ असाल तर नक्की करा हे उपाय\nपोटाची चर्बी कमी करण्याचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्युला, घरीच बनवा अगदी सहज\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/pakistani-girls-want-to-be-married-with-indian-boys/", "date_download": "2019-02-23T22:04:42Z", "digest": "sha1:34X4XLYDXULG7TSIYO7OTVOTMP6M325Q", "length": 8944, "nlines": 64, "source_domain": "www.marathigold.com", "title": "प्रत्येक पाकिस्तानी तरुणीला करायच असत भारतीय तरूणा सोबत लग्न. ही आहेत याची कारणे", "raw_content": "\nप्रत्येक पाकिस्तानी तरुणीला करायच असत भारतीय तरूणा सोबत लग्न. ही आहेत याची कारणे\nप्रत्येक पाकिस्तानी तरुणीला करायच असत भारतीय तरूणा सोबत लग्न. ही आहेत याची कारणे\nहल्लीच या गोष्टीचा खुलासा झाला आहे की जवळजवळ सर्वच पाकिस्तानी मुलींना भारतीय नवरा पाहिजे आहे. या गोष्टीचा खुलासा अन्य अनेक वर्तमानपत्रे आणि एजेन्सी द्वारे केले गेलेल्या सर्वे मध्ये झाला आहे. सर्वेच्या अनुसार भारतीय मुले जवळजवळ प्रत्येक पाकिस्तानी मुलीच्या स्वप्नातील राजकुमार असतो.\nसर्वे मधील खुलासा सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. सर्वे मध्ये यागोष्टीची पण चर्चा केली गेली आहे की भारतीय मुले पाकिस्तानी मुलींना आवडण्याचे पहिले कारण भारतामधील सासू ही पाकिस्तान मधील सासूच्या तुलनेत जास्त प्रेमळ असते. तसे पाहता भारतातील काही सासू सुध्दा कडक असतात पण पाकिस्तान मधील सासू आपल्या सुने कडून रोज पाय दाबून घेणे आणि आपल्या सुनेचा वेळोवेळी अपमान करणे आपला अधिकार समजतात.\nदुसरे कारण म्हणजे नवऱ्याचे वागणे. पाकिस्तान मध्ये बायकोचे हे कर्तव्य समजले जाते की तीने आपली कोणतीही समस्या पती सोबत शेयर करायची नाही. पाकिस्तान मध्ये पत्नीचे कर्तव्य असते की तीने आपल्या पतीला खुश ठेवावे, भलेही स्वताला कितीही त्रास असो. भारतीय सिनेमातील प्रेम करणारा पती जेव्हा पाकिस्तानी महिला पाहतात तेव्हा त्यांना बऱ्याचदा आपल्या पाकिस्तानी असल्याचा राग येतो.\nतिसरे कारण आहे पाकिस्तान मधील जबरदस्त हुंडा प्रथा. तसे पाहता अजूनही भारता मधील हुंडा प्रथा पूर्णपणे बंद झाली नाही आहे पण पाकिस्तान मध्ये ही प्रथा भरपूर आहे. पाकिस्तान मध्ये मुलीकडील लोकांना हुंड्याच्या नावाखाली भरपूर पैसे मुलाकडील लोकांना द्यावे लागतात. बऱ्याच वेळा असे होते की कमी हुंडा दिल्याच्या कारणामुळे अनेक वर्ष संसार केल्या नंतर देखील घटस्फोट घेतला जातो आणि पत्नीला घराबाहेर काढले जाते.\nतर चौथे कारण आहे फैमिली प्लानिंग. पाकिस्तान मध्ये पत्नीला फक्त मुले जन्माला घालणारी मशीन समजले जाते. पाकिस्तान मधील आकडे सांगतात की तेथील 25 वर्षाची मुलगी 5 मुलांची आई असते.\nपाचवे कारण असते भारतीय मुलांचे शिक्षण आणि दृष्टीक��न. भारतीय तरुण चांगल्या भविष्याचे प्लानिंग करतात आणि शिक्षण घेतात. तर पाकिस्तान मधील तरुण बऱ्याचदा कोणाच्यातरी घरी नोकर बनतात किंवा टैक्सी चालवतात. या कारणामुळे परदेशात राहणाऱ्या बहुतेक पाकिस्तानी मुलींना भारतीय मुलांशी प्रेम होते.\nपीएम मोदींच्या बॉडीगार्डसच्या हातात ब्रीफकेस का असते माहित आहे का\nका केला तरुणीचा रेप 100 रेपिस्ट ना विचारला प्रश्न, तर समोर आल्या काही सुन्न करणाऱ्या गोष्टी समोर\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://myrajapur.in/madban-beach/", "date_download": "2019-02-23T22:16:09Z", "digest": "sha1:LXFUCEJTHLPNS4OLD7YMBDPTP2FYBQ53", "length": 4084, "nlines": 64, "source_domain": "myrajapur.in", "title": "माडबन समुद्रकिनारा – My Rajapur", "raw_content": "\nसंकेतस्थळ अनावरण सोहळा- 5 मे 2018\nअणुऊर्जा प्रकल्पामुळे जैतापुर व माडबन खूप प्रकाशझोतात आले. राजापूरपासून गोव्याकडे जाताना ८ कि.मी. वर हातिवलेला उजव्या बाजूला रस्ता जैतापूरला जातो. तेथून २५ कि.मी. वर डाव्याबाजूला माडबन फाटा जातो तेथून ५ कि. मी. वर माडबन समुद्रकिनारा आहे.\nसुरूवातीला माडाचे बन त्याला लागूनच असलेले सुरूचे बन त्यानंतर पांढरी शुभ्र वाळू असलेला किनारा व वाळूतून स्वयंभूसारखे वरती आलेले जांभे दगड.\nसमुद्रावर फिरायला जाणारे येथे क्रिकेट खेळतात, पाण्यात डुंबतात व शेजारी असलेल्या गोड पाण्याच्या झर्‍यावर आंघोळ करून फ्रेश होतात. माडबन समुद्र किनार्‍यावरून विजयदुर्ग किल्ला दिसतो. इथल्या निसर्ग सौंदर्याने पर्यटक भारावून जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pik-vima-yojana/", "date_download": "2019-02-23T20:36:03Z", "digest": "sha1:W5UO3TKDX2PPYRFUYOTHD4XMEN5O3SSK", "length": 12577, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रब्बी हंगाम पीक विमा योजनेस ’31 डिसेंबर’पर्यंत मुदत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरब्बी हंगाम पीक विमा योजनेस ’31 डिसेंबर’पर्यंत मुदत\nनगर – रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. या योजनेत राज्यात सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्‍चित केलेल्या पीक कर्ज दराप्रमाणे पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्‍चित करण्यात आलेली आहे.\nत्याचप्रमाणे जिल्ह्यांतर्गत पीकनिहाय पीक कर्ज दरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असून, राज्य पीक कर्जदर समितीच्या दरापेक्षा काही जिल्ह्यांमध्ये असाधारण दराने पीक कर्जास मान्यता देण्यात आलेली आहे. यासंदर्भात ज्या जिल्ह्यात राज्य पीक कर्जदर समितीने केलेल्या कर्ज दरापेक्षा जादा दर निश्‍चित केलेला आहे. त्या जिल्ह्याचे पीक कर्जदरांचे पुनर्विलोकन करण्यात आलेले आहे.\nया योजनेत उंबरठा उत्पादन काढण्यासाठी आवश्‍यक असलेल्या पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाचे मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पन्न पिकाखालील क्षेत्र आणि चालू हंगामात पुरेसे पीक कापणी प्रयोग घेण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ या बाबी विचारात घेऊन राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने पीकनिहाय विमा क्षेत्र घटक अनुसूचित केलेले आहेत. असे करताना राज्यातील सर्व जिल्ह्यामधील प्रमुख पिके अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. अधिसूचित केलेल्या सर्व पिकांसाठी उत्पन्नाचा अंदाज काढण्याचा मानक पद्धतीनुसार आवश्‍यक तेवढ्या पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे.\nया योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना अनिवार्य आहे. गहू, ज्वारी, हरभरा, करडई आदी पिकांसाठी ही योजना लागू आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही 31 डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करण्याच�� मुदत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nमद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध\nनगर : स्थायी, महिला व बालकल्याणवर शिवसेना\nगोपाळपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला\nटॅंकरची धडक बसून वृध्द ठार\nगोपाळपूरमध्ये जनावराचा चारा जळाला\nनिळवंडे कालव्याचे काम सुरू झाले पाहिजे- खा. लोखंडे\nजि. प.कडून कोपरगावला आतापर्यंत 52 कोटींचा निधी- शालिनी विखे\nनगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/revealed-why-men-are-bald/", "date_download": "2019-02-23T20:37:58Z", "digest": "sha1:FFG33SBFK3ZORZJ7ZGMHE6EGWVMSNSMU", "length": 9627, "nlines": 142, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "पुरुषांना टक्कल का पडतं? | My Medical Mantra", "raw_content": "\nHome फिटनेस गुरू पुरूष पुरुषांना टक्कल का पडतं\nपुरुषांना टक्कल का पडतं\nसाधारणपणे टक्कल पडण्याचं प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचं दिसून येतं. यासाठी पुरुषांमध्ये असलेले हार्मोन्स कारणीभूत आहेत. अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं अनेक पुरुषांना ग्रासलेलं आहे. या समस्येचं मुळ कारण ऐस्ट्रोजेनेटिक एपोलिका आहे. या क्रियेमुळे, पुरुषांमध्ये असणाऱ्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही समस्या उद्भवते. जाणून घ्या टक्कल पडण्यामागची आणखी कारणं..\n– तंबाखू आणि धुम्रपानाच्या सेवनामुळे केस गळती संभवते\n– अति प्रमाणात दारूचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्झिनचे प्रमाण वाढते. शिवाय शरीरातून लोह आणि पाण्याची पातळी कमी होते. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होईन केसांना हानी पोहोचते आणि केस गळू लागतात.\n– अनुवंशिक कारणांमुळे देखील पुरूषांचे केस गळतात\n– ताणतणाव, ह्रदयविकार तसेच थायरॉईड यांसारख्या आजारांवरील औषधोपचारांचा परिणाम केसांवर पडतो आणि केस गळती सुरु होते.\n– आहारात लोह, कॅल्शियम यांचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम केसांवर होतो.\n– हेअर कलर्स, शॅम्पू किंवा कंडिशनरमध्ये असलेल्या केमिकल्सचा परिणामांमुळे पुरूषांचे केस गळतात\n– फंगल इन्फेक्शन तसेच डोक्यात होणारा कोंडा या बाबी देखील केस गळतीला कारणीभूत ठरू शकतात.\n– अनुवांशिक कारणांमुळे केस गळतीची समस्या ओढावू शकते.\nकेसगळतीवर पुरूषांनी हे उपचार करावे\n– एक मोठा कांदा घेऊन तो कापा. ज्या भागातील केस गळाले आहेत. त्या ठिकाणी कांदा चोळा. काही दिवसांनंतर केसगळती थांबण्यास मदत होईल.\n– ज्येष्ठमध वाटून घ्या. त्यामध्ये थोडे दूध आणि केसर मिक्स करून त्याची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला लावा. सकाळी केस धूऊन टाका.\n-बदाम आणि खोबरेल तेल समप्रणामात घ्या. या मिश्रणाने केसांना मसाज करा. त्यानंतर काही काळाने केस धुवून टाका.\n-मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. हे मिश्रण लावल्याने केसांना पोषण मिळते शिवाय केसांची उत्तम प्रकारे वाढ होते.\nPrevious articleअति प्रमाणात घाम येतोय फॉलो करा ह्या टीप्स..\nNext articleमधुमेह आणि आयुर्वेद\n…म्हणून सलग 3 तास बसून काम करू नका\n ‘ही’ कारणं असू शकतात\nमुलांना असं उचलू नका\nआयुर्वेद वापरुन कशी कराल संधिवातावर मात, जाणून घ्या..\nआयुर्वेदिक, हर्बल उत्पादनांच्या जाहिरातींना भुलू नका\nतुम्ही योग्य पद्धतीनं स्नान करताय ना, जाणून घ्या आयुर्वेदातील पद्धत\nअशी उडवा दिवसाची झोप\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nहोमिओपॅथी- औषधं घेताना ‘ही’ काळजी घ्याल\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nसकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी पित आहात… सावधान \n अॅलर्जी असल्यास मिठाचं सेवन टाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T21:44:47Z", "digest": "sha1:3JZ6COW7L3SEE5NWJWFCLTUD6KHNVBV2", "length": 13475, "nlines": 249, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पद्म पुरस्कार | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: पद्म पुरस्कार\nपद्म पुरस्कार २०११ जाहीर\nप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष विजय केळकर यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. शशी कपूर, वहिदा रहमान, शोभना रानडे यांच्यासह ३१ जणांना पद्म भूषण पुरस्कार तर तर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, व्हीव्हीएस लक्ष्मण, काजोल आदी ८४ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nभारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतर प्रतिष्ठेचे समजले जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा आज केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली. यंदाच्या वर्षी १३ जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा, विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया, दिवंगत अर्थतज्ज्ञ एल. सी. जैन, इतिहास संशोधक कपिला वात्सायन, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष विजय केळकर आदी मान्यवरांचा समावेश आहे.\nयंदाच्या पद्म विभूषण विजेत्यांच्या यादीत विजय केळकर यांचा समावेश असला तरी त्यांच्या नावाची शिफारस दिल्ली सरकारच्या वतीने करण्यात आली होती. तर पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या नावाची शिफारस हिमाचल प्रदेश सरकारने केली. महाराष्ट्र सरकारने शिफारस केलेल्या नावांपैकी कुणाचाही यंदाच्या पद्म विभूषण विजेत्यांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रातून शिफारस करण्यात आलेल्या ८ जणांना पद्म भूषण आणि १० जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.\n१३ पद्म विभूषण विजेत्यांची नावे –\nकपिला वात्सायन, होमाई वायरवाला, ए. नागेश्वर राव, पी. के. अय्यंगार, अखलाक ऊर रेहमान किडवई, विजय केळकर, माँटेकसिंग अहलुवालिया, पल्ले रामाराव, अझीम प्रेमजी, ब्रिजेश मिश्रा, एन. व्ही. कुरूप, सीताकांत महापात्रा, एल. सी. जैन\n३१ पद्मभूषण पुरस्कार विजेते –\nरूद्रपत्ना कृष्णा शास्त्री श्रीकांतन\nडॉ. के. अंजी रेड्डी\nडॉ. गुनापती वेंकटकृष्णा रेड्डी\nथायील जेकस सोनी जॉर्ज\nदिवंगत के. राघवन थिरूमलपाद\nदिवंगत डॉ. केकी बरामजी ग्रँ\n८४ पद्मश्री पुरस्कार विजेते –\nडॉ. इ. ए. सिद्दीक\nडॉ. मदनूर अहमद अली\nडॉ. जोस चाको पेरियापुरम\nडॉ. ए. मार्तंड पिल्लई\nप्रा. डॉ. पुलेला चंद्राद्रू\nप्रा. कोनेरू रामकृष्ण राव\nThis entry was posted in घडामोडी and tagged पद्म पुरस्कार, पद्मभूषण, पद्मश्री, पुरस्कार, भारत सरकार, २०११ on जानेवारी 26, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4677930599786166292&title=Icici%20Bank%20will%20help%20Indian%20Force&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T20:34:52Z", "digest": "sha1:BCPKCJ7GTAOR32LVK4LY2S7ITBN34EEU", "length": 7723, "nlines": 117, "source_domain": "bytesofindia.com", "title": "आयसीआयसीआय बँकेतर्फे लष्कराला दहा कोटी", "raw_content": "\nआयसीआयसीआय बँकेतर्फे लष्कराला दहा कोटी\nनवी दिल्ली : देशासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठीच्या कल्याणकारी उपक्रमांकरिता आयसीआयसीआय बँकेने भारतीय लष्करी दलाला दहा कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी आणि पुढच्या वर्षी अशा दोन टप्प्यात ही रक्कम देण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांनी रक्षा मंत्रालयात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडे आज या मदतीचा पहिला, ५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.\nया वेळी आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ श्रीमती चंदा कोचर म्हणाल्या, ‘भारतीय लष्करी दल शूरपणाने आपल्या सीमांचे आणि आपले संरक्षण करत असते. यापैकी अनेक वीर प्राणपणाने लढले आहेत आणि आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदानही दिले आहे. त्यांच्या कुटुंबियांचे नुकसान खरे तर अशा कुठल्याही रकमेने भरून येणारे नाही, परंतु त्यांच्या स्वस्थतेसाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. याद्वारे सैनिकांची मुले आणि विधवा पत्नी यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे ; तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि त्यांच्या पुढील शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी खर्च केला जाईल. दुसऱ्या योजनेत माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी वित्तीय मदत पुरवली जाईल.'\nTags: New DelhiICICI BankNirmala SeetaramanChanda Kocharनवी दिल्लीआयसीआयसीआय बँकनिर्मला सीतारामनचंदा कोचरप्रेस रिलीज\n‘मार्ग इआरपी’ची ‘आयसीआयसीआय बॅंके’शी भागीदारी ‘आयसीआयसीआय’तर्फे भारतातील पहिला डिजिटल अर्ज ‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान ‘ट्रम्फ’तर्फे ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ सादर\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/Michael-lotito-aircraft-or-person/", "date_download": "2019-02-23T20:51:03Z", "digest": "sha1:IB43XDBD5JTQOHJVDEF4STP2ZMSJD2UU", "length": 4115, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " विमान खाणारा माणूस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › विमान खाणारा माणूस\nप्रसिद्धी मिळावी म्हणून माणसं काय वाटेल ते खातात. काचा, लोखंडाचे खिळे, ट्यूबलाईटचे तुकडे खाणार्‍या माणसांबद्दल आपण ऐकलं असेल. मात्र फ्रान्सच्या ग्रेनोबल गावातील मायकल लोटिटो या इसमाने चक्क अख्खे विमान खाऊन दाखविले होते मोंसूर मॅग्नेटाउट म्हणजे ‘सर्वभक्षक’ असे टोपणनाव मिळालेल्या मायकलचा जन्म 1950 साली झाला. वयाच्या नवव्या वर्षांपासून तो काचा व लोखंडाचे तुकडे खाऊ लागला. ‘पिका’ या एका विकारामुळे निर्माण झालेली काचा व धातूच्या वस्तू खायची आवड आणि त्या पचवण्���ाची त्याची पोटाची क्षमता यामुळे मायकलने आपल्या आयुष्यात अठरा सायकली, सात टीव्ही संच, दोन बेड, पंधरा सुपर मार्केट ट्रॉलीज, एक संगणक, एक शवपेटी, दोन स्कीर्बंग बोर्डस् व सात काचेची झुंबरे पोटात रिचवली.\nकहर म्हणजे 1978 मध्ये त्याने सेसना 150 हे एक छोटे विमानही खाऊन दाखवले. काचा व धातूच्या वस्तू खाण्याची मायकलची एक खास पद्धत म्हणजे त्यांचे अतिशय छोटे तुकडे करून नंतरच ते तुकडे तो खायचा. गंमत म्हणजे साधे केळे खाणे त्याला कठीण जायचे. गिनिज बुकात नोंद झालेला हा अद्भुत माणूस 2007 साली वयाच्या 57 व्या वर्षी मरण पावला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/66-new-police-in-nanded-police-force/", "date_download": "2019-02-23T20:35:50Z", "digest": "sha1:4X4S77L5C3VTURL22THXD3KD27CUDW5S", "length": 21389, "nlines": 261, "source_domain": "www.saamana.com", "title": "नांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या म��ख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nनांदेडमध्ये झालेल्या पोलीस भरती प्रकरणात काही गुन्हे दाखल झाले. काही परीक्षार्थ्यांसह त्यांना मदत करणाऱ्या अनेकांना आरोपी व्हावे लागले. पण अखेर त्या पोलीस भरतीत नवीन लेखी परीक्षा झाली आणि त्यानुसार पूर्ण तपासणी करून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी 66 पोलीस उमेदवारांना 16 नोव्हेंबर पर्यंत आपल्या कर्तव्यावर पोलीस मुख्यालय नांदेड येथे हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.\nपोलीस भरती 2018 मध्ये नांदेड जिल्ह्यात एकूण जवळपास 13 हजार अर्ज आले होते. त्यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा नांदेडमध्ये कार्यरत होते. पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सर्वच कामे इतरांच्या खांद्यावर ठेऊन न���वांत बसलेल्या चंद्रकिशोर मीणा यांनी त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीवरून पोलीस भरतीमध्ये लेखी परिक्षेची उत्तर पत्रिका बदलण्याचा प्रकार घडला, असा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात त्यांना मदत करणाऱ्या, उत्तरपत्रिका तपासणीचे काम करणाऱ्या आणि परीक्षार्थी अशा अनेकांना आरोपी करण्यात आले. सन 2017 मध्ये पोलीस होऊन प्रशिक्षणार्थ असलेल्या काही युवकांना सद्धा या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने नांदेड पोलीस भरतीय प्रक्रियेतील लेखी परिक्षा रद्द केली आणि नवीन परिक्षा घेण्यात आली. दरम्यान पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली झाली. पोलीस भरती प्रक्रियेतील पकडलेल्या अनेकांकडून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली, त्याची एकूण किंमत जवळपास 50 लाख रूपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता आरोपींविरूद्ध दोषारोप पत्र दाखल केले आहे. काही आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे आणि काही जण अद्यापही तुरूंगात आहेत.\nनाव मोठे आणि …. अशा पद्धतीने नांदेड जिल्ह्याचे कामकाज चालवत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची बदली झाली मात्र पोलीस भरतीची अपुर्ण राहिलेली प्रक्रिया सध्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पुर्ण केली. सर्वात जास्त 163 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी ते त्यानंतर आरक्षीत जागानुसार खुल्या प्रवर्गातील 15, ओबीसी – 29, अनुसूचित जाती – 6, अनुसूचित जमाती – 5, एनटीसी – 4 आणि अनुकंपा – 7 अशा 66 उमेदवारांना पोलीस शिपाई या पदावर नियुक्त करण्याचे आदेश संजय जाधव यांनी जारी केले आहेत. नियुक्त झालेल्या 66 नवीन पोलिसांना उद्या दि. 16 नोव्हेंबर रोजी पोलीस मुख्यालयात हजर राहायचे आहे, अशा प्रकारे अखेर ग्रहण लागलेल्या पोलीस भरतीचे ग्रहण आज जारी झालेल्या पोलीस नियुक्ती आदेशानंतर समाप्त झाले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nपुढीलकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nपरीक्षेस विलंब झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारला, पत��चा हृदयविकाराने मृत्यू\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/chilli-powder-thrown-at-delhi-cm-arvind-kejriwal/", "date_download": "2019-02-23T20:59:21Z", "digest": "sha1:ECBD5MWIK2RQ2YHBCKP5SVNREPPBPF7S", "length": 19105, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट ���व्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nदिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर ‘तिखट’ हल्ला, हल्लेखोराची गोळीबाराची धमकी\nदिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर ‘तिखट’ हल्ला झाला आहे. केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पावडरने हल्ला चढवला. दिल्ली सचिवालयात जात असताना हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी हल्लेखोर व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव अनिल कुमार शर्मा असल्याचे समोर आले आहे.\nमंगळवारी दुपारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली सचिवालयात जात असतानाच अचानक एका तरुणाने काडीपेटीच्या बॉक्समधून आणलेली मिरची पावडर त्यांच्यावर फेकली. या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये केजरीवाल यांचा चष्माही तुटला. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याने गोळीबाराची धमकी दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.\nदिल्ली पोलिसांच्या कारभारावर पुन्हा प्रश्न\nअनिल शर्मा सचिवालयाच्या आत मिरची पावडर घेऊन कसा पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्यात तो यशस्वी झाल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले असून आपने भाजप सरकारवर याचे खापर फोडले तर भाजपने हा प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचे म्हटले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला आहे. यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक, चप्पल फेकल्याचा प्रकारही घडला होता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतालुका प्रकल्प अधिकाऱ्यांवर वीज बिलं भरण्याची वेळ\nपुढीलपठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर; शाहिर माळी, जयमाला इनामदार, रेखा काळे पुरस्काराचे मानकरी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरम���्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/sachin-pilgaonkar-trolled-for-youtube-video-amchi-mumbai-10240-2/", "date_download": "2019-02-23T22:13:02Z", "digest": "sha1:FJKTDHTFEZVOR2MFGYEHDLBYFAVVH6TY", "length": 9704, "nlines": 63, "source_domain": "www.marathigold.com", "title": "VIDEO: मुंबई अँथममुळे सचिन पिळगावकर प्रेक्षक भडकले, केले प्रचंड ट्रोल", "raw_content": "\nVIDEO: मुंबई अँथममुळे सचिन पिळगावकर प्रेक्षक भडकले, केले प्रचंड ट्रोल\nVIDEO: मुंबई अँथममुळे सचिन पिळगावकर प्रेक्षक भडकले, केले प्रचंड ट्रोल\nमराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेता आणि टीव्हीवर महागुरू म्हणून सर्वांना परिचित असलेले सचिन पिळगावकर हे अनेक दिवसांनी पुन्हा चर्चेत आले आहेत. पण यावेळी जी चर्चा सुरु आहे ती कदाचित सचिन पिळगावकर यांना तर आवडणार नाहीच पण कदाचित यामुळे त्यांच्या चित्रपटाचे चाहते असलेल्या त्यांच्या चाहत्यांना देखील दुखः होईल. यामागे कारण आहे त्यांनी केलेले एक गाणे हे गाणे युट्युबवर अपलोड केले आहे या गाण्याला ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ असे नाव देण्यात आलेले आहे. पण हे गाणे ज्यांनी युट्युबवर पाहिले आहे त्यापैकी बहुतांश लोकांना ते आवडलेले नाही आणि त्यामुळे महागुरू सचिन पिळगावकर यांना नेटीझन लोकांनी ट्रोल केले आहे.\nयुट्युबवर हे गाणे शेमारू कंपनीच्या ‘शेमारू बॉलीगोली’ या युट्युब चैनलवर 16 ओगस्ट रोजी अपलोड केले आहे. हे गाणे जवळपास पाच मिनिटांचे आहे पण हे गाणे तुम्ही पाहण्याचे धाडस केले तर ते किती मिनिटे पाहू शकाल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ असे या गाण्याचे नाव असल्याने प्रेक्षक मुंबई बद्दल या गाण्यात काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे पाहण्यासाठी गाणे युट्युबवर पाहण्यासाठी गेले. ज्या गाण्यास सचिन पिळगावकर यांनी स्वता गायले आहे. पण गाण्याची शब्दरचना, संगीत आणि ते ज्याप्रकारे सादर करण्यात आले आहे ते पाहून प्रेक्षक कमालीचे भडकलेले दिसतात. या गाण्याची शब्दरचना मोहम्मद अकिल अन्सारी यांची असून व्हिडीओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केली आहे तर निर्मिती मन्नत फिल्मसने केली आहे.\nयुट्युबवर गाण्याच्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये लिहिले आहे ‘मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हिच वैशिष्ठ्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’,त्यामध्ये पुढे या गाण्याचा आस्वाद घ्या असेही नमूद करण्यात आले आहे.\nया गाण्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आणि थोडाफार विचार करण्या सारख्या आहेत. कारण एका कमेंट मध्ये लिहिले आहे आपल्या मराठी भाषेत गायला लाज वाटली काय आणि हे खरे आहे आजकाल मराठी अभिनेते आणि अभिनेत्री असेच वागत आहेत त्यांना मराठी प्रेक्षक हवे आहेत पण मराठी भाषा नको आहे असेच जाणवते. कारण मराठी चैनलवर अनेक अवार्ड शो आणि ग्रैंड फायनलमध्ये हे कलाकार मराठी गाण्यावर नाही तर हिंदी गाण्यावर आपले नृत्य (धांगडधिंगा) सादर करत असतात. हेच पुन्हा या गाण्यातून देखील अधोरेखित झालेले दिसत आहे.\nपहा काय प्रतिक्रिया आहेत या गाण्यावर लोकांच्या.\nसचिन पिळगावकर यांच्या या गाण्या बद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट्स मध्ये लिहा.\nसलमान खानला पाहण्यासाठी नाही तर एका विशेष कारणासाठी रोज सकाळी त्याच्या घरा समोर गर्दी होते\nभेटा या बॉलीवूड स्टार्सच्या 8 डुप्लिकेटना, 5 व्या नंबरवाला तर अगदी झेरॉक्स कॉपी आहे\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Driving-licence-other-papers-valid-in-digital-form/", "date_download": "2019-02-23T21:41:58Z", "digest": "sha1:Z754RX2R53C4V5BATLIO55ZYBQ3URAJN", "length": 6531, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " आता लायसन्‍स बाळगण्याची गरज नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › आता लायसन्‍स बाळगण्याची गरज नाही\nआता लायसन्‍स बाळगण्याची गरज नाही\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nवाहतूक नियमांचे उल्‍लंघन झाल्यानंतर पोलिसांनी वाहतूक परवाना (ड्रायव्‍हिंग लायसन्‍स) काढून घेतल्याचा प्रकार अनेकांनी अनुभवला असेल. पोलिसांनी आपल्याला पकडल्यानंतर वाहतूक परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विम्याबाबत कागदपत्रांची मागणी केली असेल. अशा प्रकरणांत नाईलाजाने चिरीमिरी देऊन किंवा दंड भरून आपली सुटका करवून घेतल्याचा अनुभवही काहींना असेल. परंतु आपल्यासाठी एक खूशखबर आहे. आता वाहतूक पोलिसांना तुमचा कोणताही परवाना जप्‍त करता येणार नाही. तसे निर्देश नव्या नियमावलीत परिवहन मंत्रालयानेच दिले आहेत.\nपरिवहन मंत्रालयाने नव्या आयटी कायद्याच्या आधारे याबाबत निर्देश जारी केले आहेत. वाहतूक पोलिस आणि राज्य परिवहन विभागाला कोणतीही मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी घेऊ नयेत असे निर्देश नव्या नियमावलीत दिले आहेत. त्यासाठी डिजिलॉकर किंवा एम परिवहनसारख्या ॲपवर उपलब्ध कागदपत्रांच्या प्रती ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अर्थातच वाहतूक पोलिस आता स्‍वत:च्या मोबाईलवरूनच ही माहिती घेतील. त्यासाठी ओरिजनल कागदपत्रे मागणार नाहीत.\nआयटी ॲक्‍ट २००० नुसार डिजिलॉकर किंवा एम प��िवहन यांवर उपलब्‍ध कागदपत्रांचे रेकॉर्ड ग्राह्य धरता येईल, असे मंत्रालयाचे म्‍हणणे आहे. मोटर व्‍हेईकल ॲक्‍ट १९८८ मध्येही इलेक्‍ट्रॉनिक स्‍वरुपात उपलब्ध कागदपत्रांना मान्यदा देण्यात आली आहे. सध्या सर्व मोबाईलमध्ये डिजिलॉकर उपलब्ध आहे. परंतु एम परिवहन हे ॲप केवळ ॲन्‍ड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध आहे. काही दिवसात हे ॲपलच्या आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.\nसामान्यांची फसगत आणि भ्रष्‍टाचाराला आळा\nबर्‍याचदा गाडी घेऊन बाहेर पडल्यानंतर काही कागदपत्रांच्या मूळ प्रती जवळ नसल्यास समस्या निर्माण होत. अनावधानाने वाहतूक नियमांचे उल्‍लंघन झाल्यास पोलिसांकडून सर्व मूळ कागदपत्रांची मागणी केली जाते. यावेळी एखादे कागदपत्र किंवा परवाना नसल्यास नाहक दंड भरावा लागतो. यातून चिरीमिरी देऊन सुटका करवून घेण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे अशा प्रकारांना काही प्रमाणात नव्या नियमावलीमुळे आळा बसणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/jet-airways-news/", "date_download": "2019-02-23T20:34:58Z", "digest": "sha1:LUWJYDGH6IGZW6LTV2GJIDHYOCPELKAC", "length": 11772, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘जेट’ व्यवहाराच्या हालचाली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nटाटा सन्सच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक\nमुंबई – गेल्या काही दिवसांपासून टाटा सन्स आणि जेट एअरवेजदरम्यान बोलणी चालू असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही कंपन्यांनी यावर अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र आता ही बोलणी बरीच पुढे गेली असल्याचे बोलले जात असून टाटा सन्सच्या संचालक मंडळाची या विषयावर शुक्रवारी बैठक होण्याची शक्‍यता आहे. यामुळे जेट एअरवेजच्या शेअरच्या भावात आज मोठी वाढ झाली. या कंपनीचा शेअर काही दिवसापासून वाढत आहे.\nजेट एअरवेजसमोर मोठा आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे ही कंपनी भांडवल उभारणीसाठी गेल्या का��ी महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. त्याबाबात अनेक शक्‍यतेचा विचार केला जात आहे. टाटा समूहाशीही काही शक्‍यतावर चर्चा चालू असल्याचे बोलले जात आहे. आता जेट एअरवेजमधील काही भागभांडवल विकत घेण्याच्या शक्‍यतेवर टाटा समूहात चर्चा चालू असून त्यावर संचालक मंडळ चर्चा करण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे.\nया दोन्ही कंपन्याच्या प्रवक्‍त्यांनी मात्र या विषयावर आताचा बोलण्यास नकार दिला आहे. मात्र ही चर्चा फलदायी होण्याची शक्‍यता असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. टाटा समूह अगोदरच नागरी विमान वाहतूक क्षेत्रात चांगलाच सक्रिय आहे. या समूहाकडून देशात विस्तारा आणि एअर एशिया या कंपन्या चालविल्या जात आहेत. ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे याचा अनेक कंपन्याशी संबंध येत असल्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रवक्‍ते याबाबत बोलण्यास तयार नाहीत असे दिसते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआर्थिक गरजांचे योग्य नियोजन कसे करावे \nआर्थिक गरजांचे योग्य नियोजन कसे करावे \nजीवनावश्‍यक वस्तू होणार स्वस्त\nकिफायतशीर घरांच्या विक्रीत वाढ\nकापूस उत्पादन ठरले किफायतशीर\nअनिवासी भारतीयांमुळे परकीय चलनाचा ओघ\nरेल्वेच्या मोकळ्या जागांवर सौर वीज प्रकल्प\nफिट्‌चकडून भारताच्या मानांकनात बदल नाही\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/category/gst-returns/", "date_download": "2019-02-23T21:07:32Z", "digest": "sha1:HVCLSMEXQXHIMKZP6WR7NOQ7GODQENOG", "length": 5556, "nlines": 86, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "GST Returns: GST Return Filing | GST Return Form | GST Return Format", "raw_content": "\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\n१८ जून, २०१७ रोजी झालेल्या १७ व्या जीएसटी कौन्सिल बैठकीत, संपूर्ण देशभरातील व्यवसायांना आवश्यक असणारा एक मोठा फायदा झाला. ह्यात विविध व्यापार आणि औद्योगिक संस्थांनी उचललेलं चिंत्यांच्या बाबी वर लक्ष ठेवून, आणि जीएसटीच्या सुरळीत रोलची खात्री करण्यासाठी परिषदेने प्रपत्र जीएसटीआर – १ आणि जीएसटी -२…\nजीएसटी रिटर्न्स कसे फाईल करावे\nप्रत्येक नोंदणीकृत करपात्र व्यक्तीस महिन्याच्या दहाव्या दिवसापर्यंत GSTR-१ फॉर्म मध्ये बाह्य पुरवठ्याचा तपशील (‘जीएसटी’ परत-1) सादर करावा लागतो. अकराव्या दिवशी, आवक पुरवठ्याचा तपशील स्वयं-चलित GSTR-2 अ फॉर्म द्वारा प्राप्तकर्त्यास उपलब्ध केला जातो. 11 व्या दिवसापासून 15 व्या दिवसापर्यंत प्राप्तकर्त्यास फॉर्म GSTR-2 अ मध्ये कोणत्याही दुरुस्त्या…\nजीएसटीअंतर्गत परताव्याचे प्रकार कोणते असतात\nजीएसटीचा मूळ गाभा म्हणजे एककेंद्राभिमुखता. ही एककेंद्राभिमुखता जपली जाणार आहे राज्य आणि केंद्राच्या करांमध्ये. म्हणजेच, राज्य आणि केंद्राच्या करांना एकत्र केले जाणार आहे. सध्या काय घडतंय, हे लक्षात घ्या. केंद्रीय जकात कर, सेवा कर आणि वॅटअंतर्गत पात्र असलेल्या उत्पादकाला प्रत्येक राज्याने नमूद केल्याप्रमाणे परतावा भरावा…\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-economy-beat-france-to-become-sixth-largest-economy-in-the-world-1711610/", "date_download": "2019-02-23T21:14:43Z", "digest": "sha1:HAR3YPIO5RYTGZQ3UC7OAKCKQVAYTZ5J", "length": 11430, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indian economy beat France to become sixth largest economy in the world | फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nGood News : फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर\nGood News : फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर\nफ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असून भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी डॉलर्स झाला आहे\nफ्रान्सला मागे टाकत भारताने जगातली सगळ्यात मोठी सहावी अर्थव्यवस्था असं स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षीसाठी म्हणजे 2017 साठीचे अद्ययावत आकडे जागतिक बँकेने जाहीर केले असून भारतीय अर्थव्यवस्थेने सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असून भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी डॉलर्स असल्याचे जागतिक बँकने नमूद केले आहे. बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून मागोमाग चीन, जपान, जर्मनी व ब्रिटन हे देश आहेत.\nया वर्षाच्या सुरूवातीला आंतरराश्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 2018 मध्ये 7.4 टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर 2019 मध्ये ही वाढ 7.8 टक्के असेल असाही अंदाज आहे. वाढीच्या वेगाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा (2018 मध्ये 6.6 टक्के व 2019 मध्ये 6.4 टक्के) जास्त गतीने वाढेल असा अंदाज आहे.\nचीनमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची अपेक्षा असून भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने वाढेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला होता. 2017 मध्ये भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढला मात्र याच कालावधीत चीनचा जीडीपी 6.8 टक्क्यांनी वाढला. त्या वर्षी विकसनशील देशांमध्ये सगळ्यात जास्त गतीनं वाढणारा देश अशी चीनची ओळख झाली. मात्र नंतरच्या दोन वर्षांमध्ये चीनला भारत मागे टाकेल असा अंदाज आहे. त्यातही विशेष म्हणजे आधी भारताची अर्थव्यवस्था 7.1 टक्क्यांच्या गतीने वाढली होती, मात्र नोटाबंदीमुळे 2017 मध्ये ही वाढ मंदावत 6.7 टक्क्यांवर आली.\nआता पुन्हा एकदा सगळ्यात वेगाने वाढणारा देश बिरूद मिरवण्यास भारत सज्ज झाला असून समाधानकारक होत असलेल्या पावसामुळे ही घोडदौड अशीच सुरू राहील अशी अपेक्षा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB/", "date_download": "2019-02-23T20:37:23Z", "digest": "sha1:YXWNDWLMYXAYN6S3V5DAWQ2GM23QMJ33", "length": 11489, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माण तालुका पत्रकारांतर्फे पोलिसांना निवेदन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाण तालुका पत्रकारांतर्फे पोलिसांना निवेदन\nम्हसवड – शासनाने पत्रकार सरंक्षण कायदा मंजूर करत इतर मागण्याही मान्य केल्या. मात्र त्याची आजअखेर अंमलबजावणी केली नसल्याने माण तालुका पत्रकार संघाच्या वतीने म्हसवड पोलिस ठाण्यात आंदोलन करून तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा पुढील काळात मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनद्वारे दिला आहे.\nमाण तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने म्हसवड पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले व म्हसवड पोलिस ठाण्याचे पीएसआय शहाजीराजे गोसावी यांना निवेदन देण्यात आले.\nनिवेदनात म्हटले आहे की पत्रकार संघटनेच्या विविध मागण्या गतवर्षी शासनाने मंजूर केल्या होत्या. पत्रकारांसाठीचा संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार यांना पेन्शन योजना आदि मागण्या मान्य केल्या. परंतु, त्याची अंमलबजावणी केली नाही. पुढील काळात तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनद्वारे दिला आहे.\nनिवेदन पी. एस. आय.शहाजीराजे गोसावी यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिध्दार्थ सरतापे , उपाध्यक्ष दिलिप कीर्तने, संस्थापक अध्यक्ष पोपट बनसोडे, विजय भागवत, विजय टाकणे, विजय ढालपे अहमद मुल्ला, विशाल माने, धनंजय पानसांडे, सागर सावंत, शिवशंकर डमकले, अजित काटकर, सुशील त्रिगुणे, सागर बाबर आदी पत्रकार उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाताऱ्यात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी\n#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा\nखा. उदयनराजेंनी घेतली आ. शशिकांत शिंदेंची भेट\nराजकीय सत्ता उलथून टाकायची ओबींसींमध्ये ताकद\nकोल्हापूरात “निर्भय- मॉर्निंग वॉक\nवनक्षेत्राला वणवा लावला एकास कोर्टाकडून 5000 दंड\nसभापती, उपसभापतींसह सदस्यांचा बहिष्कार\nचिखलीच्या धनगर वस्तीतील डिपीची दुरवस्था\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिड���ओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-117/", "date_download": "2019-02-23T20:34:26Z", "digest": "sha1:J2VAOBOOM73FXLTSYDYYYPND677H7ZZU", "length": 11751, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "झेडपी महिला परिचरांचे 28 पासून विधीमंडळासमोर धरणे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nझेडपी महिला परिचरांचे 28 पासून विधीमंडळासमोर धरणे\nनगर – जिल्हा परिषद महिला परिचरांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.शासनाकडून बैठकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तत होत नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाने दि. 28 नोव्हेंबरपासून मुंबईला विधीमंडळासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेतील महिला परिचर सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना महाडिक व सचिव मंगल उगले यांनी दिली.\nमहिला परिचरांना नियमित सेवेत घ्यावे, गरजेवर आधारित किमान वेतन 10 हजार रुपये प्रतिमहिना मिळावे, लसीकरण सत्राचे परिश्रमिक मिळावे, शस्त्रक्रिया शिबिरास रात्रपाळी लावणे बंद करावे, गणवेश व ओळखपत्र मिळावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. अर्धवेळ स्त्री परिचर यांना किमान वेतन सहा हजार रुपये मिळावे.\nयाबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाने आरोग्य भागाला परत पाठवला आहे. वित्त विभागाने आरोग्य विभागाकडून प्रस्ताव मागवून मंजुरी द्यावी, अशी मागणी महिला परिचर संघटनेने केली आहे. संघटनेचे सर्व प्रश्‍न मागण्यांना घेवून सरकारला धारेवर धरण्यासाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात महिला परिचरांनी ���ोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महासंघाच्या कार्याध्यक्ष लता कांबळे, कल्पना धनवटे, मंगल वारे, सुनिता गागरे आदींनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nमद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध\nनगर : स्थायी, महिला व बालकल्याणवर शिवसेना\nगोपाळपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला\nटॅंकरची धडक बसून वृध्द ठार\nगोपाळपूरमध्ये जनावराचा चारा जळाला\nनिळवंडे कालव्याचे काम सुरू झाले पाहिजे- खा. लोखंडे\nजि. प.कडून कोपरगावला आतापर्यंत 52 कोटींचा निधी- शालिनी विखे\nनगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/dev-dharma/athavdyache-bhavishya/", "date_download": "2019-02-23T21:49:06Z", "digest": "sha1:TUPMCWHC2MOPWETUDM7MXMOYDXNJKQDY", "length": 19872, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "आठवड्याचे भविष्य | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\n>>मानसी इनामदार मेष - झटपट पैसे स्नेहमेळावे आणि रम्य सहलींचा आस्वाद घ्याल. झटपट पैसे कमवाल. घरात छान वातावरण निर्माण कराल, पण कामाच्या ठिकाणी उगाच गप्पाटप्पा आणि...\nआठवड्याचे भविष्य- 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2019\n>> नीलिमा प्रधान मेष - योजना कार्यान्वित करा चंद्र-बुध प्रतियुती, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. प्रत्येक प्रश्नावर चांगल्या प्रकारे उत्तर शोधता येईल. राजकीय क्षेत्रात कार्याला महत्त्व द्या....\nमानसी इनामदार समस्या- 3 वर्षांपासून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. अजूनपर्यंत यश मिळाले नाही. काय करावे - प्रियंका फुसे तोडगा- रोज संध्याकाळी देवासमोर बसून रामरक्षा म्हणावी....\nभविष्य- रविवार 10 ते शनिवार 16 फेब्रुवारी 2019\n<नीलिमा प्रधान> मेष-अंदाज खरे ठरतील मेषेच्या एकादशात बुध राश्यांतर, चंद्र-मंगळ युती होत आहे. मनाची शक्ती व आत्मविश्वास दोन्ही एकत्र आल्याने तुम्ही कठीण काम करून घेऊ शकाल....\nमानसी इनामदार मेष - मनःसामर्थ्य वाढेल परिस्थितीनुरूप स्वभावात लहरीपणा येईल. त्यावर नियंत्रण ठेवा. विनाकारण जवळची माणसे दुखावली जातील. या आठवडय़ात जोडीदाराला वेळ द्या. नात्याचे भावबंध दृढ...\nसाप्ताहिक राशिभविष्य- रविवार 3 ते शनिवार 9 फेब्रुवारी 2019\n>> नीलिमा प्रधान मेष - अडचणींतून मार्ग काढाल स्वराशीत मंगळ, मेषेच्या एकादशात बुध राश्यांतर म्हणजे आत्मविश्वासात भर पडेल. बुद्धिचातुर्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. राजकीय-सामाजिक...\nमानसी इनामदार मेष - सुखद काळ आरोग्यदायी आठवडा असेच येणाऱया दिवसांचे वर्णन करावे लागेल. वेळेच्या नियोजनाचा फायदा तुमच्या कामाच्या ठिकाणी हाईल. सहकाऱयांशी सुसंवाद ठेवा. त्यामुळे काम...\nमानसी इनामदार, (ज्योतिषतज्ञ) [email protected] हसा... आनंदी समस्या घरात सासू-सुनांचे सतत वाद होत असतील, अजिबात पटत नसेल तर... तोडगा रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला घरात तीन वेळेला शंखनाद करावा... आणि...\nआठवड्याचे भविष्य – 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2018\n>> नीलिमा प्रधान मेष - उत्साहावर नियंत्रण ठेवा चंद्र-बुध प्रतियुती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. या आठवडय़ात तुमचे मन विचलित करण्याचा प्रयत्न होईल. जवळचे लोक, कुटुंबातील व्यक्तींचा...\nमानसी इनामदार,[email protected],ज्योतिष तज्ञ समस्या घरात वारंवार आर्थिक समस्या उद्भवत असेल तर... तोडगा जर घरात पाल दिसल असेल तर तिला कोणतीही इजा पोहोचवू नका. दुरून तिला हळदीकुंकू वाहा... आणि...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/England-have-won-the-toss-and-have-opted-to-field/", "date_download": "2019-02-23T22:05:51Z", "digest": "sha1:DJFZVYMLWWTXGMBUXQXUBRURWP5QSHT5", "length": 7933, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " अँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › अँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण\nअँन्डरसनच्या भेदक माऱ्याला टीम इंडिया शरण\nलंडन : पुढारी ऑनलाईन\nइंग्लिश गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा धूव्वा उडवत पहिला डाव अवघ्या १०७ धावांवर गुंडाळला. अँडरसनने भारताच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताचे पाच फलंदाज दुहेरी आकडाही पार करु शकले नाहीत. भारताकडून आर. अश्विनने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्यामुलेच भारत १०० धावा तरी करू शकला.\nदुसऱ्या कसोटीत पहिला दिवस पावासमुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. कालच्या पावासमुळे खेळपट्टी थोडीशी ओलसर असल्याचा फायदा इंग्लिश गोलंदाजांनी भारताला पहिल्या षटकापासूनच धक्के द्यायला सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने मुरली विजयचा त्रिफळा उडवला.\nविजय बाद झाला त्यावेळी भारताची धावफलकावर एकही धाव झाली नव्हती. त्यानंतर अॅंडरसनने लगेचच विकेटकिपर बेअरिस्टोकरवी राहुलला झेलबाद करत भारताचा दुसरा सलामीवीरही माघारी धाडला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध पवित्रा घेत चेंडू खेळून काढण्यावर भर दिला. पुजाराने तर २५ चेंडू खेळून अवघी एक धाव केली होती. दरम्यान एक चोरटी धाव घेण्याच्या नादात पुजारा धावबाद झाला. पुजारा बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था ८ षटकात ३ बाद १५ अशी झाली होती. भारताचा पुढाचा फलंदाज मैदानात येणार तोच पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने खेळ थांबवण्यात आला.\nपाऊस थांबल्यावर भारताचा कर्णधात आणि उपकर्णधार दोघे मैदानात आले. दोघांनीही संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत भारताची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. हे दोघे भारताचे अर्धशतक धावफलकावर लावणार असे वाटत असतानाच ख्रिस वोक्सने भारताला चौथा धक्का दिला. त्याने विराटला २३ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने दोन चौकार मारत आक्रमक सुरुवात केली पण, ही त्याची आक्रमकता आत्मघातकी ठरली. तो १० चेंडूत ११ धावा करुन माघारी परतला. भारतची अवस्था ५ बाद ६१ अशी बिकट झाली. त्यातच कार्तिकही १ धावेची भर घालून माघारी परतला आणि भारताचा पाय अजूनच खोलात गेला. यानंतर अजिंक्य रहाणेही १८ धावांवर अँडरसनच्या एका उत्कृष्ट चेंडूवर झेलबाद झाला.\nदरम्यान, आर अश्विनने एकाकी किल्ला लढवत भारताला १०० धावांजवळ नेले. त्याने २९ धावा केल्या. अश्विन बाद झाल्यावर शामीने दोन चौकार मारत भारताला १०७ धावांपर्यंत पोहचवले. अँडरसनने इशांत शर्माला शून्यावर बाद करून भारतचा डाव अवघ्या ३५ षटकात १०७ धावांवर गुंडाळला याचबरोबर त्याने भारताची पाचवी शिकार केली.\nइंग्लिश गोलंदाजांनी पावसामुळे ओलसर झालेल्या खेळपट्टीचा चांगलाच फायदा उचलाला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने २० धावात ५ तर वोक्सने १९ धावात २ बळी घेतले. त्यांना ब्रॉड आणि कुरेन यांनी १ बळी घेत साथ दिली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/", "date_download": "2019-02-23T21:17:14Z", "digest": "sha1:JMWQ6V7DTGK7ZGTWL3YU4HBSMSNED7VD", "length": 8558, "nlines": 101, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "BRAmbedkar.in Digital Website -", "raw_content": "\n“हा प्रकाश या पुढे आपल्या समाजाला प्रकाश देण्याचे काम करेल” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n* शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून सतत चार वेळा राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडून आले. मराठा समाजाचा कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षाचा असेल तो उदयनराजे…\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय 🔴 आजोबा : मालोजी सकपाळ🔴 वडील : सुभेदार रामजीबाबा सकपाळ🔴 आई: भिमाई रामजीबाबा सकपाळ🔴 भिमाईचे वडील :धर्माजी मुरबाडकर🔴 बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ🔴 भाऊ :…\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे…\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..\nबाबा��ाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी…\nभारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..\n‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व…\nडॉ बाबासाहेबानी रंगून येथिल भाषनात विपश्यना नाकारली काय \n४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही आंबेडकरी अनुयायांची एक स्फूर्तिगाथा आहे.असे असले तरी नामकरण होण्यास अनेक आंदोलने करावी लागली.अनेक कार्यकर्ते नामांतर विरोधी गटाच्या क्रूर हल्ल्यात शहिद झाले.यातील अनेक कार्यकर्त्यांचा तर महाविद्यालयीन…\nमी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही..\n” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे .” डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १३ ऑक्टोबर…\nजाणुन घ्या नेमकं मनुस्मृती ग्रंथा मध्ये आहे काय , आणि बाबासाहेबांनी २५ डिसेंबर ला मनुस्मृती का जाळली \nअत्यंत दुर्लभ है पांच बाते..\nपांच दुर्लभ बातें सुलभ होने पर ही हमें निर्वाण प्राप्त हो सकता है 1) बुद्धो उप्पादो दुल्लभो लोकस्मिं 1) बुद्धो उप्पादो दुल्लभो लोकस्मिं लोक में बुद्ध का उत्पन्न होना दुर्लभ है लोक में बुद्ध का उत्पन्न होना दुर्लभ है \n“हा प्रकाश या पुढे आपल्या समाजाला प्रकाश देण्याचे काम करेल” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..\nभारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/action-under-one-nation-one-challan-1801282/", "date_download": "2019-02-23T21:34:41Z", "digest": "sha1:KR4YFITGUA7QPQEOCMECRG4UEFZWKYGN", "length": 12480, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Action under One Nation, One Challan | .तर तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\n.तर तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित\n.तर तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबित\nचौका-चौकात उभे राहून पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असतात.\nऑटोचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी.\n‘वन नेशन, वन चालान’ यंत्रणेअंतर्गत कारवाई\nवाहतूक नियम मोडणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी आता केंद्रीय परिवहन विभागाने ‘वन नेशन, वन चालान’ या यंत्रणेअंतर्गत तीन महिन्यांसाठी वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी उपराजधानीमध्ये जानेवारी-२०१९ पासून करण्यात येणार आहे.\nचौका-चौकात उभे राहून पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र तरीही काही जण नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे. ‘वन नेशन, वन चालान’ योजनेंतर्गत नोंदणीकृत वाहन मालकाच्या मोबाईल क्रमांकावर एमएमएसद्वारे चालान पाठवण्यात येते. ते न भरल्यास प्रादेशिक परिवहन विभाग वाहन मालकाचा वाहन चालवणाऱ्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करेल. वारंवार नियमांचे उल्लंघन करणारे\nव चालानचा दंड न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल व वाहन जप्त करण्यात येणार आहे. या नवीन सुविधेची अंमलबजावणी जानेवारी २०१९ पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nचालानचा एसएमएस आल्यावर दंडाची रक्कम बँकेत किंवा वाहतूक विभागात भरावी लागते. मात्र, जानेवारीपासून एसएमएससोबत दंड ऑनलाईन भरण्यासाठी एक लिंक दिली जाईल. त्या माध्यमातून वाहन चालकांना नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे दंडाची रक्कम भरणे शक्य होईल. तसेच वाहतूक पोलिसांकडे ‘पीओएस’ मशीन देण्यात येणार आहे. या मशीनमधून आता लोकांना ताबडत��ब चालान पावती व दंड भरल्याची पावती दोन्ही मिळेल. सध्या ही सुविधा केवळ मुंबईत सुरू आहे.\nया नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई\nसिग्नल तोडणे, सीटबेल्ट न लावणे, दुचाकीवर तिघेजण जाणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, विनापरवाना गाडी चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे या सहा वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात कारवाई होईल. दंड न भरणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित केला जाईल. तसेच एकापेक्षा अधिक चालान प्रलंबित असल्यास व वाहन चालवण्याचा परवाना निलंबित केला असल्यास तसे वाहन वाहतूक पोलीस जप्त करतील. शिवाय संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा पर्यायही खुला असेल.\n– राजतिलक रोशन, वाहतूक पोलीस उपायुक्त.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/money-plant-upay/", "date_download": "2019-02-23T22:05:42Z", "digest": "sha1:H35TXPNPXDGKHFTTGMVSFHZONYED3WS6", "length": 6806, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "दररोज मनी प्लांट सोबत करा हे काम, घरात होईल धनाची वर्षा", "raw_content": "\nदररोज मनी प्लांट सोबत करा हे काम, घरात होईल धनाची वर्षा\nदररोज मनी प्लांट सोबत करा हे काम, घरात होईल धनाची वर्षा\nमनी प्लांट एक अशी वेल आहे जे अनेक लोक आपल्या घरामध्ये लावतात. यास आपल्या घरामध्ये लावणे शुभ मानले जाते. असे बोलले जाते की ही वेल घरामध्ये लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा येते. वास्तूशास्त्रानुसार यास नेहमी योग्य दिशेला लावणे आवश्यक आहे अन्यथा हे फायदा देण्या एवजी नुकसान करू शकते. चुकीच्या दिशेला लावल्यामुळे धनाची हानी होऊ शकते. आज आपण मनीप्लांट बद्दल काही आवश्यक माहीती समजून घेऊ.\n0.1 या दिशेला लावला पाहिजे मनीप्लांट\n0.2 कुंडीच्या मध्ये टाका ही वस्तू\nया दिशेला लावला पाहिजे मनीप्लांट\nकधीही मनी प्लांट (उत्तर-पूर्व दिशेला) लावला नाही पाहिजे, कारण ही दिशा नकारात्मक मानली जाते. यासोबतच असे बोलले जाते की वेलीला जमिनीवर पसरून दिले नाही पाहिजे. यामुळे घरात पैश्यांची कमी होते.\nमनीप्लांट बद्दल असे पण बोलले जाते की मनीप्लांट कधीही घराच्या बाहेर लावू नये, मनीप्लांट नेहमी कधीही कुंडी मध्ये किंवा बाटली मध्ये लावावा. जर याचे पाने सुकली तर त्यांना लगेच कापून वेगळे करावीत, सोबतच या मनीप्लांटला दररोज पाणी जरूर घालावे.\nकुंडीच्या मध्ये टाका ही वस्तू\nजर तुम्हाला मनीप्लांट कडून जास्त फायदा पाहिजे असेल तर मनी प्लांटच्या कुंडीमध्ये काही सिक्के ठेवा. यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनाची कमी राहणार नाही. जर आपण या वेलीची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला भरपूर फायदा होतो.\nया पद्धतीने करा हनुमानाची पूजा आणि नंतर नारळ फोडा, दूर होईल कठीण काळ\n17 मार्चला शनिवारी आलेली अमावस्या, तुळसीचे एक पान बदलेल तुमचे भाग्य, फक्त करा एवढे\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी ला��ू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/07/rights-of-governor.html", "date_download": "2019-02-23T21:38:43Z", "digest": "sha1:4VGS7M72PJSMJCS3ICTJEEEY6RBFJ2YO", "length": 17713, "nlines": 122, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्यपालांचे अधिकार - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science राज्यपालांचे अधिकार - भाग १\nराज्यपालांचे अधिकार - भाग १\n०१. राज्याचा सर्व शासनव्यवहार, कामकाज राज्यपालाच्या नावाने चालतो. राज्यपालांच्या नावाने काढण्यात आलेले आदेश कोणत्या पद्धतीने काढावेत याचे नियम राज्यपाल तयार करू शकतात. तसेच अशा कामकाजाची विभागणी मंत्र्यांमध्ये करू शकतात.\n०२. राज्यपाल मुख्यमंत्री आणि त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात. राज्यपाल छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश व ओडीसा राज्यामध्ये एका आदिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक करतात. मंत्रिमंडळ हे सामूहिकरीत्या विधानसभेला जबाबदार असते तर मंत्री हे वैयक्तिकरित्या राज्यपालांना जबाबदार असतात.राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री पद्स्थित असतील. (कलम १६४)\n०३. राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष व इतर सदस्य, राज्यांच्या सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्यातील सर्व विद्यापीठांचे ते कुलपती असतात.\n०४. महाधिवक्ता आपले पद राज्यपालाच्या मर्जीने धारण करतो. तर राज्य निवडणूक आयुक्त व राज्य लोकसेवा आयोग अध्यक्ष व इतर सदस्य यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही.\n०५. राज्यपाल मुख्यमंत्र्याकडून राज्यशासनाच्या कामकाजाच्या प्रशासनाबाबत कोणतीही माहिती तसेच विधीनियमाबाबत तरतुदीबाबत कोणत्याही माहितीची मागणी करू शकतात. राज्यपाल मुख्यमंत्र्याला एखाद्या मंत्र्याने घेतलेला कोणताही निर्णय मंत्रीमंडळासमोर विचारार्थ ठेवण्याबाबत भाग पाडू शकतात.\nराज्यपालाचे विधीविषयक अधिकार (कलम १६४)\n०१. राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन बोलावणे किंवा तहकूब करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. याशिवाय राज्यातील विधानसभा मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार ते बरखास्त करू शकतात.\n०२. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचे पहिले अधिवेशन तसेच दरवर्षीचे पहिले अधिवेशन यांच्या सुरवातीला राज्यपाल अभिभाषण करतात.\n०३. एखाद्या विधेयका��र चर्चा करण्याबाबत ते सभागृहाला निरोप पाठवू शकतात.\n०४. राज्यात विधानपरिषद असेल तर त्यावर साहित्य, विज्ञान, कला, सहकार, सामाजिक सेवा या क्षेत्रातून १/६ सदस्यांची ते नेमणूक करू शकतात. तसेच विधानसभेवर एका एंग्लो इंडियन व्यक्तीची ते नेमणूक करू शकतात.\n०५. जर विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती व उपसभापती या दोघांची पदे एकाचवेळी रिक्त झाली तर राज्यपाल संबंधित सभागृहातील कोणत्याही सदस्याची अध्यक्ष किंवा सभापती म्हणून नेमणूक करू शकतात.\n०६. राज्यपालांना वटहुकुम काढण्याचा अधिकार आहे. राज्य विधीमंडळाचे पुढील अधिवेशन सुरु झाल्यावर सहा आठवड्यांच्या आत या अध्यादेशाला विधीमंडळाने मान्यता देणे आवश्यक असते. तत्पूर्वी राज्यपाल केव्हाही अध्यादेश मागे घेऊ शकतात.\n०७. राज्यपाल अध्यादेश केवळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानेच काढू शकतात किंवा मागे घेऊ शकतात.\n०८. पुढील परिस्थितीत राज्यपाल राष्ट्रपतींच्या सुचनेविना अध्यादेश काढू शकत नाहीत, जर अध्यादेशासारख्याच तरतूद असलेले विधेयक\n- विधीमंडळात मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागली असलि तर,\n- राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे गरजेचे आहे अशी खात्री राज्यपालाची झाली असली तर\n- विधीमंडळाचा एखादा कायदा राष्ट्रपतींची संमती मिळाली नाही तर अवैध ठरण्याची शक्यता असेल तर\n०९. राज्यपालांना अशाच विषयावर अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे ज्यावर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधीमंडळास आहे. त्याला विधिमंडळाच्या कायद्याचा दर्जा आहे. या अध्यादेशावर विधिमंडळाच्या कायद्याप्रमाणेच घटनात्मक बंधने आहेत.\n१०. निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विधीमंडळ सदस्याच्या अपात्रतेविषयी ते निर्णय घेतात.\n११. एखादे विधेयक मंजूर करून घेणे वा परत पाठविण्याचा किंवा राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राखीव ठेवण्याचा अधिकार राज्यपालाला आहे. पण राज्य विधानमंडळाने ते विधेयक परत सादर केले तर राज्यपालाना त्यास समती रोखून धरता येत नाही.\n१२. राज्यपाल धनविधेयक विधानसभेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. ते त्यास समती देऊ शकतात अथवा रोखून ठेवू शकतात. सहसा राज्यपाल त्यास संमती देतात कारण धन विधेयक हे राज्यपालांच्या पूर्वसंमतीनेच मांडलेले असते.\n१३. जर एखादे विधेयक राज्याच्या उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणारे असेल तर ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे राज्यपालावर बंधनकारक असते.\n१४. याबरोबरच एखादे विधेयक घटनेच्या तरतुदींना विसंगत असेल, मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल, देशाच्या व्यापक हितसंबंधाच्या विरोधी असेल, राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे असेल, घटनेच्या कलम ३१अ अन्वये संपत्तीच्या अनिवार्य संपादनाशी संबंधित असेल तर राज्यपाल ते विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात.\n१५. जर एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले त्यावेळी त्या विधेयकाच्या बाबतीत राज्यपालाची भूमिका संपुष्टात येते. राष्ट्रपतींनी राज्यपालाला ते विधेयक विधीमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठविण्याचे निर्देश दिल्यास आणि विधीमंडळाने ते पुन्हा पारित केल्यास राज्यपालांना ते विधेयक परत राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवावेच लागते. मात्र तरीही त्या विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतींना बंधनकारक नसते.\n१६. राज्य विधीमंडळाने संमत केलेले धनविधेयक राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवल्यास राष्ट्रपती त्यास संमती देऊ शकतात किंवा नाकारू शकतात पण ते विधेयक परत पाठवू शकत नाही.\n१७. राज्यपाल राज्य लोकसेवा आयोग, राज्य वित्त आयोग, भारताच्या महालेखापालाने सादर केलेला अहवाल राज्य विधीमंडळासमोर मांडण्याची व्यवस्था करतात.\nराज्यपाल - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. राज्यपाल - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nराज्यपालांचे अधिकार - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल��हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4625568128457808658&title=Relationship&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-02-23T21:59:34Z", "digest": "sha1:PKA5VUTKHMWFJ76FX47BJJYH3UKE7VOP", "length": 20483, "nlines": 144, "source_domain": "bytesofindia.com", "title": "सहजीवन..", "raw_content": "\nकोणतीही दोन आयुष्यं एकत्र येतात तेव्हा तक्रारी, मतभेद, भांडणं हे होणारच, हे सगळं आपल्याला ठाऊक असतं; पण ते आपण इतकं गृहीत धरतो, की त्यात आपल्या आयुष्याची किती वर्षं, किती ऊर्जा नात्यांमधला कलह कायम ठेवण्यात आपण घालवतो हे तपासतच नाही... वाचा ‘हॅशटॅग (##) कोलाज’मध्ये...\n‘दीदी वंदना को शायद हार्ट अॅटॅक आया है, हॉस्पिटल में लेकर गये है सुबह सुबह पाच बजे...’ शिरीन घाबरून सांगत होती आणि मी खाडकन जागी झाले. सकाळचे पावणे ठ वाजत आले होते. शनिवारचा सुट्टीचा दिवस म्हणून मी अजूनही बिछान्यात लोळत पडले होते. आमच्याच इमारतीच्या आठव्या मजल्यावर वंदनाचं कुटुंब राहतं. साधारण तिशीच्या आत-बाहेरची वंदना. सहा वर्षांच्या एका अपत्यानंतर चार दिवसांपूर्वीच तिने एक चिमुकलीला जन्म दिला होता. सिझेरियन झाले होते. कालच तिला घरी आणले होते आणि आज एकदम पुन्हा हॉस्पिटलची पायरी...\nशिरीनच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसत होती आणि तिचा स्वर रडवेलासा होता. ही बातमी ऐकताच डोळे उघडण्याच्या पलीकडे कसलीच दाद न मिळाल्याने आणि माझ्या पेंगुळलेल्या अवस्थेला पाहून ती पुन्हा हॉलकडे वळली. एका अस्वस्थ बातमीने सकाळ व्हावी इतकं उदासवाणं इतर काहीच नसतं; पण तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय तर फार काही काळजीचं कारण नाही, असं निगरगट्टपणे स्वत:लाच समजावलं आणि आणखी पंधरा मिनिटे लोळण्यासाठी स्वत:ला एक कारण दिलं. खरं तर हा शुद्ध निर्लज्जपणा आणि निर्ढावलेपणा होता हे कळत होतं, तरीही उठण्याची इच्छा होत नव्हती. पहिल्याच मजल्यावर घर असल्याने आवाज येत होतेच. शेवटी उठलेच. तेवढ्यात शिरीन पुन्हा धावत आली, ‘दीदी वंदना नही रही...’ मनात धस्स झालं. चार दिवसांत वंदनाची चिमुकली आईविना झाली होती. एकदम कसंसंच झालं. मम्मी-पप्पा दोघेही सोसायटीतील लोकांबरोबर बाहेरच होते.\nथोड्याच वेळात अॅम्ब्युलन्स आली. तोपर्यंत तशी मी बरीच स्थिर होते. खाली जायची हिंमत झाली नाही. म्हणून खिडकीतून डोकावून पाहिलं, तर वंदनाचं निपचित पडल��लं शरीर गाडीतून बाहेर काढण्यात येत होतं. तिचे मिटलेले डोळे आणि काळवंडलेले ओठ नजरेस पडले, तेव्हा शरीरातील चैतन्य हरवणं म्हणजे काय हे कळत होतं. अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचर बाहेर काढणाऱ्या लोकांमध्ये वंदनाचा नवरा होता. अवेळी, अचानकपणे आपला जोडीदार हरवलाय हे अजूनही त्याला पटत नसावं. त्याच्या डोळ्यांत शून्य भाव होते. थकून गेल्यामुळे तो एकदमच दुप्पट वयाचा दिसत होता. सहजीवनाच्या सुरुवातीच्याच टप्प्यात जोडीदार गमावणे, या जाणिवेने पोटात गोळाच आला. त्याच्या अन् मुलांच्या आयुष्यात या एकाएकी आलेल्या रितेपणाने जास्त कासावीस केले. नवा अंकुर उमलवून घरभर आनंद देणारी ती आता अनंतात विलीन झाली होती.\nनंतर कळलं, तिला हार्ट अॅटॅक आलाच नव्हता. बाळंतीण झाल्यापासून तिला सर्दी झाली होती. त्यामुळे श्वसनाला त्रास होत होता. घरी आणल्यापासून तो त्रास बळावला. रात्रीत तो वाढला असावा अन बहुधा झोपेतच... हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच.. वंदनाच्या शेजाऱ्यांनी हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तिची नाडी तपासली होती. ठोका ऐकू न आल्याने सर्वांचे ठोके चुकले आणि तिला भल्या पहाटे डॉक्टरांकडे नेण्यात आलं. तिला नेमका काय त्रास झाला असावा किंवा नेमके निमित्त काय याला आता फारसं महत्त्व नव्हतं. ती उरली नाही हे इतकंच वास्तव होतं.\nवास्तव भीषण होतं. माणसाच्या आयुष्याची क्षणभंगुरता सिद्ध होत होती. नाही म्हटलं तरी येणारा माणूस जाणारच; पण असं अचानकपणे जोडीदाराला एकटं टाकून, मुलांना पोरकं करून... सहजीवनाच्या आणि भवितव्याच्या असंख्य स्वप्नांच्या सरणावर ती जळणार होती आणि तो तर तिच्याशिवाय आत्ताच बराच म्हातारा दिसत होता. मम्मी सांगत होती, गेल्या वर्षी वंदनाचे वडील गेले, तेव्हा तिचा लहानगा म्हणाला, ‘आता येणाऱ्या वाढदिवसाला आजोबा नसणार, मग आजी पण मरणार, एक दिवस आईपण आणि बाबापण. मग माझा वाढदिवस कोण साजरा करणार. सहजीवनाच्या आणि भवितव्याच्या असंख्य स्वप्नांच्या सरणावर ती जळणार होती आणि तो तर तिच्याशिवाय आत्ताच बराच म्हातारा दिसत होता. मम्मी सांगत होती, गेल्या वर्षी वंदनाचे वडील गेले, तेव्हा तिचा लहानगा म्हणाला, ‘आता येणाऱ्या वाढदिवसाला आजोबा नसणार, मग आजी पण मरणार, एक दिवस आईपण आणि बाबापण. मग माझा वाढदिवस कोण साजरा करणार.’ या प्रश्नाने बेचैन होऊन त्यांनी दुसरा चान्स घेतला होता. मुलाला कोणीतरी भाऊ-बहीण असावं म्हणून. आपण नसल्यावर एकमेकांना ते असावेत म्हणून. आता खरंच तसं झालं होतं.\nवंदनाला न्हाऊ घालण्यात आलं. साडी-चोळी करण्यात आली. सुवासिनीचे सगळे सोपस्कार झाले. साडेअकरा वाजता तिला वैकुंठात नेण्यात येणार होतं. अॅम्ब्युलन्स तयारच होती. एका मागोमाग एक गाड्या सोसायटीच्या बाहेर पडू लागल्या. तिच्या मुलाला घेऊन आजी इमारतीच्या खालीच उभी होती. आपलं सगळं दु:ख आणि अश्रू लपवून ती माऊली आपल्या लेकीला निरोप देत होती. तितक्यात वंदनाचा मुलगा म्हणाला, ‘आजी आईला कुठे घेऊन जात आहेत..’ आजीला गलबलून आलं. वेळ मारून नेण्यासाठी, ‘आईला बरं वाटत नव्हतं ना म्हणून जरा बाहेरगावी नेत आहेत.’ असं काहीतरी उत्तर आजीने दिलं. त्यावर त्या छोट्याचा प्रश्न तयारच होता, ‘मग कधी येणार आई.’ आजीला गलबलून आलं. वेळ मारून नेण्यासाठी, ‘आईला बरं वाटत नव्हतं ना म्हणून जरा बाहेरगावी नेत आहेत.’ असं काहीतरी उत्तर आजीने दिलं. त्यावर त्या छोट्याचा प्रश्न तयारच होता, ‘मग कधी येणार आई.’ आजीने कसं तरी उत्तर दिलं, ‘येईल थोड्या दिवसांत.’ उत्तराने मुलाचं समाधान झालं नव्हतं; पण सगळा गंभीर प्रसंग त्याला काहीतरी सुचवत होता म्हणून तोही शांत झाला. त्याच्याकडे पाहण्याची इच्छाच झाली नाही. वंदनाची पोरगीसुद्धा आईचा शांतपणे निरोप घेत असावी. त्यामुळे इतक्या वेळेत ती रडलीसुद्धा नाही.\nदोन-तीन दिवसांनी मम्मी सांगत होती. वंदनाचा मुलगा सतत विचारत असतो, आई कधी येणार आहे ते. लहान मुलांना भुलवणं सोपं असतं असं वाटून प्रत्येक वेळी काहीतरी उत्तर दिलं जातं. परवा हट्टच करून बसला, ‘शेजारच्या सगळ्या मुलांची आई आहे, मग माझी कुठे.’ यावर, ‘तू मोठा झाला ना, की येणार आई’, असं उत्तर त्याला कोणी तरी दिलं. मग ‘मी लगेच मोठा होतो ना, सांग कसा मोठा व्हायचं ते’... तो त्याच्या बाबाला त्रास देत राहिला. कोणाकडेच उत्तर नव्हतं. अजून तर पुढे जाऊन मुलीला पडणाऱ्या प्रश्नांचीही उत्तरं ठरवायची होती. पोरांपुढे घर हबकून गेलं होतं.\nआयुष्यातील प्रत्येक क्षण किती अमूल्य आहे, हे परत परत अधोरेखित होत होतं. कधी कोणाचा डाव संपेल, हे नियतीलाच ठाऊक असणार याहून विचित्र काहीच नाही. आपण हतबल आहोत. त्या क्षणी वाटत होतं, जी जोडपी आपल्या संसारात आनंद निर्माण करत नाहीत.. सतत भांडत असतात.. कुरकुरत असतात.. जोडीदाराची उणीदुणी काढण्यात ���ग्न असतात. अशांची कीव येते. का माणसं इतकी असमाधानी असतात.. आणि असमाधानीच असतात, तर मग विभक्त होऊन एकमेकांच्या वाटा सुकर का नाही करत.. आणि असमाधानीच असतात, तर मग विभक्त होऊन एकमेकांच्या वाटा सुकर का नाही करत.. तसं करायचं नसेल तर वेळीच एकमेकांचं आयुष्य सुखकर का करत नाहीत..\nवैवाहिक, सांसारिक जीवनात आयुष्यभर एकत्र राहून एकमेकांचे शत्रू असल्यासारखं एकमेकांचा छळ करायचा, याला काय अर्थ.. कोणतीही दोन आयुष्यं एकत्र येतात तेव्हा तक्रारी, मतभेद, भांडणं हे होणारच, हे सगळं आपल्याला ठाऊक असतं; पण ते आपण इतकं गृहीत धरतो, की त्यात आपल्या आयुष्याची किती वर्षं, किती ऊर्जा नात्यांमधला कलह कायम ठेवण्यात आपण घालवतो हे तपासतच नाही. नात्यात नेहमीच असंतोष ठेवणाऱ्या लोकांची चीड आली. हे काही नवरा-बायकोचंच असं नव्हे, ही कोणत्याही नात्यातली समस्या असू शकते. आपली नाती ताणताना, आयुष्याचा वाटेकरी जगात कुठेच सापडणार नाही याची एकदा कल्पना करून पहायला हवी, म्हणजे कळेल वंदनाच्या घरातलं रितेपण आणि आपल्याकडे आयुष्याला जगण्याची असणारी संधी यातला नेमका फरक...\n(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)\n(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘हॅशटॅग कोलाज’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत.)\nहीच वेळ; मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची.. डीपी लेकीचे मित्र लाँग लिव्ह इन माय हार्ट नात्याला काही नाव नसावं...\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-IFTM-parakash-bal-writes-about-pranav-mukharji-speech-in-rss-function-5893160-NOR.html", "date_download": "2019-02-23T20:42:11Z", "digest": "sha1:PZGCXKTDTGJ6IMIE6JC3RRRW542TTVCE", "length": 20431, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "parakash bal writes about pranav mukharji speech in RSS function | मुखवटा संघाचा आणि मुखर्जींचाही", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमु��वटा संघाचा आणि मुखर्जींचाही\nअटलबिहारी वाजपेयी यांनी जे केलं, तेवढंही प्रणवकुमार मुखर्जी यांना जमलं नाही. वाजपेयी संघाचे कट्टर स्वयंसेवक.\nअटलबिहारी वाजपेयी यांनी जे केलं, तेवढंही प्रणवकुमार मुखर्जी यांना जमलं नाही. वाजपेयी संघाचे कट्टर स्वयंसेवक. तरीही मोदी यांच्यासारख्या संघाच्या दुसऱ्या कट्टर स्वयंसेवकानं गुजरातेत २००२ च्या फेब्रुवारी—मार्चमध्ये जो मुस्लिमांचा नरसंहार घडवून आणला, त्या वेळी गुजरातच्या या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभं राहून वाजपेयी यांनी त्यांना ‘राजधर्म पाळा’ असा जाहीर सल्ला दिला. ती एक प्रकारची कानउघाडणीच होती.\nमोदी यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावायला हवा, असं वाजपेयी यांचं मत होतं. गुजरातेतील नरसंहारानंतर भाजपच्या कार्यकारिणीची गोव्यात बैठक होणार होती. त्यात हा निर्णय घ्यायला हवा, असा वाजपेयी यांचा आग्रह होता. पण असा निर्णय घेण्याच्या विरोधात अडवाणी होते. यासंबंधी गोव्याला जाताना विमानात कशी चर्चा झाली, याचा तपशील जसवंत सिंह यांनी आपल्या आठवणींच्या पुस्तकात सविस्तर दिला आहे. तेव्हा वाजपेयी हे ‘मुखवटा’ होते, तर अडवाणी हा संघाचा खरा चेहरा होता.\n...आणि संघाचा खरा चेहरा हा मुस्लिम द्वेषाचाच आहे.\nविशेष म्हणजे याच गोव्यात २०१३ मध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत २०१४ ची लोकसभा निवडणूक मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेऊ नये, असा अडवाणी यांचा आग्रह होता. पण संघाला मोदी हा चेहरा हवा होता आणि मोदींच्या कट्टर चेहऱ्यावर ‘विकासाचा मुखवटा’ चढवण्याची रणनीती पक्की झाली होती. ही रणनीती कशी आखली गेली आणि ती अमलात कशी आणली गेली, त्याची साद्यंत कहाणी मोदी सरकारला चार वर्षे पुरी झाल्याच्या निमित्तानं ‘न्यूज एक्स’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत सुब्रमण्यम स्वामी यांनी अलीकडेच सांगितली होती. गुप्तहेर खातं, ‘रॉ’, सैन्य दले व पोलिस दल यांच्यातील निवृत्त अधिकारी, माजी सनदी अधिकारी, व्यापार—उद्योगातील काही मंडळी, इतर विषयांतील काही तज्ज्ञ इत्यादींचा एक गट स्थापन करण्यात आला होता आणि त्याच्यावर ‘काँग्रेसचा कसा पराभव करायचा, मोदी यांना कसं निवडून आणायचं’, याची सविस्तर रणनीती आखण्याची जबाबदारी कशी सोपवण्यात आली होती याचा सविस्तर तपशील स्वामी यांन�� या चर्चेच्या ओघात सांगितला होता. अशा परिस्थितीत एकेकाळी वाजपेयी यांच्या ‘मुखवट्या’मागचा अडवाणी यांचा जो कट्टर चेहरा संघाला हवा होता, त्याची गरज बदलत्या काळाच्या ओघात संघाला वाटेनाशी झाली होती. त्यामुळे मोदी यांच्या कट्टर चेहऱ्यावर ‘विकासाचा मुखवटा’ चढवला गेला. त्या वेळी ‘मोदी यांना विरोध करण्यावरून’ दिल्लीतील अडवाणी यांच्या घरासमोर निदर्शनेही घडवून आणण्यात आली. अर्थात संघाच्या रणनीतीला असलेला हा खास ‘मोदी टच’ होता.\nआता तेच अडवाणी म्हणत आहेत की, ‘मुखर्जी यांचं संघाच्या अभ्यासवर्गात भाषण होणं, त्यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट देणं, ही आपल्या इतिहासातील उल्लेखनीय घटना आहे.’ येथे अडवाणी यांना ‘आपला इतिहास’ म्हणजे ‘संघाचा इतिहास’ नव्हे, तर ‘भारताचा इतिहास’ अभिप्रेत आहे. संघानं कितीही अडगळीत फेकलं तरी अडवाणी हे कट्टर स्वयंसेवक आहेत, हे विसरताच कामा नये. त्यामुळे एकेकाळी संघानं त्यांना ‘लोहपुरुष’ बनवलं आणि गरज सरल्यावर त्यांना ‘पुराणपुरुषा’चा दर्जा दिला. ‘एकदा स्वयंसेवक तो कायमचा स्वयंसेवक’ हे संघाचं बलस्थान आहे. त्यामुळे अडवाणी वा मुरली मनोहर जोशी काही तरी बंड करतील, विरोधाचा पवित्रा घेतील, ही अनेकांची अपेक्षाच अवास्तव होती. यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांनी मोदींच्या विरोधात पवित्रा घेतला, त्याचं कारण ते भाजपत होते, संघात नव्हते. संघानं बाजूला केल्यानं कितीही हतबलता आली तरी काहीही करता येत नाही, हे वाजपेयी यांनीच ‘जाएं तो जाएं कहाँ’ असं एका मुलाखतीत सांगून टाकलं होतं.\nसंघाची बदलती रणनीती कशी असते आणि त्यात व्यक्तीला किती व कसे गौण स्थान असते, महत्त्व असते, ते याची कल्पना या घटनांवरून येऊ शकते.\nभारतात ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करणं, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्दिष्ट आहे. त्यापासून संघ कधीही ढळलेला नाही. चारित्र्य, नैतिकता, संस्कृती इत्यादी गोष्टी संघ बोलत असला तरी आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी रणनीती आखताना व त्याबरहुकूम वागताना अनैतिकता, अप्रामाणिकपणा, संधिसाधूपणा इत्यादीचं संघाला कधीच वावडं नसतं. सरसंघचालक देवरस आणीबाणीच्या काळात तुरुंगात असतानाही इंदिरा गांधी यांची स्तुती करणारी पत्रं त्यांना लिहीत होते आणि गांधी खुनानंतर बंदी घालण्यात आल्यावर संघानं सरदार पटेल यांच्याशी केलेला पत्रव्यवहार���ी हेच दर्शवतो. अंतिम उद्दिष्ट ‘हिंदू राष्ट्र’ हे आहे, त्यामुळे त्या दिशेनं वाटचाल करताना तत्त्वाला मुरड घालणं, अनैतिक वागणं, अप्रामाणिकपणा करणं हा संघाच्या दृष्टीनं डावपेचांचा भाग आहे.\nया देशात ‘हिंदू राष्ट्र’ केवळ राजकीय सत्ता स्वबळावर हाती घेतल्यासच निर्माण करता येऊ शकते, याबद्दलही संघात पूर्णत: स्पष्टता आहे. आज ‘विकास’ हा मुद्दा महत्त्वाचा बनवण्यात आला आहे. त्या त्या वेळच्या जनभावना लक्षात घेऊन संघ सोईस्करपणे पवित्रे घेत आला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारची प्रतीकंही संघ सोईस्करपणे आपलीशी करून घेत असतो. गांधी हे त्याचं उत्तम उदाहरण. आंबेडकर हे दुसरं. जेथे विरोधकांना आपलंसं करून घेता येत नाही, तेथे संघ त्यांचा काटा काढतो.\nमुखर्जी यांचं भाषण व त्यांची संघ मुख्यालयाला भेट हे ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन करण्याच्या रणनीतीचाच एक भाग होता. मोदींना चढवण्यात आलेला ‘विकासा’चा मुखवटा आता विरविरीत झाला आहे. त्यातून मतांची बेगमी करता येणं कठीण दिसत आहे. विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रक्रियेमुळे विद्वेषाचं विष पेरूनही निर्णायक विजय पदरात पडेल, याची संघाला खात्री वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे ‘या देशातील मुख्य प्रवाहाचंच आम्हाला पाठबळ आहे’ हे दाखवण्याचा संघाचा प्रयत्न आहे.\n...आणि प्रणवकुमार मुखर्जी यांचं भाषण व भेट हा संघाच्या या नव्या रणनीतीचा भाग असू शकतो.\n‘असू शकतो’, असं म्हणायचं कारण ही रणनीती अजून पूर्णत: उलगडत गेलेली नाही. मोदी यांना बहुमत न मिळाल्यास मुखर्जी यांचा ‘मुखवटा’ वापरून मित्रपक्ष मिळवण्याचा प्रयत्न करण्याची ही रणनीती आहे काय सध्या केवळ अंदाजच बांधला जाऊ शकतो.\nमात्र संघस्थानावर जाऊन घटनात्मक राष्ट्रवादाचं मुखर्जी यांनी विवेचन केलं, ते एक प्रकारे संघाला आरसा दाखवत होते. हे विश्लेषण म्हणजे संघाचं स्वरूप, त्याची रणनीती इत्यादीबद्दलच्या अगाध अज्ञानाचं प्रदर्शनच आहे. संघाला राज्यघटनाच मान्य नाही. संघाला येथील लोकशाहीही मान्य नाही. मुखर्जी ज्या वैविध्याचा उच्चार करत होते, ती संकल्पनाच संघाला मान्य नाही. गोळवलकर गुरुजी यांनी तसं लिहूनच ठेवलं आहे आणि मुखर्जी यांनी ज्यांना ‘भारतमातेचे महान सुपुत्र’ म्हटलं, त्या हेडगेवारांनाही असं वैविध्य मान्य नव्हतंच. इतकंच काय, सरसंघचालक भागवत यांनी आपल्या भाषणात ‘व���विध्या’चा उल्लेख कटाक्षानं टाळला. त्याऐवजी भागवतांनी ‘विभिन्नता’ असा शब्दप्रयोग केला आणि ही ‘विभिन्नता’ दूर करण्याचं उत्तरदायित्व हिंदू समाजाचं आहे, असंही प्रतिपादन त्यांनी केलं.\nअशा परिस्थितीत मुखर्जी यांनी वैविध्याचा उच्चार केला तरी संघस्थानावर जमलेले स्वयंसेवक सरसंघचालक मांडत असलेली ‘विभिन्नते’ची भूमिकाच मानणार हे उघड होते. म्हणूनच मुखर्जी यांचं भाषण म्हणजे ‘गाढवासमोर वाचली गीता’, असाच प्रकार होता. त्यामुळे ‘नेहरूवादाचे निष्ठावान पाईक’ हा मुखर्जी यांचा मुखवटा टरटरा फाडला गेला, हेच काय ते या घटनेचं एकमेव फलित.\nप्रासंगिक : अॅपसाठीही मानसिकता हवी\nप्रासंगिक : साळसूद इम्रान यांचे ढोंग\nप्रासंगिक : 'बिऱ्हाडी' आंदोलनाचं चांगभलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/international-women-s-day-celebrated-how-did-it-start/", "date_download": "2019-02-23T22:12:38Z", "digest": "sha1:3JWS5AXL6T72PC7SWBEMDITLDR3JIJBX", "length": 11299, "nlines": 72, "source_domain": "www.marathigold.com", "title": "का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस? कशी झाली सुरुवात", "raw_content": "\nका साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस\nका साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस\nआंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच 8 मार्च यादिवशी जगातील सर्व देश मंग ते विकसित असो किंवा विकासशील सर्व मिळून महिला अधिकाराच्या गोष्टी करतात. महिला दिवसाच्या दिवशी महिलांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकारावर चर्चा केली जाते. सोबतच महिलांच्या विकासासाठी वेगवेगळे मार्ग कोणते आहेत यावर देखील चर्चा होते. तर अश्या या महिला दिवसा बद्दल आज अधिक माहीती जाणून घेऊ या.\n1 सुरुवात कशी झाली\n2 आजच्या संस्कृती मध्ये\n3 भारता मधील आंतरराष्ट्रीय महिला दिवस\n19 व्या शतकात महिलांनी आपल्या अधिकारा बद्दल जागरुकता दाखवण्यास सुरुवात केली होती. आपल्या अधिकाराच्या बद्दल ते कुजबुज करू लागले होते. 1908 मध्ये 15000 स्त्रियांनी आपल्यासाठी मताधिकार मागितला. सोबतच त्यांनी आपल्या चांगल्या वेतनासाठी आणि कामाचे तास कमी करण्यासाठी मार्च काढला. यूनाइटेड स्टेट्स मध्ये 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला.\nआंतरराष्ट्रीय महिला दिवस बनवण्याचा विचार सर्वात पहिले जर्मनीच्या क्लारा जेडकिंट यांनी 1910 मध्ये मांडला. त्या म्हणाल्या जगामध्ये प्रत्येक देशातील महि���ांना आपले विचार मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस बनवण्याची योजना केली पाहिजे. त्या प्रमाणे एक संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये 17 देशाच्या 100 महिलांनी सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यावर सहमती दर्शवली. 19 मार्च 1911 मध्ये आस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्विट्जरलैंड मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला. त्यानंतर 1913 मध्ये यास 8 मार्च केले गेले. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने पहिल्यांदा 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला.\nआंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या निमित्ताने काही देशांमध्ये सुट्टी जाहीर केली जाते. सुट्टी घोषित देशामध्ये अफगानिस्तान, अंगोला, बेलारूस, कजाकिस्तान इत्यादि शामिल आहेत. याच सोबत काही देश असे आहेत जेथे आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने फक्त महिलांना सुट्टी असते या मध्ये चीन, नेपाल, मकदूनिया आणि मेडागास्कार शामिल आहेत. याच सोबत काही देश असेही आहेत जे 8 मार्चला सुट्टी देत नाहीत पण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. चिली, बुलगारिया, रोमानिया, क्रोशिया आणि कैमरून हे ते देश आहेत. येथील लोक आपल्या आयुष्यात असलेल्या महिलांना वेगवेगळे गिफ्ट देतात.\nभारता मधील आंतरराष्ट्रीय महिला दिवस\nभारता मध्ये पण आंतरराष्ट्रीय महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या सन्मानार्थ वेगवेगळे समारोहाचे आयोजन केले जाते. सोबतच समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित केले जाते. स्त्रियांच्यासाठी कार्य करणाऱ्या संघटना या दिवशी वेगवेगळे प्रशिक्षण शिबीर आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करतात. अनेक संस्थांकडून गरीब महिलांना आर्थिक मदत घोषित केली जाते.\nभारता मध्ये महिलाका विविध अधिकार, मतदान अधिकार आणि शिक्षा अधिकार प्राप्त आहेत. आज भारता मध्ये असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला काम करत नाहीत. मेडिकल, फिल्म, इंजिनियरिंग इत्यादी सर्व क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : तुमच्या लघवीला फेस येत आहे का जर उत्तर होय असेल तर सावधान, कारण जीव धोक्यात टाकत आहात तुम्ही\nरजनीकांत आणि नाना पाटेकर यांची जुगलबंदी..\nका केला तरुणीचा रेप 100 ��ेपिस्ट ना विचारला प्रश्न, तर समोर आल्या काही सुन्न करणाऱ्या गोष्टी समोर\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T21:36:02Z", "digest": "sha1:3JPR5X4BZBQR2OUN67HOEIYUZDEHL4T7", "length": 13451, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सफर…!! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदिवाळी जवळ आली की आम्हां सर्वांना हुरहुर लागते ती म्हणजे दीपोस्तवाची. दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी पण दीपोस्तव साजरा करण्यासाठी मूली खुप उत्साही होत्या. पण दीपोस्तवाचा विषय काय हा खुप मोठा प्रश्न समोर उभा होता. शेवटी सर्वानुमते “सफर…” हया विषयावर शिक्कामोर्तब झाली. विषय तर ठरला पण आता वेळ होती ती रांगोळ्या ठरवण्याची.\nदीपोस्तवाबाबत सांगायचं झालं तर यात आम्ही रांगोळ्या तर काढतोच पण त्याच बरोबर रांगोळ्या मार्फ़त मांडलेल्या विषयाचे सादरिकरण सुद्धा करतो. जसे दीपोस्तवाचा ह्या वर्षीचा विषय “सफर..” हा होता. आयुष्याच्या सफर ची सुरुवात लहानपणापासून होते. म्हणून आमची पहिली रांगोळी ही “लहानपण देगा देवा” जिच्या मध्ये आम्ही हसतं-खेळतं, बंधने नसलेलं निरागस असे बालपण अनुभवनारा लहान मुलगा दाखवला होता. जो कगदाची का असेना पण स्वताची तीन-चार जहाज पाण्यात सोडत होता.\nपुढची आयुष्याची पायरी म्हणजे किशोर वय, ज्या वयात आपल्याला असंख्य प्रश्न पडलेले असतात. ज्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येतात. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची जर आपल्याला योग्य अशी उत्तर मिळाली तर मातीचे मड़कयामध्ये रूपांतर व्ह्यायला वेळ लागत नाही. म्हणूनच दुसऱ्या रांगोळीचे नाव “थोडं बोलायचयं..” असे ठेवण्यात आले होते.\nत्यानंतर येते ते म्हणजे तारुण्य, ज्या वयात आपले मन हे सतत गोंधळलेले असते म्हणून तीसऱ्या रंगोळीला नाव “इधर चला में उधर चला” असे दिले गेले.ह्या वयात आपल्या समोर खुप आकर्षणं असतात पण फुलपाखरु रूपी मनाने ठरवायचे की आकर्षण रूपी लाल कोरफडाच्या फुलावर बसायचे की साधे दिसणारे पांढरे फूल निवडायचे.\nत्यांनंतरचा आयुष्याचा टप्पा म्हणजे लग्न. आजकाल सगळीकडेच विभक्त कुटुंब पद्धती बघायला मिळते, आई बाबा दोघेही जॉब करणारे मग अश्या वेळेस मुलांना कुठे ठेवायचे यालाच आयुष्य असे म्हणतात म्हणूनच चौथ्या रंगोळीेला नाव “यासी जीवन ऐसे नाव..” दिले गेले.\nशेवटची रांगोळी पण आयुष्याला नवीन कलाटनी देणारी, वृद्धापन असे वय ज्या वयात आपण निवांत असतो. पण अश्याच वयात मागे वळून बघताना जाणवते की माझे कुठे तरी जगायचे राहून गेलंय का जर असे वाटत असेल तर पुन्हा एकदा नवीन उमेदिने, पुन्हा एकदा जगायचे शिकुया.\nअश्या प्रकारे जिंदगी ची “सफर” रांगोळ्या मध्ये दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. समाजात बदल करण्याची ताकद कदाचित आमच्यात नसेल परंतु ‘सफर’ ह्या रांगोळीने आम्हाला जिंदगीची सफर ही हसत्या-खेळत्या, खळ-खळत्या झाऱ्यासारखी असावी हे मात्र शिकवले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\nअभासी जग आणि एकटेपणा\nक्षमतांचे सीमोल्लंघन करणारा वाटाड्या\n#शिवजयंती_विशेष : ‘शिवराय’ असे शक्तिदाता\nवेब सिरीज, पुरुष आणि सेक्‍स लाईफ\nमधल्या फळीची चिंता दुर करण्याचे आव्हान\nशब्द आणि कविता जगताना…\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवन���\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/today-devendra-fadnavis-in-nagar-470467-2/", "date_download": "2019-02-23T21:16:30Z", "digest": "sha1:ZN276CDJBPYO2BQS3UGIF7O2EZDKMM7F", "length": 11399, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर_महापालिका_रणसंग्रागम_2018 : मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी नगरला सभा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनगर_महापालिका_रणसंग्रागम_2018 : मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी नगरला सभा\nनगर – नगर महापालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले आहे. आता प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असून भाजपच्या प्रचार मोहिमेची सांगता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने होणार आहे. येत्या 7 डिसेंबर (शुक्रवारी) रोजी दुपारी तीन वाजता गांधी मैदानात भाजपने विराट विजय संकल्प सभेचे आयोजन केले असून या सभेला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत.\nनगर महापालिकेसाठी येत्या 9 डिसेंबरला मतदान होणार असून आतापर्यंतच्या प्रचारात भाजपचे अनेक महत्वाचे नेते सहभागी झाले आहेत. ���ेत्या 7 डिसेंबरला खुद्द मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. विजय संकल्प सभेत ते काय बोलतात याकडे नगरकरांचे तसेच विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे.\nआपल्या घणाघाती भाषणातून ते विरोधी पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाचा कसा समाचार घेतात. याबाबत नगरकरांमध्ये उत्सुकता असून मुख्यमंत्री नगरच्या सर्वांगीण विकासासाठीच्या एखाद्या योजनेचे संकेत देतात का, याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nमद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध\nनगर : स्थायी, महिला व बालकल्याणवर शिवसेना\nगोपाळपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला\nटॅंकरची धडक बसून वृध्द ठार\nगोपाळपूरमध्ये जनावराचा चारा जळाला\nनिळवंडे कालव्याचे काम सुरू झाले पाहिजे- खा. लोखंडे\nजि. प.कडून कोपरगावला आतापर्यंत 52 कोटींचा निधी- शालिनी विखे\nनगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-02-23T21:50:22Z", "digest": "sha1:BL5NJXP5M6LPMSFLXHI3BSOKMFMVPLU2", "length": 5733, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "खंडोबाची स्थाने | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: खंडोबाची स्थाने\n( जि :- पुणे महाराष्ट्र )\nसदरचे देवस्थानाचे बांधकाम हेमाडपंथी असून सदरच्या परिसरात २५ दगडी कमानी आहेत. सदर ठिकाणी मार्गशीर्ष शु. प्रतिप्रदा ते चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र उत्सव असतो व फार मोठी यात्रा भरते. सदर मंदिरामध्ये देवास पाणी घालण्यासाठी जवळच असणाऱ्या भीमा नदीचे पाणी आणले जाते. दही-भाताची पूजा बांधली जाते व तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटतात. यात्रेमध्ये कुस्त्या, बैलगाडी शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये करतात.\nपुणे जिल्ह्यातील तालुका खेड मधील राजगुरुनगरपासून १० किलोमीटरवर आहे.\nThis entry was posted in धार्मिक ठिकाणे and tagged खंडोबा, खंडोबाची स्थाने, निमगाव दावडी on जानेवारी 21, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/dev-dharma/vichar/", "date_download": "2019-02-23T20:46:56Z", "digest": "sha1:CAJP7SYTAFCK56C7KI4SJXILJUELYSP5", "length": 19328, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "विचार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nमाझा आवडता माझा आवडता बाप्पा :\n>> सावनी रवींद्र तुझं आवडतं दैवत : गणपती बाप्पा. मी चिंचवडची आहे. तिथलं मोरया गोसावींचं देऊळ. लहानपणापासून त्या परिसरात वाढल्यामुळे माझं गपणतीबाप्पाशी एक वेगळं...\nटीप्स : प्रसन्न वातावरणासाठी…\nप्रसन्न वातावरणासाठी... दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर आणि लवंग अवश्य जाळावी. आरती करुन त्यानंतर कापूर जाळून आरती घ्यावी. त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण...\nराशीनुसार सजवा आपले घर\n>> संगीता कर्णिक आपलं घर सुंदर दिसावं... असं प्रत्येकालाच वाटत असतं. बऱ्याचदा वास्तुशास्त्रानुसार घरात बदल केले जातात. पण आम्ही एक सोपी पद्धत सांगत आहोत... आपल्या...\nअचानक आपत्तीवर मात Be Smart\nआपल्यापैकी बहुतेकजणी नोकरी व्यवसायानिमित्त, कामानिमित्त खूपवेळ घराबाहेर... घरापासून दूरच्या अंतरावर राहावेच लागते. त्याला काहीच पर्याय नसतो. घरचे सगळे आवरून रोजचा लोकल, बसचा प्रवास, कामाच्या...\n : गायक मंगेश बोरगावकर.\nघरात वारी असल्याने विठोबा घरचाच आणि शिवाय दत्तगुरूंचा सहवास अतिप्रिय... > आपलं आवडतं दैवत ः गणपती बाप्पा आणि दत्तगुरू यांच्यावर माझी खूप भक्ती आहे. > त्यांचं...\n>> मिलिंद फणसे आर्थिक वर्ष संपत आले आहे. नोकरदार वर्गासाठी आपल्या कष्टाचे पैसे कर म्हणून कापून घेणे परवडणारेच नसते. अशावेळी योग्य जागी केलेली गुंतवणूक कामी...\nविशेष : गणपती बाप्पा मोरया\n>>प्रा. वैदेही पेंडसे, संस्कृत अभ्यासक आज गणेश जयंती. बाप्पा आपल्या सगळ्यांचाच लाडका. त्याची उपासना आपल्या संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणारी असते. अथर्वशीर्ष... बाप्पाचं प्रिय स्तोत्र....\nखापरादेव मंडळाच्या वतीने 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान ‘माघी श्री गणेश जयंती’ उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव करी रोड (पूर्व) येथील रामदूत वसाहत...\n50 वर्षांचा शिवाजी पार्कचा बाप्पा\n>> शिबानी जोशी दादरचा शिवाजी पार्कातील उद्यान गणेश. माघी गणेशोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेश जयंतीसोबतच हा बाप्पा आपली पन्नाशीही साजरी करतोय. समस्त दादरवासीयांच्या नाहीतर...\n>> दीपा मंत्री आजची सक्षम स्त्री ती प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करते आहे. मग उद्योग क्षेत्रात तरी ती कशी मागे राहील... आजची गृहिणीदेखील घरातील अखंड व्याप...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, ��ोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/hamburger-1706214/", "date_download": "2019-02-23T22:03:58Z", "digest": "sha1:T3CFXG2DPDQ4O7PYGPIK54V6L534A7EL", "length": 20827, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hamburger | पावसाळी बर्गर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nतुम्हाला बर्गर आवडतो का\nतुम्हाला बर्गर आवडतो का आवडतच असणार. मात्र, तुमच्यापकी कितीतरी जण आई-वडिलांच्या धाकाने म्हणा किंवा शहाण्यासारखं वागायचं म्हणून म्हणा, ‘मला बर्गर आवडत नाही,’ असं सांगाल. मी मात्र छातीठोकपणे सांगतो, ‘मला बर्गर खूप आवडतो.’ मला आवडतो तो बर्गर जास्तीत जास्त भारतीय करायचा प्रयत्न मी केला आहे. शिवाय त्यात अजिबात चीटिंग नाही बरं का आवडतच असणार. मात्र, तुमच्यापकी कितीतरी जण आई-वडिलांच्या धाकाने म्हणा किंवा शहाण्यासारखं वागायचं म्हणून म्हणा, ‘मला बर्गर आवडत नाही,’ असं सांगाल. मी मात्र छातीठोकपणे सांगतो, ‘मला बर्गर खूप आवडतो.’ मला आवडतो तो बर्गर जास्तीत जास्त भारतीय करायचा प्रयत्न मी केला आहे. शिवाय त्यात अजिबात चीटिंग नाही बरं का तर सुरुवात करा बाजारातून छान, मऊ, लुसलुशीत पावाची लादी आणण्यापासून. ���ान मोठय़ा आकाराचे, खरपूस भाजलेले, ताजे पाव नीट पारखून आणा. पाव न मिळालेच तर आपण सॅण्डविचकरता वापरतो तो स्लाईस्ड ब्रेडही चालेल.\nआता खरी गंमत सांगतो. बटाटा हा मुळी संपूर्ण भारतीय पदार्थ नाहीच. तो आला आहे दक्षिण अमेरिकेतून. आपल्याकडे त्याला पर्याय म्हणून त्याआधीपासून अनेक प्रकारचे कंद वापरतात. उपासाला खातात ते गोडूस रताळं. खाजऱ्या भाजीकरता प्रसिद्ध, वरून मातीच्या ढेकळासारखा दिसणारा सुरण. गुजराती उंधियोमध्ये साजरा ठरणारा जांभळा कंद. खासकरून पावसाळ्यात मिळणारी आरबी किंवा अळूच्या मुळ्या. एक ना अनेक कंद आपल्याकडे बटाटय़ाआधीपासून आपण खात आलो आहोत. आजच्या बर्गरकरता आपण यांचाच उपयोग करून घेणार आहोत. रताळं सोडून कोणत्याही प्रकारचा कंद मिळाला तरी चालेल. त्यापासून चविष्ट बर्गर करायची पद्धत जवळजवळ एकसारखीच असेल. तेव्हा तुमच्या जवळच्या बाजारात किंवा सुपरमार्केटात जो कंद मिळेल तो चालेल. आजची ही पाककृती मोठय़ांना हाताशी घेऊन तुम्ही अगदी सहज करू शकता. विस्तवाशी काम करायचं असल्याने घरातल्या मोठय़ा मंडळींची देखरेख हवीच हे लक्षात असू द्या.\nचारजणांकरता साहित्य : चार वाटय़ा शिजलेल्या कंदाच्या फोडी. एक वाटी शिजलेले ताजे मटार. दोन लसणीच्या पाकळ्या आणि चमचाभर आल्याचे बारीक तुकडे. चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे. चिमूटभर हिंग, हळद आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर किंवा मोठय़ा लिंबाचा रस. बारीक चिरलेली चार चमचे कोिथबीर. दोन-चार चमचे मदा, विशेषत: लिंबाने आंबटपणा आणल्यावर तर गरजेचाच. चवीनुसार मीठ. पॅटीच्या मसाल्याकरता एक वाटी बारीक रवा. अर्धा चमचा आलं-लसूणाची पेस्ट. चवीनुसार लाल तिखट, किंचितशी हळद आणि एक मोठा चमचा कोथिंबीर. पॅटी बनवण्याकरता दोन-तीन चमचे तेल किंवा घरचं लोणी. प्रत्येकी एक असा प्रत्येक पॅटीसाठी पाव. बर्गर पुरा करण्याकरता कांदा, टोमॅटो, काकडी यांचे पातळ काप. भरपूर लोणी. पुदिन्याची पानं. चवीनुसार चाट मसाला.\nउपकरणं : गॅस किंवा इतर कुठलीही शेगडी. एक मोठंसं जाड बुडाचं नॉनस्टिक फ्रायपॅन, तवा किंवा जाड बुडाचा बीडाचा तवा. पॅटी पलटण्याकरता उलथणं. भाज्या आणि मसाला बनवण्याकरता दोन मोठी पसरट भांडी. भाज्या शिजवण्याकरता प्रेशर कुकर.\nसर्वप्रथम कोणताही कंद आणलात म्हणजे तो स्वच्छ धुऊन घ्या. सगळेच कंद मातीमध्ये, जमिनीखाली वाढत असल्याने त्या��ना खूप माती लागलेली असते. त्यांच्या सांदीकोपऱ्यात चिखल-मातीचे कण अडकलेले असतात. सुरण, जांभळा कंद धुण्याकरता तर मी जुन्या टूथब्रशचा वापर करतो, म्हणजे ते स्वच्छ होतात. आरबी, जांभळा कंद, सुरण यांची साल काढावीच लागते, तेव्हा स्वच्छ धुतल्यावर कापण्या-शिजवण्यापूर्वी यांची साल काढून घ्या. त्यावर कधी डोळे असतात, त्यांना कापून बाजूला काढा. कितीतरी स्वच्छ धुतल्यावरही या डोळ्यांच्या खाचांमध्ये माती राहतेच, तेव्हा ते बाजूला केलेलेच बरे. सुरण, जांभळा कंदाच्या फोडी चिंचेच्या पाण्यात चांगल्या दोन-तीन तास भिजत घातल्या म्हणजे त्या खाजत नाहीत. आता कंदाच्या फोडी कुकरामध्ये शिजवा. पाणी न घालता भांडय़ावर झाकण ठेवून चांगलं शिजेपर्यंत शिजवा. दोन शिट्टय़ा किंवा साधारण २० मिनिटं मध्यम आचेवर शिजवल्यावर या फोडी चांगल्या शिजतात.\nकंद शिजेतोवर त्याच्या मसाल्याची आणि इतर तयारी करून घ्या. एका मोठय़ा थाळ्यामध्ये किंवा पसरट भांडय़ामध्ये पॅटीच्या मसाल्याकरता असलेलं साहित्य मिसळून हाताने चुरत चुरत चांगलं एकजीव करा. बर्गर पुरा करण्याकरता कांदा, टोमॅटो, काकडीचे पातळ काप करून ठेवा. पावाचे दोन तुकडे करा, संपूर्ण कापू नका तर पुस्तक-वही उघडतो तसा पाव उघडता येईल एवढाच कापा.\nकुकरामध्ये भाजी शिजली की थोडी गार व्हायची वाट पाहा. कोमट झाल्यावर मग त्यामध्ये काम करायला लागा. मोठय़ा भांडय़ामध्ये आपल्या मापाने पॅटीकरता सारं साहित्य घ्या आणि हाताने कालवून किंवा पावभाजीच्या मॅशरच्या साहाय्याने एकजीव करून घ्या. हे मिश्रण मऊ लाडूसारखा गोळा करता येईल एवढं घट्ट हवं. फारच लुसलुशीत झालं असेल तर त्यामध्ये मिळून येण्याकरता थोडा मदा घालून चांगलं मिसळून घ्या.\nआता शेगडीवर तवा तापत ठेवून त्यावर तेल किंवा लोण्याचा हलकासा थर द्या. कंदाच्या उकडलेल्या मिश्रणाचा मोठासा गोळा करून, हलक्या हाताने दाबून त्याची पॅटी तयार करा. ती रव्याच्या मसाल्याच्या मिश्रणामध्ये बुडवून, दोन्ही बाजूने त्यावर रव्याच्या मसाल्याचं मिश्रण लावून हलक्या हाताने किंवा उलथण्यावरच घेऊन तव्यावर ठेवा. मध्यम आचेवर दोन्हीकडून खरपूस होईतोवर भाजून घ्या. एकेका वेळी दोन किंवा तवा मोठा असल्यास चार पॅटी तयार होतील. माझा तर ताबाच राहत नाही. मी एखादी खरपूस पॅटी तशीच खाऊन टाकतो. आता पॅटी तयार झाल्यावर त्याच तव्यावर पाव भाजून घ्या. साधारण खरपूस असा आतून भाजला गेला की तव्यावरून खाली घ्या. तव्यावरून खाली घेतल्यावर पॅटी आणि भाजलेल्या पावावर हवं तेवढं लोणी लावून घ्या. आता कांदा-टोमॅटो-काकडीच्या कापांवर चाट मसाला टाकून त्यांना मिसळा. पावामध्ये प्रथम हे चाट मसाल्याने चविष्ट झालेले काप ठेवा. त्यावर खरपूस आणि गरमागरम पॅटी ठेवा. त्यावर पुदिन्याची एक-दोन पानं ठेवा. पाव बंद करा आणि यथेच्छ ताव मारा.\nबटाटय़ापेक्षा सुरणाची चव फारशी वेगळी नसते. मात्र त्यात जीवनसत्त्वं खूपच जास्त असतात. जांभळा कंद आणि आरबी जरा बुळबुळीत असले तरी त्याची पॅटी केली की चवीला छान लागतात. जाता जाता मी रताळ्यासोबत केलेला प्रयोगही सांगतो. उकडलेल्या रताळ्याची पेटी करताना त्यात चवीनुसार चमचाभर मध किंवा गूळ घालायचा. न घातला तरी छान लागतो. ही पॅटी, सोबत बदाम-पिस्ता-काजूचे काप, आणि मध यांनी सजवलेलं डेझर्ट कमालच दिसतं. व्हॅनिला आइसक्रीमसोबत झक्कास लागतं. शिवाय या जिनसा पावामध्ये घातल्या की गोड बर्गर तयार आहे की नाही आयडियेची भन्नाट कल्पना आहे की नाही आयडियेची भन्नाट कल्पना बटाटा सोडून जरा आपल्या या भाज्यांशी दोस्ती करायची तर त्यांना या नव्या रूपात एकदा खाऊन पाहा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/tag/tax/", "date_download": "2019-02-23T21:12:26Z", "digest": "sha1:AYVZYRTIUYQTL64B4SV4UN6SQ3AAW4DA", "length": 8641, "nlines": 127, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "Tax Archives | GST (Goods and services tax) - India - Tally Solutions", "raw_content": "\nई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील पुरवठादारांवर जीएसटीचा प्रभाव\nएसोचॅम-फॉरेस्टर्सच्या संयुक्त अहवालात असे म्हटले आहे की 2020 मध्ये भारतीय ई-कॉमर्स सेक्टरला 12,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. असेही अपेक्षित आहे की या क्षेत्राची वाढ 51% वार्षिक दराने वाढेल, जो जगातील सर्वोचांक असेल. भारत सरकारच्या चलनविषयक हालचाली आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये डिजिटायझेशनच्या जोमदार पध्दतीमुळे…\nजी एस ती आल्यानंतर चार्टर्ड अकाउंटेंट्स चे जीवन\nजीएसटी कडे बघितले असता ते एका वरदानासारखे भासते, उपभोक्त्यांकरिता कमी किंमतीत वस्तू मिळणे तसेच व्यवसायिकांकरिता खूपच सोपी अशी कर प्रणाली, ज्यात त्यांना भांभावून जायची गरज भासणार नाही, त्याच अनुषंगाने शासनाकरिता – कधी मिळाला नाही इतका कर मिळण्याची शाश्वती देणारी एकमेव कर प्रणाली. पण ह्या सर्वां…\n‘जीएसटी’ कंपॉज़िट कराची आकारणी कशी होते याचे स्पष्टीकरण\nही पोस्ट 2 डिसेंबर 2016 रोजी नवीन बदल समाविष्ट करण्यासाठी अद्यतनित केली गेली आहे. चालू अप्रत्यक्ष राज्याच्या कर प्रणाली अंतर्गत, लहान विकरेत्यांना एक साधी योजना उपलब्ध केली गेली आहे ती रचना योजना म्हणून ओळखले जाते. या योजने अंतर्गत आपण, Are you GST ready yet\nकसे जीएसटी कर कर दूर नाही\nवर्तमान अप्रत्यक्ष कर प्रणाली पाहिल्यास, इनपुट क्रेडिटची साखळी, एका विशिष्ट टप्प्यावर, तुटते. आपण असे समजूया की , केंद्रीय विक्री कर (सीएसटी) जो आंतरराज्यीय व्यापारास लागू होतोय, तो भरण्यालायक नसतो, यामुळे इनपुट क्रेडिट भरण्याची साखळी खंडित होते. तसेच, निर्माता विक्री व अबकारी कर, विक्रेत्यास आकरतो तेव्हा…\nजीएसटी चालू कर संरचनेच्या तुलनेत वेगळी कशी आहे\nजीएसटी (वस्तू आणि सेवा कर), ही एक एकिकृत कर प्रणाली असून भारताच्या जटिल कर आकारणीच्या रचनेला ‘एक देश- एक कर’ असे उद्दिष्ट लक्षात घेऊन एकत्रित करत आहे. भारताच्या स्वातंत्र्या नंतर कर रचनेत झालेली ही एक सर्वात मोठी सुधारणा आहे. याचा अर्थ काय\n हे कस काम करत\n३ ऑगस्ट २०१६ हा दिवस भारतीय करप्रणालीच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस म्हणून अधोरेखित केला जाईल याच दिवशी राज्य सभेत १२२ व्या घटनात्मक दुरुस्तीला मान्यता देण्यात आली… आणि यातूनच १ एप्रिल २०१७ पासून जीएसटी (गुड्स ऍण्ड सर्विसेस टॅक्स) लागू होण्याचा मार्ग खुला झाला. गुड्स ऍण्ड सर्विसेस…\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/parali-pimpli-road-issue-protest-on-25th-nov/", "date_download": "2019-02-23T21:37:25Z", "digest": "sha1:SNVY7DPANU6KJJQ5XN2G5C2FSIA363ZY", "length": 22130, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "परळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nपरळी-पिंपळा रस्ता झाला आता अस्मितेचा मुद्दा, 25 तारखेला रास्ता रोको आंदोलन\nदेशातच नव्हे तर जगभरात आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे देशाचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची रोडकरी म्हणून असलेली प्रतिमा परळी-पिंपळा(धायगुडा) या रस्त्याच्या कामामुळे चांगलाच धक्का पोचण्याची शक्यता आहे. 134.45 कोटी रुपये खर्च करून होत असलेला हा रस्त्याचा कामाचा अर्ध्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही या रस्त्याचे एक इंचही काम न झाल्याने आता नागरिकच येत्या 25 तारखेला या रस्त्यावरच रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन त्यांनी संबंधित कार्यालयाकडे दिले आहे.\nपूर्वीचा राज्य रस्ता क्र.64 आताचा 548 – ब राष्ट्रीय महामार्ग परळी – पिंपळा (धायगुडा) या रस्त्याचे कामाची सुरुवात गेल्या वर्षी सुरू झाले होते. 18.3 किमीच्या रस्त्यासाठी 134 कोटी 45 लाख इतक्या किमतीचे हे काम होते. हे काम 24 महिन्यात पूर्ण करायचे आहे. हे काम सुरू होऊन दीड वर्ष उलटूनही एक इंचही रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तसेच प्रवाशांची मोठी हेळसांडच होत आहे. दोन्ही बाजूने उकरून ठेवलेला रस्ता याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या वतीने 25 नोव्हेंबरला रास्ता रोको करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाम��ळे अपघातासह श्वसनाचे आजार होत असल्याचे या निवेदनात सांगितले गेले आहे. तसेच या रस्त्याचे काम त्वरित सुरू व्हावे,या रस्त्यावरील अपघातग्रस्तांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी,गुत्तेदारावर कारवाई करावी अशा मागण्या या निवेदनद्वारे करण्यात आल्या आहेत.\nरस्त्याच्या कामासाठी कृती समिती स्थापन होण्याची पहिलीच वेळ\nदरम्यान रस्त्याच्या अर्धवट रखडलेल्या कामविरुद्ध कृती समिती स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ असून 18.3 कि.मी.चा रस्ता हा परळीसह परिसरातील जनतेसाठी आता अस्मितेचा मुद्दा झाला आहे. या समितीने शंकर पार्वती नगर,बँक कॉलनी,कन्हेरवाडी सह रस्त्यावरील अनेक गावात बैठका झाल्या आहेत.हे रास्तारोको आंदोलन परळीत तर होणार आहेत शिवाय रस्त्याचे दुसरे टोक असलेले पिंपळा धायगुडा येथेही आंदोलन होणार आहे. रस्त्याचा सर्व प्रकार आंदोलानाने मार्गी लागणार का हा प्रश्न आहे\nआत्तापर्यंत या रस्त्यावर शेकडो दुचाकीचे अपघात झाले असून,दोन बसचेही अपघात झालेले आहेत.या रस्त्याचे सुरू असलेले कामाबाबत कुठेही सूचना फलक लावल्याचे दिसून येत नाही.अंबाजोगाई शिक्षणासाठी जा-ये करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने या रस्त्याला मोठे महत्व आहे. कामाचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ उलटूनही हा रस्ता एक इंचही झालेला दिसत नाही. परळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत प्रसिद्ध असलेले कार्यकारी अभियंता एस.बी.काकड यांना याबाबात माहिती विचारली असता या कामाचा माझा कुठलाही संबंध नसल्याचे ते नेहमीच सांगतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त गावागावात महाआरती व जल्लोष करा \nपुढीलराहुरीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Immediately-start-the-facility-of-night-lighting-at-Shirdi-Airport-Chief-Minister/", "date_download": "2019-02-23T21:27:00Z", "digest": "sha1:L7L35DPBJCTOMLIHKCQKB3TLHPG3UGVS", "length": 5609, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " शिर्डी विमानतळ येथे नाईट लॅंडींगची सुविधा तातडीने सुरू करा : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिर्डी विमानतळ येथे नाईट लॅंडींगची सुविधा तातडीने सुरू करा : मुख्यमंत्री\nशिर्डी विमानतळ येथे नाईट लॅंडींगची सुविधा तातडीने सुरू करा : मुख्यमंत्री\nशिर्डी येथे सुरू करण्यात आलेल्या विमानसेवेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची व प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन शिर्डी विमानतळ येथे नाईट लँडींगची सुविधा तातडीने कशी सुरू करता येईल. यादृष्टीने विमानतळ विकास कामास गती द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राज्यातील विमानतळांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.\nहरीतक्षेत्र असलेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शुभारंभानंतर आतापर्यंत सुमारे पन्‍नास हजार प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 2 हजार विमानांच्या फेऱ्या झाल्या आहेत. या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या रेखांकनासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याच्या मागणीस बैठकीत मान्यता देण्यात आली.\nसाईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यासाठी होणारी गर्दी पाहता शिर्डी विमातळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून सध्याची अडीच हजार मीटर लांबीची धावपट्टी तीन हजार दोनशे मीटर करण्यात येणार आहे. या कामास गती देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nपुरंदर, बेलोरा (अमरावती), चंद्रपूर, सोलापूर, शिवनी (अकोला), गोंदूर (धुळे) या विमानतळांच्या कामाचा आढावा घेतला. प्रादेशिक विमान सेवा जोडणी योजनेतील कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. नांदेड, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://myrajapur.in/mallikarjun-mandir/", "date_download": "2019-02-23T22:15:50Z", "digest": "sha1:K4W36T7FBZPQI67EZOGMZGSL2USMT2P5", "length": 4209, "nlines": 64, "source_domain": "myrajapur.in", "title": "मल्लिकार्जुन मंदिर – My Rajapur", "raw_content": "\nसंकेतस्थळ अनावरण सोहळा- 5 मे 2018\nश्री मल्लिकार्जुन मंदिर :-\nराजापूर पासून हातिवले जुवाठी मार्गे प्रिंदावण हे अंतर २० कि.मी. आहे. वाघोटण खाडीलगत असलेले हे निसर्गसुंदर गाव आहे. प्रिंदावण गावात श्रीमल्लिकार्जुन हे शंकराचे मंदिर आहे. सुमारे ४०० वर्षापूर्वीपासून हे मंदिर आहे. सध्या मंदिराची जी वास्तु आहे ती सेनापती बापू गोखले यांनी बांधलेली आहे.\nसभागृह, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून, सभागृह लाकडी खांबावर महिरप कमान कोरून त्यावर चौपाखी पध्दतीचे छप्पर आहे. मंदिराचे शिखर हे पेशवेकालीन महाराष्ट्रीयन शैलीप्रमाणे आहे. शिखरावर चुनेगच्चीती�� मूर्तिकला (स्टक्को आर्ट) असून वेगवेगळ्या मूर्ती शिखरावर बसविलेल्या आहेत.\nमंदिराच्या समोरून एक ओढा वहातो. श्रावण महिन्यातील इथले निसर्गसौंदर्य खूपच मनमोहक असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T20:40:48Z", "digest": "sha1:IMBPTGI522XUGZCR4L6DDNS26U76IFY2", "length": 5775, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "डुक्कर | मराठीमाती", "raw_content": "\nएका अरण्यात, एक रानडुक्कर झाडाच्या बुंध्यावर आपल्या दाढेस धार लावीत होता. तेथे एक कोल्हा आला तो त्यास विचारतो, ‘अरे, तुझ्यावर कोणी शत्रू चाल करून आल्याचे चिन्ह तर येथे दिसत नाही, असे असता तू उगाच आपली दाढ घाशीत बसला आहेस, याचे कारण काय \nडुक्कर उत्तर करितो, ‘गडया, मजवर कोणी शत्रू चाल करून आला नाही, ही गोष्ट खरी; पण फावल्या वेळी आपल्या हत्यारास धार लावून ते तयार ठेवावे, हे बरे असे मला वाटते; कारण संकटाचे वेळी तितकी तयारी करण्यास अवकाश सापडेलच, याचा काय नेम \nतात्पर्य : घरास आग लागल्यावर, मग विहीर खणण्यास निघणे हा मूर्खपणा होय.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, कोल्हा रानडुक्कर, गोष्ट, गोष्टी, डुक्कर, शत्रू on जुलै 10, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://portal.iecit.in/archives/1237", "date_download": "2019-02-23T20:49:22Z", "digest": "sha1:6AZ6MMO3A6NCHAN25KXT5B2CBUCUULAV", "length": 18187, "nlines": 133, "source_domain": "portal.iecit.in", "title": "महाराष्ट्र्रात | Continuing Education", "raw_content": "\nमहाराष्ट्र्र राज्य उष्ण कटीबंधात मोडते. त्यामुळे राज्यातील हवामान बहुतांशी समशितोष्ण व कोरडे आहे. राज्यात सर्वसाधारण पणे पावसाचे प्रमाण ५०० ते ६०० मि. मी. पर्यंत आहे व वार्षिक सरासरी ७५० मि. मी. आहे. मुख्यत: पाऊस नैऋत्य मान्सुन वार्‍यापासून ६० ते ७० दिवसात पडतो. शिवाय महाराष्ट्र्रातील पुर्व भागात ईशान्य मान्सुन वार्‍यापासून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. उन्हाळयात तपमान जास्तीत जास्त ४३ अंश सेल्सियस पर्यंत वाढते. तर हिवाळयात ते ८ अंश पर्यंत वाढते. तर हिवाळयात ते ८ अंश पर्यंत उतरते.\nमहाराष्ट्र्रातील पश्चिम किनारपट्टीवर हवामान उष्ण व दमट असते, तर मध्य महाराष्ट्र्रात ते कोरडे व पुर्व भागात उष्ण व पावसाळी असते. हवेतील आद्रतेचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत असून, उन्हाळयात ते ३० टक्क्यापर्यंत राहते.\nपाऊसमान, जमिनी , पीकपद्धती, वनस्पती आणि उष्णतामान या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र्राचे खालील प्रमाणे ९ कृषी हवामान विभाग पाडले आहेत.\nदक्षिण कोकण किनार विभाग\nया विभागात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयांचा समावेश होतो. पावसाचे सरासरी प्रमाण ३१०० मि. मि. आहे. भात आणि नागली ही प्रमुख पिके घेतली जातात. या भागातील जमीन जांभाषांतरांवरूनया दगडापासून तयार झाली आहे.\nउत्तर कोकण किनार विभाग :-\nया विभागात ठाणे आणि रायगड जिल्हयांचा समावेश होतो. पावसाचे सरासरी प्रमाण २६०० मि.मि. आहे. भात हे प्रमुख पीक असून, नागली, व वरई ही महत्वाची पिके आहेत.\nपश्चिम घाट विभाग :-\nहा भाग म्हणजे सहयाद्री पर्वताच्या डोंगर माथ्यावरील दक्षिणोत्तर चिंचोळा पट्टा असून, या विभागात २.१० लाख हेक्टर क्षेत्र मोडते. हा विभाग सर्वसाधारण पणे समुद्रसपाटीपासून १००० ते १९०० मीटर उंचीवर आहे. पाऊसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५००० मि.मि. आहे. या विभागाचा २२ ते २५ टक्के प्रदेश जंगलांनी व्यापलेला आहे. भात, नागली, सावा कोद्रा ही पिके घेतली जातात.\nहा विभाग सहयाद्रीच्या पुर्वेकडच्या उताराचा आहे. हा विभाग नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुर व सांगली या जिल्हयातील पश्चिमेकडील १९ तालुक्यात विस्तारलेला असून त्याचे क्षेत्रफळ १०,२८९ चौ. कि. मि. आहे.\nया विभागातील वार्षिक पावसाची सरासरी १७०० ते २५०० मि. मि. आहे. या विभागातील सरासरी कमाल तपमान २८ ते ३५ अंश सेल्सियस तर सरासरी तापमान १४ ते १९ अंश सेल्सियसच्या दरम्यान असते.\nभात, नागली ज्वारी, बाजरी, भुईमुग इत्यादी खरीप पिके तसेच रबी ज्वारी गहु, हरभरा, वाल इत्यादी रबी पिके, तसेच ऊस ही पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकाखाली ३२.९ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यामध्ये बटाटा, कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी ही भाजीपाला पिके घेतली जातात.\nपश्चिम महाराष्ट्र्र मैदानी प्रदेश :-\nया विभागात धुळे व सांगली जिल्हयाचे पश्चिमेकडील तालुके आणि नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापुर जिल्हयातील मधले तालुके समाविष्ट आहेत. या विभागाचे क्षेत्रफळ १७.९१ लाख हेक्टर एवढे आहे.\nया विभागातील पावसाचे प्रमाण सरासरी ९५० ते १२५० मि.मि. एवढे असून, तो समप्रमाणात विखुरलेला असतो, या विभागात सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सियस एप्रिल व मे महिन्यात किमान तापमान ५ अंश सेल्सियसच्या दरम्यान डिंसेबर महिन्यात असते.\nहा विभाग प्रामुख्याने खरीपाचा अ���ून, त्यात ज्वारी, बाजरी, भुइमुग, मुग, उडीद, तूर ही खरीप पिके रबी खरीप पिके घेतली जातात. तसेच गहू, हरभरा, ज्वारी ही रबी पिके घेतली जातात. ऊसाचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. या विभागातील बरेच क्षेत्र भाजीपाला व फळझाडांच्या लागवडीखाली आहे.\nपश्चिम महाराष्ट्र्र कमी पावसाचा विभाग :-\nया विभागात संपुर्ण सोलापुर, अहमदनगर, जिल्हा आणि सातारा, सांगली, पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातुर जिल्हयांच्या काही भागाचा समावेश होतो. विभागाचे एकुण क्षेत्रफळ ७३.२३ लाख हेक्टर आहे. या विभागात पावसाचे प्रमाण ७५० मि.मि. पेक्षा कमी असून, त्याचे वितरण असमान आहे.\nयाविभागात पाऊस जुन / जुलै महिन्यात व दुसर्‍यांदा सप्टेंबर महिन्यात अधिक प्रमाणात पडतो. या विभागात खंडाचा कालावधी २ ते १० आठवडे ही कधी कधी असतो, अधिक तापमान व उष्ण वारे आढळून येतात व बाष्पीभवनाचा वार्षिक दर १८०० मि.मि. एवढा आहे.\nया विभागात सरासरी कमाल तापमान एप्रिल व मे मध्ये ४१ अंश सेल्सियस व सरासरी किमान तापमान डिंसेबरमध्ये १४ ते १५ अंश सेल्सियसच्या दरम्यान असते.\nया विभागातील ७० ते ७५ टक्के क्षेत्र रबी पिकांखाली असून, भारी जमिनीत ज्वारी, करडई , हरभरा ही रबी पिके प्रामुख्याने घेतली जातात. हलक्या जमिनीत खरीपात २५ ते ३० टक्के क्षेत्रावर बाजरी, सुर्यफुल, भुईमुग, तुर, ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात. तसेच बाजरी+तूर २:१ व सुर्यफुल+तूर २:१ ही आंतरपिक पद्धती आर्थिकदृष्टया फायदेशिर व शाश्वत असल्याने या पद्धतीचा अवलंबही केला जातो.\nमध्य महाराष्ट्र्र पठारी विभाग :-\nया विभागात पावसाचे प्रमाण ७५० ते ९५० मि.मि. आहे. ७५ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस खरीपात पडत असल्यामुळे ज्वारी, कापुस, भुईमुग, सुर्यफुल, उडीद, मुग इ. खरीप पिके घेतली जातात. बागायती खाली ज्वारी, गहु आणि कापुस उन्हाळी भुईमुग या पीक पद्धतीचा अवलंब आढळतो.\nमध्य विदर्भ विभाग :-\nया विभागात पावसाचे प्रमाण ९५० ते १२५० मि.मि. आहे. जमिनी काळया रंगाच्या व भारी आहेत. कापुस, भुईमुग, सुर्यफुल, उन्हाळी भुईमुग या पीक पद्धतीचा अवलंब आढळतो.\nपुर्व विदर्भ विभाग :-\nया विभागात भंडारा आणि गडचिरोली जिल्हे आणि चंद्रपुर जिल्हयाचा पुर्वेकडील भाग, नागपुरमधील उमरखेड तालूका यांचा समावेश होतो. पावसाचे प्रमाण १२५० ते १७०० मि.मि. आहे. जमिनीचा रंग पिवळसर तपकि��ी ते तांबूस आहे. भात हे खरीपातील महत्वाचे पीक आहे. तर ज्वारी, हरभरा, जवस, गहू ही पिके रबी हंगामात येतात.\nवरील माहिती वाढविण्यासाठी व अद्ययावत(Update)ठेवण्यासाठी मदत करा :\n« महाराष्ट्र्रात जलसिंचनाचे प्रकार\nठिबक सिंचन पद्धतीची निवड »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2015/09/Sheriff-of-mumbai.html", "date_download": "2019-02-23T21:12:34Z", "digest": "sha1:VM2DE3O6MOQP3CL4GIAMBJTSKSVZYQHX", "length": 9596, "nlines": 134, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "मुंबईचे नगरपाल (शेरीफ) - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science मुंबईचे नगरपाल (शेरीफ)\n०१. मुंबईचा शेरीफ हे अराजकीय नामधारी अधिकारपद आहे. ते एका वर्षासाठी मुंबईच्या कोणत्याही प्रख्यात नागरिकास बहाल केले जाते. एच.आर. कॉलेज मुंबईच्या प्राचार्य डॉ. इंदू साहनी या मुंबईच्या नियुक्त केलेल्या शेवटच्या शेरीफ आहेत. (२००८ साली)\n०२. शेरीफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो. शेरीफला स्वतःचे कार्यालय व कर्मचारी वर्ग असतो. परंतु त्याला कार्यकारी अधिकार नसतात. शेरीफचे कार्यालय उच्च न्यायालयाच्या इमारतीत असते.\n०३. उच्च न्यायालयाचे समन्स बजावणे, तसेच मालमत्ता जप्त व सील करणे आणि आवश्यकतेनुसार तिचा लिलाव करणे या संबंधी कार्याबाबत तो नामधारी प्रमुख असतो.\n०४. शेरीफची महत्वाची कार्ये म्हणजे शहराच्या वतीने परदेशी सन्माननीय अतिथींचे विमानतळावर स्वागत करणे आणि शहरातील मान्यवरांच्या मृत्युनंतर शोकसभा आयोजित करणे.\n०५. शेरीफ अनेक समारंभांचे, परिषदांचे अध्यक्षपद भूषवतात. या पदावरील व्यक्तीला मुख्यमंत्री व शहराचे महानगरपालिका आयुक्त यांच्याशी जवळून संबंध ठेवता येतो.\n०६. शेरीफचा मान 'ऑर्डर ऑफ प्रिसेदेन्स' नुसार महापौरांच्या खालोखाल असतो. भारतात केवळ मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे अद्यापही हे पद अस्तित्वात आहे.\n०७. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली श्री. महादेव लक्ष्मण डहाणूकर हे मुंबईचे पहिले शेरीफ होते.\nआतापर्यंतचे मुंबईचे महत्वाचे शेरीफ\n१८६९ - भाऊ दाजी लाड\n१८७१ - भाऊ दाजी लाड\n१८९८ - आदमजी पीरभोय\n१९४८ - महादेव लक्ष्मण डहाणूकर\n१९४९ - जॉचिम अल्वा\n१९५२ - आनंदीलाल पोदार\n१९५३ - ख्वाजा अब्दुल हमीद\n१९६२ - फ्रेंक मोरेस\n१९६७ - एच.एच. इस्माईल\n१९६९ - शांताराम महादेव डहाणूकर\n१९७५ - लीला मुळगावकर\n१९७६ - लीला मुळगावकर\n१९८० - युसुफ खान उर्फ दिलीप कुमार\n१९८१ - डॉ. बी.के. गोयल\n१९८२ - सुनील दत्त\n१९८७ - सद्रुद्दिन दाया\n१९८८ - डॉ. त्रिंबक कृष्ण टोपे\n१९८९ - नाना चुडासमा\n१९९० - नाना चुडासमा\n१९९१ - होमी सेठना\n१९९३ - फखरुद्दिन टी. खोरकीवाला\n१९९४ - आय. एम. कादरी\n१९९५ - सुनील गावस्कर\n१९९६ - सुबीर कुमार चौधरी\n१९९७ - उषा किरण\n१९९८ - कुलवंत सिंग कोहली\n१९९९ - चंद्रकांत बक्षी\n२००० - ऑगस्टीन पिंटो\n२००२ - किरण शांताराम\n२००३ - किरण शांताराम\n२००४ - जगन्नाथराव हेगडे\n२००६ - विजयपथ सिंघानिया\n२००८ - डॉ. इंदू साहनी\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/alyssa-milano-slams-donald-trump-on-twitter-me-too/", "date_download": "2019-02-23T20:35:38Z", "digest": "sha1:352MIFZPYXM46XEKEY6GVA4E6XNAJMGF", "length": 21389, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना झापलं | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रु��ांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना झापलं\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि वाद यांचे आता एक अनोखे नाते तयार झाले आहे. याच वादातून हॉलिवूड अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एलिसा मियाने हिने ट्रम्प यांना सोशल मीडियावरून चांगलेच सुनावलं आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी नामांकित ब्रेट कॅवनॉग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लगावणारी महिला क्रिस्टीन ब्लेसी फोर्ड हिच्या दाव्यावर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एलिसा मियाने ट्विटवरून ट्रम्प यांना झापलं. ‘हे, डोनाल्ड ट्रम्प, ऐका ****. माझ्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाला आहे. एकदा मी किशोरावस्थेत होते तेव्हा अत्याचार झाला होता. मी कधीच याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली नाही आणि ही घटना माझ्या आई-वडिलांना सांगण्यासाठी मला 30 वर्ष लागली. लैंगिक अत्याचार झालेली एखादी पीडिता जर आपले म्हणणे मांडू पाहात असेल तर हे ट्वीट त्याला जोडू शकता. #MeToo’, असे ट्वीट एलिसा हिने केले आहे.\nविशेष म्हणजे #MeToo या कॅम्पेनद्वारे महिलांच्या समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारी एलिसा ही पहिली महिला आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी ट्वीट करत फोर्ड हिने केलेल्या दाव्यांवर शंका उपस्थित केली होती. ट्रम्प यांना ट्वीटमध्ये म्हटले की, ‘यात काहीच शंका नाही की फोर्डवर ती म्हणते तसा अत्याचार तिच्यावर झाला, परंतु यानंतर तिने किंवा तिच्या आई-वडिलांनी स्थानिक तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल केलीच असेल ना. असे असेल तर तिने ती तक्रार दाखल केल्याची प्रत सर्वांसमोर आणावी जेणेकरून सर्वांना कळेल की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तारीख, वेळ आणि ठिकाण काय आहे.’\nनक्की काय आहे प्रकरण\nयापूर्वी ब्रेसी फोर्ड हिने वाशिग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, 1980 च्या दशकामध्ये उन्हाळ्यात कॅवनॉग आणि त्यांच्या मित्रांनी दारूच्या नशेत माझे लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेवेळी कॅनवॉगच्या मित्रांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी मला वाटले की हे आता माझी हत्या करतील. त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आणि मला नग्नही करण्याचा प्रयत्न केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nपुढीलपाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, लष्कर प्रमुख कडाडले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\nप्रतिक्रिया द्या ��्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/slab-collapse-in-bandra-government-colony-1712550/", "date_download": "2019-02-23T21:15:18Z", "digest": "sha1:TBLCPTU5JCR6EDDQ6GPLQAPX5JXN2NN6", "length": 15548, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "slab collapse in bandra government colony | जीव गेल्यावर जाग येणार का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nजीव गेल्यावर जाग येणार का\nजीव गेल्यावर जाग येणार का\nरहिवाशांनी लगोलग वसाहतीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय घेरले.\nमहाले यांच्या घराच्या दिवाणखान्याच्या छताचा भाग कोसळला.\nवांद्रय़ाच्या शासकीय वसाहतीतील रहिवाशांचा सवाल; छताचा भाग कोसळून मायलेक जखमी\nमुंबई : वांद्रे शासकीय वसाहतीत गुरुवारी पहाटे एका घरातील छताचा (स्लॅब) भाग कोसळून लहान मुलासह दोघे जखमी झाले आणि दर पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगणाऱ्या इथल्या हजारो कुटुंबांचा संताप अनावर झाला. रहिवाशांनी लगोलग वसाहतीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय घेरले. तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरत आमचे जीव गेल्यावरच जाग येणार का, असा सवाल केला. हा मोक्याचा भूखंड खासगी विकासकाच्या घशात घालणे सोपे जावे यासाठीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वसाहतीतल्या इमारतींची डागडुजी केली जात नाही, असा आरोपही रहिवाशांनी केला.\nशासनाच्या परिवहन विभागात नेमणुकीस असलेले हरिश्चंद्र महाले पत्नी आणि मुलासोबत वसाहतीतल्या ब-२९५ इमारतीत राहतात. त्यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यामुळे आईला पाहण्यासाठी हरिश्चंद्र यांची विवाहित कन्या वैशाली सावंत (३२) आणि नातू नैतिक (९) घरी आले होते. बुधवारी रात्री सर्व जण झोपले असताना दिवाणखान्याच्या छताचा भाग वैशाली आणि नैतिक यांच्यावर कोसळला. महाले कुटुंबाने या दोघांनाही बाहेर काढून भाभा रुग्णालयात दाखल केले. नैतिक हा घटनेत जबर जखमी झाला असून वैशाली यांना मुका मार लागला आहे.\nदरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्यांचा संताप अनावर झाला. गेल्या काही महिन्यांत या वसाहतीत झालेला हा तिसरा अपघात आहे. काही महिन्यांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर स्लॅब पडून तो जखमी झाला होता. त्यानंतरही अशीच एक घटना घडल्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील सर्व इमारतींचे सरंचनात्मक परीक्षण सुरू केले. त्याआधारे धोकादायक इमारतीही जाहीर करण्यात आल्या. मात्र, महाले कुटुंब राहात असलेली इमारत ‘सुरक्षित’ म्हणून जाहीर करण्यात आली होती, अशी माहिती स्थानिक रहिवासी मनोज बापर्डेकर यांनी दिली.\nवसाहतीतील रहिवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी बांधकाम विभागाने येथे एक कार्यालय सुरू केले. या कार्यालयात असंख्य तक्रारी येतात. त्या नोंदवहीत नोंदवल्या जातात. मात्र पुढे काहीच होत नाही. सरकारकडे पैसा नाही, निधी मिळेल तेव्हाच डागडुजी, प्रतिबंधात्मक उपाय केले जातील, अशी उत्तरे या कार्यालयातून सर्रासपणे रहिवाशांच्या तोंडावर फेकली जातात. गुरुवारच्या घटनेनंतर कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलेल्या रहिवाशांना रेती, कॉंक्रीट उपलब्ध नाही, असे उत्तर देण्यात आले, अशी माहिती विनोद जोशी यांनी दिली.\nदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रहिवाशांसोबत या कार्यालयाला घेराव घातला. त्यानंतर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकारी वर्गाने इमारतीची पाहाणी करून त्वरेने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.\nसुमारे चार हजार घरांची वसाहत पन्नास वर्षांपूर्वीची आहे.\nयेथील प्रत्येक इमारतीत पडझड, गळती, दूषित पाणीपुरवठा या आणि अशा असंख्य तक्रारी आहेत. त्या तक्रारींकडे तत्परतेने कधीच लक्ष दिले जात नाही. प्रत्येक वेळी निधी आणि मनुष्यबळाचे कारण पुढे केले जाते.\nत्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात येथील रहिवासी जीव मुठीत धरून जगतात. मुसळधार पावसात या सर्वाच्याच काळजाचा ठोका चुकतो.\nया इमारती ७० वर्षे जुन्या आहेत. संरचनात्मक तपासणीत ज्या अतिधोकादायक आढळल्या त्या पाडण्यात आल्या. गुरुवारी पहाटे अपघात घडला ती इमारत अतिधोकायदायक नाही, मात्र डागडुजीची आवश्यकता आहे. रहिवाशांनी खोल्या खाली केल्या तर डागडुजीचे काम विनाअडथळा वेगाने पूर्ण करणे शक्य होईल. वसाहतीत काही खोल्या रिकाम्या आहेत तेथे या इमारतीतील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर शक्य आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता वसईकर यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/17-march-rashibhavishya/", "date_download": "2019-02-23T22:13:26Z", "digest": "sha1:5BVOPWMSJMZYQN6GHRXOJPYUDUX5DTFM", "length": 3665, "nlines": 57, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या राशीच्या लोकांना करावा लागेल फक्त थोडा प्रयत्न मंग पहा कमाल", "raw_content": "\nया राशीच्या लोकांना करावा लागेल फक्त थोडा प्रयत्न मंग पहा कमाल\nया राशीच्या लोकांना करावा लागेल फक्त थोडा प्रयत्न मंग पहा कमाल\n17 मार्चला शनिवारी आलेली अमावस्या, तुळसीचे एक पान बदलेल तुमचे भाग्य, फक्त करा एवढे\nउधार दिलेले पैसे परत मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/", "date_download": "2019-02-23T21:26:53Z", "digest": "sha1:YLMYQ7H5JNXLAOLXDJNULDJBT3W3CGJP", "length": 33546, "nlines": 393, "source_domain": "www.saamana.com", "title": "Saamana (सामना) | Latest Marathi News | Mumbai News | Thane News | Pune News | मराठी बातम्या", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांन��� सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर …\nपरीक्षेस विलंब झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारला, पतीचा हृदयविकाराने मृत्यू\nकाँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यावर दगडफेक; वाहनांची तोडफोड, दोघांना अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\n‘त्या’ बॉम्बचा एसटी प्रवास झाला होता अलिबाग व्हाया कर्जत आपटा\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nVideo- आंदोलने त्यांच्याच काळात होतात, ज्यांच्यावर जनतेचा विश्वास असतो\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर …\nपरीक्षेस विलंब झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारला, पतीचा हृदयविकाराने मृत्यू\nकाँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यावर दगडफेक; वाहनांची तोडफोड, दोघांना अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\n1800 षटकानंतर फेक��ा ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\n‘त्या’ बॉम्बचा एसटी प्रवास झाला होता अलिबाग व्हाया कर्जत आपटा\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\n2014 साली स्थिर सरकार येऊनही पाकिस्तानचे वाकडे शेपूट आपण कापू शकलो नाही याचा जनतेला पटेल असा खुलासा करावा लागेल. अर्थात सध्या काँगेस वगैरे पक्ष...\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nमुंडेंच्या परळीत पवारांचा मुक्काम, बड्या नेत्यांसोबत आखणार डावपेच\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nअरविंद केजरीवाल 1 मार्चपासून उपोषणावर बसणार\nनिर्धार मेळाव्यापूर्वी भुजबळ गोपीनाथ गडावर नतमस्तक\nआंगणेवाडी सज्ज; सोमवारपासून यात्रोत्सवास होणार सुरुवात\nचंद्रपूरमध्ये दरड कोसळून दोन मजुरांचा मृत्यू\nसीआरपीएफच्या जवानांच्या बसला अपघात, चार जवान जखमी\nसोशल मीडियावर हिंदू देवदेवतांची विटंबना, मुस्लीम तरुणाला अटक\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nपरीक्षेस विलंब झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारला, पतीचा हृदयविकाराने मृत्यू\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nमुंडेंच्या परळीत पवारांचा मुक्काम, बड्या नेत्यांसोबत आखणार डावपेच\nलातूर बोर्डात इंग्रजी नियामक बैठकीवर जुक्टा महासंघाचा बहिष्कार, बैठक रद्द\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nदरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड: श्रीरामपूर शहर पोलिसांचे यश\nकलाकेंद्रा विरोधात मोहा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू\nबायकोने नवऱ्याला कुकर फेकून मारला, नवऱ्याची कोर्टात धाव\nशरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी\nVideo- आंदोलने त्यांच्याच काळात होतात, ज्यांच्यावर जनतेचा विश्वास असतो\nरविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक, कर्जत खोपोली दरम्यान अपग्रेड ब्लॉक\nअपघाताच्या दोन घटनांमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू\nकश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या\nमहावितरण राज्यात 50 इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारणार\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nगावठी दारूच्या भट्ट्या नेरळ पोलिसांकडून उद्ध्वस्त\nजव्हार, मोखाड्यातील आदिवासींना सर्वाधिक झळ: पालघरातील 203 गावे दुष्काळग्रस्त\nनवी मुंबईकरांना मिळणार श्वान उद्यानाची भेट\nदहशतवाद्यांची ‘लाईफलाईन’वर नजर, ठाणे रेल्वे स्थानकावर कसून तपासणी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nशिवसेना भाजप युती होताच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली- आमदार उदय सामंत\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nकाँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यावर दगडफेक; वाहनांची तोडफोड, दोघांना अटक\nनागपूर : मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर फडकला 100 फुटी तिरंगा\nअल्पवयीन प्रेमी युगलांची श्रीरामपूरजवळ रेल्वेखाली आत्महत्या\nग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन, मानसिक छळ केल्याने केले काम बंद\nनाशिक महानगरपालिकेत करवाढीविरोधात गदारोळ: नगरसेवकांनी नगरसचिवांची खुर्ची उलटी केली\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n नोयडा दिल्लीतील नोयडा भागात एका 21 वर्षीय महिलेवर तिच्या पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक...\nव्यावसायिकाला खंडणीकरता धमकवणारे अटकेत, महिलेसह चौघांना केली अटक\nपादचारी महिलांची पर्स, मोबाईल हिसकावणारा चोरटा गजाआड\nमराठीत बोलायला सांगितल्याने कुरीयर बॉयचा दोघा बहिणींवर हल्ला\nमराठीत बोलायला सांगितल्याने कुरिअर बॉयकडून तरुणींवर पेनाने हल्ला\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\n मुंबई बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने 'चलते चलते' या चित्रपटातून ऐश्वर्याला डच्चू देऊन तिच्या जागी राणी मुखर्जीची...\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nशेवंतासाठी अपूर्वाने वा���वले वजन\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर …\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र प्रकार\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nPhoto : 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ\nPhoto : जगातील दहा सर्वाधिक शक्तिशाली सैन्य\n#INDvAUS टी-20पूर्वी टीम इंडियाचा नेटमध्ये कसून सराव\nHappy Birthay… आठवण ‘क्रोकोडाईल हंटर’ची\nPhoto : शतपावलीचे आरोग्यदायी फायदे\nVideo- आंदोलने त्यांच्याच काळात होतात, ज्यांच्यावर जनतेचा विश्वास असतो\nLok Sabha 2019 – शिवसेना भाजपची संयुक्त पत्रकार परिषद पाहा\nPulwama Attack – रेल रोको करणाऱ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज\nVideo : पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विरारमध्ये रेल रोको\nऑपेरेशन – कधी आणि कसे\nब्लॉग : दागिने पुन्हा मिळतील का\nडॉ. कुकडे यांना पद्मभूषण हा सेवाव्रतीचा सन्मान\nवैवाहिक स्थानाची साथ नसेल तर काय घडू शकतं\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nतुम्हाला Dark Circle ची समस्या आहे का मग हे करा उपाय\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5262483708246790052&title=Valentines%20day%20special&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-02-23T20:49:23Z", "digest": "sha1:OBB5DVJIEKMNLBKX3EPVVMMAOWBYZS2X", "length": 29167, "nlines": 167, "source_domain": "bytesofindia.com", "title": "लाँग लिव्ह इन माय हार्ट", "raw_content": "\nलाँग लिव्ह इन माय हार्ट\n‘जान जाती है जब उठ के जाते हो तुम...’ खाली मान घालूनच तू माझा हात धरून म्हणालास. तुझ्या डोळ्यांत पाणी होतं. माझा हात धरलेला तुझा हात कापत होता. तुझं हृदय बाहेर येऊन धडधडत असल्याप्रमाणे त्याचा वेग मला जाणवत होता. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं, की ‘आय लव्ह यू’ वगैरे तकलादू आहेत रे.., तुझ्या देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या प्रेमापुढे. मग मी माझ्याही नकळत तुझ्याशेजारी बसून गेले, ती तुझ्या कायमच्या सोबतीच्या अभिलाषेनं.... ‘व्हॅलेंटाइन्स डे’निमित्त विशेष...\n‘आज जाने की जिद ना करो..’ डेस्कवरच्या माझ्या हातावर हात ठेवत तू किती विनंतीपूर्वक म्हणत होतास आणि मला भस्सकन हसायला आलं. तुझा चेहरा एकदम पडला आणि मला अजूनच हसायला आलं. ‘आज काय विशेष गझल वगैरे.. आज ना माझा वाढदिवस, ना तुझा, ना कंपनीचा. मग गझल वगैरे.. आज ना माझा वाढदिवस, ना तुझा, ना कंपनीचा. मग मध्येच कसलीही खुळं येतात ना.. मध्येच कसलीही खुळं येतात ना..’ ‘हो, पण फेब्रुवारीची २९ तारीख तर आहे ना..’. ‘व्हॉट सो स्पेशल अबाउट २९ फेब..’ ‘हो, पण फेब्रुवारीची २९ तारीख तर आहे ना..’. ‘व्हॉट सो स्पेशल अबाउट २९ फेब..’, मी जरा उखडूनच म्हणाले. अख्खा व्हॅलेंटाइन्स डे असाच फुकट घालवल्यानंतर या २९ फेब्रुवारीचं काय लोणचं घालणार होते मी. ‘कमाल आहे तुझी. २९ फेब्रुवारी म्हणजे लीप इयर. चार वर्षांनी एकदा येणारी तारीख...’\n‘पुरे.. आता त्याची कारणमीमांसा करत बसू नकोस. नाहीच आठवलं तर मी गुगल करेन. तुझा मुद्दा काय ते सांग. आठ वाजून गेलेत, मला खरंच उशीर होतोय रे...’ ‘तुला कुठं खिंड लढवायची आहे, उशीर व्हायला. घरी जाऊन गिळून झोपणारच आहेस ना..’ तोही चिडला पण क्षणभरच. ‘अगं, म्हणजे मी इतकं म्हणतोय ना बरं फक्त दहा मिनिटं..’\nनाखुशीनेच मी हो म्हणाले. मला ��ुझं माहितीये. काही तरी फालतू कामं असतात. कुठली तरी जुनी पुराणी गोष्ट, नाही तर दिवसभरातली एखादी घटना सांगायची असते. जरा बरा मूड असेल, तर पिक्चरमधला आठवलेला एखादा किस्सा तुला सांगायचा असतो आणि जरा सेंटी-बिंटी असशील, तर तुला माझा अबोल सहवास हवा असतो. बाकी काही नाही. प्रेम, रोमान्स हे शब्द तर तुझ्या डिक्शनरीतच नाहीत. मला वाटतं या शब्दांनी आणि छटांनी भरलेली एखादी डिक्शनरी तुला गिफ्ट करावी. ती तशी नसेल, तर खास तुझ्यासाठी बनवून घ्यावी. मनातल्या मनात असं वैतागतच आपण चालू लागलो. संभाजी बागेच्या समोरच्या कठड्यावर बसलो, पंधरा मिनिटं झाली तरी तू निवांत. पाय लांब करून इकडं तिकडं पाहत बसलास. थोडीशी चुळबूळ जाणवत होती. थोडा रेस्टलेससुद्धा वाटलास.\n का थांब म्हणालास.’ ‘सहज,’ तू बिचकत म्हणालास. ‘मग बस तू एकटा..’ माझा तर रागराग होत होता. हा कधी सुधारणार आहे. मी किती तोडून बोलते, दुर्लक्ष करते. म्हटलं यामुळे तरी जवळ येईल. मनातलं बोलेल; पण नाहीच. बरं मी बोलायला जावं, तर बोलूही देत नाही. टाळून पुढं जाण्यात तर याचा हात कोणी धरूच शकत नाही. तसं मलाही जावंसं वाटत नाहीच आहे. एक तर कधी नव्हे ते आमच्या महाभागानं गझलेनं रोखलंय. यार. कितना पेचिदा है सबकुछ.. पण मी तरीही नाखुशीने उठले. तू हात खेचून खाली बसवलंस आणि मग डोळ्यांत डोळे घालून म्हणालास,\n‘वक्त की कैद में जिंदगी है मगर, चंद घडियाँ यही है जो आझाद है..\nइनको खोकर मेरी जान ए जाँ, उम्रभर ना तरसते रहो...’\nमाझ्या तर हृदयाची धडधड वाढली होती. हुरहूर की काय ती एकदम वाटू लागली. तुझा हा बदललेला नूर मला झेपतच नव्हता. मला वाटलं, याला भूक-बीक लागली असणार. मी तसं विचारलंही.. ‘भूक लागलीय का.’ ‘कहे तो आप के प्यार की..’ मी बसल्या जागीच हवेत होते. ‘मला ताप आलाय का बघ. तुला नाही ना आला ताप.’ ‘कहे तो आप के प्यार की..’ मी बसल्या जागीच हवेत होते. ‘मला ताप आलाय का बघ. तुला नाही ना आला ताप. मी बरी आहे ना मी बरी आहे ना दोघांपैकी एक कुणीतरी आजारी असणार बहुधा..’ मी तुझ्या बडबडीवर आय मीन प्रेममयी बडबडीवर विश्वास ठेवू शकत नव्हते.\n‘हम तो आपके मरज है....’ इतकं म्हणालास अन् दिलखेचक स्मित केलंस. मी खल्लास, पण पुढे काही बोलेचनास तू. मी डोळ्यांनीच खुणावलं, तसा म्हणालास, ‘आता प्लीज भाव खाऊ नकोस हां तुला कळलंय मला काय म्हणायचंय, राइट. तुला कळलंय मला काय म्हणायचंय, राइट. मलाही माह��तीये तुझ्या मनात काय आहे. मागची दोन वर्षं पाहतोय ना.. फेब्रुवारी महिना आला, की तू हवेत असायचीस. एक एक करून रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे करत व्हॅलेंटाइन्स डेसुद्धा निसटायचा तेव्हा तुझी होणारी चीडचीड कळायची; पण तुला कसं, सारं काही हटके लागतं. त्यात गंमत लागते. अनरोमँटिक गोष्टीही रोमँटिक लागतात. मला काय डोंबल कळत नाही बघ त्यातलं; पण मला आवडतो फेब्रुवारीतला हा एक जास्तीचा दिवस. म्हणून मग ठरवलं होतं, की याच दिवशी...’ पुन्हा तुझी गाडी अडकली. कान जो सुनने तरसे रहे थे.. फिर तुमने ब्रेक लगा दिया. दीर्घ श्वास घेऊन बोलू लागलास, ‘जे डोळ्यांत दिसतंय तेच हृदयात आहे. तेच ओठांवरही आहे. बोलताना थोडंसं अडखळायला होतंय एवढंच.’\n‘ढम्पू... ‘आय लव्ह यू..’ असं म्हणायचंय का.. मग म्हण ना..’ मी किती अधीर झाले होते ते ऐकायला. ‘येस... सेम फीलिंग..,’ तू पटकन म्हणालास. मला जाम हसू आलं होतं. तुझं काहीही खरं नाही. आत्तासुद्धा तू जे म्हणतोयस ते कितपत खरं हे माझं मलाच कळत नव्हतं, म्हणून मी शेवटी उठलेच.\n‘जान जाती है जब उठ के जाते हो तुम...’ खाली असलेल्या मानेनंच तू माझा हात धरून हे म्हणालास. तुझ्या डोळ्यांत पाणी होतं. माझा हात धरलेला तुझा हात कापत होता. तुझं हृदय बाहेर येऊन धडधडत असल्याप्रमाणे त्याचा वेग मला जाणवत होता. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं, की ‘आय लव्ह यू’ वगैरे तकलादू आहेत रे.., तुझ्या देहबोलीतून व्यक्त होणाऱ्या प्रेमापुढे. ‘यूँ ही पहलू में बैठे रहो..’ आज जाने की जिद ना करो...’ तू तसंच पुढे म्हणालास. मग मी माझ्याही नकळत तुझ्याशेजारी बसून गेले, ती तुझ्या कायमच्या सोबतीच्या अभिलाषेनं....\nबरोबर सहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तुला आठवतंय आठवणार का नाही तुझ्या लीप वर्षातला खास दिवस होता ना तो. आठवतच असणार तुलाही. आज चौदा फेब्रुवारी आहे बघ. सकाळपासून तुझी खूप खूप आठवण येतेय. खूपच. हुरहूर, कासावीस, उलघाल सगळे समानार्थी आणि तरीही भिन्न छटांचे हे शब्द शरीरभर ठाण मांडून बसलेत. मिसिंग यू अ लॉट... तू करतोस मिस चार वाजलेत. बाहेर ऊन नाहीये. तुला आवडतो तसा पिवळसर प्रकाश आहे. हवेतही प्रेमाचे तरंग आहेत. तुला आवडतो त्याच टपरीवरचा चहासुद्धा आहे. टपरीचं हॉटेल झालं इतकंच; पण तू... तू कुठेच नाहीस.. कुठेच म्हणजे कुठेच. चार वाजलेत. बाहेर ऊन नाहीये. तुला आवडतो तसा पिवळसर प्रकाश आहे. हवेतही प्रेमाचे तरंग आहेत. तुल�� आवडतो त्याच टपरीवरचा चहासुद्धा आहे. टपरीचं हॉटेल झालं इतकंच; पण तू... तू कुठेच नाहीस.. कुठेच म्हणजे कुठेच. घरी, गावी, शहरात, परदेशात कुठेच नाहीयेस. जीभ रेटतच नाही रे.. म्हणायला, की तू जगातच नाहीस.\nहेच वास्तव ना.. कशाचं टेन्शन घेतलं होतंस तू कशाचं दडपण होतं कुठले प्रॉब्लेम्स होते तुझे काही कळू दिलं नाहीस आणि मग अनावर झालं ते सारं, तेव्हा फॅनला लटकलास. गेलास सोडून. मी म्हणत राहिले... आज जाने की जिद ना करो.., पण तू ऐकणार थोडी होतास. माझ्या हातात तीन महिन्यांची मनू ठेवून तू.. तू निघून गेलास. अनंताबिनंताच्या प्रवासाला. दोन वर्षं झाली आता. तुझ्या आठवणींची रुंजी कायम-कायम आहे. कैक वेळा तुझा राग येतो. तुझ्या भेकडपणाचा त्रासही होतो. बोलून मोकळा झाला असतास, तर केली असती काहीतरी तजवीज... जगण्याची काही कळू दिलं नाहीस आणि मग अनावर झालं ते सारं, तेव्हा फॅनला लटकलास. गेलास सोडून. मी म्हणत राहिले... आज जाने की जिद ना करो.., पण तू ऐकणार थोडी होतास. माझ्या हातात तीन महिन्यांची मनू ठेवून तू.. तू निघून गेलास. अनंताबिनंताच्या प्रवासाला. दोन वर्षं झाली आता. तुझ्या आठवणींची रुंजी कायम-कायम आहे. कैक वेळा तुझा राग येतो. तुझ्या भेकडपणाचा त्रासही होतो. बोलून मोकळा झाला असतास, तर केली असती काहीतरी तजवीज... जगण्याची पण तुला कधी बोलताच नाही आलं; पण आता मी काय करू तूच सांग पण तुला कधी बोलताच नाही आलं; पण आता मी काय करू तूच सांग नाही म्हणजे, मागे राहणाऱ्यानं काय करावं. आयुष्य रेटत रेटत न्यावं नाही का नाही म्हणजे, मागे राहणाऱ्यानं काय करावं. आयुष्य रेटत रेटत न्यावं नाही का एकाकी होऊन राहावं. तू मोकळा झालास; पण तुझ्या जाण्याची शिक्षा मला का एकाकी होऊन राहावं. तू मोकळा झालास; पण तुझ्या जाण्याची शिक्षा मला का मनूला का पदोपदी तुझं नसणं माझ्याभोवती पिंगा घालतं. मी स्वत:ला समजावत राहते, की सो व्हॉट.. जगणं थांबत नसतं कुणावाचून. खरंच जगणं थांबत नाही. मी पहिल्यापेक्षा जास्त आनंदी राहते. मनात येणाऱ्या सगळ्या नकारात्मक भावनांना दूर लोटते; पण काही वेळा वाटत हे सारं खोटंय रे.. वरवरचं. आय नीड कंपनी. आय नीड कम्पॅनियन. आय नीड लव्ह. येस व्हाय नॉट.. जगणं थांबत नसतं कुणावाचून. खरंच जगणं थांबत नाही. मी पहिल्यापेक्षा जास्त आनंदी राहते. मनात येणाऱ्या सगळ्या नकारात्मक भावनांना दूर लोटते; पण काही वेळा वाटत हे सारं खोट���य रे.. वरवरचं. आय नीड कंपनी. आय नीड कम्पॅनियन. आय नीड लव्ह. येस व्हाय नॉट.. खूप मोडून पडल्यासारखं होतं कित्येक वेळा. एकटेपणानं जीव नकोसा होतो. लोक म्हणतात मनू आहे की.. पण ती मुलगी आहे रे.. आय नीड पार्टनर. डू यू अंडरस्टँड... खूप मोडून पडल्यासारखं होतं कित्येक वेळा. एकटेपणानं जीव नकोसा होतो. लोक म्हणतात मनू आहे की.. पण ती मुलगी आहे रे.. आय नीड पार्टनर. डू यू अंडरस्टँड... कुणीतरी माझ्याबरोबरचा, समवयस्क, सहचर...\nमी असं कुणाला बोलायला गेले, की लोकांना वाटतं ‘ऑल धिस मीन आय वाँट सेक्स.. बट यू नो व्हॉट आय मीन.. आणि बरं तसं वाटलं तरी चूक काय आणि बरं तसं वाटलं तरी चूक काय माझ्या शरीराच्या गरजा सेकंडरी का माझ्या शरीराच्या गरजा सेकंडरी का त्यासाठीदेखील मला त्रास नसेल का होत त्यासाठीदेखील मला त्रास नसेल का होत होतोच रे.. फक्त ते बोलायची सोय नाही. कुठंच. मैत्रिणींतही. लगेच लेबलिंग होत रे. मी कोण, कशी, कुणासोबत... लगेच गृहीतकं तयार होतात. असो.. मला सकाळपासून तुझी खूप खूप आठवण येतेय. तुझ्या सहवासातले अगणित क्षण मनावर कब्जा करून बसलेत. त्या आठवणीनं मला फार छान वाटतंय. असहायदेखील वाटतंय. मागे राहणाऱ्यांचे हाल होतात हे कळलं असतं तर तू थांबला असतास का रे होतोच रे.. फक्त ते बोलायची सोय नाही. कुठंच. मैत्रिणींतही. लगेच लेबलिंग होत रे. मी कोण, कशी, कुणासोबत... लगेच गृहीतकं तयार होतात. असो.. मला सकाळपासून तुझी खूप खूप आठवण येतेय. तुझ्या सहवासातले अगणित क्षण मनावर कब्जा करून बसलेत. त्या आठवणीनं मला फार छान वाटतंय. असहायदेखील वाटतंय. मागे राहणाऱ्यांचे हाल होतात हे कळलं असतं तर तू थांबला असतास का रे जाऊ दे. मला तुला काहीतरी वेगळंच सांगायचंय. तू तसा समजूनच घेशील.. मी ना.. मी दुसरं लग्न करतेय. मनूसाठी वगैरे नाही हां.. माझ्यासाठीच..\nम्हणजे, त्यानं मला पहिल्यांदा विचारलं तर माझी तंतरलीच. चारचौघींसारखी भडकले. शिव्याही घातल्या. मी एकटी नाही, माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊ नको वगैरे फुल बॅटिंग केली; पण मी एकटा आहे. मला तुझी सोबत आवडेल’, असं तो म्हणाला तेव्हा मला रडू आलं. मग तुझी फिलॉसॉफी झाडली. तुला आठवतंय, तू एकदा मला म्हणाला होतास, ‘आयुष्यात ज्याला खरं प्रेम मिळालं त्यानं त्यासोबत लग्न करूच नये. प्रेमाची इतकी सुरेख भावना लग्नाच्या व्यवहारात लोपून जाते. खरं प्रेम आयुष्यात मिळालं नाही तरी कायम मनात रें��ाळत राहतं...\nहा नियम खऱ्या प्रेमासाठी. उगीच थोड्याबहुत आकर्षणाला किंवा आकर्षणापेक्षा किंचित थोडं पुढं असणाऱ्या भावनांना आपण प्रेमाची लेबलं लावतो. तेच मुळी चुकीचं. कधी कधी वाटतं मला, ‘मी तुझ्याशी लग्नच करायला नको होतं. भांडणं करण्यात किती वेळ घालवतो ना आपण. त्यापेक्षा मी कायम तुझ्या मनात प्रेम होऊन राहिलो असतो तर ते किती सुखद..’ ही तुझी घाणेरडी फिलॉसॉफी ऐकून मी जाम चिडले होते तुझ्यावर. मला रडूही आलं होतं तेव्हा. माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप होतोय म्हणून माझा खूप त्रागा झाला होता. नंतर तू समजावत राहिलास, ‘अगं पश्चाताप नाही; पण मी तुला दुखावतो. या जगात जी मला सर्वाधिक प्रिय आहे, तिलाच मी दुखावतो. याचा मलाच खूप त्रास होतो.’\nहां.., तर प्रेम आणि लग्नवाली ही मला न पटलेली फिलॉसॉफी मी त्याला पटवून सांगायला लागले. त्याला तुझं म्हणणं तंतोतंत पटलं. मग म्हणाला, ‘बरं, आपण लग्नाचा व्यवहार न करता लग्नाचा सोहळा केला तर... सोबत जगण्याचा उत्सव केला तर. आपणही भांडू, संघर्ष करू, दुखावूसुद्धा, पण त्यानंतरही आपल्याला एकमेकांची ओढ कायम राहिली तर मग मागे हटायचं नाही... सोबत चालत रहायचं..’ बस्स..\nतर, मी लग्न करतेय, तुझ्या आठवणींसोबत. तुला विसरता येणार नाही. तुला माफही करता येणार नाही. तू जखम होऊन राहणार सोबत. त्यावर खपलीही नकोय, त्यावर फुंकरही नकोय आणि एक नवी सोबतही हवीय. मी बरोबर की चूक, मला माहीत नाही. मला स्वत:ला ते सिद्धही करायचं नाहीये. एव्हरीथिंग इज कॉम्पिलेकेटेड, नो. बट अॅज यू सेड, इट्स लाइफ. इट ऑल्वेज कम विथ सिंपल क्वेश्चन प्रोबॅबली हॅविंग मल्टिडायमेन्शनल आन्सर्स... तू खूश आहेस ना.. तू खूश आहेस ना.. असणारच. तुझ्याविषयी खात्री आहे. मिस यू डिअर... हॅपी व्हॅलेंटाइन्स डे.. असणारच. तुझ्याविषयी खात्री आहे. मिस यू डिअर... हॅपी व्हॅलेंटाइन्स डे.. लॉंग लिव्ह इन माय हार्ट..\n(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)\nनिशब्द ....प्रेम या भावनेची अतिशय सुंदर मांडणी केली आहे ....\nतू हे सारं वेगळ्या कोनातून मांडलंस. त्यामुळे ते भावतं. हे छान लिहिलं आहेस.\nहा लेख म्हणजे रोलर कोस्टर राईड आधी शांत, सौम्य, प्रेमाची अलवार जाणीव करून देणारं.. मग, अचानक खाली, वर उसळ्या, हेलकावे, धक्के... आणि पुन्हा सारं काही शांत, समुद्रच जणू.. पोटात वादळ घेतलेला आणि शांत, आणि अथांगही.. कमाल आहेस तू\nसहजीवन.. हीच वेळ; मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची.. पाऊसमय भेट प्रवास एकटीचा... डीपी\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-UTLT-mobiistar-launched-xq-dual-and-cq-in-india-rs-4999-is-starting-price-5879969-PHO.html", "date_download": "2019-02-23T20:36:16Z", "digest": "sha1:P6TXQAKAD5OALZB3XCSISI7SJF5GB2QB", "length": 7519, "nlines": 168, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mobiistar launched xq dual and cq in India rs 4999 is starting price | Mobiistar ने भारतात लॉन्‍च केले XQ Dual आणि CQ, 4999 रुपये आहे सुरुवातीची किंमत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nMobiistar ने भारतात लॉन्‍च केले XQ Dual आणि CQ, 4999 रुपये आहे सुरुवातीची किंमत\nस्मार्टफोन कंपनी Mobiistar ने भारतात XQ Dual आणि CQ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन सेल्फी फोक\nनवी दिल्ली- स्मार्टफोन कंपनी Mobiistar ने भारतात XQ Dual आणि CQ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन सेल्फी फोकस आहेत. व्हिएतनामची कंपनी मोबीस्टारचा दावा आहे की त्यांच्या ग्राहकांचा सेल्फीचा अनुभव शानदार असेल. कंपनीने फोनमध्ये ब्यूटी फिल्टरही दिला आहे. तो स्क्रीनला ब्राईट आणि सॉफ्ट करण्यास मदत करेल. दोन्ही मोबीस्टार मॉडेलचा सेल एक्सक्लूसिव्ह सेल 30 मे रोजी फ्लिपकार्टवर सुरु होईल.\nकाय आहे किंमत आणि लॉन्च ऑफर\nकंपनीने XQ Dual ची किंमत 7,999 रुपये ठेवली आहे. याची विक्री फ्लिपकार्टवर 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय हा स्मार्टफोन मोबाईल प्रोटेक्शन सोबत येतो. ज्यात स्क्रीन डॅमेज, लिक्विड डॅमेज सामील आहे. हे सगळे यूजरला 99 रुपयांमध्ये मिळेल.\nXQ Dual चे स्पेसिफिकेशन\nडिस्प्ले- 5.5 इंचाचा फुल एचडी+ आईपीएस डिस्प्ले\nस्टोरेज - 32 जीबी (128 जीबीपर्यंत अॅक्‍सपॅन्डेबल)\nअॅन्ड्रॉइड - 7.1.2 नूगा\nकॅमेरा - 13 MP डुअल टोन एलईडी फ्लॅशसोबत\nफ्रंट कॅमेरा - 13+8 MP डुअल सेल्‍फी सेटअप\nप्रोस���सर - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चि‍पसेट\nपुढे वाचा : CQ मध्ये काय आहे खास\nडिस्प्ले - 5 इंचाचा एचडी डिस्प्ले\nरॅम - 2 जीबी\nस्टोरेज - 16 जीबी (एक्‍सपेंडेबल)\nअॅन्ड्रॉइड - 7.1.2 नूगा\nकॅमेरा - 8 MP\nफ्रंट कॅमरा - 13 MP\nप्रोसेसर - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चि‍पसेट\nProductivity Tips : आठवडाभर उत्पादकतेसाठी सुटीच्या दिवशी करा ही तयारी\nभारतीय स्मार्टफोन बाजार 2018 मध्ये 14.5% वाढला, श्याओमी अव्वल ब्रँड\nगेमिंग आणि चित्रपट पाहण्यासाठी हे ‘4K मॉनिटर्स’ ठरू शकतात उत्तम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/chief-minister-uddhav-together-in-konkan-by-planes-5953743.html", "date_download": "2019-02-23T21:26:38Z", "digest": "sha1:L5LHMNHRIQPDU6PWL2UV3UNCTODZAMSD", "length": 9221, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chief Minister, Uddhav together in Konkan by planes | मुख्यमंत्री, उद्धव विमानाने एकत्र कोकणात; राणेंची मात्र ना!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुख्यमंत्री, उद्धव विमानाने एकत्र कोकणात; राणेंची मात्र ना\nकोकणच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चिपी विमानतळाच्या लँडिग उद््घाटनासाठी मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,\nमुंबई- कोकणच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चिपी विमानतळाच्या लँडिग उद््घाटनासाठी मुंबईतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील काही मंत्री एकाच विमानातून जाणार असून नारायण राणे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्याचे टाळले आहे. नारायण राणे वेगळे चिपीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, राणे या कार्यक्रमात ठाकरेंसोबत मंचावर असतील.\n१२ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळाच्या लँडिंगचा मुहूर्त असून मुख्यमंत्र्यांच्या या विमानाच्या लँडिगने मुहूर्त साधला जाणार आहे. या वेळी मुंबईतून एक २५ आसनी विमान चिपीला जाणार आहे. या विमानात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर एकत्र प्रवास करणार आहेत. नारायण राणेही या विमानातूनच चिपीला जातील, असे म्हटले जात होते. परंतु, राणे यांनी उद्धव ठाकरेंसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कार्यक्रमाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एका मंचावर आले होते. तब्बल १२ वर्षांनंतर हे दोघे एकत्र आले होते आणि दोघांनी एकमेकांची प्रशंसाही केली होती. परंतु आता मात्र नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर प्रवास टाळला असल्याचे समजते.\nश्रेय लाटण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू\nराणेंच्या निकटवर्तीय सूत्रांच्या मते, राणेंना केंद्रीय वाहतूक मंत्री वा मुख्यमंत्री कार्यालयातून कार्यक्रमाबाबत अद्याप काही सांगितलेले नाही. सुरेश प्रभू विदेशी जाणार असल्याचे समजते. त्यामुळे हा कार्यक्रमाबाबत शंका आहे. मात्र, राणे १२ सप्टेंबरला सिंधुदुर्गमध्ये आहेत. गृह राज्यमंत्री केसरकर यांनी १२ तारखेला मुख्यमंत्री व ठाकरे उद््घाटनाला येणार असल्याचे सांगितले. भाजप, शिवसेना आणि नारायण राणे या तिघांनाही चिपी विमानतळाचे राजकीय श्रेय घ्यायचे असल्याने यात वेगळेच नाट्य दिसू लागले आहे.\n...तर कमळावर बहिष्कार, मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणूक लढवणार, भाजप-सेनाविरोधात उमेदवार उभे करणार\n शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ; राज्य सरकारचा नवीन अध्यादेश\nयुतीनंतरही कटुता टाळण्यासाठी सेना-भाजपचे कार्यकर्त्यांना सबुरीचे आदेश; सोशल मीडियावरून नेत्यांनी केले पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-editorial-article-about-maratha-reservation-andolan-5927075-NOR.html", "date_download": "2019-02-23T20:36:22Z", "digest": "sha1:QMNY7IVIGXUHP2VMR3CV4VLUYU7LRNW3", "length": 13806, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial article about maratha reservation andolan | प्रासंगिक : संख्या पाऊण लाख; काम शून्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रासंगिक : संख्या पाऊण लाख; काम शून्य\nमराठा आरक्षणाच्या शांततापूर्ण मागणीला सुरुवात झाली ती मराठवाड्यात आणि त्यासाठीची आग पेटली तीही मराठवाड्यातच.\nमराठा आरक्षणाच्या शांततापूर्ण मागणीला सुरुवात झाली ती मराठवाड्यात आणि त्यासाठीची आग पेटली तीही मराठवाड्यातच. हे आंदोलन हिंसक झाल्यानंतर खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांची सर्वाधिक हानी झाली आहे तीदेखील मराठवाड्यातच. ही हानी केवळ सांपत्तिकच नाही, मानवी जीविताचीही आहे. मराठवाड्यात आतापर्यंत दोघांनी या मागणीसाठी जीव दिला आहे, तर एक तरुण त्या प्रयत्नात जायबंदी झाला आहे. एका तरुण पोलिसाला आंदोलनाची झळ बसून जीव गमवावा लागला आहे. हा परिणाम मराठवाड्या��च सर्वाधिक का तर इथला मागासलेपणा. खरे तर अविकसितपणा. मराठा समाजाची इतर प्रांतांच्या तुलनेत मराठवाड्यातच परिस्थिती अधिक हलाखीची कशी आहे आणि कशामुळे ती तशी झाली आहे, याचा तपशील देणाऱ्या वेगवेगळ्या अहवालांच्या बातम्या 'दिव्य मराठी' नेच प्रामुख्याने प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे त्यावर इथे अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. प्रश्न आहे तो हे असेच चालत राहणार आहे का तर इथला मागासलेपणा. खरे तर अविकसितपणा. मराठा समाजाची इतर प्रांतांच्या तुलनेत मराठवाड्यातच परिस्थिती अधिक हलाखीची कशी आहे आणि कशामुळे ती तशी झाली आहे, याचा तपशील देणाऱ्या वेगवेगळ्या अहवालांच्या बातम्या 'दिव्य मराठी' नेच प्रामुख्याने प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे त्यावर इथे अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. प्रश्न आहे तो हे असेच चालत राहणार आहे का आणखी किती वर्षे 'मूक मोर्चांपासून ठोक मोर्चांपर्यंत'च्या या प्रवासाशिवाय अन्य कोणताच वेगळा मार्ग त्यासाठी उपलब्ध नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आणि विकासाची गंगा आपल्या प्रांतात ओढून नेली, हे खरे असले तरी मराठवाड्यातील नेत्यांनाही ती गंगा मराठवाड्याकडे वळवता आली नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे त्या विषयावर आता आणखी किती वर्षे बोलत राहायचे, असा प्रश्न पडतो.\nया पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील अार्थिक विकास महामंडळामार्फत आणि बँकांमार्फत या समाजातील तरुणांना वैयक्तिक १० लाखांपर्यंत आणि गटाला ५० लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध होईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. म्हणजे या कर्जावरचे व्याज राज्य सरकार भरणार होते. मराठवाड्यात किती तरुणांना या योजनेचा लाभ मिळाला शैक्षणिक शुल्कातील ५० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. मराठवाड्यातील किती तरुणांनी या योजनेचा लाभ घेत उच्च शिक्षणाची संधी मिळवली शैक्षणिक शुल्कातील ५० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. मराठवाड्यातील किती तरुणांनी या योजनेचा लाभ घेत उच्च शिक्षणाची संधी मिळवली मराठा तरुणांसाठी प्रत��येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यासाठी सरकारने योजना जाहीर केली होती. किती जिल्ह्यात त्यासाठी जागा निश्चिती झाली मराठा तरुणांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यासाठी सरकारने योजना जाहीर केली होती. किती जिल्ह्यात त्यासाठी जागा निश्चिती झाली किमान त्यासाठीचे प्रस्ताव तयार झाले किमान त्यासाठीचे प्रस्ताव तयार झाले हे काम सरकारी अधिकाऱ्यांनी करावे, अशी अपेक्षा मराठवाड्यातील मंडळी करीत असतील तर अविकसित राहायला इतरांना जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे हे काम सरकारी अधिकाऱ्यांनी करावे, अशी अपेक्षा मराठवाड्यातील मंडळी करीत असतील तर अविकसित राहायला इतरांना जबाबदार धरण्यात काय अर्थ आहे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत आठही पालकमंत्र्यांनी या वसतिगृहांसाठी काय पाठपुरावा केला मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत आठही पालकमंत्र्यांनी या वसतिगृहांसाठी काय पाठपुरावा केला याचा जाब प्रत्येक पालकमंत्र्याला विचारण्याचे आंदोलन मराठा युवकांनी करायला हवे. किमान आता राजीनाम्याचे नाटक करणाऱ्या मराठवाड्यातील मराठा आमदारांना तरी जाब विचारायलाच हवा.\nआमदार, खासदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून जाण्यासाठी जिवाचा आटापिटा करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपये खर्चणाऱ्या मराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी सरकारी योजनांची पुरेपूर अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या पातळीवरच पाठपुरावा केला तरी काय बिशाद आहे मराठवाडा अविकसित राहण्याची आठ खासदार (त्यातले सहा सत्ताधारी पक्षाचे) आणि ५० पेक्षा जास्त आमदार असलेला हा प्रांत आहे. याशिवाय आठ जिल्हा परिषदा, त्यांचे ३९२ सदस्य, ७६ पंचायत समित्या, त्यांचे ७८५ सदस्य, त्यातले अनेक पदाधिकारी, ०४ महानगरपालिका, ५० नगरपालिका, २५ नगरपंचायती, ६६४८ ग्रामपंचायती अशी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या जाते ६८११ वर. त्यांच्या सदस्यांची संख्या मोजली तरी किमान पाऊण लाखावर जाईल. त्यातले ५० टक्के लोकप्रतिनिधी जरी जनसेवेच्या भावनेतून किमान शासकीय योजनांच्या पाठपुराव्यासाठी कार्यरत झाले तरी परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. मग मराठा समाजातल्याच काय, कोणत्याच जाती आणि धर्मातील तरुणांना अशा आंदोलनाची वेळ येण्याची शक्यता नाही. पण ती तळमळ असेल तर हे होईल. लोकप्रतिनिधींचे वर्तन प्रामाणिक आणि सेवाभ���वातून असेल तर सरकारी नोकर असलेल्या बाबूंची हिंमतही होणार नाही लाभ न देण्याची. तरीही ते मिळत नसतील तर मग आंदोलनाचे मार्ग आहेतच. पण समाजसेवेचा बुरखा घालून मिरवणारे 'लोकप्रतिनिधी' आणि राजकीय कार्यकर्त्यांना हे पटेल तेव्हा खरे.\n- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद\nप्रासंगिक : अॅपसाठीही मानसिकता हवी\nप्रासंगिक : साळसूद इम्रान यांचे ढोंग\nप्रासंगिक : 'बिऱ्हाडी' आंदोलनाचं चांगभलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-UTLT-home-remedies-for-acidity-5769295-PHO.html", "date_download": "2019-02-23T21:34:50Z", "digest": "sha1:32TEBICY3F7HB3Y3QKMH4PMCSMKOQ4PG", "length": 5640, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "home remedies for acidity | फक्त 5 मिनिटात अॅसिडिटी दूर करतील हे 6 सोपे उपाय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफक्त 5 मिनिटात अॅसिडिटी दूर करतील हे 6 सोपे उपाय\nअॅसिडिटी कोणालाही होऊ शकते. परंतू अनेक वेळा या अॅसिडिटीचा खुप जास्त त्रास होतो.\nअॅसिडिटी कोणालाही होऊ शकते. परंतू अनेक वेळा या अॅसिडिटीचा खुप जास्त त्रास होतो. अॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी काही घरगुती उपया सांगत आहेत. यामुळे 5 मिनिटात तुम्हाला आराम मिळू शकतो.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nगर्लफ्रेंडला व्हॅलेंटाईन डेसाठी गिफ्ट देण्याचा प्लान करताय हे गिफ्ट देऊन तिला करु शकता इम्प्रेस\n10 TIPS: तुम्ही हातात घड्याळ घालता ना, वॉच दिर्घकाळ टिकावी म्हणून अशी घ्या काळजी\nफक्त सेक्स केल्यानेच नाही तर kiss केल्यानेही होतात हे गंभीर आजार.. आजच व्हा सावध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ramgopal-kalani-record-in-swiming-2146935.html", "date_download": "2019-02-23T21:26:41Z", "digest": "sha1:B3CXROZGDO7RJ5PA2RWMAE26STMIGQJI", "length": 6341, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ramgopal kalani record in swiming | ३० तास पोहण्याचा ४७ व्या वर्षी विक्रम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n३० तास पोहण्याचा ४७ व्या वर्षी विक्रम\n47 वर्षीय डॉ. रामगोपाल कालानी या जलतरणपट���ंनी सलग 30 तास पोहण्याचा नवा विक्रम नोंदवला.\nपरभणी - 47 वर्षीय डॉ. रामगोपाल कालानी या जलतरणपटूंनी सलग 30 तास पोहण्याचा नवा विक्रम नोंदवला. नवतरुण जलतरणपटूंनाही लाजवेल अशा या विक्रमी 30 तासांमध्ये 722 फेर्‍या मारणार्‍या डॉ. कालानी यांच्या या विक्रमाची लवकरच ‘लिम्का बुक’मध्ये नोंद होणार आहे. शहरातील कै. पंजाबराव देशमुख जलतरणिकेत डॉ. कालानी यांनी या विक्रमी पोहण्याची नोंद केली.\n30 तासांमध्ये 722 फेर्‍या\n30 तास सलग पोहण्याचा विक्रम करणार्‍या डॉ. कालानी यांनी 722 फेर्‍या मारल्या. शनिवारी सकाळी 10 वाजेपासून त्यांनी पोहण्यास सुरुवात केली. 10 ते 12 या वेळेत त्यांनी सुरुवातीला 79 फेर्‍या पूर्ण केल्या. त्यानंतर सलग 30 तासांत त्यांनी 722 फेर्‍या पूर्ण केल्या.\nप्रतितास 1 किमीचा वेग\n30 तास सलग पोहण्याच्या नव्या विक्रमाची नोंद करणार्‍या डॉ. कालानी यांनी प्रतितास 1 किमीच्या वेगाने ही कामगिरी केली आहे. 30 तासांत त्यांनी 30 किमी 324 मीटर अंतर कापले.\nहरियाणा संघाचा बाद फेरीत प्रवेश; महाराष्ट्राचे आव्हान संपल्यात जमा\nसेरेना टॉप-10 मध्ये; ओसाका अव्वल स्थानावर; सेरेनाने 3406 गुणांसह गाठले दहावे स्थान; सिमोना हालेप दुसऱ्या स्थानावर\n9 वी राष्ट्रीय ज्युनियर हॉकी चॅम्पियनशिप : दोन पराभवांनी महाराष्ट्र संकटात; आगेकुचीसाठी दोन विजय गरजेचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://sharechat.com/tag/J58O8", "date_download": "2019-02-23T21:56:14Z", "digest": "sha1:Q4IE2ZW6WYMU62GGILYWJVZESGG6KX4J", "length": 14445, "nlines": 123, "source_domain": "sharechat.com", "title": "6 August 2018 News न्यूज आणि पॉलिटिक्स - ShareChat Marathi: Funny, Romantic, Videos, Shayari, Quotes", "raw_content": "\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n*Gm News* ⚡मेगा भरती स्थगित - मुख्यमंत्री ⚡पोस्ट बँकेला २१/८ पासुन सुरूवात ⚡प्रत्येक जिल्ह्यात कौटुंबिक तक्रार निवारण केंद्र ⚡रक्ताच्या किंमती दर्शनी भागात लावा ⚡विराट कसोटीत अव्वल ⚡पाऊस पुन्हा सक्रीय होण्याच्या मार्गावर\n_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - 16 ऑगस्टला लष्कर- ए- तोयबा आणि जैश- ए- मुहम्मदचे दहशतवादी भारतीय सैन्याच्या तळांवर हल्ला करण्याची शक्यता ● नवी दिल्ली - मेहूल चोकशीच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वाच्या प्रशासनाला केली ���पचारिक विनंती ● इंडोनेशिया - भूकंपानंतर इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा _*जाहिरातीसाठी संपर्क*_ : 7875190190 ● गोवा - गोव्यामध्ये तब्बल 1 हजार 345 किलोचा केक बनवून नवीन विश्व विक्रम करण्यात आला, गोव्याच्या ट्रिनिटी ग्रुपने हा केक बनवत रेकॉर्ड केला ● मुंबई - मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार असून, तोपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ● नागपूर - 92 वे साहित्य संमेलन यंदा यवतमाळ येथे होणार हे आता स्पष्ट झाले, घोषणेची औपचारिकता बाकी ● टाटा टेलीसर्व्हीसेस कंपनीच्या भारती एयरटेलमध्ये विलयास मंजुरी, यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले ● दुबई - आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये विराट कोहली 934 गुणांसह पहिल्या स्थानी, विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला टाकले (929) मागे ● वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप; अंतिम फेरीत पी व्ही सिंधू पराभूत; स्पेनच्या कॅरोलिना मरीनने पटकावले विजेतेपद ● मुंबई - काजोलच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी 'हेलीकॉप्टर इला' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च #\n👩‍🏫नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहितीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे 👌\n🗣 *न्युज कॅफे - DAILY UPDATE* 6 August 2018 JOIN LINK - https://bit.ly/2twWbYI 👇🏻 *मॉर्निग हेडलाईन्स* 👇🏻 ⛰इंडोनेशिया रविवारी (दिनांक ५) रात्री भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरले. इंडोनेशियातील लोम्बोक बेटाला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा दिला होता. 📲व्हॉट्स अ‍ॅपने भारतातील आपली टीम कार्यरत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या परदेशातून असणारे नियंत्रण भारतीय टीमच्या हाती येणार आहे. तसेच चुकीच्या संदेशांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली. 💁🏻‍♀पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी विरोधकांनी ऐक्याचा कितीही आव आणला, तरी ते भाजपाला सत्तेपासून रोखू शकत नाहीत, असा दावा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला. 💁🏼‍♂रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी त्यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हील कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्��� कंपनीने एका व्यक्‍तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला न दिल्याने हे अटक वॉरंट जारी केले आहे. 🤷🏻‍♂एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार त्यांना मुख्यमंत्री बनण्याची मनीषा असेल. उद्या त्यांना पंतप्रधान व्हावे, असेही वाटेल, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला. 🚩मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जी सकारात्मक भूमिका घेतली, तिचे आम्ही स्वागत करतो. मात्र त्यांनी मराठा आरक्षण, मेगाभरतीला स्थगिती आदी मागण्यांबाबत लेखी निवेदन द्यावे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी दिली. 🚗सिंहगड रस्त्यावर 8 तासांत तब्बल 42 हजार वाहनांचे पार्किंगची संख्या नोंदविली गेली आहे. जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर दररोज 20 ते 25 हजार वाहने पार्किंग होत असल्याचे या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. 🏏कर्णधार शाकीब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने अमेरिकेच्या लुडेरहील येथे झालेल्या दुसर्‍या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिज संघावर 12 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 🎯18 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या आशियाई स्पर्धेत यंदापासून तीन नव्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कुराश, जुजित्सू आणि पेनचाक सिलाट यांचा समावेश आहे. 𼀠 *पैसे काढताना एटीएम मशीन बंद पडून आत पैसे अडकले तर काय करावे वाचा.. समजून घ्या.जाणून घ्या येथे क्लिक करून* https://bit.ly/2M9Ck9c *आता ताज्या बातम्या तसेच जॉब अपडेट्स, माहिती आणि मनोरंजन मिळवा तुमच्या WhatsApp वर,जॉईन होण्यासाठी आपल्या मोबाइलमधें हा 8669831818 हा नंबर सेव करून आपल्या व्हाट्सअँप नंबर वरून ह्या नंबर वरती आपले नाव , तालुका व जिल्ह्याचे नाव ह्या नंबर वरती पाठवा.*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-02-23T21:54:02Z", "digest": "sha1:VF2YCW73IVXHEMDYXLOE74URK4QFNL3G", "length": 11178, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कमला मिल दुर्घटनेनंतर रुफटॉप हॉटेल्���बद्दलचा निर्णय मागे घेतला जाणार? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकमला मिल दुर्घटनेनंतर रुफटॉप हॉटेल्सबद्दलचा निर्णय मागे घेतला जाणार\nमुंबई -कमला मिल दुर्घटनेनंतर आता रुफटॉप हॉटेल्सबद्दलचा निर्णय मागे घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.पालिका आयुक्त अजोय मेहतांनी रुफटॉप हॉटेल्सबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्याबद्दलचा प्रस्ताव आल्याने हा निर्णय अजोय मेहता मागे घेणार असल्याची चर्चा आहे.\nकमला मिल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपनं केली आहे. पालिका आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वीच रुफटॉप हॉटेलबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती.मात्र त्यावेळी या निर्णयाला काँग्रेस आणि भाजपकडून विरोध करण्यात आला होता.\nदरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा ड्रिम प्रोजेक्ट असल्यानेच याबद्दलचा प्रस्ताव पालिका सभागृहात न आणता आयुक्तांनी त्यांच्या अधिकारातून या धोरणाला मंजुरी दिली असल्याचीही चर्चा होती.मात्र आता या दुर्घटनेनंतर हा निर्णय मागे घेण्यात येऊ शकतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्रा. आनंद तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावर 27 फेब्रुवारीला सुनावणी\nमनसेला महाआघाडीत “नो एण्ट्री’ ; कॉंगेसचा विरोध\nमाहीम दर्गा, कबरीस्तान साफ करा ; उच्च न्यायालयाची चौघा तरूणांना अनोखी शिक्षा\nहत्येपेक्षा बलात्काराचा गुन्हा मोठा नाही ; आरोपींचा हायकोर्टात दावा\nबाळासाहेबांचा शब्द आणि बंदुकीची गोळी कधीही मागं फिरत नसे मात्र… – नितेश राणे\nपरिवर्तनाच्या लढाईसाठी सज्ज व्हा ; मोठया संख्येने उपस्थित रहा- धनंजय मुंडे\nपाकिस्तानचे पाणी अडवले आता पाकिस्तानलाच अडवा – रामदास आठवले\nअतिक्रमण हटवत नाही म्हणून भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याच��� आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/mae-bua-chaicheu-five-acres-of-land-destroyed-by-water-that-pumped-out-of-the-thai-cave-1712656/", "date_download": "2019-02-23T21:16:47Z", "digest": "sha1:UA5QS4W2TQ54RJUGA7X3P2GK3CJG2EPF", "length": 11381, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mae Bua Chaicheu five acres of land destroyed by water that pumped out of the thai cave | Thai Cave : ‘शेत वाहून गेलं, पण मुलं वाचली ना!’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nThai Cave : ‘शेत वाहून गेलं, पण मुलं वाचली ना\nThai Cave : ‘शेत वाहून गेलं, पण मुलं वाचली ना\nदर मिनिटांला हजारो लिटर पाणी गुहेतून बाहेर सोडलं जात होतं. या पाण्यामुळे माई यांच्या शेताचं मोठं नुकसान झालं.\nपाण्यामुळे माई यांच्या शेताचं मोठं नुकसान झालं.\nथायलंमधल्या चिअँग राय गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीममधील १२ मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात यश आलं. ही मुलं सुखरुप बाहेर यावी यासाठी जगभरातील लोकांनी प्रार्थना केल्या. संपूर्ण जगाचं लक्ष या बचाव मोहीमेकडे लागून राहिलं होतं. ही बचाव मोहीम सुरू असताना माई चायच्युन यांचं शेत त्यांच्या डोळ्यादेखत वाहून जात होतं. पीकांची नासाडी होत होती. जर शेतच वाचलं नाही तर पुढच्या काळात खाण्याची अबाळ होईल, आर्थिक संकट उभं राहिलं याची जाणीव त्यांना होती. मात्र मुलांच्या आयुष्यापेक्षा त्यांना काहीच महत्त्वाचं नव्हतं. बचाव मोहीम सुरू असताना गेले दोन आठवडे सतत दर मिनिटांला हजारो लिटर पाणी गुहेतून बाहेर सोडलं जात होतं. या पाण्यामुळे माई यांच्या शेताचं मोठं नुकसान झालं. पाच एकर शेती वाहून गेली.\n, गुहेतून मुले बाहेर पडली आणि…\nपण त्या हसत म्हणाल्या, ‘पीक काय पुन्हा घेता येईल. पण या मुलांचा जीव गेला तर मात्र तो परत येणार नाही. म्हणूनच पिकांपेक्षा मला या मुलांच्या जीवाची जास्त काळजी होती. मी जेव्हा शेतात आले तेव्हा दोन फुट पाणी शेतात साचलं होतं. भाताचं पिक वाहून गेलं होतं पण, ही मुलं वाचली याचं मला समाधान आहे.’ असं माई म्हणाल्या. मुलं गुहेत अडकल्याची बातमी समजताच माई हातातली कामं टाकून गुहेकडे धावत गेल्या. गेल्या दहा दिवसांपासून त्या गुहेकडेच थांबल्या होत्या. बचाव मोहीमेसाठी काम करणाऱ्या टीमसाठी आणि इतर लोकांसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली.\nक्रिकेटर विरेंद्र सेहवाग यानं नुकताच माईचा फोटो ट्विट करत तिचं कौतुक केलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/1-2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-23T20:37:15Z", "digest": "sha1:TYS4IYXW6TQMATEF6PSWE7OYUKFZVQMD", "length": 12589, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "1, 2 डिसेंबरला “आरआयएमसी’ची प्रवेश परीक्षा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n1, 2 डिसेंबरला “आरआयएमसी’ची प्रवेश परीक्षा\nमहाराष्ट्रातून 268 उमेदवार : दोनच विद्यार्थ्यांची होणार निवड\nपुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची (आरआयएमसी) प्रवेश पात्रता परीक्षा येत्या 1 व 2 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून 268 विद्यार्थी त्यास बसणार आहेत.\nइयत्ता सहावी किंवा सातवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना या परीक्षेसाठी बसता येते. वर्षातून दोनदा जून व डिसेंबर या महिन्यात ही परीक्षा होते. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची ही परीक्षा असणार आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठविण्यात आले असून ऑनलाइनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या शनिवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत इंग्रजी विषयाचा 125 गुणांचा, तर दुपारी 2 ते 3.30 या वेळेत गणित या विषयाचा 200 गुणांचा पेपर होणार आहे. रविवारी सकाळी 10 ते 11 यावेळेत सामान्यज्ञान या विषयाचा 75 गुणांचा पेपर होणार आहे. एकूण 400 गुणांची लेखी परीक्षा व 50 गुणांची तोंडी असणार आहे.\nमहाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील रास्ता पेठेतील कॅन्प एज्युकेशन सोसायटीच्या राजा धनराजगिरजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्होकेशनल विभाग या ठिकाणी परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. 1 केंद्र संचालक, 14 पर्यवेक्षक, 2 लिपीक, 3 शिपाई अशी मनुष्यबळाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.\nया परीक्षेतून महाराष्ट्रातून केवळ दोनच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 40 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती पाच वर्षांसाठी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना थेट आठवी ते बारावीपर्यंतच्या सैनिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : ��ुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/11/ca25Nov2016.html", "date_download": "2019-02-23T20:57:16Z", "digest": "sha1:CVJBKV7FET7G6YPJJ2TQ7XGD6FSUB3RK", "length": 20944, "nlines": 131, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २४ & २५ नोव्हेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २४ & २५ नोव्हेंबर २०१६\nचालू घडामोडी २४ & २५ नोव्हेंबर २०१६\nआकाशगंगेच्या प्रभामंडळात फिकट दीर्घिकेचा शोध\n०१. आकाशगंगेच्या प्रभामंडळात असलेली बटू उपदीर्घिका सापडली असून ती सर्वात फिकट आहे. त्यातून दीर्घिकांची निर्मिती व कृष्णद्रव्याचे अवकाशातील विखुरणे याबाबत नवीन माहिती मिळणार आहे.\n०२. या बटू उपदीर्घिकेचे नाव व्हिरगो १ असून ती कन्या तारकासमूहात आहे. जपानच्या टोहोकू विद्यापीठाच्या संशोधकांनी ही दीर्घिका शोधली असून आकाशगंगेच्या प्रभामंडळात अशा अनेक फिकट उपदीर्घिका असू शकतात असे त्यांचे मत आहे.\n०३. सध्या अशा ५० उपदीर्घिका शोधण्यात आलेल्या असून त्यातील ४० फिकट व ड्वार्फ स्फेरॉइडल गॅलेक्सिज प्रकारातील आहेत. त्यातील अनेक दीर्घिका अलीकडे शोधल्या असून त्यांची प्रकाशमानता उणे ८ आहे.\n०४. यापूर्वी २.५ ते ४ मीटर व्यासाच्या दुर्बिणीतून दीर्घिका शोधण्यात आल्या आहेत, त्यामुळे जास्त प्रकाशमान दीर्घिका शोधल्या गेल्या आहेत. दूरच्या व कमी प्रकाशमान दीर्घिका यात शोधण्यात आल्या नव्हत्या.\n०५. आता ८.२ मीटर सुबारू दुर्बीण व हायपर सुप्राइम कॅम उपकरणाने शोध घेतला असता फिकट व बटू दीर्घिका सापडत आहेत. या दोन्ही उपकरणांची माहिती तपासून पाहिली असता कन्या तारकासमूहात जास्त घनतेचे तारे दिसले होते, ते प्राचीन तारका प्रणालीचे निदर्शक आहेत, असे टोहोकू विद्यापीठाचे डायसुक होमा यांनी सांगितले.\n०६. आता शोधण्यात आलेली दीर्घिका ही फिकट असून तिची प्रकाशमानता उणे ०.८ आहे. होमा यांना व्हिर्गो १ दीर्घिका मसाशी छिबा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण करताना सापडली आहे. तिची त्रिज्या १२४ प्रकाशवर्षे आहे.\n०७. यापूर्वी सेग्यू १ ही फिकट म्हणजे कमी प्रकाशमान दीर्घिका स्लोन डिजिटल स्काय सव्‍‌र्हेत, तर सेटस २ दीर्घिका डार्क एनर्जी सव्‍‌र्हेत सापडली होती. सेटस २ या दीर्घिकेच्या शोधावर अजून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.\n०८. व्हिर्गो १ ही आतापर्यंत शोधलेली सर्वात फिकट दीर्घिका असून ती सूर्यापासून २ लाख ८० हजार प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगेच्या प्रभामंडळात अनेक फिकट दीर्घिका असू शकतात, असे छिबा यांनी म्हटले आहे.\nभारतीय पत्रकारासह चार पत्रकारांना वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार\n०१. भारतीय पत्रकार मालिनी सुब्रह्मण्यम यांना नक्षलग्रस्त बस्तर भागातून केलेल्या वार्ताकनासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n०२. एकूण चार पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मालिनी सुब्रह्मण्यम यांना एल साल्वादेरचे ऑस्कर मार्टिनेझ व तुर्कस्थानचे कान डुंदर यांच्यासमवेत पुरस्कार देण्यात आला.\n०३. इजिप्तचे सध्या तुरुंगात असलेले छायाचित्रकारअबाऊ झैद ऊर्फ शौकन यांना अनुपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n०४. सुब्रह्मण्यम या स्क्रॉल या संकेतस्थळासाठी काम करीत असून, त्यांनी नक्षलग्रस्त भागात महिलांविरोधात होणारा लैंगिक हिंसाचार, पोलीस व सुरक्षा दले यांच्याकडून होणारा अत्याचार याविरोधात बातम्या दिल्या होत्या.\n०५. छत्तीसगडमधील बस्तर जिल्हय़ात नक्षलग्रस्त भागात लहान मुलांना होणारा कारावास, बंद पडलेल्या शाळा, न्यायबाहय़ मृत्यू, पत्रकारांना धमक्या असे विषय त्यांनी बातम्यांतून हाताळले.\n०६. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले, की माझे जाबजबाब घेण्यात आले, पोलीस व पोलिसांच्या खबऱ्यांनी छळ केला, माझ्यावर पाळतही ठेवण्यात आली. या परिस्थितीतही मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत व तेथील राजकारणाबाबत बातम्या दिल्या. पोलिसांनी मला माओवाद्यांची हस्तक ठरवण्याचाही प्रयत्न केला.\n०७. मार्टिनेझ यांना एल साल्वादोर येथून तीन आठवडे बाहेर जावे लागले, कारण त्यांना पोलिसांनी ठार केलेल्या आठ संशयितांच्या प्रकरणातील चौकशीबाबत धमक्या येत होत्या.\n०८. दुंदर यांना २६ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती, कारण सरकारी गुप्तचरांनी सीरियन बंडखोर गटांना शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न केल्याबाबत लेख त्यांनी लिहिला होता. सरकारी गुपिते फोडल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.\n०९. झैद यांना १४ ऑगस्ट २०१३ रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर हत्यारे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, खून व खुनाचा प्रयत्न असे आरोप ठेवण्यात आले आहेत.\n१०. या चार पत्रकारांनी जीव धोक्यात घालून वृत्तपत्र स्वातंत्र्य जिवंत ठेवले आहे व समाजाला महत्त्वाच्या घटनांबाबत खरी माहिती दिली आहे, असे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या संस्थेने पुरस्कारार्थीचा सन्मान करताना म्हटले आहे.\nअमेरिका प्रशासनात भारतीय वंशाच्या व्यक्तीला क��बिनेट दर्जा\n०१. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील पहिली महिला होण्याचा मान भारतीय वंशाच्या निक्की हॅले यांना मिळाला आहे. निक्की हॅले यांची संयुक्त राष्ट्रातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\n०२. सध्या हॅले दक्षिण कॅरिलोना राज्याच्या राज्यपाल आहे. ४४ वर्षांच्या हॅले या ट्रम्प यांच्या प्रशासनाकीय विभागात नेमणूक झालेल्या पहिल्याच महिला आहेत.\n०३. सध्या समंथा पावर या संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत आहेत. निक्की हॅले आता पावर यांची जागा घेत संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे नेतृत्व करतील. वॉल स्ट्रिट जर्नल हे वृत्त दिले आहे.\n०४. आतापर्यंत कोणत्याही भारतीय-अमेरिकन व्यक्तीला अमेरिकेन अध्यक्षांच्या प्रशासकीय विभागात कॅबिनेट दर्जाचे स्थान मिळालेले नाही. प्रशासकीय विभागात कॅबिनेट दर्जाचे स्थान मिळवण्यासाठी सिनेटची परवानगी लागते.\n०५. निक्की हॅले यांचे सहकारी मिट रॉम्नी यांची राज्य सचिवपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. याआधी हे पद निक्की हॅले यांना दिले जाणार अशी चर्चा होती.\n०६. रॉम्नी यांनी याआधी मॅसेचुएट्स राज्याचे राज्यपद भूषवले आहे. याशिवाय निवृत्त जनरल जेम्स मॅटिस यांची सुरक्षा सचिव म्हणून नेमणूक होण्याचे वृत्त वॉल स्ट्रिट जर्नलकडून देण्यात आले आहे.\n०७. निक्की हॅले यांनी नुकतीच न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.\nजब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर\n०१. साहित्य, चित्रपट, कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा गदिमा पुरस्कार यंदा दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे.\n०२. गदिमांच्या ३९ व्या स्मृतीदिनी, १४ डिसेंबर हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी दिली.\n०३. गदिमाच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना, गीतकार नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार, गायिका आर्या आंबेकरला विद्या प्रज्ञा पुरस्कार उदगीरच्या ऋतुजा कांकरेला विशेष गदिमा पुरस्कारजाहीर करण्यात आला.\nज्येष्ठ लेखिका डॉ. उषा देशमुख यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान\n०१. राज्य शासनांतर्फे ज्येष्ठ संत साहित्य लेखिका डॉ. उषा देशमुख या��ना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.\n०२. प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यास आणि साहित्य संशोधन व साहित्य समीक्षा हे त्याच्या अभ्यासाचे क्षेत्र आहे.\n०३. मुंबई विद्यापीठातून मराठी विभागप्रमुख म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत.\n०४. संतसाहित्यावर आधारित त्यांची 'कुसुमाग्रज साहित्यदर्शन', 'दीपमाळ', 'ज्ञानेश्वरी एक शोध' व 'रामायणाचा आधुनिक साहित्ययावरील प्रभाव' ही खूप गाजलेली पुस्तके आहेत.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Building-construction-permit-in-only-40-days/", "date_download": "2019-02-23T20:39:14Z", "digest": "sha1:3WKPBDGT76AKNWJVFXSRUQ2IFYZ5TOJ7", "length": 7906, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " इमारत बांधकाम परवानगी अवघ्या 40 दिवसांत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारत बांधकाम परवानगी अवघ्या 40 दिवसांत\nइमारत बांधकाम परवानगी अवघ्या 40 दिवसांत\nइमारत बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया आता गतिमान झाली आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यापासून अर्जदारास 60 दिवसांत परवानगी देण्याचे लक्ष्य निर्धारित केले असले, तरी प्रत्यक्षात सरासरी 40 दिवसांतच परवानग्या मिळत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तर अर्ज केल्यापासून 1 ते 7 दिवसांत प्राथमिक परवानग्या देण्यात आल्याचे पालिकेच्या विकास नियोजन विभागाकडून सांगण्यात आले.\nमुंबईत इमारतीचे बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठी विविध टप्प्यांनुसार परवानग्या दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने सवलत परवानगी, आयओडी, सीसी, ओसी ���ासारख्या टप्पानिहाय परवानग्यांचा समावेश आहे. या प्रत्येक परवानगीसाठी पूर्वी एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी लागत होता. मात्र इज ऑफ डुइंग बिझनेस अंतर्गत बांधकामविषयक परवानग्यांच्या प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या परवानग्यांसाठी पूर्वी लागणारा एक वर्षाचा कालावधी आता जास्तीत जास्त 40 दिवसांपर्यंत आला आहे. बांधकाम परवानग्यांसाठी लागणार्‍या कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात बचत होण्यासह पारदर्शकता जपणेही शक्य झाले असल्याचे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले. महापालिकेच्या या वेगवान परवानगीची नोंद केंद्र शासन व निती आयोगाच्या स्तरावरही घेण्यात आली आहे. त्यामुळे अन्य महापालिकांनाही मुंबई महापालिकेचा कित्ता गिरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार लखनऊ, चेन्नई, अहमदाबाद,चंदीगढ, पोर्ट ब्लेअर, सुरत, हैदराबाद इत्यादी शहरांनी मुंबई महापालिकेशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले आहे. तर काही ठिकाणी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्वतः भेट देऊन तेथील अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले असल्याचेही संजय दराडे यांनी सांगितले.\n1 हजार 508 अर्जांना मंजुरी\nऑनलाईन बांधकाम परवानगीबाबत संगणकीय आकडेवारीनुसार 1 जानेवारीपासून 8 ऑगस्ट यादरम्यान इमारत बांधकामाच्या प्राथमिक टप्प्यावरील सवलत परवानगीसाठी महापालिकेकडे 3 हजार 293 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यापैकी योग्यप्रकारे भरलेल्या, सोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या संगणकीय प्रती जोडलेल्या व परिपूर्ण असलेल्या 1 हजार 508 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 6 प्रकरणी अर्ज केला त्याचदिवशी मंजुरी देण्यात आली आहे. तर 70 प्रकरणांमध्ये ही परवानगी केवळ 7 दिवसांत देण्यात आली आहे. आयओडीसाठी 1 जानेवारी ते 8 ऑगस्ट या कालावधीत महापालिकेकडे 363 अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी 244 अर्जांना मंजुरी देण्यात आली. सीसीकरिता प्राप्त झालेल्या 227 अर्जांपैकी 180 अर्जांना तर, ओ.सी.साठी 478 अर्ज प्राप्त झाले, तर याच कालावधी दरम्यान 317 अर्जांना मंजुरी देण्यात आल्याचे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातं��्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/tag/gst-compliance/", "date_download": "2019-02-23T21:10:54Z", "digest": "sha1:JBBQXZEQAFR2RHXLX6VMAAJLEAOHAHBG", "length": 9021, "nlines": 127, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "GST Compliance Archives | GST (Goods and services tax) - India - Tally Solutions", "raw_content": "\nटॅली.इआरपी ९ मध्ये जीएसटी रेट्स आणिएचएसएन/एसएसीकसे नेमावे\nजीएसटी नंतर, जर आपल्या व्यवसायाला एचएसएन / एसएसी कोड आणि कर दरांची आवश्यकता असेल, तर आपण आमच्या जीएसटी-रेडी सॉफ्टवेअर, टॅली.इआरपी ९ रिलीज ६ च्या मदतीने सहजपणे सेट करू शकता. यासह आपण जीएसटी रेट्स आणि एचएसएन/एसएसी कोड स्वतः आपला व्यवसाय आणि गरजेनुसार बदलू शकता. Are you…\nजीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम\nऑक्टोबर १४, २०१६ रोजी अखिल भारतीय ट्रेडर्सच्या कॉन्फेडरेशनने (सीएआयटी) आपल्या सदस्यांना, म्हणजेच भारतातील जवळपास ६ लाख व्यापाऱ्यांनाजीएसटीच्या विषयावरप्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स बरोबर एक सामंजस्य करार केला.याचा मुख्य हेतू म्हणजे व्यापारी समुदायाला डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे असले तरी जुलै १ पासून जीएसटी स्वीकारली असल्याने हे…\nटॅलिचे जीएसटी-रेडी उत्पादन रिलीझ प्लॅन\nजीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये फक्त काही आठवडे बाकी असल्याने, एक टॅलि वापरकर्ता म्हणून तुम्हाला पडलेल्या अनेक ज्वलंत प्रश्नांपैकी एक प्रश्न हाही असेन कि “माझा व्यवसाय जीएसटीसाठी सज्ज होण्यासाठी टॅलि कशी मदत करेल” या ब्लॉग पोस्टसह, तुम्हाला टॅलिची जीएसटी उत्पादन धोरण आणि टॅलि इआरपी 9 सह सहज जीएसटी…\nजी एस ती आल्यानंतर चार्टर्ड अकाउंटेंट्स चे जीवन\nजीएसटी कडे बघितले असता ते एका वरदानासारखे भासते, उपभोक्त्यांकरिता कमी किंमतीत वस्तू मिळणे तसेच व्यवसायिकांकरिता खूपच सोपी अशी कर प्रणाली, ज्यात त्यांना भांभावून जायची गरज भासणार नाही, त्याच अनुषंगाने शासनाकरिता – कधी मिळाला नाही इतका कर मिळण्याची शाश्वती देणारी एकमेव कर प्रणाली. पण ह्या सर्वां…\nजीएसटीमध्ये कर दायित्वाचे मूल्यांकन\nकरांचा आकलन म्हणजे एखाद्या व्यक्तीची कर देयता निश्चित करणे. एका व्यक्तीचं कर दायित्व हे कर कालावधी दरम्यान एखाद्या व्यक्तीद्वारे कर देय करण्याचा दर असतो. जीएसटी अंतर्गत कर मूल्यांकनचे प्रकार सध्याच्या शासनपद्धतीप्रमाणेच आहेत. ठळकपणे, 2 प्रकारचे मूल्यमापन आहेत – करपात्र व्यक्तीकडून मूल्यांकन तो स्वत:/ ती स्वत:…\nजीएसटी नुसार अनुपालनाचे परिणाम\nजीएसटी अंतर्गत अनुपालनाचे निरीक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आली आहे. हे गुन्हेगारी तीव्रतेच्या आधारावर बदलतात. सध्याच्या सरकारशी तुलना करता जीएसटी अंतर्गत कर चुकविण्याकरता दंड अधिक कडक करण्यात आला आहे. वर्तमान शासनाने मध्ये,एक्साइज अॅण्ड सर्व्हिस टॅक्सच्या अंतर्गत करमाफीची रक्कम 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यास कर अधिकारी…\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/bhavish-aggarwal-ola-cab-founder-success-story-in-marathi/", "date_download": "2019-02-23T22:04:18Z", "digest": "sha1:OLY23LW5GTQ7GXPFZNGD6B2DSTZ5HCKU", "length": 9212, "nlines": 67, "source_domain": "www.marathigold.com", "title": "लोकांची एक समस्या सोडवून कसा भाविश झाला 100 करोड रुपयाचा मालिक", "raw_content": "\nलोकांची एक समस्या सोडवून कसा भाविश झाला 100 करोड रुपयाचा मालिक\nलोकांची एक समस्या सोडवून कसा भाविश झाला 100 करोड रुपयाचा मालिक\nBhavish Aggarwal OLA Cab founder success story in Marathi : भविश अग्रवाल, ola cab चे फाउंडर आणि सीईओ आहेत. ज्यांनी लहान वयात सर्वात मोठी ऑनलाईन टैक्सी सर्विस देणारी कंपनी सुरु करून अनेक दिग्गज बिजनेसमैन लोकांना आश्चर्यचकीत केले आहे.\nभविश अग्रवाल हे IIT चे विद्यार्थी होते. कैब सर्विस सुरु करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांना फक्त यशस्वी बिजनेसमैन बनवले नाही तर त्यासोबत लोकांना ऑनलाईन कैबची सोप्पी सुविधा देऊन त्यांनी प्रवासी लोकांची एक मोठी समस्या सहज सोडवली आहे. आता एका क्लिकवर ओला कैब टैक्सी सर्विस चा फायदा आपण घेऊ शकतो, एवढेच नाही तर भविश अग्रवाल हे नाव जगातील बेस्ट बिजनेसमैनच्या यादी मध्ये समाविष्ट झाले आहे.\nभविश अग्रवाल यांचा जन्म 28 ऑगस्ट 1985 मध्ये लुधियान मध्ये झाला.\nभविश अग्रवाल यांनी मुंबई आयआयटी मधून बीटेक इंजिनियरिंग पूर्ण केले आहे.\nभविश यांनी माइक्रोसॉफ्ट कंपनी मध्ये देखील आपले नाव कमावले आहे. या दरम्यान भविशने दोन पेटंट मिळवले होते.\nपरंतु भविशचे लक्ष्य नोकरी करून पैसे कमावणे नव्हते तर समाजातील समस्या सोडवून त्यावर समाधान मिळवणे होते. त्यांच्या याच विचारातून त्यांना यशस्वी बनवले.\nभविश ने बंगलोर ते बांदीकुईचा प्रवास आरामदायक करायचा होता त्यासाठी त्यांनी एक कार बुक केली पण ती कार आपल्या इच्छित स्थळी पोहोचायच्या अगोदरच ड्रायव्हरने त्यांच्याकडे पैसे मागितले आणि भविश सोबत वाईट वर्तणूक केली ज्यामुळे कंटाळून भविशला आपला हा प्रवास बसने करावा लागला. यादरम्यान त्यांना ऑनलाईन टैक्सी सर्विस सुरु करण्याचा विचार आला आणि त्यांनी प्रवाश्यांच्या समस्यांवर केवळ तोडगा काढला नाही तर यामुळे ते देशातील प्रसिध्द बिजनेसमैन देखील झाले.\nभविशला आलेल्या समस्येवर त्यांनी उपाय शोधून काढला आणि ही समस्या सर्वांना होणारी समस्या असल्यामुळे हा शोधून काढलेला उपाय सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिला. त्यांच्या या एका निर्णयामुळे त्यांना भरपूर यश आणि पैसा मिळवून दिला. त्यांनी स्वस्तामध्ये चांगली आणि आरामदायक प्रवासी सेवा सुरु करून दिली ज्यामुळे त्यांना कमी कालावधीतच प्रचंड मोठे यश मिळाले.\nओला कैंब आता जवळपास 100 पेक्षा जास्त शहरा मध्ये आपली सेवा देते. आज ओला ही देशातील सर्वात मोठी ऑनलाईन टैक्स सर्विस कंपनी झाली आहे ज्या कंपनीचे उत्पन्न 100 करोड पेक्षा जास्त आहे. ओला एप्लिकेशन हे शहरात राहणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या मोबाइल मध्ये डाऊनलोड केलेले असतेच.\nजाणून घ्या, १०० रुपयाच्या नव्या नोटे वरची ‘राणी की वाव’ कुठे आहे आणि तिची रंजक गोष्ट\nमैट्रीमोनियल साइट्स वर फेक प्रोफाईल कसे ओळखावे, करू नका या चुका\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/category/ambedkar/", "date_download": "2019-02-23T21:50:16Z", "digest": "sha1:FO3FFEMDLKDR6VKMGUEWTB6VCRQLOMQR", "length": 7638, "nlines": 94, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "Ambedkar Archives - BRAmbedkar.in Digital Website", "raw_content": "\n“हा प्रकाश या पुढे आपल्या समाजाला प्रकाश देण्याचे काम करेल” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n* शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून सतत चार वेळा राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडून आले. मराठा समाजाचा कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षाचा असेल तो उदयनराजे…\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय 🔴 आजोबा : मालोजी सकपाळ🔴 वडील : सुभेदार रामजीबाबा सकपाळ🔴 आई: भिमाई रामजीबाबा सकपाळ🔴 भिमाईचे वडील :धर्माजी मुरबाडकर🔴 बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ🔴 भाऊ :…\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे…\nमी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही..\n” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे .” डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १३ ऑक्टोबर…\nजाणुन घ्या नेमकं मनुस्मृती ग्रंथा मध्ये आहे काय , आणि बाबासाहेबांनी २५ डिसेंबर ला मनुस्मृती का जाळली \n१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या…\nभारतीय घटनेतील प्रमुख कलमे\nभारताचे संविधान किंवा भारताची राज्���घटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध…\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान \nआजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी…\nभारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी ने १९५० साली आखली. युनिव्हर्सिटी ने तसे…\n“हा प्रकाश या पुढे आपल्या समाजाला प्रकाश देण्याचे काम करेल” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..\nभारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T21:01:10Z", "digest": "sha1:2KL5EAIYRJIS77UBNYTJKHQMIYWJCJI5", "length": 5908, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पकौडा | मराठीमाती", "raw_content": "\n२५० ग्रा. आंबट दही\n१ जुडी कापलेली कोथिंबीर\n१ मोठा चमचा तेल फोडणीसाठी\nकढईत तेल गरम करण्यास ठेवावे अर्ध्या बेसनात मीठ, मिरची, हींग, जीरे टाकून भिजवावे व पकौडे तळून घ्यावे.\nदह्यात २ ग्लास पाणी टाकुन मिळवावे नंतर उरलेले बेसन मिळवावे व मोठ्या तोंडाच्या भांड्यात शिजण्यासाठी ठेवावे.\nहळद, मिरची, मीठ आणि कोथिंबीर टाकुन आणखी १०-१५ मिनीट ठेवावे नंतर उरतवून पकोडे टाकुन द्यावे.\nतेल गरम करून कढी पत्ता आणि लाल मिरची तळून कढीत वरून टाकावी भात व फुलक्यांबरोबर गरम गरम वाढावी.\nThis entry was posted in आमट्या,सार,कढी and tagged आमट्या, कढी, दही, पकौडा, पाककला, बेसन, सार on फेब्रुवारी 3, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4868984670345559548&title=Death%20Anniversary%20Of%20Yashwantrao%20Chavan&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T20:46:28Z", "digest": "sha1:ZFUPBYWSNVNPAXXUPPSGXNYLFRQOBZUH", "length": 6068, "nlines": 117, "source_domain": "bytesofindia.com", "title": "यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण यांना अभिवादन\nपुणे : शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.\nहिराबाग येथील पक्ष कार्यालयात प्रभाग क्र. २९ पर्वती मतदारसंघाचे अनिल जोरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण होत्या. या वेळी शंकर शिंदे, सुरेश पवार, ईश्वर मते, विनायक चाचर, संजय गाडे, अविनाश वेल्हाळ, ययाती चरवड हे उपस्थित होते.\nTags: पुणेराष्ट्रवादी काँग्रेसयशवंतराव चव्हाणपुण्यतिथीPuneNCPYashwantrao ChavanDeath Anniversaryप्रेस रिलीज\n‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ ‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद पुणे येथे राज्यस्तरीय गायन स्पर्धा ‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’ ‘राष्ट्रवादी’तर्फे पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42992874", "date_download": "2019-02-23T22:15:50Z", "digest": "sha1:7HSD64SCVK7T6W7TRAUPFGH4QZ55RWXB", "length": 12149, "nlines": 124, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल -‘आपल्या देशाचं अहित पाहणाऱ्याला भारतात राहण्याचा हक्क नाही’ - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल -‘आपल्या देशाचं अहित पाहणाऱ्याला भारतात राहण्याचा हक्क नाही’\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nभारतात राहणाऱ्या मुस्लिमांचा उल्लेख कोणी पाकिस्तानी असा करत असेल तर त्याविरोधात कायदा आणावा अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली. ज्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहूच नये, पाकिस्तान किंवा बांगलादेशात निघून जावं अशी आक्रमक भूमिका घेतली.\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं आपल्या वाचकांना विचारलं होतं की, विनय कटियार यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता' त्यावर शंभराहून अधिक लोकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.\n'जे लोक वंदे मातरमचा सन्मान ठेवत नाहीत, पाकिस्तानचे झेंडे भारतात फडकवतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे', असं वक्तव्य विनय कटियार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\nधर्मा पाटील यांच्यानंतर आता मंत्रालय परिसरात आणखी एक मृत्यू\n4 इंचाच्या हिल्स घालून 8 तास भाषण : अमेरिकेच्या सिनेटमध्ये नवा विक्रम\nहे विधान येणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून केलं गेलं का भाजपने पक्षाची भूमिका स्पष्ट करावी का भाजपने पक्षाची भूमिका स्पष्ट करावी का तुम्हाला काय वाटतं\nकाही जणांनी कटियार यांचं म्हणणं अगदी बरोबर असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी भाजप आमदार, खासदार आणि सर्वच मंत्री भरकटलेत असं म्हटलं आहे.\n\"मोदींचा विकास वेडा झाला आहे. त्यामुळे आता त्यांचं पारंपरिक असं मुस्लीमविरोधात बोलणं सुरू झाले आहे. त्यांनी मुसलमानांविरुद्ध जरूर बोलावं. कारण त्यांची ती सवय सुटणार नाही. मात्र हे सारखं - जा पाकिस्तानात, जा पाकिस्तान हे खूप खटकणारं आहे,\" असं मत इरफान शेख यांनी मांडलं आहे.\nतर \"पाकिस्तानातील हिंदूंची संख्या वेगाने कमी होत आहे. तर भारतातील मुसलमानांची संख्या वेगाने वाढते आहे, हे अजून एक सत्य आहे,\" असं रवी कडी यांनी म्हटलं आहे.\n\"सगळ्या मुस्लिमांनी पाकिस्तानात जावं, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. परंतु ज्या कोणाला भारतापेक्षाही जास्त पाकिस्तान प्रिय आहे, त्यांच्यासाठी रस्ता मोकळा आहे,\" असं मत स्वप्नील सोनावणे यांनी व्यक्त केलं आहे.\n\"विनय कटीयार यांचं बोलणे चुकीचे आहे. आपण धर्मावरून कोणी चांगलं किंवा वाईट असा निर्णय घेऊ शकत नाही. जो आपल्या देशाचं अहित पाहात असेल, मग तो मुस्लिम असो की दुसरा कोणी त्याला भारतात राहण्याचा हक्क नाहीच\", असंही स्वप्नील सोनावणे यांनी लिहिलं आहे.\n\"नाकातून दम काढून ओरडणाऱ्या आणि भाषण ठोकणाऱ्या पंतप्रधानांमध्ये हिंमत आहे का, या फाटक्या तोंडाच्या खासदारांचं तोंड बंद करण्याची,\" असं मत झमीर मखझाणकर यांनी म्हटलं आहे.\n\"हे असं बडबडलं म्हणजे निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. धार्मिक उन्माद भडकवून सत्तेत यायचं, केवळ हेच त्यांचं राजकीय सूत्र आहे,\" असं मत सुमीत दांडगे यांनी व्यक्त केलं आहे, तर \"विकासावर चर्चा करता येत नाही म्हणून भाजपचे नेते असली वक्तव्यं करून मूळ विकासाची चर्चा करण्यापासून पळ काढत आहेत,\" असं तुषार व्हणकते यांनी म्हटलं आहे.\nमोदी मुदतपूर्व निवडणुका का नाही घेऊ शकत\nराजापूर : सरकारचं प्राधान्य धन-आंदोलनाला\nMPSC परीक्षेचे उमेदवार एवढे का चिडले आहेत\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nभारताने पाकिस्तानविरुद्धचा वर्ल्डकप सामना नाही खेळला तर...\nआसाममध्ये गावठी दारूचे 99 बळी: नेमकी दारू विषारी कधी बनते\nकाश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना अटक, 20 हजार जवान तैनात\nट्रंप यांचं विद्यापीठ आणि एअरबस A380 - फसलेल्या प्रकल्पांची गोष्ट\nलैंगिक छळवणुकीच्या आरोपांवरून चर्चने केला कार्डिनलचा बचाव\n'इस्लामिक स्टेटचा पाडाव पण त्यांचा विखारी विचार कायम आहे'\nभारतातील 10 लाख आदिवासी कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर\nमहिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/pani-sikka-takanyache-karan/", "date_download": "2019-02-23T22:10:59Z", "digest": "sha1:XBRHJ7I6BC6K4KEVEYQJWMXEPHM4BO5Y", "length": 9464, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "नदीमध्ये सिक्के टाकण्यामागे आहे वैज्ञानिक कारण ही अंधश्रद्धा नाही, पहा आरोग्यासाठी किती आहे फायदेशीर", "raw_content": "\nनदीमध्ये सिक्के टाकण्यामागे आहे वैज्ञानिक कारण ही अंधश्रद्धा नाही, पहा आरोग्यासाठी किती आहे फायदेशीर\nनदीमध्ये सिक्के टाकण्यामागे आहे वैज्���ानिक कारण ही अंधश्रद्धा नाही, पहा आरोग्यासाठी किती आहे फायदेशीर\nभारतामधील जवळपास सर्व धर्मात दानधर्म करण्यास उच्च मानले गेले आहे. आपल्या शास्त्रा मध्ये असे लिहिले गेले आहे की जो व्यक्ती दान धर्म करतो त्यावर ईश्वर सदैव कृपा करतो. या परंपरे अंतर्गत अनेक परंपरा आहेत ज्यांचे आपण पालन करतो त्यामधीलच एक आहे नदी मध्ये सिक्के टाकणे. खरतर नदीमध्ये सिक्के टाकण्याचे काय आहे कारण आहे त्यामागचे महत्व काय आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चलातर पाहूया नदीमध्ये सिक्के टाकण्या मागे काय रहस्य लपलेले आहे.\nयाकारणा मुळे लोक नदी मध्ये सिक्के टाकतात\nतुम्ही नेहमी पाहिले असेल की लोक नेहमी जेव्हा पण नदीवरून प्रवास करतात तेव्हा नदीमध्ये एक सिक्का (कॉईन) टाकतात. कधी कधी लोक ट्रेन आणि बस मधून प्रवास करताना देखील नदीवरून ट्रेन किंवा बस जात असेल तर सिक्के फेकतात.\nया परंपरेच्या मागे कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे. तर एक कारण आहे खरेतर लोक पहिले नदी मध्ये तांब्याचे सिक्के नदीमध्ये टाकतात असत ज्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होते. पूर्वीच्या काळी सिक्के तांब्याच्या धातूचे असायचे त्यामुळे नदीमध्ये तांब्याचे सिक्के टाकत असत.\nतांब्याच्या भांडया मधील जल पिणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. या उद्देशाने देखील लोक नदीमध्ये तांब्याचे सिक्के टाकत असत. असे केल्यामुळे नदी स्वच्छ राहत असे आणि परिणामी लोकांचे आरोग्य देखील चांगले राहत असे. आजकाल तांब्याचे सिक्के चलनात नाही आहेत पण तरीही लोक ही परंपरा पाळत करत आहेत.\nज्योतिषशास्त्र च्या दृष्टीकोनातून देखील नदी मध्ये सिक्के टाकण्याची परंपरा आहे.\nज्योतिषशास्त्रा मध्ये देखील ग्रहदोष दूर करण्यासाठी नदीमध्ये सिक्के टाकण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की जर नदी मध्ये सिक्के आणि पुजेची सामग्री प्रवाहीत करण्यामुळे अनेक प्रकारचे ग्रह दोष दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुखसमृध्दी येते.\nयासोबत अशीही मान्यता आहे की नदीमध्ये सिक्के टाकणे पुण्याचे काम आहे कारण नदी किनाऱ्यावर असलेल्या गावातील मुले नदीतील सिक्के एकत्र करून आपल्या गरजा पूर्ण करतात यासाठी यापद्धतीने दान केले जाते.\nज्योतिष शास्त्रानुसार जर कोणाच्या कुंडली मध्ये चंद्र दोष असेल तर त्या व्यक्तीने वाहत्या नदी मध्ये चांदीचा सिक्का टाकला पाहिजे ��ामुळे चंद्र दोष दूर होतो.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे कोणते आजार बरे करते आणि दूर ठेवते\nकमी लोकांनाच माहीत आहे की मुलींनी नाक-कान टोचण्याचे त्यांना काय फायदे मिळतात\nकसे ही हार्ट ब्लॉकेज असो, राजीव दीक्षित यांचे हे अद्भुत उपाय पूर्ण शरीराचे ब्लॉकेज बाहेर काढतील\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/05/empowerment-of-local-administration-and-its-role-in-developement.html", "date_download": "2019-02-23T21:22:41Z", "digest": "sha1:GIF4TJIRDIVKLKQ3Q2XYUUAS6BD5AHSY", "length": 19407, "nlines": 151, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "स्थानिक प्रशासनाचे सबलीकरण व विकासातील त्याची भूमिका - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nPolitical Science स्थानिक प्रशासनाचे सबलीकरण व विकासातील त्याची भूमिका\nस्थानिक प्रशासनाचे सबलीकरण व विकासातील त्याची भूमिका\n* केंद्रीय पातळीवर पंचायतराजचे सबलीकरण\n१. शासनाने स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाचा ग्रामीण विकास करण्यासाठी काही ठोस कार्यक्रम सुरू केले. त्यात १९५२ साली केलेला समाज विकास कार्यक्रम आणि १९५३ साली सुरू केलेला राष्ट्रीय विस्तार सेवा यांचा समावेश होतो. मात्र शासनाला या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करता आल��� नाही.\n* बलवंतराय मेहता समिती\n०१. पंचायतराज व्यवस्थेचे स्वरूप निश्चित करण्यासाठी १६ जानेवारी १९५७ रोजी बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षेतखाली समिती स्थापन केली. मेहता समितीने आपला अहवाल २४ नोव्हेंबर १९५७ रोजी सादर केला.\n०२. देशात २ ऑक्टोबर १९५९ या दिवशी राजस्थान या राज्याने पहिल्या प्रथम पंचायतराज स्वीकारले. महाराष्ट्र हे पंचायतराज स्वीकारणारे नववे राज्य ठरले.\n०३. बलवंतराय मेहता समितीच्या प्रमुख शिफारसी\n----- त्रिस्तरीय रचना असावी (गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर परिषद),\n------ पंचायत समितीला आटोपशीर विकासगट करावे,\n------ जमीन महसूल गोळा करणे व अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार पंचायत समितीला द्यावेत.\n------ जिल्हा परिषद ही विकासगटाला सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचे काम करेल.\n* अशोक मेहता समिती\n०१. पंचायतराजचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने १९७७ साली अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने १९७८ मध्ये आपला अहवाल व शिफारसी शासनास सादर केल्या आहेत.\n०२. अशोक मेहता समितीच्या प्रमुख शिफारशी\n----- मंडल पंचायत (ग्रामपंचायत आणि पंचायत समिती एकत्रित आणून) आणि जिल्हा परिषद या पंचायतराजच्या दोन स्तरांची निर्मिती करावी. (द्विस्तरीय रचनेची शिफारस).\n-----जिल्हा आर्थिक नियोजनाचे कार्य जिल्हा परिषदेकडे द्यावे.\n----- स्वतंत्र न्यायपंचायत असण्याची तरतूद केली.\n* जी. व्ही. के. राव समिती (१९८५) या समितीने १९८६ साली आपला अहवाल सादर केला. प्रमुख शिफारसी – जिल्हा परिषदेला मध्यवर्ती स्थान प्राप्त करून द्यावे व चार स्तरीय पंचायतराजची व्यवस्था सुचवली.\n* एल. एम. सिंघवी समिती (१९८७)\n०१. पंचायतराज संस्थांची सध्याची स्थिती, त्यांची आत्तापर्यंतची वाटचाल, विकासकार्यातील भूमिका, इ. गोष्टींचे मूल्यमापन करण्याची तसेच ग्रामीण विकास व राष्ट्रबांधणीच्या विधायक कार्यात पंचायतराज संस्थांना योगदान कसे देता येईल याचे उपाय सुचवण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली होती.\n०२. प्रामुख्याने पंचायतराज संस्थांना घटनात्मक मान्यता देण्यात यावी, यासाठी या समितीने काही महत्त्वाच्या शिफारसी केल्या. त्याप्रमाणे खेडय़ांसाठी न्यायपंचायतीची स्थापना करावी.\n* पी. के. थंगन समिती (१९८८) शासनाने पंचायतराज विकासासंदर्भात शिफारसी करण्यासाठी ही एक सल्लागार समिती नेमली होती.\n* महाराष्ट्रातील पंचायतराजचे सबलीकरण\n०१. १ मे १९६२ पासून महाराष्ट्रात पंचायतराजची मुहूर्तमेढ रोवली. पंचायतराजची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील नववे राज्य ठरले.\n* वसंतराव नाईक समिती १९६०\n०१. भगवंतराव गाडे, बाळासाहेब देसाई, मोहिते, इ. या समितीचे अन्य सदस्य होते. या समितीने आपला अहवाल १५ जानेवारी १९६१ रोजी सादर केला. या समितीने एकूण २२६ शिफारसी केल्या.\n०२. या समितीच्या प्रमुख शिफारसी\n----- महाराष्ट्र पंचायतराज व्यवस्थेत बलवंतराय मेहता यांनी सुचवलेले तीन स्तर असावेत, असे नाईक समितीने सुचवले.\n------ परंतु विकासाचा गट म्हणून पंचायत समितीऐवजी जिल्हा परिषदेला महत्त्व द्यावे, अशी प्रमुख शिफारस केली.\n-----तालुका पातळीवरील पंचायत समिती ही जिल्हा परिषदेला विकासकामात मदत करेल.\n----- आमदार, खासदारांना जिल्हा परिषदेत कोणतेही स्थान देऊ नये.\n----- जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कारभारात जिल्हाधिकाऱ्याला कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही.\n------ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक ग्रामसेवक असावा.\n----- जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करून तेथे आय.ए.एस. अधिकारी नेमावा.\n----- जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी समिती व्यवस्था असावी.\n----- पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी नेमावा.\n* ल. ना. बोंगिरवार समितीलाच (१९७०)\n०१. या समितीला पुनर्वलिोकन समिती म्हटले जाते. यात एकूण ११ सदस्य होते. या समितीने एकूण २०२ शिफारसी केल्या.\n----- पंचायतराजमध्ये प्रत्यक्ष निवडणुकांवर जादा भर द्यावा,\n----- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेचे सभासदत्व द्यावे व जिल्हा नियोजन समितीचे प्रमुखपद द्यावे.\n----- ५० टक्के पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याच्या जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भराव्यात.\n----- एखादी ग्रामपंचायतीची लोकसंख्या १० हजारपेक्षा जास्त झाली तर तेथे नगरपरिषदेची स्थापना करावी.\n----- जिल्हा परिषदेत दुग्धविकास व पशुसंवर्धन या समित्यांची स्थापना करावी.\n----- ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असावा.\n* बाबुराव काळे समिती (१९८०)\n०१. तत्कालीन महाराष्ट्र राज्य ग्रामविकास खात्याचे मंत्री बाबुराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायतराज संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी एक उपस��िती नेमली.\n०२. या समितीने काही आर्थिक स्वरूपाच्या शिफारसी केल्या. ग्रामीण पुनर्रचना करण्यावर भर दिला. ग्रामसेवकाकडे दोनपेक्षा अधिक ग्रामपंचायती असू नयेत अशी शिफारस केली.\n* प्राचार्य पी. बी. पाटील समिती (१९८४)\n०१. महाराष्ट्रातील पंचायतराजमधील कार्याचे पुनर्वलिोकन करणे आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी शिफारसी करणे, यासाठी १९८४ साली ही समिती नेमली. १९८६ साली या समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला.\n----- ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ यांचे एकत्रीकरण करावे.\n---- लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतीचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करावे.\n----- जिल्हा परिषदेत निर्वाचित सभासद संख्या ४० पेक्षा कमी आणि ७५ पेक्षा जास्त असू नये.\n----- जिल्हा नियोजन मंडळावर आमदार व खासदार असावेत.\n----- नियोजनात ग्रामसभेच्या निर्णयाचा विचार करावा.\n----- आर्थिक विकेंद्रीकरणावर भर द्यावा आणि शेतीपूरक उद्योग, लघुउद्योग ग्रामीण भागात आणावेत.\n* २००० साली स्थापन केलेल्या अरुण बोंगिरवार समिती जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यात येणाऱ्या विविध योजनांचा विचार करावा अशी शिफारस केली.\n* यानंतरही महाराष्ट्र शासनाने भूषण गगराणी व सादिक अली या समित्या नेमल्या होत्या. भूषण गगराणी समितीने ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक स्वायत्ततेवर भर द्यावा असे सांगितले, तर ग्रामसभेला वैधानिक दर्जा मिळाला पाहिजे असे मत सादिक अली समितीने मांडले होते.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://priyambhashini.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2019-02-23T21:08:15Z", "digest": "sha1:F3IGAKTA3Q4ZGZALX5ZDLKBB6QMFF7TT", "length": 24001, "nlines": 113, "source_domain": "priyambhashini.blogspot.com", "title": "मनात आलं ... लिहिलं: तिच्या बुडण्याचे शतसांवत्सरिक", "raw_content": "\nमनात आलं ... लिहिलं\nमनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.\nते त्या काळी पाण्यावर तरंगणारे सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. जहाजात जलाभेद्य कक्ष असल्याने ते कधीच बुडणार नाही अशी त्याची ख्याती होती. ७५ हजार टन वजनाचे हे पोलादी जहाज भक्कम बांधणीचे होते. या जहाजावर १९ जलाभेद्य कक्ष होते आणि संकटसमयी किंवा अपघातात त्यातील ९ कक्ष पाण्याने भरले तरी हे जहाज पाण्यावर तरंगण्याची क्षमता राखून होते. अमेरिकेकडून इंग्लंडकडे त्याचा पहिला प्रवास चालला होता. या विलासी जहाजावर श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींचा समावेश होता.\nन्यू यॉर्कवरून यात्रा सुरू करून एप्रिलच्या महिन्यात हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये प्रवासात होते. त्या भागात समुद्र बर्फाळ होता. सर्वत्र धुकं पसरलं होतं. अशा या धोकादायी वातावरणात अचानक मध्यरात्रीच्या सुमारास जहाजाची टक्कर हिमनगाशी झाली आणि हिमनगामुळे जहाजाची उजवी बाजू (स्टारबोर्ड) चिरत गेले. जहाजात पाणी शिरू लागलं. ३००० प्रवाशांनी खच्चून भरलेल्या जहाजावर केवळ २४ लाइफबोटी होत्या. त्यावेळच्या कायद्यानुसार अशा आकाराच्या जहाजांवर किमान २४ लाइफबोटी लागत पण खच्चून भरलेल्या या जहाजावर २४ ही संख्या फारच कमी होती.\nटक्कर झाल्यावर जहाजात पाणी घुसू लागले आणि जहाज पाण्याखाली जाऊ लागले. जहाजातील बायका मुलांना लाइफबोटींवर चढवण्यात आले पण तरीही जहाजावरले अर्धेअधिक प्रवासी गारठलेल्या समुद्रात बुडून मेले. समुद्राने दया दाखवली नाही.\nही प्रसिद्ध गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहित आहे पण कदाचित काही चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल की ही कथा \"टायटॅनिकची\" नाही. टायटॅनिक हे जहाज अमेरिकेतून इंग्लंडकडे जात नव्हते तर ते इंग्लंडहून निघून अमेरिकेतील न्यू यॉर्क सिटीकडे चालले होते आणि या प्रचंड जहाजावर वर म्हटल्याप्रमाणे अवघ्या २४ लाइफबोटीही नव्हत्या\nवर दिलेली ही घटना सत्य नसून एक कल्पि��कथा आहे. बरील कथानक फ्युटिलिटी: ऑर द रेक ऑफ टायटन१ या १८९८ मध्ये मॉर्गन रॉबर्टसनने लिहिलेल्या दीर्घकथेतील टायटन या जहाजाच्या अपघाताबद्दल आहे. टायटॅनिक या जहाजाचा अपघात होण्यापूर्वी सुमारे १४ वर्षे आधी प्रकाशित झालेल्या या दीर्घकथेत आणि टायटॅनिकच्या गोष्टीत काही महत्त्वाची साम्यस्थळे आहेत.\nविशेषतः जहाजांच्या नावांतील सारखेपणा, त्यांची जलाभेद्यतेबद्दल प्रसिद्धी, मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर अटलांटिकमध्ये हिमनगाशी टक्कर होणे, जहाजावर लाइफबोटींची कमतरता असणे, जहाजावरील प्रवाशांची अदमासे संख्या वगैरे योगायोग विशेष वाटतात. अन्यथा, दीर्घकथा म्हणून ही एक अतिसामान्य कथा आहे आणि टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघाताशी मेळ न खाणारे किंवा तांत्रिक त्रुटी दाखवणारे अनेक प्रसंग कथानकात आहेत.\nतरीही या सामान्य कथानकाला टायटॅनिकच्या अपघाताशी असणाऱ्या असामान्य साम्यामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीचे मूळ कारण अर्थातच १५ एप्रिलला झालेला टायटॅनिकचा अपघात हे होते. या दुर्दैवी अपघाताला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या कारणास्तव उपक्रमावर हा धागा सुरू करणे अपरिहार्य वाटले.\nप्रवासी वाहनांना जे अनेक अपघात झाले आहेत त्यात टायटॅनिक आपले नावामागचे प्रसिद्धीचे वलय राखून आहे. इतिहासात टायटॅनिकपेक्षा मोठ्या जहाजांना अपघात घडलेले आहेत आणि टायटॅनिकपेक्षा मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झालेली आहे; पण मग या अपघातात विशेष असे काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे देता येतील.\nयुद्धकालीन परिस्थिती नसताना; टायटॅनिकचा अपघात हा पहिल्या महायुद्धा आधी घडलेला आहे हे लक्षात घेतल्यास इतक्या मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याचे हे महत्त्वाचे उदाहरण आहे. टायटॅनिकच्या अपघातात दीड हजारांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली. यांत अनेक बायका आणि लहान मुलांचा समावेश होता.२ अर्ध्याहून अधिक लोकांची प्रेतेही हाताला लागली नाहीत.\nहजारोंच्या संख्येने प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असताना केवळ २० लाइफबोटी जहाजावर असणे हा व्यवस्थापनाच्या हलगर्जीचे उत्तम उदाहरण म्हणून दाखवता यावे. या घटनेनंतर जहाजांवर किमान लाइफबोटी आणि संरक्षक साधनांविषयी नियम कडक करण्यात आले.\nटायटॅनिकचा प्रवास महागडा होता. १९१२ साली टायटॅनिकमधून पहिल्या वर्गाच्या प्रवासासाठी ४००० डॉ. च्या वर किंमत मोजावी लागत होती. टायटॅनिक हे सुखदायी प्रवासासाठीच बांधलेले जहाज होते. इलेक्ट्रिसिटी, उबदार वातावरण, गरम पाण्याचा तरण तलाव, तुर्की अंघोळ, व्यायामशाळा, बँड रुम वगैरे अनेक सोयी या \"लक्झरी लायनर\"वर होत्या.\nआणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे \"आढ्यता\". हे जहाज कधीच बुडणार नाही अशी प्रसिद्धी जहाज बांधताना करण्यात आली होती पण निसर्गाच्या कचाट्यात सापडलेले हे प्रचंड महागडे जहाज आपल्या पहिल्या प्रवासातच समुद्राने गिळंकृत केले. या निमित्ताने जहाजबांधणी व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाकडे, बांधल्या जाणाऱ्या जहाजांकडे बारकाईने पाहण्याची उपरती झाली. किंबहुना, टायटॅनिकच्या अपघाताची नोंद जागतिक जलवाहतूकीने गांभीर्याने घेतली. यांत इंटरनॅशनल आईस पॅट्रोलची स्थापनेचा समावेश आहे.\nया शिवायही अनेक कारणे येथे देता येतील. लोकांना एखाद्या घटने सभोवती कथानक निर्माण करून तिला प्रसिद्धी देण्याची सवय असते, त्या कथानकात टायटॅनिक चपखल बसत होती. समुद्रावरील खलाशांच्या अंधश्रद्धा, टायटॅनिकच्या प्रवाशांनी अपघाताला धैर्याने दिलेले तोंड, अपघातातून वाचलेल्यांचे अनुभव, निसर्गापुढे माणूस थिटा आहे ही श्रद्धावंतांनी केलेली कारणमीमांसा, किंवा श्रीमंत आणि गरीब असे जहाजात वर्ग असले तरी निसर्ग सर्वांना समान वागणूक देतो ही नीतिकथा, अशा अनेक कारणांमुळे इतिहासात टायटॅनिक अजरामर झाली. तिच्यासोबत अनेक कथांना आणि आख्यायिकांनाही प्रसिद्धी लाभली. यापैकी मला आवडणारी कथा/ आख्यायिका टायटॅनिकच्या बँडबद्दल आहे.\nटायटॅनिकवर आठजणांचा चमू बँड वाजवून श्रोत्यांचे मनोरंजन करत होता. जहाजाची हिमनगाशी टक्कर होऊन संकटाची वेळ आली तेव्हाही हा चमू लोकांमध्ये घबराट उडू नये आणि त्यांचे चित्त ठिकाणावर राहावे म्हणून वाद्ये वाजवत होता. असं सांगितलं जातं की या बँडचा प्रमुख वॉलेस हार्टली याने जहाजाला झालेला अपघात आणि लाइफबोटवर माणसांना चढवण्याची लगबग लक्षात घेऊन आठजणांच्या आपल्या चमूला जहाजाच्या पहिल्या वर्गाच्या आरामकक्षात (लाउंज) गोळा केले. तेथेच लाइफजॅकेटस घालून अनेक प्रवासी गोळा झाले होते आणि आपला जीव वाचवण्याच्या धडपडीत होते. त्या परिस्थितीत आपला गणवेश घालून आठजणांचा हा चमू शांतपणे वाद्ये व��जवत होता. जहाज जसजसे बुडू लागले तसे हा चमू आरामकक्षातून जहाजाच्या डेकवर पोहोचला आणि तेथे धून आळवू लागला. आणि बुडत्या जहाजाबरोबर समुद्राच्या पोटात गेला. या चमूने शेवटची धून कोणती वाजवली असावी, इतरांची धावपळ बघत असताना त्यांची स्वतःची मन:स्थिती कशी असावी यावर अद्यापही चर्चा झडतात.\nसुमारे दोन आठवड्यांनी वॉलेस हार्टलीचा गारठलेला मृतदेह सापडला तेव्हाही वाद्याचा पट्टा त्याच्या शरीराशी बांधलेला होता. टायटॅनिकबद्दल अशा अनेक कथा आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत.\nआख्यायिकांसोबत हे जहाज बुडण्याची नेमकी कारणे कोणती यावर आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने अद्याप संशोधन होते. हिमनगाशी टक्कर हे मुख्य कारण असले तरी त्या सोबतीने इतर काही कारणे या जहाजाला बुडवण्यात कारणीभूत ठरली असावीत का काय यावर अभ्यास केला जातो. नुकत्याच वाचलेल्या टाइम मासिकातील एका लेखानुसार हिमनगासह चंद्रालाही या अपघाताचा धनी बनवण्यात आले आहे.\nटेक्सास युनिवर्सिटीतील काही शास्त्रज्ञांच्या मते १९१२ च्या जानेवारी महिन्यात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता. ही घटना सुमारे १४०० वर्षांनी घडत होती. याचा प्रभाव समुद्राची भरती आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटांनी हिमनगाला ग्रीनलॅंडकडून वळवून एप्रिलपर्यंत न्यू फाउंडलंडजवळ; जेथे टायटॅनिकचा अपघात घडला तेथे आणून पोहोचवले असावे.\nभविष्यातही टायटॅनिकविषयी असे निष्कर्ष, शंका निघतच राहतील. इतके ग्लॅमर या जहाजाने नक्कीच मिळवले आहे.\nटायटॅनिक आणि ग्लॅमरचा विषय निघाला की जेम्स कॅमेरुनचा सुप्रसिद्ध चित्रपट टाळून पुढे जाता येत नाही. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट हॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी दहा चित्रपटांतील एक गणला जातो. या चित्रपटाचं यश टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघातात होतं की प्रणयकथेत हे ठरवायचे झाले तर प्रणयकथेचे पारडे जड होईल असे वाटते. असं म्हटलं जातं की हा चित्रपट यशस्वी होण्याचे एक कारण प्रेक्षकांनी तो पुन्हा पुन्हा येऊन बघितला हे आहे. हा भीषण अपघात असो की प्रणयकथा; टायटॅनिकनेच \"आय ऍम फ्लाइंग\" ही प्रणय-प्रसिद्ध अदा सिनेजगताला दिली. टायटॅनिकच्या अपघाताच्या शंभरीनिमित्त १९९७ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट या वेळेस त्रिमित तंत्राच्या साहाय्याने पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे.\nटायटॅनिकच्या निमित्ताने पु��ील काही दिवसांत सर्वत्र चर्चा झडतील. गप्पा होतील. उपक्रमावरही या घटनेची नोंद व्हावी म्हणून हा धागा सुरू करत आहे. टायटॅनिकसंबंधीच्या कथा, आख्यायिका, इतिहास, चित्रपट परीक्षण वगैरेसाठी हा धागा सदस्यांनी वापरावा.\n१ हे पुस्तक वाचावे असे मी सुचवणार नाही. उत्सुकता असल्यास तासभरात भराभर डोळ्याखालून घातल्यास संदर्भ लागू शकतील.\n२ जीवन संरक्षक होडक्यांत स्त्रिया आणि मुलांनी सर्वप्रथम बसावे अशी सूचना असतानाही अनेक स्त्रिया आणि मुले यांचा समावेश मृतांत आहे यावरून खरी परिस्थिती काय असावी हे लक्षात येते. वाचलेल्या लोकांत गर्भश्रीमंत प्रवाशांचा भरणा होता.\nवरील चित्रे विकिपिडीया आणि jamescameronstitanic.wikia.com वरून साभार घेतली आहेत.\nटायटॅनिक बद्दल ही माहिती नवीनच होती. खरच खूप\n\" या चमूने शेवटची धून कोणती वाजवली असावी, इतरांची धावपळ बघत असताना त्यांची स्वतःची मन:स्थिती कशी असावी \" प्लस १\nआयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Mujahideens-infamous-terrorist-arrest-in-Delhi/", "date_download": "2019-02-23T20:50:15Z", "digest": "sha1:MM2LN5R6LATMA3JOXFDYNFPTCBOG5IG4", "length": 6878, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " दिल्लीत मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › दिल्लीत मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी जेरबंद\nदिल्लीत मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी जेरबंद\nनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा\nबहुचर्चित बाटला हाऊस एन्काऊंटरवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला इंडियन मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी अरिज खान ऊर्फ जुनैद याला तब्बल दहा वर्षांनंतर दिल्‍ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली. बाटला हाऊस एन्काऊंटवेळी डॅशिंग पोलिस अधिकारी मोहनचंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता. अरिज आणि त्याच्या साथीदारांनी देशाच्या विविध भागात घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 165 लोकांचा मृत्यू झाला होता.\nदिल्‍लीतील गजबजलेल्या जामिया नगरमध्ये 2008 साली बाटला हाऊस एन्काऊंटर झाले होते. त्यावेळी इंडियन मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले होते, तर चौघे जण पळून गेले होते. पसार झालेल्यांत अरिज खानचा समावेश होता. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोहनचंद शर्मा यांना एन्काऊंटरवेळी अनेक गोळ्या लागल्या होत्या. नंतर त्यांचे रुग्णालयात निधन झाले होते. अरिज खानवर एनआयए आणि दिल्‍ली पोलिसांनी 15 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. बाटला हाऊस एन्काऊंटर ही खोटी चकमक होती, असा दावा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्या प्रकरणानंतर केला होता. पोलिसांकडून मारल्या गेलेल्यांची छायाचित्रे पाहिल्यानंतर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले होते, असेही त्यावेळी काँगे्रसी नेत्यांनी सांगितले होते.\nबाटला हाऊस एन्काऊंटरप्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी शहजाद अहमद याला कनिष्ठ न्यायालयाने 2013 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.\nअरिज खान याला भारत-नेपाळ सीमारेषेवर पकडण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्‍त पी. एस. कुशवाह यांनी दिली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवाशी आहे. दिल्‍लीतील बाराखंबा रोड, पहाडगंज, कॅनॉट प्लेस, ग्रेटर कैलाश आणि गोविंदपुरी या भागात बॉम्बस्फोटाची मालिका घडल्याच्या सहा दिवसांनी बाटला हाऊस एन्काऊंटर झाले होते. तो व त्याच्या साथीदारांनी देशाच्या विविध भागात घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 165 लोकांचा मृत्यू झाला होता, अशी माहितीही कुशवाह यांनी दिली. अरिज खान हा बॉम्ब बनविण्यात तज्ज्ञ असून उत्तर प्रदेश बॉम्बस्फोट मालिका, जयपूरमधले बॉम्बस्फोट व अहमदाबादमधल्या बॉम्बस्फोटातही तो सामील होता.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.wf-fastener.com/mr/", "date_download": "2019-02-23T21:22:24Z", "digest": "sha1:QIQSWEAZY6PYQ3YYAPW4DGLGE3XXJ6XM", "length": 6217, "nlines": 165, "source_domain": "www.wf-fastener.com", "title": "नखे स्क्रू, drywall स्क्रू, स्क्रू ड्रायव्हर, ग्राउंड स्क्रू - Weifeng", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनिँगबॉ Weiifeng फास्टनर कंपनी, लिमिटेड Yuyao शहर स्थित आहे प्रवेश सोपे आहे. हे तर 3 तास शांघाय सिटी मुख्य रस्त्यावरुन निँगबॉ शहरात अर्धा तास लागतो. आमच��या कंपनी उदाहरण नांगर, स्कू, दुरुस्ती, काजू आणि साधने हार्डवेअर विशेष. आमचे सदस्य आम्ही उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमत तसेच आमच्या विचार सेवा उत्पादने ऑफर या क्षेत्रात ओळ अनेक चांगले अनुभव आहे. उत्पादन याशिवाय, आम्ही देखील आयात आणि business.Our उत्पादने विविध प्रकारची आहेत निर्यात निर्देश वागण्याचा, खालील दर्जा त्यानुसार: जीबी, गोंगाट, JIS आणि ANSI आणि आम्ही देखील ग्राहकाच्या विनंत्या आम्ही स्थापन आनंदी आहोत इतर वर्णन ऑर्डर स्वीकारण्यासाठी करू शकता समता आणि म्युच्युअल लाभ आधारावर आमच्या क्लायंट अनुकूल दीर्घकालीन सहकारी संबंध जहाज.\nहेक्स वॉशर प्रमुख स्वत: ड्रिलिंग स्क्रू\nहेक्स धोबीण स्वतःला ड्रिलिंग स्क्रू बाहेरील कडा\nपॅन चौकटीत बसविणे डोके स्वत: ची टॅप स्क्रू\nपॅन डोके फिलिप्स स्क्रू\nपॅन डोके स्वत: ची टॅप स्कू\nफिलिप्स फ्लॅट डोके स्वत: ची टॅप स्क्रू\nतेहरान आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शन ...\nशांघाय फास्टनर आणि तंत्रज्ञान दर्शवा (चीन)\nतारीख: 26 सप्टेंबर (बुध) - 29 (शनि) 2018 बूथ Bumber: E4D11 ठिकाण: 2345 Longyang रोड, Pudong नवीन क्षेत्र, शांघाय, चीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: जोडा: 16 मजला, ZhongMu आंतरराष्ट्रीय मॅन्शन, No.398 दक्षिण NanLei रोड, Yuyao, Zhejiang, चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/top-femail-model-from-gujarath/", "date_download": "2019-02-23T22:00:25Z", "digest": "sha1:RGKJZ5U3ICNEXLO6DIS7O4FZMM7IOHRP", "length": 5495, "nlines": 65, "source_domain": "www.marathigold.com", "title": "गुजरातच्या या सुंदर मॉडेलचे बोल्ड फोटोज होत आहेत वायरल, तुम्ही पण पहा", "raw_content": "\nगुजरातच्या या सुंदर मॉडेलचे बोल्ड फोटोज होत आहेत वायरल, तुम्ही पण पहा\nगुजरातच्या या सुंदर मॉडेलचे बोल्ड फोटोज होत आहेत वायरल, तुम्ही पण पहा\nगुजरात मध्ये राहाणाऱ्या एका सुंदर आणि बोल्ड मॉडेलचे फोटोज आजकाल वायरल होत आहेत. हि दिसण्यास सुंदर आहे आणि कितीही स्तुती केली तरी कमीच आहे हे तिच्या फोटोज पाहिल्यावर तुम्हाला कळेलच.\nहि मॉडेल सोशल मिडियावर भरपूर एक्तीव असते.\nहिचे नाव अंकिता दावे आहे. अंकिताचा जन्म 1993 मध्ये गुजरात मध्ये झाला होता.\nतिचे सध्याचे वय 25 वर्ष आहे.\nअंकिताने आपले शिक्षण मुंबई युनिव्हर्स���टी मधून पूर्ण केले आहे.\nअंकिताची लहानपणी पासून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि ती आता गुजरात मध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.\nतिचे सोशल मिडियावर असलेले अनेक फॉलोअर्स तिला बॉलीवूड मूव्हीज मध्ये पाहू इच्छित आहेत.\nतुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये लिहा.\n10 प्रसिध्द नसलेल्या आणि क्वचित दिसणाऱ्या बॉलीवूड स्टारच्या वाइफ\nप्लास्टिक सर्जरी करण्याच्या अगोदर अश्या दिसत होत्या बॉलीवूडच्या या 7 प्रसिध्द अभिनेत्री, एकीने तर बिगडवून घेतला चेहरा\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ipl-10-mumbai-and-haidrabad-match/", "date_download": "2019-02-23T21:32:49Z", "digest": "sha1:UI7CL7DJE6FJXO3IBTFQIBY44R27A3XF", "length": 18433, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "गतविजेत्या हैदराबादचा सामना मुंबईशी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nगतविजेत्या हैदराबादचा सामना मुंबईशी\nकायरॉन पोलार्ड, लेण्डल सिमन्स यांची दमदार फलंदाजी अन् लसिथ मलिंगा, हरभजन सिंगसह सर्व गोलं��ाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या प्ले ऑफ लढतींमध्ये धडक मारली. आता उद्या रोहित शर्माच्या ब्रिगेडला गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादचा सामना करावयाचा आहे. डेव्हिड वॉर्नरच्या सेनेने आतापर्यंत १२ सामन्यांमधून सहा विजयांनिशी १३ गुणांची कमाई केलेली आहे. त्यामुळे उद्याची लढत त्यांच्या प्ले ऑफमधील प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे.\nमुंबई इंडियन्सच्या संघाने प्ले ऑफमध्ये धडक मारल्यामुळे त्यांना आता संघामध्ये बदल करता येणार आहेत. निरनिराळे पर्याय त्यांना पडताळून पाहता येतील. बेंचवर बसलेल्यांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येऊ शकते. मुंबई इंडियन्सचे संघव्यवस्थापन उद्या कोणाकोणाला संधी देते हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र पहिल्या दोन स्थानांवर कायम राहण्यासाठी दोन वेळचा चॅम्पियन संघ उर्वरित लढतींमध्ये निष्काळजी राहणार नाही. कारण पहिल्या दोन क्रमांकावर राहिल्यास अंतिम फेरीत पोहचण्याच्या दोन संधी उपलब्ध होतात. इलिमिनेटर लढतीत विजय मिळवणाऱ्या संघाविरुद्ध खेळण्याची संधी प्राप्त होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/weekly-horoscope-7/", "date_download": "2019-02-23T21:40:21Z", "digest": "sha1:JSYPSVGCMT4SS3GL3TVFXTKW5PZVNPGA", "length": 24494, "nlines": 286, "source_domain": "www.saamana.com", "title": "शुभ वर्तमान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानं���र फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nमानसी इनामदार ,ज्योतिषतज्ञ,[email protected]\nघरात शांतता, समृद्धी नांदण्यासाठी, वादविवाद टाळण्यासाठी…\nसकाळी प्रवेशद्वारापुढील जागा आणि उंबरठा स्वच्छ करून तेथे रांगोळीची शुभ चिन्हे रेखावीत. खूप फरक पडेल.\nउत्सवाच्या निमित्ताने बरीच धावपळ झाल्याने प्रकृतीवर ताण पडेल, पण काळजीचे कारण नाही. उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यातून आर्थिक फायदा संभवतो. तुम्हाला हवे तसे घडेल. बाप्पाचा आशीर्वाद लाभेल. सोनटक्क्याचे फूल जवळ बाळगा. पांढरा रंग महत्त्वाचा. शुभ आहार…दहीभात, गोड पदार्थ.\nसत्पात्री मदत जरूर करा, पण अनाहूत सल्ले कोणालाही देऊ नका. कामाशी काम ठेवा. छान प्रवास घडेल. गजाननाच्या सेवेने मनास समाधान लाभेल. जोडीने प्रवास कराल. जोडीदाराबाबत खूप भावनिक व्हाल. सगळे चांगले घडणार आहे. अबोली वस्त्र परिधान करा. शुभ आहार…खव्याचे पदार्थ, घरचे जेवण.\nशेअर्समध्ये पैसे गुंतवा. निश्चित फायदा होईल. जागरूक रहा. इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका. कर्जातून मुक्त व्हाल. बाप्पा काहीतरी छान बातमी देऊन जाईल. घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदारासोबत भावबंध दृढ होतील. त्यामुळे खूप सुरक्षित वाटेल. भगवा रंग जवळ ठेवा.शुभ आहार…मोतीचुराचे लाडू, बुंदी.\nसुखद आठवडा असेच या उत्सवी दिवसांचे वर्णन करावे लागेल. अडकलेल्या कायदेशीर गोष्टी पूर्ण होतील. त्यातून बराच आर्थिक फायदा होईल. स्वकीयांच्या भेटीगाठी होतील. गृहलक्ष्मीवर कामाचा ताण पडेल, पण त्रास होणार नाही. अनेक कल्पना प्रत्यक्षात येतील. वांगी रंग फलदायी.\nशुभ आहार…वांग्याची भाजी, भाकरी.\nसिंह ः जोडीदाराची साथ\nनवीन लोकांशी संपर्कात याल. हा आठवडा तुमची मानसिक ताकद वाढवणारा असेल. तुम्ही मुळातच निडर आहात. तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला या आठवडय़ात फायदा होणार आहे. त्यामुळे घरात परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. जोडीदाराची साथ लाभेल. निळा रंग शुभकारक. शुभ आहार…मक्याचे कणीस, फळे.\nमहत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगा. अनपेक्षित काम निघेल. त्यातून अनपेक्षित लाभही होईल. तुमच्या थट्टेखोर स्वभावामुळे तुम्ही मित्रमंडळीत लोकप्रिय ठराल. उगाच कोणालाही शब्द देऊ नका. वरवर विचार करू नका. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जा. चंदेरी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…खीर, बेसनाचे लाडू.\nतुमची व्यक्तिगत माहिती कोणालाही देऊ नका. विशेषतः आर्थिक व्यवहाराविषयी. ते अत्यंत गुप्त ठेवा. त्यामुळे पैसे वाढतील. मोरपीस जवळ बाळगा. घरात शांतता राहील. तेलकट, तिखट आहार टाळा. पिवळा रंग जवळ बाळगा. लहान मुलांची काळजी घ्या.शुभ आहार…घट्ट वरण, पोळी.\nस्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पहा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आर्थिक व्यवहारात अत्यंत दक्ष रहा. बाहेरच्या व्यक्तीवर मुळीच विश्वास नको. अनपेक्षित मिळकत होईल. विनाकारण दडपण घेऊ नका. निळा रंग जवळ ठेवा. शुभ आहार…पुरणपोळी, नारळाचे दूध.\nझटपट पैसा कमावण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या तुम्ही केंद्रस्थानी असाल. त्यामुळे कौतुकाचा वर्षाव होईल. बाप्पा नवे काम मिळवून देईल. त्यातून आर्थिक आवक सुधारेल, पण आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील गणेशाची उपासना करा. बदामी रंग जवळ ठेवा. शुभ आहार…सुका मेवा, बदाम.\nज्ञानात भर पडेल. उगाच चिंता करू नका. आर्थिक अडचणी सुकर होतील. सहनशीलता वाढेल. खेळाडूंनी सरावावर लक्ष द्यावे. पुढे खूप फायदा होणार आहे. कीर्ती वाढेल. बाप्पाची पृपा लाभेल. चार दिवस घरापासून द���र जाल. हिरवा रंग जवळ बाळगा. शुभ आहार…शेपूची भाजी, भाकरी.\nअति खर्च टाळा. आवक वाढेल. तुमच्यातील मूल जागे होईल. त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण तयार कराल. घरापासून लांब राहाल. तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. वरिष्ठ कामावर खुश राहतील. खेळाडूंसाठी चांगला आठवडा. अंजिरी रंग जवळ बाळगा. शुभ आहार…अंजीर, काजू.\nआर्थिक व्यवहार अगदी जपून करा. कोणताही ताण घेऊ नका. सन्मार्गावर नेहमीच काटे असतात, पण तुम्ही त्यातून वाट काढाल. स्वतः स्वतःचे मित्र व्हा. उत्तम वाचन आणि लिखाण घडेल. कामाचे कौतुक होईल. पांढरा रंग जवळ बाळगा. आवडती गोष्ट कराल. शुभ आहार…दूध, मोदक, तूप.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलफोटोच्या गोष्टी…सोळा हजारांत देखणी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/Story-Crafty-Fox/", "date_download": "2019-02-23T20:38:18Z", "digest": "sha1:7U4FEDKKGP6RBLT75VNOAS5IILSYCDAQ", "length": 4627, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " कथा : धूर्त कोल्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › कथा : धूर्त कोल्हा\nकथा : धूर्त कोल्हा\nएका शेतकर्‍याच्या शेतावर एक कुत्रा व एक कोंबडा राहत होते. एके दिवशी कुत्रा कोंबड्याला म्हणाला, “एकाच ठिकाणी राहून फार कंटाळा आला आहे. आपण सहलीला जाऊन येऊ या का\nकोंबड्याने होकारार्थी मान हलवली. दुसर्‍या दिवशी मालकाचा डोळा चुकवून ते दोघे सहलीला निघाले. त्यांनी सोबत काही मांसल हाडे व कुरकुरीत बिया खाण्यासाठी नेल्या. जंगलात दिवसभर सहलीचा आनंद लुटल्यावर रात्र पडल्यानंतर त्यांनी एका डेरेदार वृक्षाचा आसरा घेतला. वृक्षाच्या ढोलीत कुत्रा झोपला तर कोंबडा उंच फांदीवर आराम करू लागला. जेव्हा पहाट झाली तेव्हा कोंबड्याने सवयीप्रमाणे बांग दिली. कोंबड्याच्या बांगेने जवळ राहणार्‍या कोल्ह्याला जाग आली. मजेदार मेजवानीच्या आशेने त्याच्या तोंडातून लाळ टपकू लागली. तो त्या वृक्षाजवळ आला व कोंबड्याला म्हणाला,\n“नमस्कार महाशय, जंगलात तुमचे हार्दिक स्वागत आहे. येथे एकटा राहून मलाही कंटाळा आला होता. बरे झाले तुमची सोबत मिळाली.’’\nचतुर कोंबड्याने कोल्ह्याच्या या खोट्या प्रशंसेमागील कावा ओळखला व तो म्हणाला,\n“तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला, तुम्ही या वृक्षाच्या ढोलीकडे जा. तेथे माझा दारवान तुमचे स्वागत करायला तयार आहे.’’\nकोल्ह्याला काही संशय आला नाही. तो ढोलीकडे गेला. तेथे स्वागत करायला उभा असलेला कुत्रा पाहून कोल्ह्याला घाम फुटला व तो तडक तेथून पसार झाला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/Divyan-Special-Courts-in-11-Cities-including-Nashik-in-the-State/", "date_download": "2019-02-23T21:13:17Z", "digest": "sha1:RAZGE7UMLZG4I27APSJZVGX6KBII6JRD", "length": 5218, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " राज्यात नाशिकसह ११ शहरांत दिव्यांग विशेष न्यायालये | ���ुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › राज्यात नाशिकसह ११ शहरांत दिव्यांग विशेष न्यायालये\nराज्यात नाशिकसह ११ शहरांत दिव्यांग विशेष न्यायालये\nदिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने राज्यभरात 11 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये विशेष न्यायालय सुरू होणार असल्याने जिह्यातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.\nबुधवारी (दि.14) मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील दिव्यांगासह वरिष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांना न्यायालयासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चकरा माराव्या लागत आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच अनेकांच्या आयुष्याचा शेवट होतो, तर काही प्रकरणांमध्ये नैराश्यातून बाहेरच प्रकरणे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास दृढ होण्यासाठी आणि जलद न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात 11 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nदिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांशी संबंधित एक हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी विशेष न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यातील नाशिकसह मुंबई, पुणे, परभणी, ठाणे, अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, नागपूर आणि औरंगाबाद येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी 55 पदांच्या निर्मितीसह त्यांच्या वेतनासाठी 3 कोटी 66 लाख 10 हजार इतक्या वार्षिक खर्चास तर इतर वार्षिक खर्चासाठी 1 कोटी 12 लाख 61 हजार असा एकूण 4 कोटी 78 लाख 71 हजार इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/dwayne-johnson-highest-paid-actor-forbes/", "date_download": "2019-02-23T22:08:32Z", "digest": "sha1:PLIP2B7YWVGQ7TBS65AY2WJ3LPESDXSP", "length": 7658, "nlines": 62, "source_domain": "www.marathigold.com", "title": "'द रॉक' ने ���ागील वर्षी कमवले 850 करोड रुपये, फोर्ब्सच्या लिस्टमध्ये सर्वात जास्त कमावणारा दुसरा एक्टर", "raw_content": "\n‘द रॉक’ ने मागील वर्षी कमवले 850 करोड रुपये, फोर्ब्सच्या लिस्टमध्ये सर्वात जास्त कमावणारा दुसरा एक्टर\n‘द रॉक’ ने मागील वर्षी कमवले 850 करोड रुपये, फोर्ब्सच्या लिस्टमध्ये सर्वात जास्त कमावणारा दुसरा एक्टर\nफोर्ब्स ने जगभरातील सर्वात महाग टॉप-100 सेलेब्सची लिस्ट जाहीर केली. या रैंक मध्ये हॉलीवूड स्टार ‘द रॉक’ म्हणजेच ड्वेन जॉनसन. WWE नंतर याने एक्टिंग मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हेच कारण आहे की जगातील सर्वात महागड्या एक्टर मध्ये त्याची नोंद झाली आहे. त्याने मागील 12 महिन्यात 124 मिलियन डॉलर (जवळपास 853 करोड रुपये) कमवले आहेत.\nरॉक सांगतो अपयशाने त्याला शिकवले\nड्वेन ने इंस्ताग्राम वर लिहिले, “मी भरपूर मेहनत केली आहे, पण कधी स्वप्नात देखील विचार केला नाही की माझे नाव फोर्ब्सच्या लिस्ट मध्ये येईल आणि मी सर्वात जास्त पैसे घेणारा एक्टर पैकी एक बनेल. मी हावर्ड मधून एमबीए नाही केले, पण बिजनेस फिलोसॉफी वेळेनुसार शार्प झाली आहे. मी प्रत्येक अपयशातून शिकलो आहे.जेव्हा मी रस्त्यावर रेसलिंग करत असे त्यावेळी माझे लक्ष्य प्रत्येक मैच मधून 40 डॉलर (जवळपास 2000 रुपये) कमावणे होते आणि आता जेव्हा मी शिखरावर पोहचलो आहे. तेव्हा आजही माझ्यासाठी माझे प्रेक्षक सर्वात पहिले आहेत. माझा एकच बॉस आहे, ते आहे हे जग. जर तुम्ही आनंदाने घरी जाता तर मी आपले काम यशस्वी मानतो. मी तो व्यक्ती आहे ज्याने 7 डॉलर (जवळपास 500 रुपये ) पासून सुरुवात केली होती.\nसिनेमाची प्रसिद्धी करत आहे\nड्वेन जॉनसन चा पुढील सिनेमा ‘स्काईस्क्रैपर’ आहे. ज्याची प्रसिद्धी तो मोठ्या प्रमाणात करत आहे. रॉक ‘फास्ट ऐंड फ्यूरियस’ च्या पुढील पार्ट सोबत ‘जुमानजी’ च्या सिक्वल मध्ये देखील दिसणार आहे. सोनी मोशन पिक्चर्सचे प्रेसिडेंट टॉम रोथमैन यांनी सांगितले होते की वर्ष 2017 ची फिल्म ‘जुमानजी’ चा सीक्वल डिसेंबर 2019 मध्ये रिलीज होईल.\nबॉलीवूडच्या दुनियेतील 10 वेगळे फोटोज, जे तुम्हाला पुनःपुन्हा पाहावेसे वाटतील\nकुवारी आईच्या काळ्या कृत्यामुळे जन्माला आली होती ही मुलगी, आज आहे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला ला��ाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/ashram-school-issue-maharashtra-government-1694489/", "date_download": "2019-02-23T21:17:28Z", "digest": "sha1:ZGY7ZX72MZXY55HC4FVQRWTSHPAOJXET", "length": 27747, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ashram School issue Maharashtra government | आश्रमशाळा की छळछावण्या! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या या आश्रमशाळांचे दु:ख काही वेगळेच आहे.\nराज्यातील बहुतेक आश्रमशाळांची अवस्था भयावह आहे. शाळांचे मोडलेले दरवाजे, निकृष्ट दर्जाचे जेवण, प्यायला स्वच्छ पाणी नाही, फाटलेल्या गाद्या, मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. यासाठी प्रचंड निधी मात्र खर्च होतोय. आरोग्य विभाग व आदिवासी विभागाने एकत्रितपणे आश्रमशाळांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अपेक्षित आहे. पण त्या बाबतीत सर्वत्र आनंदीआनंद आहे. अशा आश्रमशाळा या आजही छळछावण्याच आहेत..\nआश्रमशाळेतील मोकळ्या जागेत झोपलेल्या बारक्याला साप चावला. त्याला वेळेत उपचारही न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.. राजश्री ही सातवीतील मुलगी तापाने फणफणत होती. प्राथमिक केंद्रापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत आली नाही, अखेर तिने दम तोडला. राज्यातील अनुदानित व शासकीय आश्रमशाळा या मृत्यूचे सापळे बनले आहेत. दर वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनात आश्रमशाळांमधील भोंगळ कारभार, भ्रष्टाचार आणि बालमृत्यूवरून सर्वपक्षीय आमदार गदारोळ करतात. सभागृहाचे कामकाज बंद पडते. सरकार चौकशीचे आश्वासन देते. एखादी समिती नेमली जाते आणि पुन्हा सारे काही ‘जैसे थे’..\nआदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या या आश्रमशाळांचे दु:ख काही वेगळेच आहे. येथे शिकण्यासाठी येणाऱ्या गरीब आदिवासी मुलांचे हाल, त्यांच्या वेदनांना कोणी वाली नाही. या आश्रमशाळा म्हणजे जणू काही छळछावण्या झाल्या आहेत. अर्थात यालाही अपवाद आहेत. काही खासगी अनुदानित आश्रमशाळांचे चालक आपल्या आश्रमशाळा चांगल्या प्रकारे चालविण्याचा प्रयत्न करतात. मात्र सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक चटके सोसतच त्यांना आपला कारभार चालवावा लागतो. राज्यातील बहुतेक आश्रमशाळांची अवस्था दयनीय म्हणावी लागेल. विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी शिकविण्याची व्यवस्था केली जाते तेथेच रात्री त्यांची झोपण्याची व्यवस्था असते. जमिनीवर चादरी अथवा वर्षांनुवर्षे वापरलेल्या अनेक ठिकाणी फाटलेल्या गाद्यांवरच या मुलांना आपली रात्र काढावी लागते. आश्रमशाळांचे दरवाजे मोडलेले, खिडक्यांचा कधी पत्ता असतो तर कधी नसतो. अशा मोडलेल्या दरवाजातून रात्री साप अथवा सरपटणारे अनेक प्राणी सहज शिरकाव करतात. यातूनच अनेकदा सर्पदंशाच्या घटना घडतात. याशिवाय विंचू चावण्याचे प्रमाणही आश्रमशाळांमध्ये मोठे आहे. बहुतेक आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याबाबत लोकप्रतिनिधी वेळोवेळी ओरड करतात. तथापि यात आजपर्यंत सुधारणा झालेली दिसत नाही. आश्रमशाळांमध्ये होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार आश्रमशाळांमध्ये निवासी व अन्य मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश सरकारने जारी केले. या घटनेची दखल घेऊन राज्यपालांनीही बैठक घेतली. त्यानंतर आश्रमशाळांमधील बालमृत्यू रोखण्यासाठी २०१६ मध्ये राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्���ात आली. या समितीला आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून हे मृत्यू रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या त्याबाबत शासनाला अहवाल सादर करावयाचा होता. बालसंरक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच मागील पाच वर्षांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे विश्लेषण करणे, आजारी विद्यार्थ्यांना प्रभावीपणे कशी मदत करता येईल याची योजना मांडण्यासह आपत्कालीन उपचार, दीर्घ उपाययोजना आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे प्रशिक्षण आदी अनेक मुद्दे या समितीसमोर होते. डॉ. साळुंखे यांच्या समितीने अनेक आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.\nराज्यात ५२९ शासकीय आश्रमशाळा असून त्यात सुमारे एक लाख ९१ हजार ५६१ विद्यार्थी आहेत, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख ५३ हजार ८९१ विद्यार्थी आहेत. यामध्ये मुलींची संख्या निम्मी असून २००३ पासून २०१६ पर्यंत या आश्रमशाळांमधील १४१६ विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, आत्महत्येसह वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात आठ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दोन वर्षांतील मृत्यूंची आकडेवारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली नाही. तथापि सूत्रांच्या म्हणण्यानुसार आश्रमशाळांमध्ये दर वर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे २८० विद्यार्थ्यांचे मृत्यू होत असतात. राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी याची गंभीर दखल घेऊन आदिवासी विभाग व आरोग्य विभागासह सर्व संबंधितांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. साळुंखे यांची समिती स्थापन करण्यात आली व त्यांनी आपला अहवाल ऑक्टोबर २०१६ मध्ये सादर केला. या अहवालात त्यांनी मागील तीन वर्षांत शासकीय आश्रमशाळांमध्ये झालेल्या २८२ मृत्यूंची चिकित्सा केली. यात २८ टक्के मुलांच्या मृत्यूचे कारणच समजू शकले नाही असे त्यांनी नमूद केले आहे. २३ टक्के मुलांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला, तर १२.६१ टक्के मुलांचा अचानक मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. ४.९२ टक्के विद्यार्थ्यांचा साप चावून मृत्यू झाला असून ४.२९ टक्के मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते. आश्रमशाळेत एखादा मुलगा आजारी पडल्यास शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांला रुग्ण���लयात दाखल करून त्याची काळजी घेण्याऐवजी पालकांना बोलावून घरी पाठवताना दिसतात, असेही समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. प्रामुख्याने नाशिक जिल्हा, अमरावती, नंदुरबार, धारणी, डहाणू व गडचिरोली येथील आश्रमशाळांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असून यातील बहुतेक आश्रमशाळांमध्ये ज्या जागेत विद्यार्थी शिकतात तेथेच जमिनीवर अंथरूण टाकून झोपावे लागते. या विद्यार्थ्यांचा डेंगी व मलेरियापासून बचाव व्हावा यासाठी औषधभारित मच्छरदाणी देण्याची शिफारस समितीने केली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आश्रमशाळांच्या दहा किलोमीटर परिसरात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, आश्रमशाळेच्या आवारातील फलकावर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे तसेच डॉक्टरांचे दूरध्वनी क्रमांक लिहिणे, संबंधित आदिवासी विभागाच्या व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक लिहिणे बंधनकारक केले होते. शासकीय रुग्णवाहिका नसल्यास खासगी वाहन घेऊन रुग्णाला दाखल करण्यासाठी रोख अनुदान उपलब्ध करून देणे, आरोग्य विभागाच्या एका परिचारिकेची आश्रमशाळेत नियुक्ती करणे व त्यासाठी ५३८ परिचारिकांची पदे निर्माण करणे, अत्यावश्यक प्राथमिक उपचारांसाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे, स्वच्छ पाण्याची उपलब्धता, पुरेशी स्वच्छतागृहे आदी अनेक शिफारशी डॉ. साळुंखे यांच्या समितीने केल्या होत्या. या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यपालांनी डॉ. साळुंखे यांच्याकडेच जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार आदिवासी विभागाने शासन आदेश कागदोपत्री जारी केला. मात्र त्यानंतर सारे काही ठप्प झाले. डॉ. सुभाष साळुंखे यांनी अनेकदा आदिवासी विभागाच्या सचिवांकडे पाठपुरावा करून अंमलबजावणीचे काम पाहण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची मागणी केली. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनाही पत्रे पाठवली. मात्र गेल्या वर्षभरात त्यांच्या एकाही पत्राचे अथवा मेलचे उत्तरही आपल्याला कोणी दिले नाही, असे डॉ. साळुंखे यांचेच म्हणणे आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना लागणारे गणवेश, तेल, दंतमंजन तसेच अन्नधान्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळे होत असतात. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळात बनावट टूथपेस्ट व पॅराशूट तेलासह अनेक गोष्टी पुराव्यानिशी दाखवून कोटय़वधी रुपयांचा यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. खरे तर हा भ्रष्टाचार वर्षांनुवर्षे सुरू असून यात आजही काहीही बदल झाला नसल्याचे लोकप्रतिनिधींचेच म्हणणे आहे. गंभीर गोष्ट म्हणजे बहुतेक आश्रमशाळांमध्ये मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत की पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. आरोग्य विभाग व आदिवासी विभागाने एकत्रितपणे आश्रमशाळांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाच्या कारभाराचे पुरते बारा वाजले आहेत. आजही आरोग्य विभागात सोळा हजार पदे रिक्त असताना आश्रमशाळांमध्ये साडेपाचशे परिचारिका कोठून नेमणार, असा प्रश्न आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत व आदिवासीमंत्री विष्णू सावरा यांनी एकत्रितपणे गेल्या चार वर्षांत आश्रमशाळांच्या दुरवस्थेवर किमान चर्चा तरी केली आहे का, असा सवाल आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या संवेदनाहीन मंत्र्यांकडून काहीही अपेक्षा नसून आश्रमशाळा या आजही छळछावण्याच आहेत. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले जेवण, किमान आरोग्यसेवा व चांगले शिक्षण या किमान गोष्टीही सरकार देणार नसेल तर सरकार व लोकप्रतिनिधींची नेमकी जबाबदारी काय, असा सवालही यातून निर्माण होतो. आश्रमशाळांमध्ये आठ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यू ही खरोखरच चिंताजनक गोष्ट असूनही हे मृत्यू कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे एक पैसाही न घेता या विषयावर काम करण्यास तयार आहेत, मात्र त्यांना कोणी कामही करू देत नाही याहून दुर्दैवी गोष्ट कोणती असेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोट��ंच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2013/11/blog-post_7816.html", "date_download": "2019-02-23T20:42:37Z", "digest": "sha1:RBJG7EBYXUEVZDLDD2SAOTGBL6LLBDBX", "length": 26267, "nlines": 354, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: पेपरबॅक : उत्कंठावर्धक व प्रेरणादायी", "raw_content": "\nपेपरबॅक : उत्कंठावर्धक व प्रेरणादायी\nमलाला युसुफझाई आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. एवढय़ा लहान वयात शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालेली ही पहिलीच मुलगी. तिचं 'आय अ‍ॅम मलाला' हे पुस्तक वाचकांना तिच्या अनुभवांचं, तिनं पाहिलेल्या स्वप्नांचं सरळ सोप्या भाषेत ओळख करून देतं.\nएका कुमारवयीन मुलीचं हे आत्मकथन म्हणजे आपल्या वडिलांच्या बरोबरीनं मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झगडणाऱ्या एका 'कार्यकर्ती'चे अनुभव आहेत. पाकिस्तानी तालिबान्यांनी तिला 'लक्ष्य' का केलं, त्यामागील कारणही सर्वाना माहीत आहे. तो सर्व तपशील या पुस्तकात येतोच. पण त्याहीपेक्षा स्वात खोऱ्यासारख्या दुर्गम भागात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धार्मिक मूलतत्त्ववाद अन् जहालपणा व त्यातून होणारी हिंसा यांच्या कचाटय़ात सापडूनसुद्धा आपल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्या एका जिद्दी मुलीची कहाणी आहे.\nमलाला जे सांगू पाहतेय ते गेल्या दशकभरातलं पाकिस्तानचं वास्तव आहे. जोडीला पाकिस्तानच्या इतिहासातील काही घटनांची उजळणी आहे. पण मलालाची पाश्र्वभूमी पाहता परंपरावादी-धार्मिक पगडा असलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेली एक मुलगी या सर्व घटनांकडे कशी पाहते, त्याचा काय अर्थ लावते, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. मलाला-स्वात-पाकिस्तान असा हा त्रिकोण आहे.\nमलालाची कहाणी तिच्या जन्मापासून सुरू होते. हा कालखंड फारच अलीकडचा म्हणजे सोळा वर्षांपूर्वीचा.. स्वात खोऱ्यातील 'पश्तुन' कुटुंबात तिचा जन्म झाला. मुलीचा जन्म ही 'साजरी' करण्यासाखी घटना नाही अशी 'पश्तुनी' परंपरा. पण वडील झियाउद्दीन या परंपरेला फाटा देत आपल्या अपत्याच्या जन्माचं स्वागत करतात. कारण ही मुलगी भविष्यात वेगळं काहीतरी करेल असा त्यांना आशावाद असतो. पुढे हेच वडील तिचं प्रेरणास्थान बनतात. पश्तुन परंपरेत मानाचं स्थान असलेल्या शूर 'मलालाई' या स्त्रीवरून झियाउद्दीन आपल्या कन्येचं नाव मलाला ठेवतात. परंतु गावातल्या मौलानाला ते आवडत नाही. तो म्हणतो, या नावाचा अर्थ वाईट आहे. म्हणजे 'दु:खाने ग्रासलेली'. इथं मलालाच्या बरोबरीनं तिच्या वडिलांचा भूतकाळ अन् स्वातचा इतिहास समोर येतो.\nमलालाला स्वात खोऱ्याविषयी भरपूर प्रेम आहे. 'मी पहिली 'स्वाती', नंतर 'पश्तुनी' व शेवटी पाकिस्तानी आहे' असं ती म्हणते. निसर्गसंपन्न स्वात खोरे, हिमशिखरे, प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा अन् शांतता हा स्वातचा हजारो वर्षांचा वारसा आहे. लहान मलालाचं हेच जग आहे. त्यापलीकडील पाकिस्तान तिला माहीत नाही.\nमलाला चार वर्षांची असताना अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे उद्ध्वस्त होतात अन् सगळेच भू-राजकीय संदर्भ झपाटय़ानं बदलतात. जगाच्या नकाशावर न्यूयॉर्क-अमेरिका नेमके कुठे आहेत हे कळण्याचं मलालाचं वय नव्हतं, पण तिचे वडील या घडामोडींनी चिंताग्रस्त होतात. अखेर अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ला करते व मोठय़ा प्रमाणावर तालिबानी दहशतवादी 'सुरक्षित' आसऱ्यासाठी अफगाण-पाकिस्तानच्या सीमेकडील प्रदेशांकडे आपला मोर्चा वळवतात. हा स्वायत्त प्रदेश आहे व पाकिस्तान सरकारचं यावर 'दुरून'च नियंत्रण आहे, पण ते सांगण्यापुरतं वा नावापुरतंच आहे.\nमलालाची शाळा, शाळेतील तिची खास मैत्रीण मोनिबा, मलालाच्या आवडत्या शिक्षिका मरयम अन् स्वातची शांतता हे सर्व मलालापासून लवकरच हिरावून घेतलं जाणार याची लहान मलालाला कल्पना नाही. अखेर स्वातच्या खोऱ्यात तालिबान्यांचा वावर दिसू लागतो. धार्मिक मूलतत्त्ववादाच्या कचाटय़ात सापडलेल्या पाकिस्तानसाठी हे नवीन आव्हान उभं राहतं. उजवा पाय पोलिओग्रस्त असलेला मुल्ला फझलुल्लाह हा त्यांचा म्होरक्या. स्वातमध्ये तो अनधिकृत एफएम रेडिओ केंद्र स्थापन करतो व त्यावरून जहाल भाषणं करू लागतो. थोडय़ाच काळात 'रेडिओ मुल्ला' या नावानं ओळखला जाऊ लागतो. या रेडिओ मुल्लावर या आत्मकथनात एक स्वतंत्र प्रकरण आहे. यानंच पहिल्यांदा स्वात खोऱ्यातील मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात केली. पुढे यानंच मलालाच्या हत्येची 'सुपारी' दिली.\nमलालाचा टी.व्ही, त्यावरील तिचे आवडते बॉलीवूडचे कार्यक्रम बंदीच्या वावटळीत सापडतात. पण शेवटी तिच्या शाळेवरच बंदीची वेळ येते, त्या वेळी मात्र ती गप्प बसत नाही. 'स्वात'मधील वास्तव परिस्थिती बाहेरील जगाला कळावी म्हणून अखेर मलाला वडिलांच्या पत्रकार मित्राच्या मदतीनं 'गुल मकाई' या टोपणनावानं बीबीसी उर्दूच्या संकेतस्थळासाठी लिखाण करू लागते. परंतु शेवटी 'शाळा' बंद पडतेच, पण लष्करी कारवाईमुळे 'स्वात'पण मलाला व तिच्या कुटुंबाला सोडावं लागतं. तीन महिने मायदेशातच 'देशांतर्गत निर्वासित' म्हणून राहण्याची वेळ येते. स्वात तालिबानमुक्त केल्याची घोषणा लष्करानं केल्यानंतर तीन महिन्यांनंतर मलाला परतते, तेव्हा ती 'रक्ताळलेले' स्वात पहिल्यांदाच पाहते.\n'थांबणं' मलालाला पटत नाही. स्वातमध्ये परतल्यानंतर 'शाळा' पुन्हा सुरू होते. मलालाच्या जन्माआगोदर तिच्या वडिलांनी एक छोटी भाडय़ाची इमारत, सहा शिक्षक व जवळपास शंभर मुलांना घेऊन सुरू केलेल्या शाळेचा विस्तार आता तीन इमारती, हजार मुलं-मुली, सत्तर शिक्षक-शिक्षिकांपर्यंत विस्तारतो. साहजिकच पुन्हा डोके वर काढू पाहणाऱ्या पाकिस्तानी तालिबान्यांकडून मलालाच्या वडिलांना धमक्या येऊ लागतात. 'मुलींना शिक्षण देणं थांबवा' पण मलालाला ते 'लक्ष्य' करतील असं वडिलांना मात्र वाटत नाही.\nमलाला, तिचे वडील, तिची आई या तिघांचाही 'इस्लामवर गाढ विश्वास' आहे. आपण जे काम करतोय ते इस्लामच्या विरोधात नाही यावर मलाला व तिचे वडील ठाम आहेत.\nया आत्मकथनातला वाचनीय भाग म्हणजे ९\\११ नंतरचं मलालाचं आयुष्य.. स्वात ते बर्मिगहॅम रुग्णालयापर्यंतचा तिचा प्रवास.. या सगळ्यात एक 'नाटय़' आहे. म्हणूनच ते अधिक उत्कंठावर्धक आहे.\nआय अ‍ॅम मलाला : मलाला युसुफझाई\nप्रकाशक : वेडेनफेल्ड अँड निकोलसन\nपाने : २७६, किंमत : ३९९ रुपये.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nपुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच\n'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच\nमहात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ...\nमहात्मा फुले समता पुरस्कार मानपत्र\nपेपरबॅक : उत्कंठावर्धक व प्रेरणादायी\nमानवी जगण्याची समर्थ भाष्यकार\nकुमार केतकर म.फुले समता पुरस्काराचे मानकरी\n\"संयत, स्फोटक नी श्रेष्ट आत्मचरित्र : गाणाराचे पोर...\nखोडा घालण्यासाठी अतिरेकी पवित्रा\nकोहम महोक यांचा कुत्सितपणा\nदिवाळी अंक : अलिबाबाची गुहा\nश्री.विश्वंभर चौधरी आणि सोशल आ‘डीट\nनामाचा गजर, गर्जे मुठा तीर\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vyascreations.com/?product=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-02-23T21:55:00Z", "digest": "sha1:FEFMFSEYT3C2EZIFFM6QPAPAX5X5BCH2", "length": 3068, "nlines": 69, "source_domain": "vyascreations.com", "title": "मुठीतले आभाळ – Vyas creations", "raw_content": "\nज्ञान आनंद महोत्सव- बहारदार उद्घाटन\nHome लेटेस्ट मुठीतले आभाळ\nपृथ्वीवरच्या मानवी अस्तित्वाला ग्रासणारे संकट, विश्वनिर्मितीमागे दडलेले अनाकलनीय गूढरहस्य, ईश्वर नामक संकल्पनेचा अखंड शोधबोध आणि स्त्री पुरूषांचे सनातन साहचर्य यासारखे विषय मूलगामी स्वरूपाचे आहेत.प्रस्तुत पुस्तकात याविषयावर वैचारिक व बुद्धीनिष्ठ लेखन केलेले आहे. लेखांचे विषय मूलगामी व चिंतनपर आहेत. अतिशय सहजपणे, निकोप मनाने आणि अभिनिवेश न बाळगता त्या त्या विषयाच्या गूढस्थ गाभ्याला थेट भिडण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.\nSKU: मुठीतले आभाळ Category: लेटेस्ट\nशूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/saina-nehwal-ahead-of-second-round/", "date_download": "2019-02-23T21:04:06Z", "digest": "sha1:XQ4SROSDIZ5PG3ECVWPB4VWBOPBW3NKO", "length": 10841, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सायना नेहवालची दुसऱ्याफेरीत आगेकूच | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसायना नेहवालची दुसऱ्याफेरीत आगेकूच\nलखनौ: सईद मोदी इंटरनॅशनल वर्ल्ड टूर 300 स्पर्धेत भारतीची फुलराणी सायना नेहवालने पहिल्या फेरीत मॉरेशियस च्या फू कून हिचा 21-10, 21-10 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजयी आगेकूच करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना तिने फक्त 40 मिनिटात आपल्या नावे केला आहे.\nपहिल्या सेटच्या सुरुवातीपासून या सामन्यात सैनाचा दबदबा राहिला. यामध्ये प्रथम तिन 4-1 अशी आघाडी मिळवले. त्यानंतर आपला खेळ उंचावत मोठी रॅली खेळली आणि 7-2 अशी आघाडी मिळवली. यानंतर तिने पहिल्या सेटमध्ये तिने आणखी क्रमांक खेळ कलेला आणि गुणसंख्या 12-4 अशी आपल्या बाजूने वाढवली. शेवटी पहिला सेट तिने 21-10 असा आरामात जिंकला.\nदुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडू 2-2 अशा बरोबरीवर होते. तेव्हा या सेटमध्ये कून पुनरागमन करू शकेल याचे चिन्हे दिसत होती. मात्र सायनाने लुंहा लय मिळवली आणि आपली आघाडी 9-4 अशी केली. विरोधी खेळाडूला चुका करण्यास भाग पडत सायनाने 15-5 अशी आघाडी घेत विजयकडे आगेकूच केले. शेवटी दुसरा सेट 21-10 असा जिंकत तिने सामनाही जिंकला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाकिस्तानशी क्रिकेटच्या मैदानात भिडून त्यांना मात द्या- गावस्कर\nधोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे – रैना\nर���स टेलरच्या नावे मोठा विक्रम\nहार्दीक पांड्या पेक्षा ‘हा’ खेळाडू उत्तम – हेडन\nभारताला कमी लेखू नका – ग्रमी स्वान\nइंग्लंड विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल – कुक\nसोशल मीडियावर व्हायरल झालेली “ती’ पोस्ट खोटी\nभारत आणि इंग्लंड विजेतेपदाची दावेदार – हर्षल गिब्स\nपाकिस्तान विरुद्ध न खेळताही भारत विश्वचषक जिंकू शकतो- हरभजन\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/tukaram-mundhe-took-charge-nashik-muncipal-corporation-commissioner/amp/", "date_download": "2019-02-23T22:05:00Z", "digest": "sha1:XZJXKV7FVIDTBKIVIOPV5NZ73AXFUDY5", "length": 2864, "nlines": 32, "source_domain": "www.lokmat.com", "title": "tukaram mundhe Took charge as a nashik muncipal corporation commissioner | तुकाराम मुंढेंनी स्वीकारला नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार | Lokmat.com", "raw_content": "\nतुकाराम मुंढेंनी स्वीकारला नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार\nनाशिक, तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुंढे यांनी सकाळी बरोबर 10 वाजता महापालिकेत प्रवेश केला. कर्मचारी येण्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांनी कार्यालयात हजर होत पहिल्याच दिवशी आपल्या शिस्तबद्ध आणि काटेकोर वर्तवणुकीचं दर्शन घडवलं. यामुळे कर्मचारी आणि अधिका-यांची मात्र चांगलीच धावपळ झाली.\nशरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात जलाभिषेक\nसेल्फीचा हा नाद जीवघेणा ठरला असता तर....\nनाशिकमध्ये राष्ट्रवादीचं 'संविधान बचाव' आंदोलन; भाजपाविरोधात घोषणाबाजी\nनाशिकमध्ये नॅशनल मोटोक्रॉस सुपरक्रॉस चॅम्पियनशिपचा थरार\nबोटॅनिकल गार्डन बंद पडल्यानंतर मनसैनिकांनी चुकीच्या अधिकाऱ्याला विचारला जाब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/a-youngster-missing-in-pune-1712001/", "date_download": "2019-02-23T22:04:06Z", "digest": "sha1:O64XFMSQX2TNFMCASOXU45K7ZZMGRXZX", "length": 10350, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "A youngster missing in Pune | वडिलांनी बारावीचा विषय कधी सोडवणार विचारल्याने मुलाने सोडले घर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nवडिलांनी बारावीचा विषय कधी सोडवणार विचारल्याने मुलाने सोडले घर\nवडिलांनी बारावीचा विषय कधी सोडवणार विचारल्याने मुलाने सोडले घर\nबारावीचा विषय कधी सोडवणार असा जाब वडिलांनी विचारल्याने याचा राग मनात धरून १९ वर्षीय तरुण घर सोडून निघून गेला आहे\nबारावीचा विषय कधी सोडवणार असा जाब वडिलांनी विचारल्याने याचा राग मनात धरून १९ वर्षीय तरुण घर सोडून निघून गेला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून शोध घेत आहेत.\nनरेंद्र चौधरी (वय-१९ रा.श्रेया अपार्टमेंट, विज्ञान नगर बावधान पुणे) असं घरातून निघून गेलेल्या या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्थानकात वडिल देवाराम चौधरी (वय-४८) यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्र��र नोंदवली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंब हे पुण्याच्या बावधन येथे राहते. मुलगा नरेंद्र हा बारावीत एका विषयात नापास झाला होता. त्यामुळे वडिलांची चिंता वाढली होती. वारंवार सांगूनही नरेंद्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होता. तुझा राहिलेला विषय तू कसा आणि कधी सोडवणार असा जाब वडिलांनी विचारला. याचाच राग मनात धरून नरेंद्र ७ जुलैला राहते घर सोडून निघून गेला. त्याच्याकडे ८०० रुपये असल्याचे वडिलांनी पोलीस तक्रारीत सांगितलं आहे.\nबुधवारी शोध घेऊनही मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने वडिलांनी अखेर पोलीस स्टेशन गाठलं असून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/circket-news-harmanpreet-kaur-statement/", "date_download": "2019-02-23T21:52:12Z", "digest": "sha1:PFHQ7ETTNRMWKL7A333OY2HTMRONYU74", "length": 11474, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मितालीला वगळल्याचा पश्‍चाताप नाही : हरमनप्रीत कौर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमितालीला वगळल्याचा पश्‍चाताप नाही : हरमनप्रीत कौर\nअँटिग्वा – महिला विश्‍वचषक टी-20 क्रिकेटस्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडच्या महिला संघाने भारताची घोडदौड रोखली. या सामन्यात अनुभवी मिताली राजला न खेळवल्याने सर्वांच्या भुवया उंचाव��्या आणि पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या निर्णयावार टीका होऊ लागली.\nमात्र, हरमनप्रीतने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, मितालीला या सामन्यात न खेळवण्याचा निर्णयाचा मला कोणताही पश्‍चाताप नाही. सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, आम्ही जो काही निर्णय घेतला, तो संघाच्या भल्यासाठी घेतला. त्यामुळे काहीवेळा ते निर्णय यशस्वी होतात, तर काही वेळा फसतात.\nत्यामुळे आजच्या निर्णयाचा पश्‍चाताप नाही. संपूर्ण स्पर्धेत आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्यावरून प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. आमचा संघ युवा खेळाडूंनी भरलेला आहे आणि आजचा पराभव आम्हाला शिकवण देणारा ठरला. काहीवेळा तुम्हाला खेळपट्टीनुसार स्वतःच्या खेळात बदल करावा लागतो. तसा बदल आम्ही आजच्या सामन्यात केला.\nमिताली ही अनुभवी खेळाडू आहे. पण तिला संघाबाहेर ठेवणे हा संघासाठी घेतलेला निर्णय होता. त्यामुळे तिला वगळल्याचा अजिबात पश्‍चात्ताप नाही, असे मत तिने व्यक्त केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\n#ISSFWorldCup – नेमबाजी विश्वचषकामध्ये अपुर्वी चंडेलाचे विश्वविक्रमी सुवर्णपदक\n#SAvSL Test Series : श्रीलंकेचा ऐतिहासिक मालिका विजय\n#Video: एअर शो 2019-‘पी.व्ही. सिंधू’चे तेजस उड्डाण\nकमी अपेक्षा असल्याने स्वतःला सिद्ध करण्याची संधी – हनुमा विहारी\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज डी आर्सी शॉर्टला फिरकीचा ‘सहारा’\n#INDvENG : भारतीय महिलांचा इंग्लंड महिला संघावर दणदणीत विजय\nभारतानं विश्वचषकात पाकिस्तान विरूध्द खेळावं…पण – सचिन तेंडूलकर\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्���ेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/india-a-won-against-newzealand-a-odi/", "date_download": "2019-02-23T21:22:08Z", "digest": "sha1:HK3ARCMOMS5UGFZGJUT23LDFMJKQXEWK", "length": 12320, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#NZAvINDA : भारत ‘अ’ चा न्यूझीलंड ‘अ’ वर सहज विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#NZAvINDA : भारत ‘अ’ चा न्यूझीलंड ‘अ’ वर सहज विजय\nभारत ‘अ’ वि. न्यूझीलंड ‘अ’ अनधिकृत एकदिवसीय मालिका : विजय शंकरची नाबाद 87 धावांची खेळी\nमाउंट मँगानुई – विजय शंकर आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारत अ संघाने शुक्रवारी न्यूझीलंड अ संघाविरूध्दच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात 4 गडी राखून विजय संपादित केला. या विजयासह भारत अ संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.\nप्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड अ संघाने 6 बाद 308 धावा करत भारतीय अ संघासमोर 309 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने एक षटक राखून 311 धावा करत न्यूझीलंडवर विजय मिळवला.\nभारत अ संघाकडून श्रेयसने 54 चेंडूत 5 चौकारासह 54 धावा, तर विजय शंकरने 80 चेंडूमध्ये 12 चौकार व 1 षटकारासह नाबाद 87 धावाची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोघांशिवाय इशान किशनने 47, मनीष पांडेने 42 आणि सलामीवीर शुभमान गिलने 37 धावाचे योगदान दिले,\nभारतीय गोलंदाजीत सिध्दार्थ कौलने 2 तर खलील अहमद, नवदीप सैनी आणि कृष्णापा गौतम यांनी 1 गडी बाद केला.\nसंक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड अ – 50 षटकांत 6 बाद 308 ( फलंदाजी – हमिश रूदरफोर्ड 70, टीम सिफेट 59, जेम्स निशॅम नाबाद 79) भारतीय गोलंदाजी (सिध्दार्थ कौल 2-74, कृष्णापा गौतम 1-46)\nभारत अ ( विजयी संघ ) – 49 षटकांत 6 बाद 311 ( फलंदाजी – विजय शंकर नाबाद 87, श्रेयस अय्यर 54, ईशान किशन 47 ( न्यूझीलंड गोलंदाजी – हॅमिश बेनेट 2-65, लाॅकी फर्ग्युसन 2-75)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\n#ISSFWorldCup – नेमबाजी विश्वचषकामध्ये अपुर्वी चंडेलाचे विश्वविक्रमी सुवर्णपदक\n#SAvSL Test Series : श्रीलंकेचा ऐतिहासिक मालिका विजय\n#Video: एअर शो 2019-‘पी.व्ही. सिंधू’चे तेजस उड्डाण\n#SyedMushtaqAliTrophy : दिल्लीचा मणिपूरवर 10 विकेटने विजय\nकमी अपेक्षा असल्याने स्वतःला सिद्ध करण्याची संधी – हनुमा विहारी\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज डी आर्सी शॉर्टला फिरकीचा ‘सहारा’\n#INDvENG : भारतीय महिलांचा इंग्लंड महिला संघावर दणदणीत विजय\nभारतानं विश्वचषकात पाकिस्तान विरूध्द खेळावं…पण – सचिन तेंडूलकर\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघ��ती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/ca20and21April2017.html", "date_download": "2019-02-23T21:27:41Z", "digest": "sha1:52YFDKSC7K3PDX6WEGBYV3QMHEMD7L4C", "length": 12888, "nlines": 115, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २० व २१ एप्रिल २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २० व २१ एप्रिल २०१७\nचालू घडामोडी २० व २१ एप्रिल २०१७\nजी. श्रीकांत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी\nराज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे.\nनागरी सेवा दिनानिमित्त २१ एप्रिल रोजी मुंबईतील 'सह्याद्री' राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.\nउल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनामार्फत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिन प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली आहे.\nराजकपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nराज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.\nचित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली.\nजीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.\nसांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्��ींची निवड केली.\nराज्यात एक मे पासून स्वस्थ अभियान\nराज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांत येत्या १ ते २७ मे २०१७ दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.\nतसेच त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.\nपंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.\nआशियाई स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व दुती चंदकडे\nभारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां.प्री. २०१७ तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ चीनला रवाना होणार आहे.\nजियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे २४ आणि २७ एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र ३० एप्रिलला चिनी तैपई येथे होईल.\n४०० मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा २०१४ क्रीडा स्पर्धेत ४०० मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसामध्ये बदल केला\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.\nतसेच याचा भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.\nया व्हिसाचा गैरवापर रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च कुशल आणि सर्वाधिक वेतनधारी विदेशी व्यावसायिकांनाच हा व्हिसा मिळावा, असे ट्रम्प यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/first-asian-woman-circle-style-kabaddi-player/", "date_download": "2019-02-23T22:10:44Z", "digest": "sha1:WAYPYXT6S7HVIYS2PDXW6EHRZXY2G4K3", "length": 5462, "nlines": 62, "source_domain": "www.marathigold.com", "title": "ही आहे पाकिस्तानला हरवून गोल्ड जिंकणाऱ्या इंडियन टीमची खेळाडू, धुण्या-भांड्यात जातंय आयुष्य", "raw_content": "\nही आहे पाकिस्तानला हरवून गोल्ड जिंकणाऱ्या इंडियन टीमची खेळाडू, धुण्या-भांड्यात जातंय आयुष्य\nही आहे पाकिस्तानला हरवून गोल्ड जिंकणाऱ्या इंडियन टीमची खेळाडू, धुण्या-भांड्यात जातंय आयुष्य\nएशियन गेम्स मध्ये गोल्ड जिंकल्या नंतर देखील द्यावंतीकडे सरकार लक्ष देत नाही आहे. नोकरी देणे तर दूरची गोष्ट आहे. तिच्या दैनंदिनीमध्ये शिक्षणा सोबतच घरचे काम देखील समाविष्ट आहे.\nद्यावंती सांगते ती पाचवी मध्ये असल्या पासून कबड्डी खेळत आहे. आता पर्यंत 8 राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत.\nमें महिन्यात झालेल्या पहिल्या एशियन वूमन सर्कल स्टाईल कबड्डी चैंपियनशिप मध्ये तीने भारतीय टीमचे प्रतिनिधित्व केले आहे.\nयाच टीमने फाइनल मध्ये पाकिस्तानला हरवून गोल्ड जिंकले होते.\nद्यावंतीचे लग्न 2 वर्षापूर्वी झाले होते. ती घरातील काम सांभाळते. सध्या ती माहेरी राहून दररोज रोहतक एमडीयू मधून एमपीएड चे शिक्षण घेत आहे.\nसावधान करू नका या चुका नाहीतर मध बनेल विष…\nपुजेच्या पानांचा अचूक उपाय, यास खिशात ठेवल्याचे चमकेल नशीब, येईल भरपूर पैसा\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/girl-became-saint-at-the-age-of-21/", "date_download": "2019-02-23T22:11:43Z", "digest": "sha1:ZD6YZM5F6IDC3GM6A7RTYCK6QGC4RWEN", "length": 9167, "nlines": 64, "source_domain": "www.marathigold.com", "title": "21 व्या वर्षी घरदार सोडले बनली साध्वी, आज फक्त आवाज ऐकण्यासाठी येतात लाखो लोक", "raw_content": "\n21 व्या वर्षी घरदार सोडले बनली साध्वी, आज फक्त आवाज ऐकण्यासाठी येतात लाखो लोक\n21 व्या वर्षी घरदार सोडले बनली साध्वी, आज फक्त आवाज ऐकण्यासाठी येतात लाखो लोक\nजेव्हाही तुम्ही साधु बद्दल विचार करत असाल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक वयस्कर व्यक्ती दिसते. सहसा आपण अश्याच वयस्कर लोकांना प्रवचन देताना. कमी वयाच्या साधु किंवा साध्वीला प्रवचन देतांना आपण अत्यंत कमी पाहिले असे. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या साध्वी बद्दल सांगत आहोत जिच्याबद्दलची माहीती ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. ही साध्वी वयाने अत्यंत कमी आहे. 21 वर्षाची ही साध्वी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये देखील जाते. कोण आहे ही साध्वी काय आहे तीचे नाव, चला पाहू या.\n21 वर्षांची ही साध्वी राजस्थान मध्ये राहणारी “जया किशोरी धार” आहे. 21 वर्षाच्या या साध्वीने लोकांच्यावर आपली खास छाप सोडली आहे. या साध्वीचे प्रवचन ऐकण्यासाठी दूरदूरचे लोक जमा होतात. इंदौर मध्ये लवकरच यांचे प्रवचन होणार आहे त्यामध्ये लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.\nपुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी मध्ये हा सत्संग होणार आहे. हा सत्संग 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. या भव्य सत्संगसाठी जवळपास तीन लाख वर्ग फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे. उपलब्ध माहीती अनुसार इंदौर मध्ये जया किशोरी यांचे हे पहिले सत्संग आहे.\nतुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की फक्त 10 वर्षाच्या वयातच जया किशोरी यांनी आपले मन श्रीकृष्ण भगवानांना दिले आहे. घरामध्ये भक्तीचे वातावरण असल्यामुळे त्यांचा कल हा भगवान श्री कृष्णाच्याकडे वाढत गेला. जया यांनी आपला पहिला सुंदरकांड पाठ 10 वर्षाच्या वयात केला होता. त्यांचा सुमधुर आवाज लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्यांच्या आवाजाची जादू अशी काही चालली की त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक दूर-दूर वरून येतात.\nजया किशोरी यांनी भक्ती सोबतच आपले शिक्षण सुरु ठेवले आहे. देवाच्या भक्तीचा परिणाम ते आपल्या शिक्षणावर होऊ देत नाही. कोलकाताच्या महादेव बिरला वर्ल्ड अकादमी मधून जया यांनी आपली स्कूलिंग केली आहे. सध्या जया भावनीपूर गुजराती सोसायटी मधून आपले पुढील शिक्षण पूर्ण करत आहे. लहानपणा पासूनच जया भगवान श्रीकृष्ण भक्ती मध्ये तल्लीन असल्याने लोक तिला राधा या नावाने संबोधतात. इंदौर मध्ये होणाऱ्या या प्रवचनाचे लाइव्ह टेलिकास्ट संस्कार चैनल वर होणार आहे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : आठवी नापास मुलाच्या इशाऱ्यावर चालते सीबीआई \nमहिला पाठवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हजारो सेनेटरी नैपकीन, पहा याचे कारण\nभारताच्या कारगिल विजयात काय होती इस्राईलची भूमिका, कशी निभावली होती इस्राईलने भारता सोबतची मैत्री\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत ��ा हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/get-rid-of-swelling/", "date_download": "2019-02-23T22:03:53Z", "digest": "sha1:JJN5DL3DWNDR7PQPHAL6VZ3QO5BNLNRE", "length": 9272, "nlines": 75, "source_domain": "www.marathigold.com", "title": "चालता-फिरता, उठता-बसता, झोपेत-जागेपणी जर तुमच्या शरीराला सूज येत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय", "raw_content": "\nचालता-फिरता, उठता-बसता, झोपेत-जागेपणी जर तुमच्या शरीराला सूज येत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय\nचालता-फिरता, उठता-बसता, झोपेत-जागेपणी जर तुमच्या शरीराला सूज येत असेल तर करा हे सर्वोत्तम घरगुती उपाय\nशरीराच्या ज्या भागात सूज येते तो भाग पिलपिला होतो आणि हाताने दाबले असता त्या जागी खड्डा पडल्या सारखे होते. सूज येण्याचे मुख्य लक्षण म्हणजे रुग्णाची त्वचा कोरडी पडते, अशक्तपणा जाणवतो, तहान जास्त लागते, ताप येतो. सूज येणे हा काही एक वेगळा आजार नाही तर तो एखाद्या दुसऱ्या आजारामुळे झालेली प्रतिक्रिया असू शकते. हृदयाच्या आजारात सूज जांघेत आणि हातावर होते. लीवरच्या समस्येत सूज पोटावर होते. किडनीच्या आजारात सूज चेहऱ्यावर येते. यासोबत महिलांच्या मासिक धर्माच्या समस्येत सूज हात आणि पायावर येते.\nसूज येण्यावर घरगुती उपाय\nएक ग्लास गरम दुधामध्ये एक चमचा हळदीचे चूर्ण आणि बारीक केलेली खडीसाखर टाकून रोज पिण्यामुळे सूज काही दिवसात समाप्त होते.\nएक लिटर पाण्यामध्ये एक कप जौ उकलाव आणि त्यानंतर थंड करून प्यावे ज्यामुळे सूज कमी होते. हा उपाय देखील नियमित करावा.\n350 ग्राम राईचे तेल मध्ये 120 ग्राम लाल मिरची चे चूर्ण मिक्स करून आचेवर गरम करावे. आणि उकळल्या नंतर गाळून घ्यावे आणि सूज असलेल्या जागी याचा लेप करावा. असे केल्यामुळे सूज कमी होते.\nजुन्या गुळा मध्ये 10 ग्राम सुंठ मिक्स करून खात राहील्यामुळे काही दिवसातच सूज येण्याची समस्या ठीक होते.\nमीठ गरम पाण्यामध्ये टाकून सूज असलेल्या जागी शेकल्यामुळे देखील सूज बरी होते.\nअननस खालल्या नंतर त्यावर दुध पीत राहील्यामुळे सूज समाप्त होण्यासोबतच उतरत जाते. पण तुम्हाला हा उपा�� दीर्घकाळ करावा लागेल.\nअंजीरच्या रसा सोबत जौ चे बारीक पीठ मिक्स करून पीत राहिल्याने सूज सहज दूर होते.\nखजूर आणि केळी पण सूज संपवतो. यासाठी खजूर आणि केळे नियमित खात राहील्यामुळे थोड्याच दिवसात सूज उतरते.\nगोबरच्या शेण्या जाळून त्याची राख तेला सोबत सूज असलेल्या जागी लावल्यामुळे सूज कमी होते.\nपाण्यामध्ये गव्हाचे दाणे उकळवावे आणि या पाण्याने सूज असलेल्या जागेला धुतल्यामुळे काही दिवसातच सूज उतरते.\nएक ग्लास पाण्यात 2 चमचे गाजरचे बीज उकळवावे. त्यानंतर थंड करावे आणि प्यावे. हा उपाय रोज केल्याने सूज वेगाने कमी होते.\nलोण्यात काळीमिरी पावडर टाकून चांगले मिक्स करावे आणि ते खाण्यामुळे थोड्याच दिवसात मुलांची सूज कमी ठीक होते.\nकृपया लक्षात ठेवा :\nसूज आयुर्वेदिक उपचार नियमित केल्यामुळे सहज बरी करू शकता.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : 7 दिवस अदरकचे पाणी रिकाम्या पोटी प्या, त्यानंतर जे होईल ते तुम्हीच पहा\n7 दिवस अदरकचे पाणी रिकाम्या पोटी प्या, त्यानंतर जे होईल ते तुम्हीच पहा\nहर्निया झाल्यास करा हे सोप्पे घरगुती उपाय\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/One-killed-Dadar-Flower-Market/", "date_download": "2019-02-23T21:03:23Z", "digest": "sha1:JY4B55TY4P42ZT7XYXMEPIXVZIS75J6V", "length": 3401, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " दादर फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्‍या(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादर फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्‍या(व्हिडिओ)\nदादर फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्‍या(व्हिडिओ)\nदादरच्‍या फुल मार्केटमध्ये गोळी झाडून एकाची हत्‍या करण्यात आली आहे. मनोज मौर्या (वय, ३५)असे हत्‍या झालेल्‍या व्यक्‍तीचे नाव आहे. दादार पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.\nदादर येथील प्रमोद महाजन गार्डन जवळ सेनापती बापट मार्गावर शुक्रवारी सकाळी ७ वाजता अज्ञाताने मनोज याच्यावर पाठीमागून गोळी झाडली. यात त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्‍थळी पोहचले मात्र, तोपर्यंत मारेकरी पळून गेला. याबाबत दादर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या हत्‍येचा अधिक तपास करत आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/04/state-services-pre-2017-expected-answers.html", "date_download": "2019-02-23T20:58:43Z", "digest": "sha1:BYAPO4P2XEHDONAWPN6MX663WIH62HJX", "length": 32633, "nlines": 222, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - अपेक्षित ७० उत्तरे - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nराज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - अपेक्षित ७० उत्तरे\n०१. पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक ०.२६ एकक असून तेथील उतार कोन ६० आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ०.५२ एकक असेल.\n०२. उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा १८०० किलोग्रॅम आहे. हे उद्वाहक अर्धव दिशेने २ मी/स या एकसमान चालीने गतिमान आहे. गतीला विरोध करणारे घर्षण बल ४००० N आहे. g=१० m/s2 आहे. तर मोटार यंत्राकडून उद्वाहकाला किमान ५९ hp ताकद पुरविली गेली.\n०३. लांबीचे नवीन एकक असे निवडले कि ज्यानुसार निर्वात पोकळी��� प्रकाशाची गती १ एकक येते जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर ८ मिनिट व २० सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर ५०० एकक असेल.\n०४. जण दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्याचा परिणाम रोध ४५ ओहम होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध १० ओहम होतो. तर त्या रोधांच्या किमती काढा. १५ ओहम आणि ३० ओहम\n०५. मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जिवाणू हे व्हिटॅमिन बी-१२ चे स्रोत आहेत.\n०६. एक जनुक - एक पाचकरस परिकल्पना जॉर्ज हेल्स बीडल आणि एडवर्ड टोटॅम यांनी प्रस्तावित केली होती.\n०७. लायकेन कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून ऍन तयार करतात.\n०८. इथिलिन हे वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात.\n०९. वृषण हे साधारणतः जन्माच्या अगदी पूर्वी किंवा जन्माच्या वेळेस अंडकोषामध्ये उतरतात.\n१०. १० चा १८ वा घात याचा उपसर्ग गुणांक एक्सा आहे.\nभारतीय परिषद अधिनियम १९०९ - मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व\nभारत सरकार अधिनियम १९१९ - प्रांतामध्ये द्विशासन पद्धती\nभारत सरकार अधिनियम १९३५ - केंद्रामध्ये द्विशासन पद्धती\nभारतीय स्वातंत्र्य अधिनियम १९४७ - राजा हा अधिकाराचा स्रोत नाही\n१२. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीसंबंधी संदर्भ कलम २३९ AA व कलम २३९ AB मध्ये सापडतात. परंतु संभाव्य उत्तर २३९ AA आहे.\n१३. १०८ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभा मध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागांसंबंधी आहे. राज्यसभेने ९ मार्च २०१० रोजी मंजूर केले होते. लोकसभेने या विधेयकावर कधीच मतदान केले नाही. १५ व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले.\n१४. नागरिकांनी देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे. हे महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे.\n१५.जर एखादा व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याने १० दिवसांच्या आत त्याला कोणत्या सभागृहात कार्य करायचे आहे हे सुचित करणे गरजेचे असते. अन्यथा त्याची राज्यसभेतील जागा रिक्त होते.\nजर एखाद्या सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते.\nजर एखादा व्यक्ती एकाच सभागृहाच्या दोन जागांवर निवडून आला तर त्याने एका जागेची निवड करणे गरजेचे असते अन्यथा त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात.\n१६. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य यांची निवड राष्ट्रपती सहा सदस्यीय समितीच्या शिफारसीवरून करतात. या समितीचा अध्यक्ष पंतप्रधान असतो तर समितीमध्ये लोकसभेचा सभापती, राज्यसभेचा उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री इत्यादी सदस्य असतात.\n१७. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही.\n१८. विभागीय परिषदा या घटनात्मक नसून वैधानिक संस्था आहेत. याची निर्मिती 'राज्य पुनर्रचना कायदा, १९५६' ने करण्यात आली. सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष केंद्रीय गृह मंत्री असतात. सध्या देशात सहा विभागीय परिषद आहेत.\n१९. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग, नेदरलँड येथे आहे. न्यायाधीशांची निवड ९ वर्षांसाठी केली जाते. निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडविले जातात.\n२०. १७ वे एशियाड खेळ दक्षिण कोरिया येथे आयोजित करण्यात आले होते. याच्या पदकतालिकेत चीनने पहिले, दक्षिण कोरियाने दुसरे तर जपानने तिसरे स्थान पटकावले. या खेळात ११ सुवर्णपदके व एकूण ५७ पादकांसह भारतने आठवे स्थान पटकावले.\nलँड ऑफ केक्स - स्कॉटलंड\nलँड ऑफ कॅनाल्स - नेदरलँड\nलँड ऑफ थाऊसंड लेक्स - फिनलंड\nलँड ऑफ व्हाईट एलिफन्टस - थायलंड\n२२. राष्ट्रकुलाची औपचारिक स्थापना १९३१ मध्ये करण्यात आली होती. त्यास स्वतःची घटना अथवा सनद नाही. २९ नोव्हेंबर २००९ मध्ये रवांडा हा देश नव्याने सदस्य झाला. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी मालदीव नुकताच राष्ट्रकुलातून बाहेर पडला.\n२३. आग्रा किल्ला आणि अजंता लेण्या ही भारताची दोन स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आली.\n२४. जिनपिंग हे धरण जगातील सर्वात उंच धरण आहे.\n२५. सध्या भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे विवेक एक्स्प्रेस - डिब्रुगड ते कन्याकुमारी आहे.\nभरतनाट्यम - पद्मा सुब्रमण्यम\nकथक - सितारा देवी\nकुचिपुडी - मृणालिनी साराभाई (भारतनाट्यम आणि कथकली)\nओडिसी - इंद्राणी रहमान\n२७. झारखंड राज्यात 'सरहूल उत्सव' साजरा केला जातो.\n२८. जोड्या लावा (खालील सर्व ल���खकांना २०१४ साली पुढील पुस्तकांसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड २०१४ मिळाला होता)\nमुनव्वर राणा - शाहदाब (उर्दू)\nजसविंदर - अगरबत्ती (पंजाबी)\nआशा मिश्रा - उचाट (मैथिली)\nनंदा हंगकीम - सत्ता ग्रहण (नेपाळी)\n२९. अर्जेंटीना (२७८०४०० चौकिमि), भारत (३२८७२६३ चौकीमी), ब्राझील (८५१५७६७ चौकिमी), चीन (९५७२९०० चौकिमी), रशिया (१७०९८२४६ चौकिमी) क्षेत्रफळ आहे.\n३०. दार -उस-सलाम ही टांझानियाची जुनी राजधानी आहे. हे व्यापाराचे मुख्य शहर आहे. हे के नैसर्गिक बंदर आहे. व वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे.\n३१. जोड्या लावा (युद्ध सराव)\nशक्ती - भारत व फ्रांस\nइंद्र - भारत व रशिया\nयुद्ध अभ्यास - भारत व युएसए\nमित्र शक्ती - भारत व श्रीलंका\n३२. रिजर्व बँक ऑफ इंडियाने पारंपरिक बँकामध्ये 'इस्लामिक विंडो' उघडण्याची शिफारस केली आहे.\n३३. केंद्र शासनाने २०१० साली जम्मू काश्मीरमध्ये शांततेसाठी उपाययोजना सुचविणाऱ्या समितीचे अध्यक्षपद दिलीप पाडगावकर यांनी भीषविले होते.\n३४. जी-सैट ७ हा पहिला नौदल उपयुक्त उपग्रह ऑगस्ट २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.\n३५. 'वन लाईफ इज नॉट इनफ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक के नटवर सिंह आहेत.\n३६.सायना नेहवाल यांना २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.\n३७. महाजनपदे जोड्या लावा\nअंग - पूर्व बिहार\nमगध - दक्षिण बिहार\nवज्जी - ऊत्तर बिहार\nमल्ल - गोरखपूर जिल्हा\n३८. सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते जोड्या लावा\nहडप्पा - दयाराम साहनी\nमोहेंजोदडो - राखालदास बॅनर्जी\nचहूंदडो - गोपाळ मुजुमदार\nलोथल - रंगनाथ राव\n३९. स्टीटाईट दगडाचा वापर करून बनविलेल्या मुर्त्या हडप्पाच्या उत्खननांत आढळल्या होत्या.\n४०. महाजनपदे राजे जोड्या\n४१. अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो.\n४२. ईश्वरचंद्र विद्यासागर हे संस्कृतचे महान पंडित होते. तरीही त्यांनी पाश्चात्य विचारांचा स्वीकार केला. संस्कृत कॉलेजमध्ये त्यांनी पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरु केले. विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला.\n४३. सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो इंडियन स्कुलची स्थापना केली होती. भारताच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा किताब त्यांना इंग्रजांकडून मिळाला होता.\n४४. विद्यापती ठाकूर या मिथिलेतील कवीला हिंदू तसेच मुस्लिम सुलतानाचे प्रोत्साहन मिळा���े होते.\n४५. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत वायव्य सरहद प्रांतात सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांनी पठाणांच्या सत्याग्रहींची फौज निर्माण केली. या सत्याग्रहींना घेऊन त्यांनी खुदा-इ-खिदमतगार ही संघटना निर्माण केली. या संघटनेला लाल डागलेवाल्यांची संघटना असेही म्हणतात.\nनागालँडची गेंडील्यू हिने वयाच्या १३ व्या वर्षी बंड पुकारले आणि जन्मठेपेची शिक्षा मिळाली. नंतर भारताच्या स्वातंत्र्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. पंडित नेहरूंनी त्यांना 'राणी' हा किताब दिला.\nसविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना १९२१-२२ पेक्षा ग्रामीण भागात बलवान बनली.\n४६. सर सय्यद अहेमद खान यांच्या शिवाय देशातील जवळ जवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या.\n४७. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशात काही ठराव पास करण्यात आले. त्यात भारताच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमावे आणि त्यात भारत व इंग्लंड या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा. हिंदू चे संपादक सुब्रम्हण्य अय्यर यांनी हा प्रस्ताव मांडला होता.\nभारतमंत्र्याचे इंडिया कौन्सिल रद्द करण्यात यावे असा ठराव चिपळूणकरांनी मांडला.\nलष्करी खर्च वाढवू नये वाढल्यास संरक्षक जकाती बसवून तो खर्च वसूल करावा. भारत सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी. युध्दाच्या खर्चाचा बोजा जनतेवर लादू नये.\nलॉर्ड डफरिनने याच सुमारास उत्तर ब्रहादेशावर स्वारी केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी धोरणावर टिका करणारा ठराव संमत करण्यात आला. ब्रम्हदेशावर ताबा मिळवला तर तो देश भारतात सामील न करता एक स्वतंत्र वसाहत म्हणून ठेवावा असे फिरोजशहा मेहतांनी सुचविले.\n४८. काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शिवण्यासाठी गाडगे महाराजांनी कीर्तन या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला.\n४९. ज्योतिबा फुले स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव समानतेचे तत्व शिकले. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे माहित कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. स्त्री भ्रूण हत्येला विरोध केला.\n५०. पृथ्वी उत्पत्ती सिद्धांत जोड्या लावा\nइमॅन्युएल कांत - वायुरूपी परिकल्पना\nलाप्लास - तेजेनिग परिकल्पना\nचेम्बरलीन - ग्रहकण परिकल्पना\nजेम्स जीन्स - भरती परिकल्पना\n५१. पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार तापमान वाढत जाते\n५२. संद्रीभवनादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस अनुदभूत उष्णता म्हणतात.\n५३. ऋतू जोड्या लावा\nवसंत संपात - मार्च २१\nउन्हाळा अयन - जून २१\nहिवाळा अयन - डिसेंबर २२\nशरद संपात - सप्टेंबर २३\n५४. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास भूकंपाचे बाल्य केंद्र म्हणतात. संदर्भ\n५५. बोरा वारे अंटार्क्टिका प्रदेशात वाहतात.\n५६. खाडी जोड्या लावा\n१० डिग्री - अंदमान व निकोबार\n८ डिग्री - मिनीकॉय व मालदीव\n९ डिग्री - मिनीकॉय व लक्षद्वीप\nडंकन - लहान अंदमान व मोठे अंदमान\n५७. बेटे जोड्या लावा\nसाल्सेट - सात बेटांचा समूह\nश्रीहरीकोटा - रॉकेट उतरण्याचे ठिकाण\nवेलिंग्टन - नौदल स्थानक\nव्हीलर (एपीजे कलाम बेट) - मिसाईल उतरण्याचे ठिकाण\n५८. ला निनो स्पॅनिश भाषेतील शब्द आहे याचा अर्थ लहान मुलगी होतो तर एल निनो चा अर्थ लहान मुलगा होतो. लाल निनोच्या काळात महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो. एल निनो च्या काळात व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.\n५९. ढगफुटीचे ठिकाण जोड्या लावा\nकेदारनाथ - १६ जून २०१३\nलेह-लडाख - ६ ऑगस्ट २०१०\nमुंबई - २६ जुलै २००४\nचिरगाव - १५ ऑगस्ट १९९७\n६०. प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा १९९१ प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लस्टिकची जाडी ४० मायक्रॉनपेक्षा कमी असावी नुकतीच ही मर्यादा वाढवून ५० करण्यात आली आहे. वरीलपैकी एकही नाही\n६१. हिमाचल प्रदेश भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे.\n६२. पश्चिम घाट जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संरक्षित क्षेत्र आहे.\n६३. ओझोन छिद्र सर्वप्रथम १९८५ साली आढळले.\n६४. 'योजना अवकाश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना '१९६६-६९' या काळात राबविल्या गेल्या.\n६५. एल.पी.जी. चा अन्वयार्थ लिबरायजेशन, प्रायव्हटायजेशन आणि ग्लोबलायजेशन आहे.\n६६. २००९ मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीचा तज्ञ् समितीचा अहवाल एस.डी. तेंडुलकर यांनी सादर केला.\n६७. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार प्रति दर लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्युदर १०० च्या खाली आणणे आणि प्रति हजारी जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यूदर ३० च्या खाली आणणे हा होता. त्यासोबतच संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे हा होता.\n६८. वित्तीय समावेशनासाठी शासनाने २०१४ मध्ये खालीलपैकी प्रधानमंत्री जन धन योजना अंमलात आणली.\n६९. डी.बी.टी. चे फुल फॉर्म डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर हे आहे.\n७०. 'ग्रीन क्लायमेट फंड'ची स्थापना २०१० या वर्षी झाली.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/", "date_download": "2019-02-23T20:48:19Z", "digest": "sha1:5HLQOEXVT3CYH2DCDRHZVXJ6DFE3XSH3", "length": 10536, "nlines": 146, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "ब्लॉगनामा", "raw_content": "\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\nआठवणी इतर लेखन कविता खरे प्रश्न राजकीय व्यक्तिमत्व सामाजिक साहित्य सिनेमा\nखरे प्रश्न (भाग-1) : अदानीच्या नावानं चांगभलं\nखरे प्रश्न (भाग-1) : अदानीच्या नावानं चांगभलं\nफोटो सौजन्य : दंतेवाडा टुरिझम छत्तीसगड राज्यात हसदेव अरण्य नावाचे प्रचंड मोठे जंगल आहे. मोठे म्हणजे किती तर तबब्ल 1 लाख 70 हजार...\nअनेकजण अण्णांच्या उपोषणाची टर उडवत आहेत, तर काहीजण उपोषण करणे खायची गोष्ट आहे का, असा सवाल विचारत आहेत. काल दिवसभर इथे यावर खल झाला. आज...\nवावटळ कादंबरी वाचून पूर्ण झाली. एकर आणि माणदेशी माणसं आणि हे तिसरं पुस्तक. व्यंकटेश माडगूळकर हा माणूस भयंकर पछाडत जातोय. उगाच किचकट कि...\nकाॅलेज सोडून नियमित जाॅब प���डावा , असा विचार डोक्यात होता. फर्स्ट ईयर डिस्टिंक्शनमध्ये पास झालेलो. पण सेकंड ईयरला अॅडमिशन घेण्यासाठ...\nमहाआघाडीच्या सभेबाबत 10 निरीक्षणं\n2019 च्या लोकसभेची तयारी म्हणून पश्चिम बंगालमध्ये देशातील विरोधी पक्षांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. देशातील दिग्गज नेते उपस्थित होत...\nमाणूस म्हणून संपण्याचा नेमका काळ कोणता\nकुणीच लपवत नव्हतं , हे उघडं नागडं देह कुणालाच माहीत नव्हतं काही कुठलं गुप्त , कुठलं जगजाहीर अंग कुणालाच माहीत नव्हते लज्जेचे ...\nथोर युवा नेत्या पूनमताई महाजन\nज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर पटदिशी त्यांचं नाव आठवण्याऐवजी, 'प्रमोद महाजनांची मुलगी', असं सर्वात आधी मनात येतं, त्या थोर युव...\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही. - नामदेव अंजना\nईमेलद्वारे ब्लॉगचे वाचक व्हा\nबापाने आत्महत्या केली तो दिवस\nआजपासून बरोबर दीड वर्षांपूर्वी. म्हणजे 23 जून 2014 चा दिवस. या दिवशी आयुष्यातील खंदा आधारस्तंभ धाडकन जमिनीवर कोसळला. तो कोसळला ते ...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nउद्धव ठाकरेंच्या नादाला लागू नका\nशिवसेनेचा दसरा मेळावा आता हसरा मेळावा झालाय. सातत्याने काही दशके हा मेळावा घेतल्याने सेनेचा तो एक नियमित कार्यक्रम असला, तरी कधीकाळी...\nसंध्याकाळचा किस्सा आहे. दोन सहकाऱ्यांसोबत लोकलने घरी परतत होतो. पत्रकारिता, राजकारण वगैरे चर्चा सुरु असताना, सेना-भाजपच्या कारभाराबाबत...\nखरे प्रश्न (भाग-1) : अदानीच्या नावानं चांगभलं\nफोटो सौजन्य : दंतेवाडा टुरिझम छत्तीसगड राज्यात हसदेव अरण्य नावाचे प्रचंड मोठे जंगल आहे. मोठे म्हणजे किती तर तबब्ल 1 लाख 70 हजार...\nसाधारण निराशेच्या गर्तेत अडकल्यानंतर जशी एखाद्याची निर्णय क्षमता खुंटते किंवा ती व्यक्ती काहीबाही निर्णय घेते , उलट - सुलट भूमिका जा...\n'हे' दोघे आता काय करतात\n2002 साली गुजरात दंगलीनंतर गुजरातसह देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. या भयंकर दंगली दरम्यान दोन फोटो पुढे आले , जे नंतर या दंगलीचे प्र...\nउद्धव ठाकरेंच्या नादाला लागू नका\nशिवसेनेचा दसरा मेळावा आता हसरा मेळावा झालाय. सातत्याने काही दशके हा मेळावा घेतल्याने सेनेचा तो एक नियमित कार्यक्रम असला, तरी कधीकाळी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/category/breaking/", "date_download": "2019-02-23T21:01:08Z", "digest": "sha1:IVL3YSYMNRGY7HSLR2KTU4IEOCSPRBFL", "length": 6094, "nlines": 88, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "Breaking Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nदुधाच्या बिलाचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक\nविहिरीत आढळला विवाहितेचा मृतदेह.\nअवजड वाहतुकीमुळे दोन अपघातांमध्ये दोघे ठार.\nमाझी उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी : डॉ. विखे\nअहमदनगर :- जगदगुरू तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे नाठाळांना किती समजून सांगितले तरी त्यांना समजत नाही, अशा वेळेला कठोर…\nमिस व मिसेस अहमदनगर 2019 सीजन 2 स्पर्धेचे ऑडिशन उत्साहात.\nअहमदनगर :- महिलांचे सौंदर्य, अदाकारी, कलागुण व बुध्दीमत्तेच्या कसोटीवर आधारलेल्या व मॉडलिंग क्षेत्रात करिअर करु…\nकिरकोळ कारणातून महिलेस विवस्त्र करुन मारहाण.\nअहमदनगर :- शहरात एका महिलेला किरकोळ कारणातून विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून मारहाण झाली. ही घटना भिंगारमधील एका चप्पल…\nमाझी लोकसभेची हौस फिटली – आ.शिवाजी कर्डिले\nअहमदनगर :- माझी लोकसभेची हौस फिटली आहे. त्यामुळे मी कधीही लोकसभा लढवणार नाही. औटी अभ्यासू आहेत. त्यांचे हिंदी, इंग्रजीवर…\nहकालपट्टी होण्याअगोदरच घनश्याम शेलार यांनी शिवसेना सोडली \nश्रीगोंदा :- घनश्याम शेलार यांनी पक्षात येऊन संघटना खिळखिळी केली. स्वतः बरोबर पक्ष बदलत फिरणाऱ्यांना त्यांनी प्रमुख पदे…\nशरद पवार हेच खरे जाणते नेते -घनश्याम शेलार.\nश्रीगोंदा :- लोकसभेसाठी तिकीट मिळणार नसल्याचे सेना-भाजपचा युतीमुळे स्पष्ट झाल्याने घनश्याम शेलार यांनी शिवसेनेला…\nकोपरगाव :- शहरातील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या सुनील बागले (वय ३८) यांचा मृतदेह २० फेब्रुवारीला तालुक्यातील शिंगणापूर…\nश्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा लवकरच होणार \nश्रीरामपूर :- अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर ज��ल्हा होणार असून येत्या २२-२३ फेब्रुवारीला ही घोषणा होण्याची…\nमोदीजी, परवानगी द्या, पाकिस्तानात जाऊन हल्ला करतो.\nश्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा लवकरच होणार \nहकालपट्टी होण्याअगोदरच घनश्याम शेलार यांनी शिवसेना सोडली \nसंपादक : तेजस बा. शेलार 9673867375", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/education/news/cbse-declares-the-jee-main-results-check-here", "date_download": "2019-02-23T21:46:32Z", "digest": "sha1:FGNIDXVXNGEWMDZEAUW4OHU4XTIDFZT6", "length": 4880, "nlines": 112, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "IIT-JEE चा निकाल जाहीर; सुरज कृष्णा प्रथमANN News", "raw_content": "\nIIT-JEE चा निकाल जाहीर; सुरज कृष्णा प्रथम...\nIIT-JEE चा निकाल जाहीर; सुरज कृष्णा प्रथम\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मेन) या परीक्षेचा निकाल घोषित केला असून या परीक्षेत आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सुरज कृष्णा देशात पहिला आहे आहे. या वर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई-मुख्य परीक्षा दिली होती.\nगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कट ऑफचा आकडा घसरल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी खुल्या गटाचा निकाल ८१ टक्के इतका लागला होता. यंदा मात्र हा आकडा ७४ वर घसरला आहे.\nज्या उमेदवारांनी ऑनलाइन, तसेच ऑफलाइन परीक्षा दिली होती, असे उमेदवार आपला निकाल अधिकृत वेबसाइट- jeemain.nic.in वर पाहू शकणार आहेत. देशभरात दरवर्षी एनआयटी, आयआयटी आणि इतर सीएफटीआयमध्ये इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांसाठी जेईई-मुख्य परीक्षा घेतली जाते. जेईई अॅ़डव्हान्ससाठी देखील प्रवेश परीक्षा घेण्यात येते.\nबारावी पेपरफुटीचे सत्र सुरूच\nओबामांनी माझे फोन टॅप केले: डोनाल्ड ट्रम्प\nसीबीएसई’ बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू होणार\nपाकिस्तानमधील मंदिरांच्या सुरक्षेत वाढ\nया शुभ मुहूर्तावर करा ‘करवा चौथ’ची पूजा\nतामिळनाडूत दुसऱ्या दिवशीही रेल्वे रोको आंदोलन\nसोशल मिडीयावर भारताच्या ‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/mudda/page/2/", "date_download": "2019-02-23T21:51:43Z", "digest": "sha1:UE3XA355D6KZ6SXPCAP7O4TD3O5IS6OT", "length": 19807, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nमुद्दा : ‘या’ कायद्याचा फायदा नाही\n>>शं. अ. लोके दामूनगर कांदिवली येथे कपडय़ाच्या कारखान्याला आग लागून चार कामगार मृत झाले. यापूर्वी लोअर परळ येथे पण रेस्टॉरंट, घाटकोपरमधील फरसाण कारखान्याला आग लागून...\nमुद्दा : पाऊस जिरवणाऱ्या जमिनी नष्ट\n>>ज्ञानेश्वर भि. गावडे हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम पाऊसपाण्यावरच नाही तर अन्नधान्याच्या कसावरही (पोषण मूल्यावर) झालेला आहे. आजही लोकांच्या चर्चेत पूर्वीच्या कसदार अन्नधानाच्या विषय हमखास निघतो. भारतीय...\nमुद्दा : शिक्षक आणि विद्यार्थी\n>>रामकृष्ण पांडुरंग पाटील<< पूर्वी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना चोपून काढणारा शिक्षक लोकप्रिय होता. शाळेत गुरुजींनी मारल्याची तक्रारही पालक ऐकून घेत नसत. तू अभ्यास...\nलेख : मुद्दा : संस्कृतीची जपणूक\n>> मोक्षदा घाणेकर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करण्याचा संस्कार हिंदू धर्मात प्रत्येक सश्रद्ध कुटुंबाकडून केला जातो. या संस्काराचेच फलित म्हणून दरवर्षी 1 जानेवारीला नववर्षाच्या...\nमुद्दा : कठोर कारवाई हवी\n>>सुनील कुवरे<< मुंबईतील अंधेरी भागातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला, तर शंभरच्या वर जखमी झाले. सरकारने या गंभीर घटनेची दखल घेऊन चौकशी...\nमुद्दा : पहले मंदिर, फिर सरकार\n>>अमोल मटकर<< शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा पुन्हा घेतला आणि साऱया जगाचे लक्ष अयोध्येकडे पुन्हा केंद्रित झाले. त्यातच विश्व हिंदू परिषदेने धर्मसभेचे आयोजन करून वातावरण अजून तापवले....\nलेख : मुद्दा : मुंबई (चुकांचे) विद्यापीठ\n>> जयेश राणे वर्ष 2014 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढून देशातील विद्यापीठांना पदव्यांच्या नावांमध्ये सहा महिन्यांत बदल करावा अशी सूचनाही केली होती. मुंबई विद्यापीठाने...\nमुद्दा : वांद्रे ते सावंतवाडी कायमस्वरूपी गाडी\n>>नितीन ग. गांधी<< पश्चिम उपनगर वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या उपनगरात 5 ते 6 (अंदाजे) कोकणातील चाकरमानी आहेत. गणेश चतुर्थी व मे महिन्यात तात्पुरत्या स्वरूपाची हॉली डे...\nलेख : मुद्दा : झाडांचा बळी\n>> नितीन ग. गांधी कणकवलीकर 150 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला निरोप दिल्याचे गेल्या महिन्यात वाचण्यात आले. या वृत्तात स्थानिक कणकवलीकरांनी झाडांबाबत मनोगत व्यक्त करताना त्यांच्या वेदना...\nलेख : मुद्दा : डॉलर्स महागण्याचे ‘सत्य’\n>> ज्ञानेश्वर भि. गावडे डॉलर्सची किंमत वाढून ती आता सत्तर रुपयांच्या जवळ गेली आहे. 1947 ला देश स्वतंत्र झाला तेव्हा एका रुपयाला एक डॉलर मिळत...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/health-benefits-of-kapoor-in-marathi-language/", "date_download": "2019-02-23T22:10:39Z", "digest": "sha1:75PBJM4MUJXKSDON467UXONMGM5V7O6M", "length": 9076, "nlines": 70, "source_domain": "www.marathigold.com", "title": "कापूर वापरणाऱ्या 99% लोकांना माहित नसतील याचे 10 अदभूत फायदे, जाणून घ्या", "raw_content": "\nकापूर वापरणाऱ्या 99% लोकांना माहित नसतील याचे 10 अदभूत फायदे, जाणून घ्या\nकापूर वापरणाऱ्या 99% लोकांना माहित नसतील याचे 10 अदभूत फायदे, जाणून घ्या\nसर्वसाधारण पणे कापूर हा घरामध्ये आपण पूजेसाठी वापरतो. पण आयुर्वेद मध्ये याचे अनेक ���ायदे सांगितले आहेत. कापूर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजरा पासून सुटका मिळवून देऊ शकतो. कापूर त्वचा आणि मासापेशीची सूज कमी करतो. जुन्या सांधेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी कापूर उपयोगी औषध आहे. कापूरचे तेल फार फायदेशीर असते. कापराचा उपयोग अनेक औषधांमध्ये पण केला जातो. कापुरा पासून अनेक मलम बनवले जातात. चला पाहूयात कापूर पासून होणारे फायदे.\nपोट दुखी : एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा टाकून उकळवणे. पाणी अर्धे राहील तेव्हा त्यामध्ये थोडेसे कापूर टाकून प्यावे. पोट दुखी मध्ये लवकर आराम मिळतो.\nसांधेदुखी : सांधेदुखी किंवा मसल्स वेदनेच्या समस्या असेल तर वेदना असलेल्या जागी कापूरच्या तेलाने मालिश करावी. लवकर आराम मिळतो.\nखाज येणे : त्वचेला खाज येत असेल किंवा फंगल इन्फेक्शन झाले असेल तर प्रोब्लेम असलेल्या जागी नारळाच्या तेला मध्ये कापूर टाकून लावल्यास आराम मिळतो.\nभाजल्या वर : भाजल्यावर कापूर किंवा कापराचे तेल लावावे. त्वचेची जळजळ कमी होईल आणि इन्फेक्शनची भीती कमी होईल.\nइन्फेक्शन पासून बचाव : घरामध्ये कापराचा धूर केल्यास आजूबाजूला असलेले बैक्तीरीया नष्ट होतात. यामुळे इन्फेक्शन करणाऱ्या बैक्तेरीयाचा धोका कमी होतो.\nहेल्दी हेयर : नारळाच्या तेला मध्ये कापूर मिसळा. याला कोमट करून डोक्याला मालिश करा आणि एक तासाने डोके धुवून टाका. यामुळे डैंड्रफ प्रोब्लेम संपेल आणि केस मजबूत होतील.\nत्वचे वरील डाग : कापूर मिक्स केलेले नारळाचे तेल रोज पिम्पल्स, जळलेले किंवा कापलेले डाग वर लावा. काही दिवसातच डागांच्या खुणा नाहीश्या होतील.\nटाचांच्या भेगा : कोमट पाण्यामध्ये थोडेसे कापूर आणि मीठ टाका. यामध्ये थोडावेळ पाय बुडवा आणि नंतर स्क्रब करून मोइश्च्राइजर क्रीम लावा. टाचांच्या भेगा दूर होतील.\nस्ट्रेस : ऑलिव ऑइल मध्ये कापूर मिक्स करून डोक्याला मालिश करा. स्ट्रेस आणि डोकेदुखी दूर होईल.\nदात दुखी : दात दुखी होत असेल तर दुखत असलेल्या जागेवर कापूर पावडर करून टाकावी. लवकर आराम मिळेल.\nसर्दी : सर्दी झाली असल्यास तिळाच्या तेला मध्ये किंवा नारळाच्या तेला मध्ये कापूर टाकून चेस्ट आणि डोक्यावर लावा. तसेच पाण्यामध्ये टाकून याची वाफ घ्या आराम मिळेल.\nलूज मोशन : कापूर, ओवा, पिपरमेंट सम प्रमाणात घेऊन काचेच्या भरणीत भरा. याला उन्हा मध्ये ठेवा. 6-8 तासानंतर उन्हातून काढून घ्���ा. तयार मिश्रणचे 4-5 थेंब टाकून सरबत बनवून प्यावे. आराम मिळेल.\n5 हेल्थ प्रोब्लेम जे फेयर स्कीनच्या लोकांना होऊ शकतात\nवजन कमी करण्याचे प्रभावी उपाय\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/refrigerators-price-list.html", "date_download": "2019-02-23T21:20:43Z", "digest": "sha1:MV7ZVMN7TEJA566ENPBG2BD6ZIZBTHDX", "length": 22686, "nlines": 503, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रेफ्रिजरेटर्स India मध्ये किंमत | रेफ्रिजरेटर्स वर दर सूची 24 Feb 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरेफ्रिजरेटर्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nरेफ्रिजरेटर्स दर India मध्ये 24 February 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिं��� 1322 एकूण रेफ्रिजरेटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन किईस बंद 100 हार्ड टॉप दीप फ्रीझर लेटर व्हाईट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Indiatimes, Homeshop18, Snapdeal, Flipkart सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत रेफ्रिजरेटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन हिटाची 722 लिटर्स R द६८००न्ड क्सक फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटोर Rs. 2,36,774 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.982 येथे आपल्याला 4387535 रेफ्रिजरेटोर रिले ओव्हरलोड फॉर व्हाईर्लपूल शेअर्स अँ३१०८४७२ प्स३७१२७३ उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 1322 उत्पादने\nबेलॉव रस 54 10000\n199 लेटर्स & अंडर\n200 लेटर्स तो 299\n300 लेटर्स तो 399\n400 लेटर्स तो 499\n500 लेटर्स & उप\nकिईस बंद 100 हार्ड टॉप दीप फ्रीझर लेटर व्हाईट\nकिईस दीप फ्रीझर बंद 300 हार्ड टॉप लेटर\nकिईस चेस्ट फ्रीझर हार्ड टॉप 200 लेटर\nकिईस दीप फ्रीझर बंद 418 हार्ड टॉप 400 लेटर\nकिईस दीप फ्रीझर बंद 250 हार्ड टॉप लेटर\nकिईस व्हर्टिकल चिल्लर लसीक२२६ सिंगल दार 250 लेटर\nलग 420 लेटर 4 स्टार गळ I472QPZX डबले दार रेफ्रिजरेटोर स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\nलग 260 लेटर 4 स्टार गळ टँ२९२रबपण डबले दार रेफ्रिजरेटोर ब्लू\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\nलग 190 लेटर 4 स्टार गळ द२०१हंडक्स सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्राउन\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\nगोदरेज 290 लेटर 3 स्टार रत येऊन P 4 डबले दार रेफ्रिजरेटोर सिल्वर\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230\n4387535 रेफ्रिजरेटोर रिले ओव्हरलोड फॉर व्हाईर्लपूल शेअर्स अँ३१०८४७२ प्स३७१२७३\nवर्५१क्स१०१०१ रेफ्रिजरेटोर डीफ्रॉस्ट हीटर फॉर गेनेरळ इलेक्ट्रिक हॉटपॉईंट अँ४३५५४६७\nरेफ्रिजरेटोर दार हॅन्डल फॉर गेनेरळ इलेक्ट्रिक वर्१२क्स२२१४८ वर्१२क्स११०११ वर्१२क्स२०१४१\nवर्५१क्स४४२ डीफ्रॉस्ट हेअटींग एलिमेंट रेफ्रिजरेटोर फॉर गेनेरळ इलेक्ट्रिक हॉटपॉईंट रच\nसॅमसंग र्ट२८क३९२२रझ हल 253 L फ्रॉस्ट फ्री डबले दार रेफ्रिजरेटोर टेंडर लिली रेड\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 2\n- स्टोरेज कॅपॅसिटी 253 L\n- फ्रीझर कॅपॅसिटी 69 L\nव्हाईर्लपूल 185 लेटर 3 स्टार इसमाजिक सिंगल दार रेफ्रिजरेटोर मरून\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- पॉवर कॉन्सुम्पशन 99\nव्हाईर्लपूल 200 लेटर 4 स्टार 215 इसमाजिक पोवारकूल रॉय सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्राउन\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- पॉवर कॉन्सुम्पशन 99\nलग गळ म३०२रातलं 285 L डबले दार रेफ्रिजरेटोर कोरल I\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल 185 लेटर 3 स्टार 200 इसमाजिक पोवारकूल रॉय सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- पॉवर कॉन्सुम्पशन 99\nसॅमसंग र्ट६५क७०५८ब्स तळ 670 L फ्रॉस्ट फ्री डबले दार रेफ्रिजरेटोर ब्लॅक इनॉक्स\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3\n- स्टोरेज कॅपॅसिटी 670 L\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nसॅमसंग र्फ६०ज९०९०स्ल तळ 680 L फ्रॉस्ट फ्री फ्रेंच दार बोत्तोम माऊंट रेफ्रिजरेटोर इसि क्लीन स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 5\n- स्टोरेज कॅपॅसिटी 680 L\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nसॅमसंग र्ट२८म३०४४उट नळ र्ट२८म३०४४उट हल 253 L फ्रॉस्ट फ्री डबले दार रेफ्रिजरेटोर पेबबले ब्लू\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4\n- स्टोरेज कॅपॅसिटी 253 L\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल 200 लेटर 4 स्टार 215 इसमाजिक पोवारकूल रॉय सिंगल दार रेफ्रिजरेटोर ब्लू\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- पॉवर कॉन्सुम्पशन 99\nसॅमसंग रऱ२२म२७४यद२ नळ 212 L डायरेक्ट कूल सिंगल दार रेफ्रिजरेटोर स्टार फूल ब्राउन\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4\n- स्टोरेज कॅपॅसिटी 212 L\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Direct Cool\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/loksatta-lokrang-marathi-articles-27-1709797/", "date_download": "2019-02-23T21:59:47Z", "digest": "sha1:M3ADK2A3MBSJ2E5BT2L53GO2YWRGSTJ4", "length": 24735, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Lokrang Marathi Articles 27 | गोऽऽऽल! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्ट���ट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nफुटबॉल वर्ल्डकप ‘फीव्हर’ने अख्ख्या जगाला व्यापलेलं असताना नंदनवन या ज्वरातून निसटणं अगदी अशक्यच होतं.\nफुटबॉल वर्ल्डकप ‘फीव्हर’ने अख्ख्या जगाला व्यापलेलं असताना नंदनवन या ज्वरातून निसटणं अगदी अशक्यच होतं. आपल्या जंगलामध्येही अशी फुटबॉल मॅच होणार असल्याची खबर जेव्हा जंगलभर पसरली तेव्हा सर्वत्र एकच उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे जंगलाच्या मध्यभागी असलेल्या हिरव्यागार गवतावर सगळे ‘जंगली’ आज फुटबॉल मॅच खेळण्याच्या तयारीसाठी जमले होते.\n‘‘मला वाटतं, या हिरवळीवरच मॅच खेळावी. हेच आपलं फुटबॉल ग्राउंड मी संपूर्ण जंगलभर फिरले, पण इतकी चांगली जागा मला कुठेच सापडेना. इथे आजूबाजूला बरेच खडक-दगडधोंडे असल्यामुळे प्रेक्षकांना मॅच मस्तपकी बसून पाहता येईल. आणि जागा छान नदीच्या किनारी आहे मी संपूर्ण जंगलभर फिरले, पण इतकी चांगली जागा मला कुठेच सापडेना. इथे आजूबाजूला बरेच खडक-दगडधोंडे असल्यामुळे प्रेक्षकांना मॅच मस्तपकी बसून पाहता येईल. आणि जागा छान नदीच्या किनारी आहे त्यामुळे आपल्या जलचर मित्रांनाही त्याचा आनंद घेता येईल.’’ घारूताई एका झाडावर विसावत म्हणाली.\n‘‘तुम्हा जमिनीवरच्या प्राण्यांचं नेहमी असंच असतं. आम्ही तुमच्या खेळांत कधीच सामील नसतो’’ नदीतून उंच उसळी मारत एक डॉल्फिन कुरकुरला.\n‘‘असे रागावू नका रे पुढच्या वेळी तुमच्या होम-ग्राउंडवर म्हणजेच नदीत ‘स्विमिंग कॉम्पिटिशन’ फिक्स पुढच्या वेळी तुमच्या होम-ग्राउंडवर म्हणजेच नदीत ‘स्विमिंग कॉम्पिटिशन’ फिक्स पण आज चर्चा आहे आपल्या फुटबॉल मॅचबद्दल.’’ घारूताई मूळ विषयाकडे वळत म्हणाली. यावर डॉल्फिन मिश्कीलपणे हसला आणि पुन्हा उसळी मारत पाण्यात शिरला. तसं घारूताईच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडाले. हा खेळ बघून जमलेले सगळे मनमुराद हसले.\n’’ हरणाचा मुद्दय़ाचा प्रश्न.\n‘‘मी मधे माणसांच्या वस्तीत गेलो असताना मला त्यांचा एक जुना फुटबॉल मिळालाय. बहुतेक त्यांनी तो टाकून दिला असावा. पण आपल्याला चालेल’’ झाडावरून उडय़ा मारत वानरदादा तिथे येत म्हणाले. त्यांच्या एका हातामध्ये फुटबॉल होता. सर्वाना पाहण्यासाठी त्यांनी तो हरणाच्या दिशेने फेकला.\n‘‘तेव्हाच तर मी माणसांना फुटबॉल खेळत���ना पाहिलं. आम्ही आमच्या-आमच्यात नेहमी खेळतो हा खेळ. सॉल्लीड धम्माल येते’’ असं म्हणत त्यांनी जमिनीवर टुणकन् उडी मारली आणि एक काठी हुडकून काढली. मग मातीत फुटबॉल पिचचं चित्र रेखाटलं. गोल, सेंटर, पेनल्टी वगरे काढून व्यवस्थित हा खेळ समजावला. सगळे मन लावून ऐकत होते.\n‘‘समजलं. पण खेळाडू कसे ठरवायचे’’ एका गव्याने विचारलं.\n‘‘दोन्ही बाजूंना प्रत्येकी ११-११ खेळाडू असतील. त्यांच्यापकी प्रत्येक बाजूचा एक-एक कर्णधार असेल. ३-३ राखीव खेळाडू असतील. कर्णधाराने आपापल्या टीमचे गोलकीपर, स्ट्रायकर, डिफेंडर, सेंटर फॉरवर्ड, मिड-फिल्डर वगरे ठरवावेत. आमची सगळी वानरांची टीम तुम्हाला ‘कोचिंग’ देईल. आणि हो आपल्याला ग्राउंडही मापून घ्यायला लागेल..’’ वानरदादा विचार करत म्हणाले.\n‘‘इतकं ‘टेक्निकल’ नकोय आपल्याला आपण गंमत म्हणून हा खेळ खेळणार आहोत. त्यामुळे नियम वगरे फारसे ठरवायला नकोत.’’ हत्तीकाकांनी वानरदादांना आवरतं घेत सल्ला दिला. वानरदादांनी त्यांनादेखील हा खेळ समजावला होता. हत्तीकाकांनीच हा खेळ खेळण्याची कल्पना उचलून धरत सगळ्या प्राण्यांची सभा बोलावली होती. त्यांना नंदनवनात खूप आदर होता.\n‘‘येत्या पौर्णिमेला रात्री उशिराने मॅच खेळूया म्हणजे सगळ्यांची दिवसाची कामंही उरकतील आणि आम्हा निशाचर प्राण्यांनाही सहभागी होता येईल. पौर्णिमा असल्यामुळे चंद्रप्रकाश भरपूर असेल.’’ घुबडरावांनी सुचवलं.\n‘‘चालेल. खेळाडूंनाही प्रॅक्टिस करायला वेळ मिळेल.’’ झेब्राभाऊने मत मांडलं.\n‘‘पण एवढासा प्रकाश नाही पुरायचा.’’ जिराफाची शंका.\n‘‘आम्ही आहोत की तुमचे ‘फ्लड-लाइट’’’ एवढय़ात काजव्यांचे थवेच्या थवे तिथल्या झाडांमधून एकदम लुकलुकायला लागले. आजची सभाही संध्याकाळच्या वेळीच भरली असल्यामुळे त्या काजव्यांच्या रोषणाईने ती संपूर्ण जागा एकदम उजळून निघाली. आणि ‘वॉव’’ एवढय़ात काजव्यांचे थवेच्या थवे तिथल्या झाडांमधून एकदम लुकलुकायला लागले. आजची सभाही संध्याकाळच्या वेळीच भरली असल्यामुळे त्या काजव्यांच्या रोषणाईने ती संपूर्ण जागा एकदम उजळून निघाली. आणि ‘वॉव’ असा कोरस ऐकू आला.\n‘‘आम्ही हे गवत कुरतडून मस्त ‘लेव्हल’ करून देऊ’’ ससा जागेचं परीक्षण करत म्हणाला.\n‘‘ग्राउंडच्या या दोन बाजूंच्या प्रत्येकी दोन-दोन झाडांमध्ये ‘गोल’ नेमूया.’’ अस्वल गोलच्या जागा ठरवत म्हण���लं.\n‘‘आम्ही कांगारू बनतो दोन्ही टीमचे गोलकीपर.’’ कांगारू उंच उडी मारत आपलं म्हणणं सार्थ करू पाहत होतं. सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला.\nअजून काही वेळ ही चर्चा अशीच रंगली आणि पुढची सगळी ठरवाठरवी करून सभा बरखास्त झाली. सगळ्यांनाच आता फुटबॉल ‘फीव्हर’ चढलं होतं.\nपौर्णिमेला जेव्हा सगळे जमले तेव्हा मॅचची संपूर्ण तयारी झाली होती. हरीण, अस्वल, वानरं, झेब्रे, गवे यांपकी प्रत्येक टीममध्ये २-२ मेम्बर, याप्रमाणे ‘मँगो’ आणि ‘स्ट्रॉबेरी’ अशा दोन टीम तयार झाल्या. राखीव खेळाडूही ठरले. कांगारू हे गोलकीपर ठरले होतेच. ‘मँगो’ टीमचा कर्णधार अस्वल होतं, तर ‘स्ट्रॉबेरी’ टीमचा झेब्राभाऊ. सगळ्या खेळाडूंची प्रॅक्टिसही दणक्यात झाली होती.\nससेमंडळींनी ग्राउंड तयार करण्याचं काम एकदम चोख बजावलं होतं. मॅचच्या दिवशी सकाळीच पावसाची जोरदार सर होऊन गेल्यामुळे मातीही थोडी ओलसर होती. अस्वल आणि वानरांनी ग्राउंडची सुरेख सजावट केली होती. नारळाच्या झाडाच्या झावळ्यांनी गोल बांधून तयार होते. खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी पक्षीमंडळींनी विविधरंगी रानफुलं वेचून ठेवली. विजेत्याला चषक म्हणून एक मोठा पुष्पगुच्छ आणि फळांचा करंडा तयार होता. काजवे झाडांमधून लुकलुकायला सज्ज होते. दोन काकाकुआ आणि दोन ससाणे ‘रेफ्री’ म्हणून नेमले गेले. कॉमेंट्रीची धुरा हत्तींनी सांभाळली.\nखाण्यापिण्याचीही उत्तम व्यवस्था होती. ग्राउंडच्या एका कोपऱ्यात अस्वलांनी रानमेव्याचा ‘स्टॉल’ लावला होता. पानांचे द्रोण करून त्यामध्ये त्यांनी रानमेवा सुबक सजवला होता. रानफळांचे विविधरंगी ज्यूस वानरांनी तयार करून नारळाच्या करवंटय़ांमधून मांडले होते. मॅचच्या दिवशी दुपारपासूनच प्राणी-प्रेक्षकांचा ओघ ग्राउंडच्या दिशेने सुरू झाला. मॅचमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचं समर्थन करायला त्यांच्या कळपातली मंडळी तर होतीच; त्याचबरोबर जिराफ, सांबर, शहामृग अशा इतर अनेक प्राण्यांनी हजेरी लावून ग्राउंडभोवतालच्या खडक-दगडांवर आपापल्या आवडीच्या जागा ‘बुक’ केल्या. कुणी झाडांवर जागा निवडल्या. कासव, बेडूक, गेंडे, मगर नदीच्या काठाशी येऊन बसले. तिथेच बगळे, करकोचेही उभे होते. मासे थोडय़ा थोडय़ा वेळाने डोकावून पुन्हा पाण्यात जात होते.\nथोडक्यात, मॅचचा झक्कास ‘माहौल’ बनला होता. दोन्ही टीमचे कर्णधार आणि इतर खेळाडू ��्राउंडवर आल्यावर पक्ष्यांनी फुलांचा वर्षांव करून त्यांचं स्वागत केलं. इतक्यात एक मोठी डरकाळी सगळ्यांच्या कानावर पडली आणि एकच शांतता पसरली. सगळे जागच्या जागी स्तब्ध झाले. काही क्षणांतच वाघोबा तिथे अवतरले. पाठोपाठ कोल्हा, लांडगा, तरस ही त्यांची सेनाही होती. वाघोबांनी ग्राउंडला ऐटीत एक चक्कर मारली. एक उंच खडक निवडून त्यावर ते विराजमान झाले आणि जोरजोरात टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन देऊ लागले. त्यांची सेनादेखील आजूबाजूला स्थानापन्न झाली.\nहत्तीकाकांनी वाघोबांकडेच मॅच ‘किक्-ऑफ’ करण्याचा आग्रह धरला. त्यांनी पुन्हा एक डरकाळी फोडली आणि ग्राउंडवर येऊन एक जोरदार किक् दिली. सगळे खेळाडू एकमेकांना भिडले. टीम ‘मँगो’च्या कर्णधार अस्वलाने सुरुवातीलाच हरणाने केलेल्या पासला ‘हेड’ करत सुरेख गोल केला. प्रेक्षकांमधून चीत्कार-आरोळ्यांचे आवाज घुमले..\nइकडे ग्राउंडवर सगळे खेळाडू भिडलेले असताना हत्तीकाका मात्र सगळ्या प्रेक्षकांच्या मागे उभे राहून शांतपणे मॅच पाहत होते. त्यांच्यावर वानरदादा स्वार होते.\n‘‘वानरदादा, आजचा दिवस पाहायला मिळेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का\n पलीकडच्या जंगलातून तो क्रूर राजा सिंह काय आला आणि आपल्या नंदनवनात काही काळ अक्षरश: दहशत माजली होती. थोडय़ा दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालयातले लोक त्याला जायबंदी करून घेऊन गेले तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आपल्या सगळ्यांमधला एकोपाच ढळला होता त्याच्यामुळे आणि आज पाहा. सगळे किती आनंदात आहेत. एकत्र आहेत.’’\n‘‘हा एकोपाच तर पुन्हा परत आणण्याचा माझा ‘गोल’- म्हणजे ध्येय आहे, वानरदादा’’ दोघे दिलखुलास हसले.\nएवढय़ात ‘स्ट्रॉबेरी’ टीमचाही गोल झाला. आणि सगळे एकदम ओरडले.. ‘गोऽऽऽऽल’..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण प��रेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T21:49:10Z", "digest": "sha1:JH42YWBFUOTID2JELUOATWSQMU6SNKCG", "length": 13275, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रदुषण रोखण्यासाठी सीएनजी गॅस वापरा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रदुषण रोखण्यासाठी सीएनजी गॅस वापरा\nरामदास आठवले : शहरी गॅस वितरण योजनेचा शुभारंभ\nसातारा दि. 22 (प्रतिनिधी)- वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून वाहने आणि घरगुती वापरासाठी सीएनजी गॅस योजना लागू केली आहे. या गॅस मुळे प्रदुषण रोखण्यासाठी तर मदत होणार असून आर्थिक बचतही होणार आहे. या सीएनजी गॅसचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात शहरी गॅस वितरण योजनेचा शुभारंभ आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. प्रारंभी पाईपलाईनद्वारे गॅस वितरणाचा मुख्य कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झाला. त्याचे थेट प्रसारणही यावेळी दाखविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा. उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, भारत पेट्रोलियमचे अरुण सिंग, शुभंकर सेन आदी यावेळी उपस्थित होते.\nभारतात 6.2 टक्के तर जगात 23.4 टक्के लोक गॅस वापरतात. सीएनजी गॅस पाईपद्वारे उद्योगांना, घरगुती वापरासाठी तसेच वाहनांना उपलब्ध करुन देण्यात येणार असून हा गॅस स्वस्त असल्यामुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश प्रदुषण रोखने हा आहे. प्रदुषण कमी झाले तर आपल्या निरोगी आणि जास्त जीवन जगता येईल. सीएनजी गॅस स्वस्त असून पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील लोकांनी आता सीएनजी गॅस वापरण्याची सवय लावली पाहिजे. वाहनातील पेट्रोला सीएनजी हा एक पर्याय असून वाहनधारकांनी याचा उपयोग करुन घेतला पाहिजे, असे आवानही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केले. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे कधी पाऊस पडतो, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यावणाची प्रदुषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने सीएनजी गॅसच्या दिशेने पाऊल टाकले हे कौतुकास्पद आहे. प्रदुषण कमी करण्याची नवी चळवळ आता उभी राहिले पाहिजे. प्रदुषण कमी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होवू नये यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजेत तसेच वृक्षांची तोड होऊ नये यासाठी दक्ष राहिले पाहिजे. सीएनजी गॅस योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच स्वागत व प्रास्ताविक भारत पेट्रोलियमचे अरुण सिंग यांनी केले. या कार्यक्रमास आमदार आनंदराव पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्��ानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nसंभाजी भिडेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/yashwantrao-chavan-vikas-prabodhini-1712386/", "date_download": "2019-02-23T21:41:25Z", "digest": "sha1:N644KVYACJDV3Q6MRE6RMTX3IWL6L4WB", "length": 14551, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Yashwantrao Chavan Vikas Prabodhini | ‘यशदा’च्या प्रशिक्षण यादीत मृत आणि तुरुंगातील व्यक्ती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\n‘यशदा’च्या प्रशिक्षण यादीत मृत आणि तुरुंगातील व्यक्ती\n‘यशदा’च्या प्रशिक्षण यादीत मृत आणि तुरुंगातील व्यक्ती\nबडतर्फ, सेवेत नसलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nबडतर्फ, सेवेत नसलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश; अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा\nराज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडणारी, पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ही संस्था आता मृत, बडतर्फ, शिक्षा लागल्याने कारागृहात असलेल्या, महाराष्ट्र सोडून इतर राज्यातील सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देणार आहे. यशदाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उजळणी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जी यादी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पाठवली आहे, त्यात अशा प्रकारच्या उपजिल्हाधिकारी पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे.\nयशदाच्या या यादीतील गमतीजमतीची राज्यभरातील उपजिल्हाधिकाऱ्यांमध्ये मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. या गंभीर चुकीला जबाबदार कोण, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. अधिकाऱ्यांच्या नाव���ंची यादी यशदाच्या सहायक प्राध्यापक तथा अधीक्षक कृषी अधिकारी व संपर्क अधिकारी (महसूल) उज्ज्वला बाणखेले यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवली आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या ३२ उपजिल्हाधिकाऱ्यांची ५ जुलैला प्रथम यादी पाठवली गेली होती. नंतर चार दिवसांनी ९ जुलैला ५ अधिकाऱ्यांची नावे कमी करून दुसरी यादी पाठवली गेली. या पहिल्या यादीत उस्मानाबादमध्ये शिक्षा झालेल्या एका महिलेच्या नावाचा समावेश आहे. नंतर तिचे नाव वगळले गेले. दुसऱ्या यादीत औरंगाबादमध्ये सन २०१० मध्ये बडतर्फीची कारवाई झालेल्याचा समावेश आहे. या शिवाय सन २०१४ मध्ये मुंबईत मृत झालेल्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे.\nयशदासारख्या महत्त्वाच्या संस्थेत स्थापनेपासून प्रथमच महसूल विभागाचा एकही जबाबदार अधिकारी नाही, त्यातूनच महसूल विभागाचे संपर्क अधिकारी पद कृषी विभागाकडे सोपवले गेले, त्यातूनच अशा गंभीर स्वरूपाच्या चुका घडत असाव्यात, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाधिकारी व्यक्त करत आहेत.\nउपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना, सेवेतील १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उजळणी प्रशिक्षण कार्यक्रम करणे राज्य प्रशिक्षण धोरणानुसार सक्तीचे करण्यात आले आहे. अशा अधिकाऱ्यांची यादी महसूल व सामान्य प्रशासन विभागाकडून यशदाकडे पाठवली जाते. त्यानुसार यशदाने दि. २३ ते २४ जुलै दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात ज्यांना या प्रशिक्षणास उपस्थितच राहता येणार नाही, अशा अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यादीत तुरूंगात असलेल्या तसेच मृत झालेल्या व्यक्तींचाही सहभाग आहे.\nउपजिल्हाधिकारी पदावरील एक अधिकारी राजीनामा देऊन, भारतीय पोलीस प्रशासनात ओरिसा राज्याच्या सेवेत दाखल झाला आहे, त्याचेही नाव यादीत आहे. याशिवाय पदोन्नती मिळून अतिरिक्त जिल्हाधिकारी झालेल्यांचाही समावेश आहे. प्रशिक्षणासाठी अधिकाऱ्यांना न पाठवणाऱ्या विभाग प्रमुखांवर तसेच प्रशिक्षणास उपस्थित न राहणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यादीच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे. या यादीचा आधार घेत एखादा बडतर्फ अधिकारी प्रशिक्षणाला उपस्थित राहिला किंवा शिक्षा भोगणाऱ्या अधिकाऱ्याने प्रशिक्षणास उपस्थित राहण्यास सवलत मागितल्यास काय होईल, याचीच चर्चा सध्या ���ंगली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/kapil-sharma-spoiled-career-by-his-girlfriend-9502-2/", "date_download": "2019-02-23T22:03:18Z", "digest": "sha1:55CEHWJAMQA52I6WOP3ZT6HD6CSXXJ4K", "length": 10215, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या मुलीमुळे खराब झाले कपिल शर्माचे करियर, 24 तास राहतो नशे मध्ये", "raw_content": "\nया मुलीमुळे खराब झाले कपिल शर्माचे करियर, 24 तास राहतो नशे मध्ये\nया मुलीमुळे खराब झाले कपिल शर्माचे करियर, 24 तास राहतो नशे मध्ये\nटीव्हीवरचा पॉपुलर स्टैंडअप कॉमेडियन आणि आता बॉलीवुड एक्टर कपिल शर्माचे नशिब सध्या त्याच्यावर रुसले आहे. मागील एका वर्षापासून त्याच्या जीवनामध्ये कोणतीही चांगली गोष्ट घडत असल्याचे दिसत नाही आहे. जो व्यक्ती नेहमी हसताना आणि हसवताना दिसायचा तो सध्या डिप्रेशन मध्ये आहे आणि दिवस-रात्र त्याच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. सर्वांना माहित आहे की कपिल शर्माचे जगभरात लाखो-करोडो चाहते आहेत परंतु त्याने आपल्या वागणूकीने आपले मित्र, लोकप्रियता आणि आपला पॉप्युलर शो सर्व गमावले आहे. सर्वांच्या मना मध्ये एकच प्रश्न आहे की कपिल शर्माच्या सोबत असे काय झाले की त्याचे सर्व करियर खराब झाले. तर यासर्वाच्या मागे आहे एक मुलगी जिच्यामुळे कपिल शर्मा सोबत असे झाले.\nया मुलीमुळे खराब झाले कपिल शर्माचे करियर\nजसेकी तुम्हाला माहित आहेच की कपिल शर्माने बॉलीवूड मध्ये देखील ट्राय मारली परंतु त्याचे दोन्ही सिनेमे फ्ल���प झाले. बरेचसे लोक कपिलच्या बिघडलेल्या परस्थितीलासुनील ग्रोवर जबाबदार असल्याचे मानतात तर काही लोक कपिल मध्ये यशामुळे गर्व निर्माण झाला होता ज्यामुळे त्याची सध्याची परस्थिती ओढावली आहे. परंतु या पैकी काही कारण आहे ज्यामुळे कपिलचे करियर खराब झाले आहे.\nसुनील ग्रोवर आणि कपिल शर्माचा विवाद\nमागील वर्षी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांचे विमानातच जोरदार भांडण झाले होते. बातम्यांच्या अनुसार कपिलने सुनीलला अपशब्द बोलले होते आणि हात उचलला होता. यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि यानंतर लोकांनी कपिल शर्मा बद्दल नकारात्मक भावना करून घेतली, मिडिया रिपोर्ट्स अनुसार कपिलने भांडणाच्या वेळी मद्यपान केले होते.\nडिप्रेशन मध्ये मद्यपान करायला लागला\nसिनेमा फ्लॉप झालेला, शो बंद झाला होता आणि सर्व मित्रांनी सोबत सोडली होती ज्यामुळे कपिल शर्मा दिवस-रात्र मद्यपान करू लागला. कपिलची तब्बेत खराब झाली आणि अनेक वेळा तो बेशुध्द पण झाला, डॉक्टरांच्या नुसार तो पुन्हा एकदा डिप्रेशनचा शिकार झाला आहे. ज्यामुळे कपिल शर्मा दिवसरात्र दारूच्या नशेत असतो.\nगर्लफ्रेंडच्या चक्कर मध्ये कपिलची झाली ही हालत\nकपिल शर्मा त्याची दोस्त गिन्नी चतरथच्या प्रेमात बुडाला आहे. परंतु काही काळापूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या. त्यांच्या वेगळे होण्याचे कारण कपिल शर्माचे अपयश सांगितले जात आहे. कपिलचे करियर खराब करणारी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे मानले जात आहे. कारण अश्या बातम्या होत्या की कपिल आपला पूर्ण वेळ तिच्यासोबत घालवायला लागला होता आणि त्याचे करियर उतरणीला लागले. आता हे किती खरे आहे हे तर कपिल शर्माच सांगू शकेल.\nपूर्ण सीजन एकाच कॉन्सेप्ट वर शो चालवणे\nजेव्हा पासून कपिल शर्माचा शो सुरु झाला आहे तेव्हा पासून शो एकाच कॉन्सेप्ट वर सुरु होता. ज्यामध्ये कोणताही बदल दिसत नव्हता. त्यामुळे लोक तोचतोचपणा पाहून कंटाळले होते.\nभेटा छोट्या पडद्यावरच्या 3 सर्वात सुंदर अभिनेत्रींना, ज्यांच्या सौंदर्यावर घायाळ झाला संपूर्ण देश\nगर्लफ्रेंडच्या बाबतीत संजूच्या भरपूर पुढे आहेत हे 4 अभिनेता, 3 नंबर वाल्याने तर सर्व रेकॉर्ड मोडले\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर म���िन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/cbi-to-probe-corruption-charges-against-tamilnadu-cm-palaniswami/", "date_download": "2019-02-23T21:37:15Z", "digest": "sha1:WU2KY5XZJVFNPBTHLH6EY3OJZVT7I4R7", "length": 5015, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " तामिळनाडूचे CM पलानीस्वामी अडचणीत; भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › तामिळनाडूचे CM पलानीस्वामी अडचणीत; भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश\nतामिळनाडूचे CM पलानीस्वामी अडचणीत; भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश\nचेन्नई : पुढारी ऑनलाईन\nभ्रष्टाचार प्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या विरोधात डीएमकेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.\nभ्रष्टाचार प्रकरणी पलानास्वामी यांना दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाने क्लीन चीट दिली आहे. मात्र, न्यायालयाने हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत.\nपलानीस्वामी यांनी सत्तेचा गैरवापर करून ३,५०० कोटींच्या प्रकल्पांचे कंत्राट नातेवाईकांना दिल्याचा आरोप डीएमकेने केला आहे. या प्रकरणी डीएमकेने याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी महामार्गाचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत कसल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याची माहिती याआधी दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाने न्यायालयात दिली आहे.\nतर याचिकाकर्ते डीएमकेच्या सचिव आर. एस. भारती यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांकडे राज्य महामार्ग मंत्रालयालय खात्याची जबाबदारी आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर करून रस्ते बांधकामाचे ३,५०० कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या नातेवाईकांना दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातर्गंत कारवाई व्हायला हवी.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/5-years-jail-due-to-mobile/", "date_download": "2019-02-23T22:08:56Z", "digest": "sha1:E5EQLTXZK2GUIBSZFIJHFM5QTN6GWSHK", "length": 8867, "nlines": 63, "source_domain": "www.marathigold.com", "title": "सावधान... तुमच्या मोबाईल मध्ये या गोष्टी सापडल्या तर 5 वर्ष सजा होईल, ओळख लपवून करता येते तक्रार", "raw_content": "\nसावधान… तुमच्या मोबाईल मध्ये या गोष्टी सापडल्या तर 5 वर्ष सजा होईल, ओळख लपवून करता येते तक्रार\nसावधान… तुमच्या मोबाईल मध्ये या गोष्टी सापडल्या तर 5 वर्ष सजा होईल, ओळख लपवून करता येते तक्रार\nआपण आपल्या मोबाईल मध्ये कळत नकळत काही अश्या गोष्टींना जागा देतो किंवा कधी कधी या गोष्टी नकळत जागा घेतात ज्यामुळे तुम्ही संकटामध्ये सापडू शकता. आपल्या पैकी बहुतेक लोक हे मोबाईलवर इंटरनेट वापरतात, व्हाटसअप वापरतात आणि वेगवेगळ्या साईट्सला भेट देतात. पण तुम्हाला माहित आहे का यापैकी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 5 वर्षा पर्यंत जेल मध्ये टाकू शकते.\nजर तुमच्या मोबाईल फोन, लैपटॉप किंवा कॉम्प्यूटर मध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीशी निगडीत कंटेंट मिळाले तर तुम्हाला पाच वर्षा पर्यंत सजा होऊ शकते. तासेतर आईटी एक्ट ची धारा 67 बी मध्ये हे प्रावधान वर्ष 2000 पासून आहे पण गृह मंत्रालया द्वारे सुरु केलेले नवीन पोर्टल मुळे हे अजून जास्त प्रभावी होणार आहे.\ncybercrime.gov.in या नावाने सुरु झालेले हे पोर्टल चाइल्ड पोर्नोग्राफी, रेप किंवा गैंगरे��� असे कंटेंट सोशल मिडिया वर शेयर करणारे आणि पाहणारे यांच्यावर तक्रार दाखल करण्यासाठी आहे. याचा उद्देश अश्या प्रकारच्या व्हिडीओ आणि इमेजेस वर बंदी आणणे आहे. कारण असे मानले जाते कि या प्रकारच्या कंटेंटमुळे लहान मुलांवरील अत्याचार वाढत आहेत.\nया पोर्टलवर ओळख लपवून किंवा दाखवून दोन्ही पद्धतीने तक्रार दाखल करता येईल. ओळख लपवून तक्रार दाखल केल्यास पुढील स्टेट्स समजणार नाही. चाईल्ड पोर्नोग्राफी, रेप किंवा गैंगरेप कैतेगरी निवडून नाव-पत्ता सांगावे लागेल, जे गुप्त राहील. ज्या व्यक्तीच्या, मोबाईल नंबर किंवा युनिट रिसोर्स लोकेटर (यूआरएल) विरुद्ध तक्रार करायची आहे ती माहिती भरावी लागेल. तुम्ही ज्या राज्यातील आहात तेथील नोडल एजन्सीकडे हि तक्रार पुढे पाठवली जाईल. तक्रारीची सत्यता पडताळल्या नंतर संबंधित एजन्सी आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई करेल.\nवर्ष 2000 मध्ये बनलेल्या आईटी एक्ट ची धारा 67 बी अनुसार चाइल्ड पोर्नोग्राफी, रेप किंवा गैंगरेप संबंधित कंटेंट सोशल मिडियावर अपलोड करणे, शेयर करणे, यास रेकोर्ड करणे किंवा वेबसाईट वर पाहणे अपराध मानले गेले आहे. पहिल्या वेळी या अपराधास 5 वर्ष सजा आहे. दुसऱ्यांदा पुन्हा असे केल्यास सात वर्ष सजा होऊ शकते.\nपोलिसांनी 227 वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी गृह मंत्रालया कडे प्रस्ताव पाठवला आहे ज्या वेबसाईटवर अश्या प्रकारचे कंटेंट अपलोड आहे.\n8 वर्षाच्या मुलासह आई-वडील मृत अवस्थेत, तुम्ही देखील एसी वापरत असाल तर बातमी नक्की वाचा\nया तीन सवयी करतात लीवर खराब, आज पासूनच रहा सावधान\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/asim-munir-new-head-of-pakistans-isi/", "date_download": "2019-02-23T21:42:13Z", "digest": "sha1:ZWV5JYDEHOQCUZKS7ATKCWDO75CRFFWJ", "length": 19060, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "असीम मुनीर पाकिस्तानी आयएसआयचे नवीन बॉस | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्र��ोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nअसीम मुनीर पाकिस्तानी आयएसआयचे नवीन बॉस\nहिंदुस्थानविरोधी कारवायात अग्रेसर असणाऱ्या आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विभागाकडून ही माहिती देण्यात आली. मुनीर याआधी लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. नुकतीच त्यांना लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखालील आर्मी प्रमोशन बोर्डाने लेफ्टनंट जनरलपदी बढती दिली होती.\nमुनीर लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार यांची जागा घेणार आहेत. मुख्तार डिसेंबर 2016 पासून आयएसआयचे प्रमुख होते. नवे आयएसआयप्रमुख असीम मुनीर कमांडरही होते. पाकिस्तानी लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर असले तरी मुख्य सत्ताकेंद्र हे लष्कर आणि आयएसआयच असल्याने मुनीर यांच्या कारकीर्दीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.\nहिंदुस्थानद्वेष हेच आयएसआयचे मुख्य लक्ष्य\nपाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णयांमध्ये आयएसआयची भूमिका नेहमीच महत्वाची मानली जाते. आतापर्यंत हिंदुस्थानात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये आयएसआयचा हात असल्याचे उघड झाले आहे. कश्मीरसह हिंदुस्थानच्या अन्य भागांमध्ये अस्थितरता कशी निर्माण करता येईल त्यासाठी आयएसआयचे नेहमीच प्रयत्न सुरु असतात. पाकिस्तानचा मुख्�� शत्रू हिंदुस्थानच असल्याचे गृहीत धरून हिंदुस्थानाला डोळयासमोर ठेऊन आयएसआय आपले धोरण ठरवते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसमुद्रात वादळ सदृश्य स्थिती, मासेमारी व पर्यटनावर परिणाम\nपुढीलअकरा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्यास अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vyaparapp.in/blog/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T21:21:30Z", "digest": "sha1:QHUVWHZOUU5PGVE6QKV5MGB5UWQ4QSMR", "length": 7901, "nlines": 80, "source_domain": "vyaparapp.in", "title": "जीएसटी-पालनच्या भयापासून सुटका हवी का?", "raw_content": "\nHome » Business Tips » जीएसटी-पालनच्या भयापासून सुटका हवी का\nजीएसटी-पालनच्या भयापासून सुटका हवी का\nजीएसटी-अनुरूप होण्यासाठी तुम्ही योग्य सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरने अद्याप सज्ज नाही आहात का\nजर नसाल तर जीएसटीचे-अनुपालन न केल्याने तुम्हाला दंड भोगावा लागल्याच्या स्वप्नांनी तुम्हाला त्रस्त केले असेल. यातून सुटका हवी असल्यास, सुरुवातीला तुम्ही जीएसटीत विजोडतेमुळे होणारा गोंधळ टाळायला हवा. म्हणूनच, जीएसटीमधील गोंधळ टाळण्यासाठी काय आणि कसे करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे ज्याने जीएसटीचा दंड आपोआपच टळेल.\nजीएसटीमधील जुळवा जुळवीचा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता:\nएखाद्या योग्य विक्रेत्यांशी व्यवहार केल्याने, दोन्ही पक्षांच्या खरेदी आणि विक्रीचा जीएसटी मध्ये क्वचितच गोंधळ होतो.\nयामुळे फॉर्म जीएसआरटी-3बी/B आणि फॉर्म जीएसटी -2ए/A यांच्यात जीएसटी जुळणारच याची हमी मिळते. जीएसटी जुळले म्हणजे दंड नाही.\nअकाउंट्सच्या नोंदी आणि व्यवहाराच्या नोंदी ठेवण्यासाठी पद्धतशीर मार्गाचा वापर करावा.\nअचूक नोंदीच फक्त अचूक अहवालाची निर्मिती करू शकतात. जीएसटी अहवालात अगदी लहानशी चूक सुद्धा सरकार स्वीकारत नाही.\nतुम्ही अजूनही व्यवसायाच्या नोंदी स्प्रेडशीटवर करणारे व्यावसायिक आहात का\nजे व्यावसायिक अजूनही मॅन्युअल रेकॉर्डस ठेवत आहे त्यांना तर आवश्यक ते बदल करणे खूपच अवघड होईल. त्याचा परिणाम म्हणजे अगदी कमी कालावधीत अचूक जीएसटी अहवाल तयार करणे जवळपास अशक्यच होईल.\nयाउलट व्यापारसारखे सॉफ्टवेअर्स कोणत्याही व्यवसायाच्या डिजिटल नोंदी ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे अचूक अहवाल काही क्षणात निर्माण केला जाऊ शकतो. चुकांचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण सगळे 100% अचूक कॅल्क्युलेशन्स सॉफ्टवेअरद्वारे स्वयंचलित रित्या केले जातात.\nआज काळाची गरज काय आहे तर साधे, वापरायला सोपे असे व्यवसाय अकाउंटींगसाठी उपाय किंवा व्यापारसारखे एखादे जीएसटी अनुरूप सॉफ्टवेअर. जे फक्त तुमची जीएसटीविषयीची भीती घालवत नाही तर तुम्हाला कार्यक्षमदेखील बनवते.\nजीएसटी मधील जुळवाजुळवीचे गोंधळ टाळून शेवटच्या क्षणाला धावपळ होऊ नये म्हणून योग्य तंत्रज्ञानाचा वापर करा.\nजीएसटी-अनुरूप व्यापार सॉफ्टवेअर डाउनलोड करून जीएसट��च्या भीतिपासून मुक्त होण्यासाठी – इथे क्लिक करा >>\nथकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती हवी आहे का\nJuly 17, 2018 July 17, 2018 2\tभारत में एक आर्गेनिक फ़ूड स्टोर कैसे शुरू करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bihar-cm-nitish-kumar-liquor-laws-seizing-house-or-vehicle-1712182/", "date_download": "2019-02-23T21:55:22Z", "digest": "sha1:S7WSHYM64E6QOY3WJHWO5PWVJPLGWM5N", "length": 12802, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bihar cm nitish kumar liquor laws seizing house or vehicle | दारुबंदीवरुन नितीशकुमारांचा यू टर्न कायदा केला सौम्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nदारुबंदीवरुन नितीशकुमारांचा ‘यू टर्न’, कायदा केला सौम्य\nदारुबंदीवरुन नितीशकुमारांचा ‘यू टर्न’, कायदा केला सौम्य\nबिहारमध्ये सत्तेवर आल्यानंतर नितीशकुमार यांनी दारुबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आता नितीशकुमार सरकारने दारुबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.\nदारुबंदीवरुन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एक पाऊल मागे टाकले आहे. दारुबंदीसंदर्भातील कायद्यात बदल करण्यास बिहारच्या मंत्रिमंडळाने परवानगी दिली असून यामुळे दारुबंदीचा कायदा आता काहीसा सौम्य होणार आहे. आगामी अधिवेशनात हे सुधारित विधेयक विधानसभेत मांडले जाणार आहे. दारुबंदी कायद्यात बदल केल्याने नितीशकुमार यांची विरोधकांकडून कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.\nबिहारमध्ये सत्तेवर आल्यानंतर नितीशकुमार यांनी दारुबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र, आता नितीशकुमार सरकारने दारुबंदी कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान कायद्यातील कठोर तरतुदींचा सरकारी यंत्रणांकडून गैरवापर होत असल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने नियमात बदल केले आहे.\nनितीशकुमार सरकारने केलेले बदल खालील प्रमाणे\nदारुबंदी कायद्याअंतर्गत मद्यप्राशन करताना आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायचा. या कायद्यांतर्गत पाच वर्ष शिक्षेची तरतूद होती. पण आता हा गुन्हा जामीनपात्र ठरणार असून याअंतर्गत ५० हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा असेल.\n> मद्याची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात होती. यात आता बदल करण्यात येणार आहे. आता पहिल्यांदा पकडल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची आणि दुसऱ्यांदा पकडल्यास १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.\n> आधी दारुच्या रिकाम्या बॉटल घरात सापडल्यास घर, वाहन किंवा जमिनीवर जप्तीची कारवाई करता यायची. तर आता घर, वाहन किंवा जमिनीवर थेट जप्तीची कारवाई करता येणार नाही. मात्र, तस्करीसाठी यापैकी कशाचाही वापर होत असेल तर जप्तीची कारवाई करता येणार आहे.\n> घरात मद्य आढळल्यास घरात राहणाऱ्या १८ वर्षांवरील सर्वांवर कारवाई केली जायची. मात्र, आता फक्त ज्यांनी मद्यपान केले, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.\nनितीश कुमार यांनी कायद्यात बदल केल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विद्यमान कायद्यातील तरतुदींचा सरकारी यंत्रणांनी गैरवापर केल्याचा आरोप विरोधक करत होते. अखेर विरोधकांसमोर नितीशकुमार यांना नमते घ्यावे लागले आणि कायद्यात बदल करण्यात आले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/saif-ali-khan-and-sara-to-play-reel-father-daughter-role-in-movie-together-1712003/", "date_download": "2019-02-23T22:00:56Z", "digest": "sha1:2W7TLURZXGMQ7VD767RIDVIVZV2XCWSE", "length": 11577, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "saif ali khan and sara to play reel father daughter role in movie together | ‘सिम्बा’नंतर साराच्या पदरात पडला आणखी एक चित्रपट! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\n‘सिम्बा’नंतर साराच्या पदरात पडला आणखी एक चित्रपट\n‘सिम्बा’नंतर साराच्या पदरात पडला आणखी एक चित्रपट\n'सिंबा' हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nबॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्स चंदेरी दुनियेत पदार्पण करण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दोघीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जान्हवी कपूरचा ‘धडक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून साराचा ‘केदारनाथ’ हा चित्रपटही २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाव्यतिरिक्त तिच्याकडे ‘सिंबा’ हा चित्रपट असून आणखी एक चित्रपट तिच्या पदरात पडल्याचं सांगण्यात येत आहे.\n‘डीएनए’च्या माहितीनुसार, साराकडे सध्या ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे दोन चित्रपट आहेत. त्यातच तिला आता आणखी एका नव्या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ती वडील सैफ अली खानबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असल्यामुळे सारा-सैफ या बार-लेकीच्या जोडीला विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.\nया चित्रपटातील मुलीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक नितीन कक्कड यांनी साराला पसंती दिली असून त्यांनी सारा आणि सैफला याविषयी विचारले होते. चित्रपटाची कथा दोघा बापलेकीला पसंत पडल्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी होकार दिला आहे. मात्र, या चित्रपटाची तारीख आणि नाव अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच ही घोषणा करण्यात येईल.\nवाचा : ‘अब तक ५६’च्या पटकथा लेखकाची आत्महत्या\nदरम्यान, कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वीच साराच्या पदरात उत्तम कथा असलेले चित्रपट पडत असल्यामुळे तिच्या करिअरचा आलेख आतापासूनच उंचावायला लागला आहे असं एकंदरीतच दिसून ��ेत आहे. साराची प्रमुख भूमिका असलेला ‘केदारनाथ’ हा चित्रपट येत्या २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून ‘सिम्बा’ हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ranjan-gogoi-on-ranjan-gogoi-1712398/", "date_download": "2019-02-23T21:10:45Z", "digest": "sha1:PMBDM26SUFLT2XSM3PC6I4HD72CG3WRY", "length": 12441, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ranjan Gogoi on Ranjan Gogoi | सामाजिक लोकशाहीचा पायाही बळकटच हवा – न्या. गोगोई | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nसामाजिक लोकशाहीचा पायाही बळकटच हवा – न्या. गोगोई\nसामाजिक लोकशाहीचा पायाही बळकटच हवा – न्या. गोगोई\nदी इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nराजकीय लोकशाहीइतकीच सामाजिक लोकशाहीही महत्त्वाची असून तिचा पायाही बळकट हवा, असे परखड विवेचन सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी गुरुवारी येथे केले.\nदी इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘न्यायदानातील दूरदृष्टी’ (द व्हिजन ऑफ जस्टिस) या विषयावर विचार मांडताना न्या. गोगोई यांनी लोकशाहीचे आणि तिच्या जतनाचे महत्त्व विशद केले.\nसध्याच्या द्वेषमूलक आणि भेदभावजनक सामाजिक परिस्थितीला अनुलक्षून न्या. गोगोई म्हणाले की, लोकशाही नुसती कागदोपत्री असून उपयोगी नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मूल्ये समाजात खोलवर रुजलीही पाहिजेत. लोकशाही ही समाजात जिवंतपणे नांदताना दिसली पाहिजे.\nआपले विचार निर्भीडपणे मांडणारे आणि प्रसंगी गोंगाटी भासणारे पत्रकार तसेच निर्भय न्याययंत्रणा ही लोकशाही रक्षणाच्या कार्यात अग्रस्थानी असलेली फळी असते. मात्र हेच चित्र, निर्भय पत्रकार आणि निर्भीडपणे मते मांडणारे आणि प्रसंगी गोंगाटी भासणारे न्यायाधीश असे,उलट झाले तरीही काही हरकत नाही, असे वक्तव्य न्या. गोगोई यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर पत्रकार परिषद घेऊन जाहीर भाष्य करणाऱ्या चार न्यायाधीशांमध्ये न्या. गोगोई यांचाही सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली.\nसमाजासमोरील प्रश्न, ते उद्भवण्यामागचे हेतू आणि वास्तव याबाबत न्यायप्रक्रियेत ठोस भूमिका घेतली गेली पाहिजे, असेही न्या. गोगोई यांनी ठामपणे सांगितले.\nया देशातील लोकशाहीच्या रक्षणात आणि संवर्धनात रामनाथ गोएंका आणि एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे मोठे योगदान आहे, असा उल्लेखही न्या. गोगोई यांनी आवर्जून केला.\nदी इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या २५व्या स्मृतीदिनापासून वार्षिक व्याख्यानाची ही विचारप्रेरक परंपरा सुरू झाली आहे. या व्याख्यान उपक्रमाचा शुभारंभ रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्या व्याख्यानाने मार्च २०१६मध्ये झाला होता. २०१७ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे व्याख्याते होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा ���ाथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T21:55:32Z", "digest": "sha1:2PM5M6AWCEE3T46YLIEZIXNPXJKSSTFT", "length": 6146, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "दहिवडा | मराठीमाती", "raw_content": "\nउकडून घेतलेले बटाटे मध्यम आकाराचे चार\nदीड वाटी उपवासाची भाजणी\nराजगिरा व शिंगाडा पीठ प्रत्येकी एक चहाचा चमचा\nदही मोठ्या तीन वाट्या\nआले वाटण एक चहाचा चमचा\nएका परातीत उकडून साले काढलेले बटाटे, दाणे कूट, सर्व पीठे, तिखट, मीठ घ्या. सर्व पदार्थ एकजीव मळून घ्या.\nया मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे लहानसर गोळे करा. कढईत तूप गरम करा. हे गोळे लालसर रंगावर तळून घ्या.\nनंतर एका रुंद तोंडाच्या भांड्यात किंवा पसरट बाऊलमध्ये दही घ्या. त्यात मिरची, आले वाटण, मीठ घाला. दही तसेच पाणी न टाकता रवीने घुसळून घ्या. यात तळलेले गोळे टाका.\nवरून चिरलेली कोथिंबीर पेरा आवडत असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर खा.\nThis entry was posted in उपवासाचे पदार्थ and tagged उपवासाचा दहिवडा, दहिवडा, पाककला on जानेवारी 22, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Shiv-Jayanti-celebrated/", "date_download": "2019-02-23T21:34:43Z", "digest": "sha1:G7UCQV3LH3PDWUGOEUFN7QNIVFVINZCG", "length": 3614, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " राजधानीत प्रथमच साजरी होणार भव्य शिवजयंती! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › राजधानीत प्रथमच साजरी होणार भव्य शिवजयंती\nराजधानीत प्रथमच साजरी होणार भव्य शिवजयंती\nदेशाच्या राजधानीत यंदा प्रथमच भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी होणार असून, खा. संभाजीराजे छत्रपती यांनी त्याच्या आयोजनात विशेष पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्ताने राजधानीत दोन दिवस मराठी संस्कृतीचे वैभव दाखविणार्‍या भरगच्च कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.\nयावेळी संभाजीराजे म्हणाले, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे यंदा भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले आहे. गेल्या वर्षी रायगडावर होणार्‍या शिवजयंतीप्रसंगी पुढील शिवजयंती दिल्लीत साजरी करण्याची घोषणी मी केली होती, ती आता प्रत्यक्षात येते आहे. राजधानीत शिवजयंती साजरी करून त्यास ‘राष्ट्रोत्सवा’चे स्वरूप देण्यासाठी आम्ही ही सुरुवात केली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/diabetes-diet-sweet-potato/", "date_download": "2019-02-23T22:11:58Z", "digest": "sha1:QXM5UIWMMF4IZ7LVWEQ7HGCYP2WXJ55G", "length": 11685, "nlines": 71, "source_domain": "www.marathigold.com", "title": "रताळ्याचे हे औषधी गुण तुम्हाला माहीत नसतील, पहा याचे अप्रतिम फायदे", "raw_content": "\nरताळ्याचे हे औषधी गुण तुम्हाला माहीत नसतील, पहा याचे अप्रतिम फायदे\nरताळ्याचे हे औषधी गुण तुम्हाला माहीत नसतील, पहा याचे अप्रतिम फायदे\nरताळे हे बटाट्या सारखेच जमिनीखाली येते हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही कदाचित याकडे फक्त उपवासा मध्ये खाण्याचा एक पदार्थ म्हणून पाहत असाल पण हे तुम्हाला सांगू इच्छितो की रताळे हे बटाट्या पेक्षा जास्त पोष्टिक असते. यामध्ये 16 टक्के स्टार्च आणि 4 टक्के शर्करा असते. रताळ्यामध्ये विटामिन ‘ए’, कैल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटाशियम, लोह आणि अल्प प्रमाणात विटामिन ‘सी’ असते. बटाट्याच्या तुलनेत रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, कैल्शियम, विटामिन ‘ए’ जास्त असते. चला पाहू रताळे काय फायदे देते.\nरताळ्या मध्ये आयरन, फोलेट, कॉपर, मैग्निशियम, विटामिन इत्यांनी असते ज्यामुळे इम्यून सिस्टीम मजबूत होते. रताळे खाण्यामुळे त्वचेवर चमक येते आणि चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचे मध्ये कोलाजिन निर्मा�� करते ज्यामुळे तुम्ही नेहमी तरुण आणि सुंदर रहाल.\nरताळ्या मध्ये डायट्रि फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असते. रताळे चवीने गोड असते. हे खाण्यामुळे रक्त वाढ होते, शरीर जाड होते तसेच हे कामशक्ती वाढवते. नारंगी रंगाच्या रताळ्यात विटामिन ए भरपूर प्रमाणात असते. रताळ्या मध्ये कैरोटीनॉयड नावाचे तत्व असते जे ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. तसेच यातील विटामिन बी-6 डायबिटीक हार्ट डीजीज मध्ये फायदेशीर असते.\nहे उच्च मात्रा असलेले स्टार्च फूड आहे ज्याच्या 100 ग्राम मध्ये 90 कैलोरीज असतात. हे खाण्यामुळे मधुमेह, हृदय रोग आणि संपूर्ण पण मृत्युकारक जोखीम कमी होते. हे आयुष्य वाढवणारे आणि उर्जा वर्धक असते. हे वजन कमी करण्यास मदत करते.\nवांगी आणि रताळ्याची भाजी चांगली बनते. यांच्या एकत्रित सेवनामुळे याचा वायुकारक दोष कमी होतो.\nजर तुमचे ब्लड शुगर लेवल काही ही खाण्यामुळे लगेच वाढत असेल तर.रताळे खाने फायदेशीर राहते. हे खाण्यामुळे ब्लड शुगर नेहमी नियंत्रित राहते आणि हे इन्सुलिन वाढू देत नाही.\nरताळ्याला सावलीत सुकवून केलेले बारीक चूर्ण 3-5 ग्राम गरम दुधा सोबत घेतल्यामुळे प्रदर रोग मध्ये फायदा होतो.\nरताळे रक्त वाढ करते आणि शरीराला शक्तिशाली बनवते. रताळे भाजून खाल्ले तर ते जास्त गोड लागते.\nजर तुमची त्वचा तेलकट असेल तर रताळ्याचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी करू शकता. यांना उकळवून थंड होऊन द्या आणि नंतर मध मिक्स करून फेसपैक म्हणून चेहऱ्यावर लावा. वाटल्यास तुम्ही यात लिंबाचा रस पण मिक्स करू शकता. हा फेसपैक अर्धा तास चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवून घ्या.\nरताळे विटामिन डी भरपूर देते. हे विटामिन दात, हाडे, त्वचा आणि नसांच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी उपयुक्त असतात. विटामिन ए देखील रताळ्या मध्ये भरपूर असते त्यामुळे रताळे खाण्यामुळे शरीराची विटामिन ए ची गरज 90 टक्के पूर्ण करते.\nरताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते. आयरनच्या कमतरतेमुळे शरीरात एनर्जी कमी होते, तसेच रोग प्रतिरोधक क्षमता प्रभावित होते आणि ब्लड सेल्सचे निर्माण व्यवस्थित होत नाही. रताळे आयरनची कमी भरून काढते.\nरताळे पोटाशियमचा चांगला स्त्रोत आहे. हे नर्वस सिस्टीमची सक्रियता व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सोबतच किडनी निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.\nतेलकट त्वचेसाठीच नाही तर कोरड्या त्वचेसाठी पण रताळे फायदेशीर आहे. जे त्वचेसाठी मॉश्चराइजर चे काम करते.उकळलेल्या रताळ्याट ओट्स आणि दही मिक्स करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवल्या नंतर स्क्रब सारखा वापर करा आणि कोमट पाण्याने धुवा.\nजर तुमच्या केसांची वाढ होत नसेल तर रताळ्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल. यामध्ये बीटा कैरोटीन केसांच्या वाढीसाठी मदत करते.\nफक्त 4 दिवस प्यावे खिसमिसचे पाणी, लीवर आणि किडनी होईल स्वच्छ, पहा बनवण्याची रेसेपी\nझटपट रक्त वाढवणारे नैसर्गिक घरगुती उपाय, शरीरात हिमोग्लोबिन योग्य राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2011/05/blog-post_738.html", "date_download": "2019-02-23T20:42:18Z", "digest": "sha1:WWXHGOJZGLVPQ563MH3IYWR4C65EB3LP", "length": 19049, "nlines": 346, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: ओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके", "raw_content": "\nओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके\nओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके\nकन्नड - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे महात्मा फुले आणि महात्मा फुल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जगाला झाली. ओबीसींनी आपले खरे नायक कोण हे ओळखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत हरी नरके यांनी ताडपिंपळगाव (ता. कन्नड) येथील समता परिषदेच्या मेळाव्यात रविवारी (ता. 20) केले. श्री. नरके म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसींचा मोठा वर्ग आहे. मात्र तो संघटित नाही. ओबीसींचे खरे नायक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत; मात्र ओबीसींना या आपल्या नायकांची ओळख नाही. त्यामुळे हा वर्ग विखुरलेला आहे. जाती-पोटजातींना तिलांजली देऊन समतेसाठी निर्णायक लढाई पुकारण्याची जबाबदारी ओबीसींवरच आहे. खासदार समीर भुजबळ हे लढाऊ असल्याने त्यांनी जनगणनेत ओबीसींची गणना करावी, ही मागणी संसदेत मान्य करून घेतली, असे 27 टक्के खासदार संसदेत गेले, तर भारतीय राज्यघटना प्रामाणिकपणे अंमलात आणण्यासाठी दबाव निर्माण होईल. लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना 27 टक्के आरक्षण असावे यासाठी देशपातळीवरील आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. प्रास्ताविक सरपंच मच्छिंद्र काळे यांनी केले.\nया वेळी व्यासपीठावर समता परिषदेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय गव्हाणे, बनेखॉं पठाण, जिल्हा अध्यक्ष जयराम साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य देवीदास जाधव, माजी उपसभापती प्रभू जाधव, देवगाव रंगारीचे सरपंच गोरखनाथ गोरे, देवळाणा सरपंच सोमनाथ सोनवणे, माळीवाडगावचे सरपंच विजय तुपे, समता परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी घोडके, महिला संघटक शशिकला खोबरे, कारभारी भांडवलदार, कन्नड, कारखान्याचे संचालक अनिल सिरसाठ, चतरसिंग मेहेर, साहेबराव गवळी आदींची उपस्थिती होती.\nकार्यक्रमाच्या सुरवातीस गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. समजा परिषदेच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. पदाधिकारी कार्तिक गोरे, श्रीकांत शेळके, श्रीकांत काळे, रामदास मेहेर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विवेक भांडवलदार, राजेंद्र नेवगे, डॉ. बाळासाहेब जाधव, प्रवीण गायकवाड, साईनाथ करवंदे, कैलास फाळके, कारभारी बनकर, संदीप गोरे, डॉ. विलास दाबके, गणेश सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अरुण सोनवणे यांनी केले. आभार कृष्णा सोनवणे यांनी मानले.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nईतिहासात लग्न, ईतिहसातच मुलेबाळे\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\nमराठी भाषा सल्लागार समिती\nसंभाजी ब्रिगेड व हरि नरके: प्रा. श्रावण देवरे\nविद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वो...\nसर्वप्रथम शाहू व सयाजीराजांनी शिक्षण सक्तीचे केले:...\nशिवरायांच्या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्या -ड...\nविकासासाठी सक्तीचे मोफत शिक्षण आवश्‍यक - हरी नरके\nहरी नरके व डॉ. कांबळेंची नियुक्ती\nदादोजी कोंडदेव प्रकरणी शासनाने फिर्यादींनाच न्याया...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर:चित्रमय चरित्र\nओबीसींच्या कल्याणासाठी स्वतंत्र जनगणना आवश्यक - हर...\n\"दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण\"...एक चर्चा....\nओबीसीच्या विकासासाठी पुरेशी तरतुद होत नाही - प्रा....\nओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके\nओबीसी आरक्षण आणि क्रीमीलेयरचे राजकारण\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवा��\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.bipinjoshi.org/articles/71920c56-80e3-4ce1-bc23-cafbc79c9727.aspx", "date_download": "2019-02-23T22:01:09Z", "digest": "sha1:KITCW3Y65LJMME2LI2TNOJPVBPINRB3D", "length": 7710, "nlines": 39, "source_domain": "marathi.bipinjoshi.org", "title": "रंगहीन परमेश्वर असंख्य रंग निर्माण करतो | अजपा योग", "raw_content": "मुख्यपृष्ठ आमच्या विषयी गुरुपरंपरा ई-मेल न्यूजलेटर इंग्रजी लेख संपर्क करा\nरंगहीन परमेश्वर असंख्य रंग निर्माण करतो\nपरमेश्वर जरी रंगहीन असला तरी तो आपल्या शक्तीने काही गूढ उद्देशाने असंख्य रंग निर्माण करतो. सरतेशेवटी तो हे जग आपल्यात विलीन करून टाकतो. तो परमेश्वर आम्हाला शुभ विचार प्रदान करो.\nपरमेश्वर स्वतः जरी निर्गुण आणि निराकार असला तरी आपल्या शक्तीच्या सहाय्याने वैविध्यपूर्ण सजीव-निर्जीव सृष्टी उत्पन्न करतो. परमेश्वर असे का करतो हे एक गुढच आहे. हे गूढ उकलण्याकरता योगी आपल्या साधनेद्वारे अथक प्रयत्न करत असतो. गम्मत अशी की साधकाला जेव्हा हे गूढ कळते तेव्हा तो जीव न रहाता शिव बनलेला असतो. परिणामी त्या गूढाची उकल सांगण्याकरता परत येऊच शकत नाही. ते गूढ नेहमी गुढच रहाते. जगद्नियंता परमेश्वर जशी या विश्वाची निर्मिती आपल्या शक्तीच्या आधाराने करतो तसेच विलीनीकरणही घडवतो. जणू आपणच पत्त्याचा बंगला बांधावा आणि आपणच मोडावा तसा हा प्रकार असतो. परमेश्वराकडे मागण्यासारखी गोष्ट कोणती असेल तर ती ही की त्याने सर्वांना शुभ विचार अर्थात परमेश्वर प्राप्तीविषयी दृढ इच्छा प्रदान करावी.\nलेखक : बिपीन जोशी\nबिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्���ाकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\nहा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.\nगेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत. आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही. काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे. या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.\nयोग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे. आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rafaels-picture-still-remains-rahul-gandhi/", "date_download": "2019-02-23T21:41:59Z", "digest": "sha1:DZIYIWKK7UFN5MWB2Z7URYSBGPMFCKAR", "length": 12488, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘राफेल की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ – राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘राफेल की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ – राहुल गांधी\nनवी दिल्ली : राफेल कराराच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नरेंद्र मोदी यांनी आपली चूक मान्य केली आहे.\nराहुल गांधी यांनी मंगळवारी याबदल एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयात मोदी यांनी आपली चोरी मान्य केली आहे’. ‘प्रतिज्ञपत्रात त्यांनी मान्य केले आहे की, त्यांनी वायूसेनेला न विचारताच करार बदलला आणि 30,000 कोटी रूपये अंबानी यांच्य��� खिशात टाकले’. पुढे राहुल गांधी यांनी ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं लिहित ‘राफेल करारा’बाबत आणखी खुलासे होणे बाकी असल्याचे सुचविले आहे.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने आज राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली. राफेलची खरेदी प्रक्रिया आणि किंमत जाहीर करण्यास केंद्र सरकार सारखी कां-कूं करीत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने ’36 राफेल विमान खरेदी निर्णय प्रक्रियेची सविस्तर माहिती’ असे लिहिलेला लिफाफा न्यायालयात सादर केला.\nराफेल खरेदी प्रक्रियेची माहिती सादर करताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, जेट खरेदी प्रकरणात सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे. कॅबिनेटच्या संरक्षणविषयक समितीने मंजुरी दिल्यानंतरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने ही माहिती एका बंद लिफाफ्यात दिली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआसाम विषारी दारू प्रकरण : मृतांचा आकडा 94 वर; तर 300 हून अधिक गंभीर\nएयरो इंडिया 2019 : आगीत शंभराहून अधिक वाहने जळून खाक\n#Video: एअर शो 2019-‘पी.व्ही. सिंधू’चे तेजस उड्डाण\nजम्मू-काश्मीरहून तेलंगानाला जाणारा ‘सीआरपीएफ’ जवान बेपत्ता, लूकआऊट नोटीस जाहीर\nआंध्र प्रदेश – रूग्णवाहिकेतून पावणेतीन कोटींचा गांजा जप्त\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nफुटीरतावादी नेता यासिन मलिक ताब्यात\nसत्तेत आलो तर आंध्र प्रदेशला ‘विशेष दर्जा’ देऊ- राहुल गांधी\nपुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी नृत्य करत होते -भाजप\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ushadevi-bindh-sent-his-home-bihar-by-mumbai-police/", "date_download": "2019-02-23T21:20:59Z", "digest": "sha1:SYWSU6DWH2LCB54MFTXNDGW3BOVRNQP3", "length": 22106, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "पोलिसांची माणुसकी; चुकून मुंबईत आल्यानंतर भरकटलेल्या महिलेची घरवापसी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात ���ीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nपोलिसांची माणुसकी; चुकून मुंबईत आल्यानंतर भरकटलेल्या महिलेची घरवापसी\nमुलीसोबत ती बिहारला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसली. एका स्थानकात ती काही कामानिमित्त खाली उतरली आणि बिहारऐवजी चुकून मुंबईच्या ट्रेनमध्ये बसली आणि थेट मायानगरीत पोहचली. येथे आल्यानंतर ती घाबरून गेली. कोणाकडे मदत मागावी, काय करावे हेच तिला सुचनासे झाले. तिच्याकडे जो तो वेडी महिला म्हणून बघू लागले. परिणामी दहा दिवस ती दक्षिण मुंबईत भटकत फिरू लागली, पण कफ परेड पोलीस तिच्या मदतीला आले आणि तिची पुन्हा घरवापसी झाली.\nउषादेवी राजकुमार बिंध (40) असे त्या महिलेचे नाव आहे. ती मूळची उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिह्यातल्या जमुनीपूर गावची रहिवासी आहे. 5 नोव्हेंबर रोजी ती ���िहारला जाण्यासाठी मुलीसोबत घराबाहेर पडली. त्या दोघी ट्रेनमध्येदेखील बसल्या. पण एका स्थानकात गाडी पकडण्यामध्ये चुकामूक झाली आणि मुंबईची गाडी पकडून उषादेवी थेट सीएसएमटी स्थानकात उतरली. तिची अवस्था दयनीय होती. त्यामुळे कोणी तिच्याकडे बघायला तयार नव्हते. परिणामी घाबरलेली उषादेवी दक्षिण मुंबईत अशीच भटकू लागली. तब्बल दहा दिवस विनाआंघोळ आणि मिळेल ते खाऊनपिऊन दिवस काढत होती. दरम्यान, बुधवारची सकाळ तिच्यासाठी चांगला दिवस घेऊन आली.\nकफ परेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लहू पवार हे मंत्रालय सर्पल येथे बंदोबस्तासाठी तैनात असताना पहाटेच्या वेळेस एक महिला तेथे भटकताना त्यांच्या नजरेस पडली. मळकटलेले कपडे, थकलेल्या त्या महिलेला पाहून पवार यांनी तिला जवळ बोलावले आणि तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पण तिला भोजपुरीशिवाय दुसरी भाषा बोलता येत नव्हती. त्यामुळे मंत्रालय परिसरात असलेल्या भोजपुरी पेपर स्टॉलधारकाला हाताशी घेऊन पवार यांनी महिलेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तेव्हा तिचे नाव उषादेवी राजकुमार बिंध असून ती अलाहाबाद जिह्यातल्या जमुनीपूर गावची रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. मी चुकून मुंबईत आली आणि पुढे काय करायचे सुचेनासे झाले. लोक माझ्याकडे वेडी महिला म्हणून बघू लागले. त्यामुळे कोणाकडे मदत मागितली नाही असे तिने पवार यांना सांगितले.\nफोनवर पतीचा आवाज ऐकून…\nलहू पवार यांनी लागलीच तिला पोलीस ठाण्यात नेले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांना तिची माहिती दिली. मग जाधव यांनी पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मदतीने यूपीतील सरायनाथ पोलीस ठाण्याशी संपर्प साधला. तेथील पोलिसांकडून जमुनीपूर गावातील पोलीसपाटलाचा नंबर घेऊन त्याला फोन करून उषादेवी मुंबईत सापडल्याचे त्यांना सांगितले. मग पोलीसपाटलाने उषादेवीच्या पतीला कफ परेड पोलिसांशी संपर्प करून दिला. तेव्हा पतीचा आवाज ऐकल्यानंतर उषादेवीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मग आम्ही तिच्या घराच्यांना मुंबईत बोलावले व कायदेशीर बाबी पूर्ण करून उषादेवीला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केले, असे कफ परेड पोलिसांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनैरोबीत पाठवून तरुणींवर वेश्याव्यवसाय करण्याची बळजबरी\nपुढीलमाकडांशी नजर भिडवू नका लोकसभा सचिवालयाचे अनोखे फर्मान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/Sulochana-Didi/", "date_download": "2019-02-23T20:38:43Z", "digest": "sha1:NQFILGUHXPD733HWI4FUZD3KFMBA6DAB", "length": 8926, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " सुलोचनादीदींवर अन्याय का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › सुलोचनादीदींवर अन्याय का\nलोचनात अपार माया, काळजात पतीसाठी, लेकरांसाठी, दीरांसाठी ममतेची कणव, ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ असं जीवन सुमारे दोनशेंहून अधिक चित्रपटांत वास्तवाचं भान ठेवत जगलेल्या सर्वांच्या लाडक्या आणि रसिकांच्या ���नात आदराचं अढळस्थान मिळवलेल्या सुलोचनादीदींनी नुकतंच नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलंय.\nशरीर कालमानानुसार आणि वयपरत्वे थकलं, पण मन अजूनही उत्साही, आवाज खणखणीत, वाणी स्पष्ट अशा सुलोचनादीदींनी त्यांच्या रुपेरी कारकिर्दीत असंख्य चित्रपटांत एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. पत्नी कशी असावी, वहिनी कशी असावी, आई कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंदी सिनेमातील मीनाकुमारीच्या तोडीस तोड अशा सुलोचनादीदी.\nज्या काळात सिनेमा, नाटक ही क्षेत्रं सर्वसामान्यांच्या द‍ृष्टीनं सज्जन, सुशिक्षित माणसाचं काम समजलं जात नव्हतं, त्याकाळात कोल्हापूर जवळच्या खडकलाट या खेड्यातून एक तरुणी नाटकात काम करण्यासाठी बाबा तथा भालजींच्याकडे येते, त्यांच्या सूचनेवरून नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्याकडून अभिनयाचे धडे घेते, उर्दू येत नाही म्हणून नाउमेद न होता लतादीदींकडून उर्दू शिकून घेते आणि पाहता पाहता इवल्याशा रोपट्याचे अभिनयाच्या वटवृक्षात रूपांतर होऊन हिंदी-मराठी चित्रपटांत मानाचे स्थान प्राप्‍त करते. सारेच अगम्य आणि अतर्क्य.\nचित्रपटातील आई कशी असावी हे ‘मोलकरीण’ व ‘एकटी’ चित्रपटांत त्यांच्या अभिनयात पहावं. पत्नी कशी असावी हे चंद्रकांत मांडरे यांच्यासमवेत किमान चाळीसच्या वर चित्रपटांत पहावं. जिजाऊमाता कशी असेल हे त्यांच्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात अनुभवावं.\nआज ‘मदर इंडिया’मधील नायिका म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर नर्गिसचं नांव येतं. मात्र मध्यंतरी असं वाचनांत आलं की, मदर इंडिया चित्रपटाची जुळवाजुळव चालू असताना मेहबूब साहेबांच्या मनात राधाच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा सुलोचनादीदींचंच नाव होतं. तसं जर झालं असतं तर एक मर्‍हाटमोळी अभिनयसंपन्‍न अभिनेत्री मदर इंडिया झाली असती, हे अभिनेत्री नर्गिसने साकारलेल्या भूमिकेचा आदर राखून म्हणावसं वाटतं.\nअभिनेत्री लीला चिटणीस यांनी आदमी (दिलीप-वहिदा-मनोज) चित्रपट मधूनच सोडल्यानंतर सुलोचनादीदींना दिलीपसमवेत काम करण्याची संधी मिळाली. “माझ्या वयापेक्षा मोठा असलेला माझा लहान मुलगा” असं ज्याचा दीदी गमतीनं उल्‍लेख करतात त्या देव आनंद समवेत त्या जब प्यार किसीसे होता है, जॉनी मेरा नाम, वॉरंट, आमिर गरीबमध्ये त्याच्या आई बनल्या होत्या.\nबि���ल राय यांच्या सुजातामध्ये एकूण चार अभिनेत्री महाराष्ट्रीयन होत्या; ललिता पवार, सुलोचना, नूतन व शशिकला. भालजी स्कूल व राजाभाऊ परांजपे स्कूलमधून बाहेर पडलेल्या जवळपास प्रत्येक कलावंताने हिंदी रुपेरी पडदा सजवला आहे. अशा या अभिनयाने परिपूर्ण अभिनेत्रीला चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणार्‍या दादासाहेब फाळके पुरस्कारापासून अजूनपर्यंत का वंचित ठेवले गेले आहे हे कळण्यास मार्ग नाही. ललिता पवार यांनी देखील हिंदी-मराठी चित्रपटांत पाचशेहून अधिक भूमिका गाजवून त्यांनादेखील दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित रहावे लागले. हा एका द‍ृष्टीने मराठी अभिनेत्रींवर एक प्रकारे अन्यायच झाला, असे म्हणावे वाटते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4842826065120534750&title=The%20Royal%20Connaught%20Boat%20Club&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T20:51:47Z", "digest": "sha1:VSJNTJVHQKM6FCNKIZCI3DXNH5OT7V3C", "length": 10519, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "द रॉयल कनॉट बोट क्लब", "raw_content": "\nद रॉयल कनॉट बोट क्लब\nपुणे : १९व्या शतकात सुरू झालेला ‘द रॉयल कनॉट बोट क्लब’ या वर्षी वैभवशाली यशस्वी दीडशे वर्षे पूर्ण करत आहे. क्रीडासंबंधी उत्तम सुविधा पुरविणाऱ्या या क्लबमध्ये नवीन आधुनिक क्रीडा संकुल निर्माण करण्याची योजना एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण हेगडे, मानद सचिव अरुण कुदळे आणि गोपाळदास डावरा यांनी १० जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.\nबाळकृष्ण हेगडे या वेळी म्हणाले, ‘१८६८मध्ये ‘पूना बोट क्लब’ या नावाखाली रॉयल कनॉट बोट क्लबची स्थापना करण्यात आली व १८८९मध्ये नाव बदलून ‘पूना रॉयल कनॉट क्लब’ असे नामकरण करण्यात आले. हे नामकरण द ड्यूक ऑफ कनॉट व बॉम्बे आर्मीत १९२८मध्ये कार्यरत असलेले ‘कमांडर इन चीफ’ यांच्या सन्मानार्थ करण्यात आले. शताब्दी वर्ष साजरे करण्���ाकरिता, आम्ही लवकरच आमचे सदस्य व अतिथी यांच्याकरिता अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार आहोत आणि तालुका व राज्यपातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आमच्या क्लबमध्ये आयोजन करणार आहोत. आम्ही अजून एक इमारत उभारणार आहोत; ज्यामध्ये साऊंडप्रुफ रिक्रएशन सुविधा व शंभर वाहनांसाठी बेसमेंट पार्किंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. एकंदरीत २०१८मध्ये आम्ही क्लबला नवे रूप देणार आहोत.’\nअरुण कुदळे म्हणाले, ‘द रॉयल कनॉट बोट क्लबला दीडशे वर्षांचा समृद्ध वारसा लाभला आहे. भविष्यात अजून उत्साहाने काम करण्याचा आमचा मानस आहे. आधुनिक क्रीडा संकुलामध्ये टेनिस आणि जलतरण यासह अन्य क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा करत, जिम, झुंबा, योगा, बॅडमिंटन, स्क्वाश, बुद्धिबळ, कॅरम बोर्ड, बिलियर्ड्स, स्नूकर, टेबल टेनिस यांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणार आहोत. याशिवाय नवीन संकुलामध्ये नवीन स्वरुपासह वातानुकूलित रिव्हर व्ह्यू लाउंज बार, रेस्टो बार, पार्टी हॉल आणि बेसमेंट पार्क असणार आहे. तसेच यावर्षी शंभर नवीन सदस्य घेण्याचे आमचे ध्येय आहे.’\n१९३३मध्ये अॅमॅच्युअर रोइंग असोसिएशनची निर्मिती, पुण्यातील द रॉयल कनॉट बोट क्लब येथे झाली आणि त्यानंतर या अॅमॅच्युअर रोइंग स्पर्धेचे आयोजन फिरत्या स्पर्धेच्या पध्दतीने पुणे, चेन्नई आणि कोलकाता येथे करण्यात आले. पहिल्या आंतरराष्ट्रीय रेगाटा स्पर्धेचे आयोजन १९७६-७७मध्ये क्लबच्या अंतर्गत झाले होते. क्लबने १९८२, १९८३ आणि १९८५मध्ये राष्ट्रीय रोइंग चॅम्पियनशिप आयोजित केली होती.\nकमांडर के. बी. गोदरेज, एस. एल. किर्लोस्कर, डॉ. बी..बी. गोखले, फ्राम पोचा गुस्तास्प रशीद, चंद्रकांत शिरोळे, हसमुख शाह, एस. एस. कानिटकर, विजय भावे, गोपाळदास डावरा, निळूभाऊ लिमये, डॉ. घारपुरे यांच्यासारखे अनेक दिग्गज सदस्य लाभणे, हे द रॉयल कॅनॉट बोट क्लबचे भाग्य आहे.\nTags: PuneThe Royal Connaught Boat ClubBalkrishna HegdeGopaldas DavraArun Kudaleपुणेद रॉयल कनॉट बोट क्लबबाळकृष्ण हेगडेगोपाळदास डावराअरुण कुदळेप्रेस रिलीज\n‘बोट क्लब’तर्फे क्रीडा स्पर्धांचे आयोजन ‘बोट क्लब’चा १५०वा वर्धापन दिन उत्साहात साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम य��त्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kasturi/Happy-shopping/", "date_download": "2019-02-23T21:42:40Z", "digest": "sha1:KVT5UIYZC2HF6KM6NRGPDANDTOFSC2I6", "length": 6688, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " आनंदाची खरेदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kasturi › आनंदाची खरेदी\nखरेदी करणे हा म्हणे एक मानसिक आनंद देणारा चांगला प्रकार आहे. नंबर एकवर Mmstress buster नाही पण आहे. हल्ली पुरुष व स्त्री या दोघांनाही खरेदी करायला आवडते. पूर्वी स्त्रियांच्या खरेदीची खूप टर्र उडवली जाई. पावसाळी खरेदीला पळणार्‍या बायका, सेलमधल्या रद्दीवस्तू, ही विनोदाची विषयवस्तू होती. हल्ली पुरुषसुद्धा खरेदीत रमले गेले आहे. घरात भांडण झाले की बाजारात जा, मॉलमध्ये जा न् खरेदी करा.\nमनोवैज्ञानिकांनुसार प्रेमाचा अभाव भरून काढण्यासाठी बायका खरेदी करतात आणि त्या वस्तू साठवून ठेवतात.(शॉपिंग अण्ड हॅन्डलिंगहेरीवळपस) या खरेदीत पुस्तके, कपडे, दागिने, चपला, सौंदर्य प्रसाधने, पर्सेस, शोभेच्या वस्तू, चादर, पडदे अशा नऊ वस्तूंवर भर असतो. मानवी मनातील पोकळी भरायला बायका खरेदी करतात. श्रीमंत बायका दुपारी कळपाने खरेदीला जातात व अनावश्यक गोेष्टी गोळा करतात. दोज हू से मनी कॅनॉट बाय हॅप्पीनेस डू नॉट नो व्हेअर टू शॉप.\nरस्त्यावरच्या वस्तू ,फॅशन स्ट्रीट, मॉल्स, ऑनलाईन शॉपिंग सर्व ठिकाणी खरेदी करणे, या बायकांना आवडते. काहीजणींना भावाची घासाघीस करायला फार आवडते तर काहीजणी फीक्स रेट शॉपमध्ये जातात. खरेदीसाठी आलेल्या व्यक्‍तीला खूश केले तर ती अधिक खरेदी करते. यात दुकानदाराचा धंदा व कमाई होते. खरेदीदाराला आनंद मिळतो. मग स्वत:साठी नाही तर अन्य कुणाला भेट द्यायला होईल म्हणून देखील खरेदी होते.\nकाहीजणांना मॉलचे वातावरण आवडते, एसी असतो, पॉश माणसे बघायला मिळतात, फिलगुड (चांगले) वाटते म्हणून उगीचच ते मॉलमध्ये चक्‍कर टाकतात. उगीच टाईमपास म्हणून बाजारात चक्‍कर मारणारे ग्राहक असतात. निदान तिथे ते खादाडी करून परत येतात. आदर्श आ���ुष्य, इतरांना हेवा वाटावा अशी राहणी कशी असावी तर गाडी- खादाडी - खरेदी असा समज आज समाजातील काहींचा असतो. काहींचे मते परफेक्ट आयुष्य तसे मानले जाते. या खरेदीदारांना बहुतांश हेल्थ हॅप्पिनेस अ‍ॅन्ड मनी हवे असतो. तरुण रहावे वाटणारी मंडळी महागडी सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना दिसतात. खूप जगावे असे वाटते ते आरोग्य पुरवणी औषधे घेतात. आपण स्मार्ट असावे, गावठी नको असे लोक खरेदीला ध्येय मानतात; जाहिरातीला भुलतात. आपण चंगळवादाकडे झुकतोय असा आरोप झाला तरी आनंदी राहण्याचा मार्ग जर इतका सोप्पा असेल तर कधीतरी जमले तर खरेदी करून बघावी. चला खरेदी करू या.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T21:30:19Z", "digest": "sha1:OMCSWLB3PWQAG5GXYTEHADVDTIH6QNGI", "length": 10178, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईतल्या हुक्का पार्लर मधून होतेय ड्रग वाटप; खासदार सोमय्या यांचा आरोप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुंबईतल्या हुक्का पार्लर मधून होतेय ड्रग वाटप; खासदार सोमय्या यांचा आरोप\nमुंबई – मुंबईतल्या विशेषत: मुलुंड उपनगरातील हुक्का पार्लर मध्ये ड्रग्जचे वितरण केले जात असल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मुंबई महापलिकेकडे केलेल्या निवेदनात केली आहे. मुलुंड एरियातील तीन हुक्का पार्लर मधून असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपायोजना केल्या पाहिजेत अशी सुचनाही त्यांनी केली आहे. मुंबईत जसे बेकायदा पबवर कारवाई सुरू आहे तशीच कारवाई या हुक्का पार्लवर झाली पाहिजे असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप���्या पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट\nसेलिब्रेशनची “हाय प्रोफाइल’ भाषा; ‘डीजे’वर ठेका अन्‌ ‘ड्रग्ज’ची नशा\nई-फार्मसीविरोधात आज औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद\nउदय चोप्राला मुंबई पोलिसांकडून समज\nव्हिएतनाममधील संगीत महोत्सवादरम्यान ड्रग्जचे 7 बळी\n328 औषधांवर आरोग्य मंत्रालयाची बंदी\nड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे ‘या’ अभिनेत्रीवर घर विकायची वेळ\nअंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई\nपंजाबात आता ड्रग तस्करांसाठी फाशीची शिक्षा\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dip.goa.gov.in/newsdisp.php?id=433", "date_download": "2019-02-23T20:55:51Z", "digest": "sha1:ZJYMPSDETPHCW547XQADO5UFIAXAIEZQ", "length": 4431, "nlines": 64, "source_domain": "dip.goa.gov.in", "title": "Department of Information and Publicity | Goa Government", "raw_content": "\nपणजी, ऑगस्ट २३, २०१८\nक्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे २०१६-१७ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी युवा विकास क्षेत्रात प्रशंसनीय सेवा दिलेल्या कार्यरत व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय विकास आणि आरोग्य, संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम, संस्कृती, मानवी हक्कांचा प्रसार, कला व साहित्य, पर्यटन, पारंपरिक औषधे, सक्रीय नागरिक, सामुदायिक सेवा, क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता आणि अद्ययावत शिक्षण या क्षेत्रातील समाजसेवा.\nवैयक्तिक पुरस्कारासाठी १५ ते २९ या वयोगटातील युवा अर्ज करण्यास पात्र आहेत.\nपात्रतेसाठीचे इतर संबंधित नियम व अटी, अर्ज नमुने www.dsya.goa.gov.in या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक युवकांनी तो डाऊनलोड करावा किंवा कांपाल – पणजी येथील क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या युवा विभागाच्या एपीईओ श्रीमती लिसेट कामारा यांच्याकडून ३ सप्टेंबर २०१८ पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत अर्जाचा नमुना मिळवावा.\nपात्र युवा/स्वयंसेवी संस्थानी प्रमाणपत्रांसहित पूर्णपणे भरलेला अर्ज कांपाल – पणजी येथील क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या कार्यालयात ४ सप्टेंबर २०१८ पूर्वी सादर करावा.\n४ सप्टेंबर २०१८ नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2014/07/blog-post_7.html", "date_download": "2019-02-23T20:49:41Z", "digest": "sha1:CSBAEI2UUFTBMPA722LYJDPVM46GWG3S", "length": 14606, "nlines": 328, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ\nपुणे विद्यापिठाचे नामांतर आता \"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ\" असे झाले आहे. हा समस्त स्त्रीवर्गाचा गौरव आहे. सावित्रीबाई या महान शिक्षणतज्ञ होत्या. वयाच्या सहाव्या वर्षापासून शेती आणि औद्योगिक शिक्षण सक्तीचे करण्याचा दिलेला विचार आणि स्त्रिया नी दलित यांच्या मानवी अधिकाराची चळवळ गतिमान करण्यासाठी शिक्षणाचा मुलभूत अधिकार त्यांनी मागितला, दिला आणि त्या क्षेत्रात पायाभूत काम केले. पुणे ही सावित्रीबाईंची कर्मभुमी. जोतीराव- सावित्रीबाईंनी १८४८ला पुण्यात काम सुरू केले.१९४८ ला पुणे विद्यापिठाची स्थापना झाली. सर्व तरूणाईला सावित्रीबाईंच्या नावाचा विशेष अभिमान वाटतो. स्त्री शिक्षण, अधिकार आणि स्त्रीसत्ता स्थापनेला यातून बळकटी मिळॆल. विद्यापिठाचे कुलगुरू डा.वासुदेव गाडे, सिनेट, व्यवस्थापन परिषद आणि महाराष्ट्र सरकार विशेषत: श्री छगन भुजबळ यांचे हार्दीक अभिनंदन...\nLabels: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nआख्खे गाव दरड कोसळून गाडले गेले\n\"गुणवत्तेच्या जोरावर मुसंडी मारा, आरक्षण नाकारून झ...\nसंजय सोनवणी यांचा लढा\nजगातील पहिल्या २०० विद्यापिठांचे निकष काय\n\"भांडारकरमध्ये अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची ...\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ\nप्रमिती नरके सर्वप्रथम..सुवर्णपदकाची मानकरी\n४९८अ - गैरवापर होत आहे काय\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/video-ranveer-singh-and-sara-ali-khan-simmba-first-song-out-1800959/", "date_download": "2019-02-23T21:55:46Z", "digest": "sha1:Y7VHFLOTD7E4JTZ66LTTLED7XCOPGIP4", "length": 11166, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "video ranveer singh and sara ali khan simmba first song out | Video : अर्शद वारसीचं ‘आंख मारे ओ लडकी …’ सिम्बातून नव्या रुपात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nVideo : अर्शद वारसीचं ‘आंख मारे ओ लडकी …’ सिम्बातून नव्या रुपात\nVideo : अर्शद वारसीचं ‘आंख मारे ओ लडकी …’ सिम्बातून नव्या रुपात\n'सिम्बा'मधील हे पहिलंवहिलं गाणं आहे.\nदिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगण ही स्टारमंडळी झळकणार असून मराठमोळा अभिनेता सिद्धर्थ जाधवचीदेखील यात वर्णी लागली आहे. अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आता ही उत्सुकता वाढविणारं असंच एक गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.\nरणवीस सिंग आणि सारा अली खान स्टारर चित्रपटातलं ‘आंख मारे’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अभिनेता अर्शद वारसीचं लोकप्रिय गाणं ‘आंख मारे ओ लडकी आंख मारे…’या गाण्याचं हे रिमिक्स व्हर्जन आहे. रिमिक्स करण्यात आलेल्या या गाण्याला मिका सिंग आणि नेहा कक्कड यांच्या स्वरांचा साज चढला आहे. तर मुळ गाण्याला कुमार सानू यांचा आवाज लाभला आहे.\nनव्या अंदाजात चित्रित झालेल्या या गाण्यामध्ये काही नव्या तर काही जुन्या डान्स स्टेप्सचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला कमी कालावधीमध्ये हजारो व्ह्युज मिळाले आहेत.\nदरम्यान, ‘केदरानाथ’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराचा हा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे ‘आंख मारे’ हे तिला मिळालेले तिच्या करिअरमधील पहिले ब्लॉकबस्टर गाणे असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत तयार होणारा हा चित्रपट येत्या २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.prithvi.net.in/online_test/6", "date_download": "2019-02-23T20:42:36Z", "digest": "sha1:7X7GLITL2OFETCBIQRXFEQB3DUNOVNZY", "length": 8065, "nlines": 58, "source_domain": "www.prithvi.net.in", "title": "Prithvi Academy", "raw_content": "\n\" आत्मविश्वासाची जाणीव \"\nविश्वनाथ पाटील सरांशी बोलल्यानंतर आत्मविश्वासात नेहमीच वाढ होते. आपणही काहीतरी करू शकतो याची खात्री पटते. माझ्या तयारी दरम्यान पाटील सरांनी केलेले मार्गदर्शन मला खूपच उपयुक्त ठरले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता आले.\n– प्रशांत ढोले (डी. वाय. एस. पी.)\n\" नवी उमेद \"\n\" पृथ्वी अकॅडमी \" चे विश्वनाथ पाटील सर हे माझ्या आयुष्यातील अत्यंत प्रभावी व आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे . स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अपयशामुळे जेव्हा जेव्हा खचल्यासारखे वाटले तेव्हा पाटील सरांनीच नव्या उमेदीचा मंत्र दिला. त्याचा जप करीतच मी आज या पदावर पोहचलो आहे.\n– मिनल कांबळे (IRS)\n\" योग्य मार्गदर्शन \"\nनोकरीसोबत अभ्यास करीत असल्याने मला नियमित क्लास करता आला नाही. परंतु पृथ्वी अकॅडमी मधील पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज मात्र मी अत्यंत नियमितपणे सोडविल्या. त्याचा मला तयारीत सुधारणा करण्यासाठी खूप फायदा झाला. मुलाखतीच्या तयारीसाठी विश्वनाथ पाटील सरांचे मार्गदर्शन लाभले.\n– पूनम पाटील (डी. वाय. एस. पी.)\n\" योग्य मार्गदर्शन \"\nबहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत \"पृथ्वी अकॅडमी \" मधील विकेण्ड बॅच मी जॉईन केली. आधीच्या प्रयत्नात अपयश आल्यावर पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा जिद्दीने तयारी केली. ' पृथ्वी अकॅडमी 'तील योग्य मार्गदर्शन आणि पाटील सरांनी दाखवलेली दिशा यामुळेच एम. पी. एस. सी. त यशस्वी होऊ शकले.\n– प्रियांका मानकर ( नायब तहसिलदार )\n\" दर्जेदार टेस्ट सिरीज \"\nएम. पी. एस. सी. ची तयारी करताना सराव चाचण्या सोडविणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ' पृथ्वी अकॅडमी ' च्या टेस्ट सिरीज आयोगाच्या दर्जाच्या असतात. या टेस्ट सिरीजमुळेच मुख्य परीक्षेत माझे ४० ते ५० गुण वाढले. मुलाखतीच्या तयारीसाठीही विश्वनाथ पाटील सरांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले.\n– भूषण अहिरे ( उपजिल्हाधिकारी )\n\" यशाचा मार्ग \"\nआधीच्या वर्षी तयारीसाठी येऊन गेलेला विद्यार्थी बारकाव्यासहीत लक्ष्यात ठेवण्याचे पाटील सरांचे कसब आश्चर्यकारक आहे. माझ्या तयारी दरम्यान सरांनी जे - जे सांगितले ते - ते सर्व केले आणि मी यशस्वी झालो. सांगितलेल्या मार्गावर पावले टाकल्यानेच मला हे यश मिळाले.\n– संदीप मिटके ( डी. वाय. एस. पी.)\nस्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे विषयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन मी विश्वनाथ पाटील सरांकडून शिकलो. विविध संकल्पना खूप सोप्या शब्दांत त्यांनी स्पष्ट केल्या. मुख्य म्हणजे उत्तर लिहिताना नेमकेपणा आणण्याचे तंत्र, त्यासाठी आकृत्या व नकाशांचा योग्य वापर हे मी 'पृथ्वी अकॅडमी' मध्येच शिकलो.\n– विजय कुलांगे ( IAS )\nयश मिळविणे म्हंटल की कसोटीला उतरणं आलंच. UPSC परीक्षा याला अपवाद नाही. कल्पनेचं रूपांतर वास्तवात करण्यासाठी उरात उर्मी आणि अंगात धमक असावी लागते. इथं प्रश्न असतो तो दुर्दम्य इच्छाशक्तीचा, ��ढळ आत्मविश्वासाचा, अविरत कष्टाचा आणि सुयोग्य मार्गदर्शनाचा या प्रश्नाचे उत्तर म्हणजे विश्वनाथ पाटील सर आणि 'पृथ्वी अकॅडमी'.\n– श्रीधर पाटील ( IAS )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2012/07/blog-post_9197.html", "date_download": "2019-02-23T21:33:36Z", "digest": "sha1:J4G6VFOHW5PZJOYTBDYERAZ3IBZPAB7M", "length": 18759, "nlines": 342, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा", "raw_content": "\nमराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा\nमराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा\nपुणे - मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, तसेच भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांनी उदासीनता टाळून मराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हायला हवे, अशा प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.\nनिश्‍चित नोकरी आणि मजबूत पगार असल्याने शिक्षक-प्राध्यापक मराठीच्या अस्तित्वासाठी झटत नाहीत, अशी खंत साहित्यिक हरी नरके यांनी ग. ह. पाटील स्मृत्यर्थ आयोजित समारंभात व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर समीक्षक डॉ. शंकर सारडा म्हणाले, \"\"शिक्षक-प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत, यात खरोखरीच तथ्य आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे, नव्या साहित्याकडे आकृष्ट करणे ही शिक्षक-प्राध्यापकांची कामे आहेत; पण याचा विसर पडत चालला आहे. समीक्षात्मक अभ्यास करून त्यावर भाष्य करणारे, मराठीसाठी मनापासून झटणारे रा. श्री. जोग, पु. ग. सहस्रबुद्धे, व. दि. कुलकर्णी, वा. ल. कुलकर्णी असे शिक्षक-प्राध्यापक हल्ली दिसत नाहीत.''\nसाहित्यिक ह. मो. मराठे म्हणाले, \"\"आपल्या विषयात तरबेज, कुशल असलेल्यांनाच शिक्षक-प्राध्यापक म्हणून घेतले जायला हवे; पण तसे होत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पूर्वी मराठी शिकवणे \"चॅलेंज' वाटायचे. ते \"चॅलेंज' राहिलेले नाही. आपला विषय विद्यार्थ्यांच्या मनात उतरवणे, हे एक कौशल्य आहे. या गोष्टी प्रथम आत्मसात केल्या जाव्यात.''\nनाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे म्हणाले, \"\"मराठी भाषा शिकवणाऱ्यांनी आपला विषय पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा; पण \"नोकरीसाठी नोकरी' करणारे शिक्षक-प्राध्यापक आपल्याकडे मोठ्या संख्येने आहेत, हे चित्र बदलायला हवे. त्यांनी उदासीनता टाळून अधिक गतिमान व्हायला हवे. मराठीच्या अस्तित्वासाठी नागरिकांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे.''\nप्��ा. विलास वाघ म्हणाले, \"\"मराठी भाषेला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी शिक्षक-प्राध्यापकांसमोर सध्या कोणताही कार्यक्रम नाही. ते आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात, बंद पाळतात, संप करून आग्रहीपणाने भूमिका मांडतात; पण मराठीसाठी ते रस्त्यावर उतरले, असे चित्र अद्याप आपल्याला पाहायला मिळाले नाही.''\n... याचाही विचार करावा\n\"\"या प्रश्‍नाबाबत केवळ शिक्षक-प्राध्यापकांना दोष देऊन चालणार नाही. शिक्षणव्यवस्था निर्माण करणाऱ्यांचा तो दोष आहे. त्यांनी या प्रश्‍नाकडे गंभीरपणे पाहायला हवे. मातृभाषेला डावलणे, भरमसाट इंग्रजी शाळांना परवानगी देणे... अशा सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांपुढे मराठीचे अस्तित्व शिक्षक-प्राध्यापकांनी कसे टिकवायचे याचाही विचार केला जावा,'' असे साहित्यिक रामनाथ चव्हाण यांनी सांगितले.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nकुंजीरांनी केलेली फुले बदनामी\n’सत्यशोधक’, गोपु, अतुल पेठे आणि कुंजीर\nज्ञानमग्न : प्रा.राम बापट\nन्या.मिश्रा आयोगाला घटनाबाह्य कार्यकक्षा\nतुम्ही घरात राहता की गोठय़ात\nमहात्मा फुले यांची निर्मिक संकल्पना\nमराठीसाठी प्राध्यापक झटत नाहीत\nमराठीच्या अस्तित्वासाठी गतिमान व्हा\nहोय, खरोखरच प्राध्यापक प्रयत्नशील नाहीत... -\nगांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण\nधार्मिक राजकारणाला \"सर्वोच्च' चपराक\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्य��� विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://vyascreations.com/?product=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-02-23T20:37:33Z", "digest": "sha1:K7HYMQHF437XWEZMKTHGWU7FZ6SWMXKR", "length": 3425, "nlines": 69, "source_domain": "vyascreations.com", "title": "स्वातंत्र्य चळवळीतील ठाणे – Vyas creations", "raw_content": "\nज्ञान आनंद महोत्सव- बहारदार उद्घाटन\nHome लेटेस्ट स्वातंत्र्य चळवळीतील ठाणे\n1857 चे स्वातंत्र्ययुद्ध ते भारताची स्वातंत्र्यप्राप्ती असा जवळपास 90 वर्षांचा कालखंड या पुस्तकात रेखाटण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याची व्याप्ती; सखोलता; सूक्ष्मता आणि जिल्ह्याची स्वातंत्र्यपूर्व-स्वातंत्र्योत्तर कामगिरी यांचा नवा अध्याय जिज्ञासू, अभ्यासक, विचारवंत आणि नव्या पिढीला वाचायला मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसंग्रामाचा मंतरलेला इतिहास लेखकाने रेखाटलेला आहे. अभ्यासू आणि जिज्ञासूंना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त असलेला ऐतिहासिक दस्तावेज म्हणजे स्वातंत्र्य चळवळीतील ठाणे.\nSKU: स्वातंत्र्य चळवळीतील ठाणे Category: लेटेस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T21:59:42Z", "digest": "sha1:OZB5ETPOYLASFO6Q7Y35IBUNU54BQTT5", "length": 4789, "nlines": 57, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "चमकदार केसांसाठी - HairStyles For Men", "raw_content": "\nएका वाटीत थोडं दही घ्या. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. एकत्र केलेलं हे मिश्रण २५ ते ३० मिनिटं केसांना लावा. मग, चांगल्या शाम्पूने केस धुवा. नियमित हा उपाय केल्याने केस चमकदार आणि मजबूत होतील.\n# केस गळत असल्यास रात्री झोपण्यापूवीर् केसांना गरम खोबरेल तेलाने मसाज करा. दुसऱ्या दिवशी केस धुण्यापूवीर् गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो टॉवेल केसांना गुंडाळून वाफ द्या. तीन मिनिटं तरी हा टॉवेल केसांवर राहू दे. तीनदा केसांना अशा तऱ्हेने वाफ द्या. केस धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात दोन ते तीन चमचे लिंबाचा रस टाका आणि चांगल्या शाम्पूने केस धुवा. यामुळे केस गळण्याची तुमची समस्या कमी होईल.\n# एक अंडं, १०० ग्रॅम दही, एका लिंबाचा रस आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑइल एकत्र करून तयार झालेली पेस्ट केसांना लावा. एक तासाने शाम्पूने केस धुवा. नियमित हा उपाय केल्यास केसांना चमक तर येईल शिवाय, केस सॉफ्ट होतील.\n# केसांना मेंदी लावताना त्यात थोडं दही आणि लिंबाचा रस टाका. दीड तास ही मेंदी केसांना लावा आणि मग केस धुवा. केसांना छान रंग येईल.\n# तुमचे केस तेलकट असतील, तर दर दोन दिवसांनी केस धुवा. केस कोरडे असल्यास आठवड्यातून दोनदा केस धुवा.\n« निर्जीव केसांना द्या पुनरुज्जीवन\nक…. कलरचा… काळजीचा »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/bjp-overhaul-in-goa-2-ailing-ministers-in-parrikar-cabinet-dropped/", "date_download": "2019-02-23T20:37:23Z", "digest": "sha1:I645S7PMV6I3AY3UWXZGKIQ4T5BZTVCI", "length": 23451, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "गोव्यात मोठे फेरबदल; डिसोझा-मडकईकरांना हटवले, नाईक-काब्राल नवे मंत्री | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळां��रून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nगोव्यात मोठे फेरबदल; डिसोझा-मडकईकरांना हटवले, नाईक-काब्राल नवे मंत्री\nमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत राजभवनात पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त मिलिंद नाईक यांनी सोमवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. मिलिंद नाईकांकडे नगरविकास तर काब्राल न���े वीज मंत्री देण्यात आले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या आजारपणामुळे विरोधकांनी आजारी सरकार अशी टीका करत प्रशासकीय कारभार ठप्प झाल्याचा आरोप करत सरकारला घेरले होते.\nतिसऱ्यांदा अमेरिकेतून उपचार घेऊन आल्या नंतर देखील मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊन आपले काम करू शकत नव्हते. दरम्यानच्या काळात कांदोळी येथील दुकले हॉस्पिटल मध्ये 4 दिवस उपचार घेऊन सुद्धा प्रकृतीत अपेक्षित सुधार होत नसल्याने पर्रिकर यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार खास विमानाने पर्रिकर यांना दिल्ली येथील एम्स मध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nपर्रिकर यांनी पद सोडण्याची इच्छा दाखवल्या नंतर शहा यांनी रामलाल,बी.एल. संतोष आणि विजय पुराणिक या तिघांना निरीक्षक म्हणून गोव्यात पाठवून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला होता. निरीक्षकांनी दिलेल्या अहवालावर तिन्ही खासदारां सोबत निरीक्षकांच्या उपस्थितीत चर्चा केल्यानंतर काल शहा यांनी ट्वीट करत पर्रिकर हेच मुख्यमंत्री पदी कायम राहतील असे कळवले होते. त्यानंतर सोमवारी डिसोझा आणि मडकईकर यांना आजारपणाच्या कारणास्तव हटवून त्यांच्या जागी काब्राल आणि नाईक यांची मंत्री मंडळात वर्णी लावली.\nडिसोझा यांना मंत्रीमंडळामधून हटवण्याचा निर्णय रुचलेला नाही. याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून एकनिष्ठ राहिल्याचे हेच फळ काय असा सवाल भाजपला केला आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी डिसोझा पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते पक्षाची प्रतिमा बिघडेल असे कोणतेही कृत्य करणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी डिसोझा यांना वगळल्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खातीवाटप आणि मंत्री मंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे गोवा प्रभारी बी.एल. संतोष आणि विजय पुराणीक गोव्यात दाखल झाले आहेत. दोघांनी शनिवारी शपथविधी सोहळ्याला देखील हजेरी लावली आहे. घटक पक्षांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री पर्रिकर हेच खातेवाटप आणि फेर रचने बाबत अंतिम निर्णय घेतील,असे तेंडुलकर यांचे म्हणणे आहे.\nमडकईकर आणि डिसोझा हे उत्तर गोव्यातील मंत्री होते. त्यांना वगळल्याने उत्तर गोव्यातील 2 मंत्री कमी होऊन नाईक आणि काब्राल यांच्या रूपाने दक्षिण गोव्यातील 2 मंत्री वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण गोव्याची जागा जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांच्या रुपात भाजपची ताकद वाढवण्याबरोबर घटक पक्षांना पर्रिकर यांच्याकडील अतिरिक्त खाती वाटून त्यांची साथ लोकसभा निवडणुकी वेळी मिळवणे हे ध्येय बाळगुन भाजपने पावले टाकली असल्याचे मानले जात आहे. मंत्रीमंडळ फेरबदल आणि खाती वाटप आठवड्या भरात होईल अशी शक्यता, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलव्हॉट्सअॅपकडून हिंदुस्थानसाठी तक्रार निवारण अधिकार्‍याची नियुक्ती\nपुढीललालबहादूर शास्त्रींचा मृत्यू अहवाल उघड करण्याचा निर्णय पंतप्रधान, गृहमंत्रीच घेतील \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dilip-gandhi-mp-ahmednagar-taking-sleep-on-stage/", "date_download": "2019-02-23T20:36:42Z", "digest": "sha1:RMC45YJNDOFXL5PQ3DAGWU4CTA2OSPNV", "length": 17298, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "Video- मोदींचे भाषण सुरू असताना भाजप खासदार स्टेजवरच झोपले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nVideo- मोदींचे भाषण सुरू असताना भाजप खासदार स्टेजवरच झोपले\nभर कार्यक्रमात किंवा सभागृहात डुलक्या घेताना आपण अनेक राजकारण्यांना पाहिलं असेल. असाच एका व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना खासदार दिलीप गांधी स्टेजवरच झोप घेताना दिसले. हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे.\nनगर शहरामध्ये आयुष्यमान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लावण्यात आले. हे भाषण सुरू असतानाच खासदार दिलीप गांधी यांना झोप येऊ लागली. त्यांनी झोप आवरत नव्हती. अखेर त्यांनी मोदींचे भाषण सुरू असतानाच झोप घेतली. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होऊन साऱ्या नगर जिल्ह्यात त्याची चर्चा रंगली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार\nपुढीलजम्मू-कश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Best-of-strike-Prolonged/", "date_download": "2019-02-23T20:47:20Z", "digest": "sha1:2QQS32OTQYBQUYBMZPZMP6W7XRIRF3BF", "length": 6296, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " बेस्टचा संप लांबणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्टचा संप लांबणीवर\nबेस्टने खासगी बस ताफ्यात सामील करून घेण्याच्या करारावर सह्या करू नये, असा आदेश औद्योगिक कोर्टाने बुधवारी दिला. याबाबत कोर्टाने 5 मार्चला सुनावणी ठेवली असल्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 14 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुकारलेला संप स्थगित केल्याची घोषणा केली.\nकमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे नव्या बस खरेदी करणे बेस्ट उपक्रमाच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे आता खाजगी बस ताफ्यात सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nयाबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांपूर्वी समितीत मंजूर झाला. या निर्णयाच्या विरोधात बेस्ट कृती कामगार समितीने बुधवार 14 फेब्र��वारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने कामगार नेत्यांची समजूत काढण्यासाठी बुधवारी मॅरेथॉन चर्चा केली. पण या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे रात्री उशिरा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मध्यस्थी करून संयुक्त कृती समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. पण खासगी बस सामील करून घेण्याचा निर्णय मागे घेईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट मत यावेळी व्यक्त केले. दरम्यानच्या काळात बेस्टने कृती समितीने पुकारलेल्या संपाच्या विरोधात औद्योगिक कोर्टात धाव घेतली. यावेळी कोर्टाने पुढील सुनावणी होईपर्यंत खाजगी बस ताफ्यात सामील करून घेण्याचा करार करू नये, तर कामगार संघटनांनीही सुनावणीपर्यंत संप पुकारू नये, संपात सहभागी होणार्‍या युनियनला नोटीस बजावण्यात यावी व युनियनने आपले लेखी म्हणणे सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले.\nत्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने 5 मार्चपर्यंत संप पुढे ढकलला आहे. खाजगी बस सामील करून घेण्याचा निर्णय घेऊ नये, असे आपण प्रशासनाला समितीच्या बैठकीच्यावेळी बजावले होते. पण प्रशासनाने ते ऐकले नाही. अखेर कोर्टाने या निर्णयावर स्थगिती आणून प्रशासनालाच नाही तर सत्ताधारी शिवसेनेला उघडे पाडले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा आदर राखून संप सुनावणीपर्यंत पुढे ढकलण्यात येणार असल्याचे कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8A%E0%A4%AC-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T21:46:15Z", "digest": "sha1:XDWLYUZWDMSTNJRRE3AN2XVGSXPRG4IM", "length": 10430, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेकोट्यांची ऊब घेत रंग लागल्या गप्पा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेकोट्यांची ऊब घेत रंग लागल्या गप्पा\nखटाव परिसरात थंडीचा कडाका\nखटाव – गेल्या का���ी दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत चालला असून खटाव परिसरात पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत,या शेकोट्याची ऊब घेत परिसरातील आगामी ग्रामपंचायत निवडणुका तसेच विविध विषयांवर चर्चा होताना दिसत आहे.\nसर्वत्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळी व रात्री थंडी तर दिवसा ऊन पडत आहे. वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. रात्री नऊ नंतर रस्त्यावर शूकशूकाट जाणवत असून लोक थंडीमुळे घरातच थांबणे पसंत करू लागले आहेत.\nथंडीपासून बचाव करण्यासाठी बाजारात उबदार कपडे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. हिवाळ्यातील थंडी बऱ्याच लोकांची आवडती व नावडती असली तरी पण गहू, हरभरा, शाळु (ज्वारी), वाटाणा या सारख्या पिकांच्या वाढीसाठी थंडी पोषक असतेच. मात्र, या थंडी बरोबर जर धूके पडले तर मात्र फळबागांबरोबरच इतर पिकांवर देखील रोगाचा प्रादूर्भाव होऊ शकतो, याची काळजी शेतकऱ्यांना आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाताऱ्यात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी\n#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा\nखा. उदयनराजेंनी घेतली आ. शशिकांत शिंदेंची भेट\nराजकीय सत्ता उलथून टाकायची ओबींसींमध्ये ताकद\nकोल्हापूरात “निर्भय- मॉर्निंग वॉक\nवनक्षेत्राला वणवा लावला एकास कोर्टाकडून 5000 दंड\nसभापती, उपसभापतींसह सदस्यांचा बहिष्कार\nचिखलीच्या धनगर वस्तीतील डिपीची दुरवस्था\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची स��रक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/homeopathy-doctors-call-of-hunger-strike/", "date_download": "2019-02-23T21:29:23Z", "digest": "sha1:75YD4S6MYKEPRNRFMK7TWW24CDJQ6EKO", "length": 10958, "nlines": 135, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "मुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे | My Medical Mantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी मुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nआयुष डॉक्टरांना ब्रीजकोर्सच्या मुद्द्यावर होमिओपॅथी डॉक्टरांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केलं होतं. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. पण, केंद्र सरकारने एनएमसी विधेयकात ब्रीजकोर्स समाविष्ट करावा या मागणीवर होमिओपॅथी डॉक्टर ठाम आहेत.\nराज्य सरकारने घेतली होमिओपॅथी डॉक्टरांच्या आंदोलनाची दखल\nहोमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nआरोग्य सचिवांशी झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय\nगेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण आंदोलन अखेर डॉक्टरांनी मागे घेतलंय. राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर होमिओपॅथी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकात आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिसची परवानगी देणारा मुद्दा असावा यासाठी होमिओपॅथी डॉक्टर्स रस्त्यावर उतरले होते. बुधवारी डॉक्टरांनी सर जे.जे रुग्णालयाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं होतं.\nमाय मेडिकल मंत्राशी बोलताना ऑल इंडिया होमिओपॅथी फेडरेशनचे सदस्य डॉ. प्रकाश राणे म्हणाले, “राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतलीये. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.\nडॉ. राणे पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात आयुर्वेद डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी आहे. यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. पण, देशभरात हा ब्रीजकोर्स ठेवायचा का हा निर्णय केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा अभ्यास करून, महाधिवक्त्यांची मदत घेतली जाईल, असं आश्वासन सरकारनं दिलंय.”\nएवढंच नाही तर, येत्या काही दिवसात आपल्या मागण्यांसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. ब्रीजकोर्स हवा या मागणीसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स तर, ब्रीजकोर्सच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अॅलोपॅथी डॉक्टर्स आमने-सामने आहेत.\nकेंद्र सरकारने संसदीय समितीच्या शिफारसी मान्य करत, ब्रीजकोर्सचा मुद्दा नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातून काढून टाकला. पण, सरकारला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिलाय. महाराष्ट्र सरकारने राज्यात आयुष डॉक्टरांसाठी मॉडर्न मेडिसिनचा ब्रीजकोर्स सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय.\nPrevious articleमुंबईतील ३० टक्के कुत्रे ‘लठ्ठ’\nNext articleमानसिक आजाराने ग्रस्त रूग्णांसाठी ठोस धोरणाची गरज\nकेसांना फाटे फुटलेत…मग ‘हे’ करा\n…म्हणून सलग 3 तास बसून काम करू नका\nत्वचेचं टॅनिंग रोखण्यासाठी खास उपाय\nआयुर्वेद वापरुन कशी कराल संधिवातावर मात, जाणून घ्या..\nआयुर्वेदिक, हर्बल उत्पादनांच्या जाहिरातींना भुलू नका\nतुम्ही योग्य पद्धतीनं स्नान करताय ना, जाणून घ्या आयुर्वेदातील पद्धत\nअशी उडवा दिवसाची झोप\nहोमिओपॅथी डॉक्टरांसाठी ‘ब्रीजकोर्स’ प्रवेश प्रक्रिया सुरु\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nयकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘हे’ खा\nव्यसनाधीन लोकांना तिने दाखवली ‘नो-स्मोकिंग’ची ‘दिशा’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-23T20:42:33Z", "digest": "sha1:V22ZP2T6YJ37WILGO3M6HN5HD7QPFSXI", "length": 11211, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अकलूज येथे सोमवारपासून लेदरबॉल लिग क्रिकेट स्पर्धा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअकलूज येथे सोमवारपासून लेदरबॉल लिग क्रिकेट स्पर्धा\nगोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील संघांचा समावेश\nअकलूज – सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अकलूज येथे महर्षि जिमखाना व स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने 1 जानेवारी 2018पासून महर्षि चषक लेदरबॉल लिग क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत पुणे, मुंबई, गोवा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील संघांमध्ये विजेतपदासाठी चुरशीचे सामने रंगणार आहे, अशी माहिती जिमखान्याचे अध्यक्ष सत्यशिल मोहिते-पाटील यांनी दिली. शंकरनगर येथील महर्षी प्रशाला व माळेवाडी-अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सोमवार, दि. 1 जानेवारीपासून दोन सत्रात खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले असून त्यांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. हे सामने 20 षटकांचे असून जिल्हा असोसिएशन पंचांच्या उपस्थितीत खेळवण्यात येणार आहेत.\nमहर्षि जिमखान्याच्या वतीने प्रत्येक संघाला स्पोर्टस किट, भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 51 हजार रूपये, तर उपविजेत्या संघास 25 हजार रूपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे. लेदर बॉलवरील टी-20चे सामने पाहण्याची संधी अकलूज व परिसरातील क्रीडाप्रेमींना उपलब्ध झाली असून क्रिकेट रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सत्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे. या स्पर्धेचे उद्‌घाटन डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या हस्ते महर्षी प्रशाला, शंकरनगर येथे होणार आहे. या स्पर्धेतील उद्‌घाटनाचा सामना पुणे पोलीस विरुद्ध वेळापूर यांच्यात होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-20-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T20:35:29Z", "digest": "sha1:LAOHLZAVSFIPAL7IJHKST5C3MNDHY7QJ", "length": 18974, "nlines": 203, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग\nवाहतूक विभागाकडून सर्व्हे : सिग्नल सिंक्रोनायझेशसाठी स्मार्ट सिटीकडे प्रस्ताव\nपुणे – शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करून सुरळीत वाहतुकीसाठी पाऊले उचलण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या 20 मार्गांचा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेदरम्यान रस्त्यांवरील चौकांची संख्या, होणारी कोंडी, लागणाऱ्या वेळेचा प्राथमिक अभ्यास करून या मार्गांवरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्याचे सूचवण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या मदतीने हे काम करण्यात येणार असून तसा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला देण्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील 20 मार्गांवरून नागरिकांना जलद वाहतूक करता येणार आहे.\nवाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीकडून संयुक्तपणे मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात काही मुख्य रस्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात असून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सुरळीत वाहतूक नियोजनासाठी या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थित ठेवणे आवश्‍यक आहे. यासाठी अशा 20 मुख्य रस्त्यांची यादी वाहतूक विभागाने तयार केली असून त्याचा सर्व्हे करण्यात आला आहे. जास्त वर्दळ आणि गर्दीच्या रस्त्यांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व्हेदरम्यान रस्त्यांवर दुचाकीवरून प्रवास करत विशिष्ट अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, याचा अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी सकाळ, सायंकाळी आणि पीक अवर्स अशा वेगवेगळ्या वेळी हा सर्व्हे करण्यात आला असून लागणाऱ्या वेळेची नोंद घेण्यात आली आहे. लागणारा वेळ, रस्ते, प्रमुख चौक याची माहिती संकलीत करून यासंदर्भातील अहवाल स्मार्ट सिटीकडे पाठवण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या मदतीने या रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनायझेशन करून वाहतुकीचा वेग वाढवण्यात येणार आहे.\nवाहतूक पोलिसांकडून सकाळी तसेच गर्दीवेळी पीक अवर्समध्ये शहरातील रस्त्यांवर प्रत्यक्ष दुचाकीवरून हा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक करून विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेची नोंद घेण्यात आली आहे. तसेच, सुट्टीच्या दिवसाचीही नोंद घेण्यात आली आहे. यात काही ठिकाणी अगदी कमी अंतरासाठी जास्त वेळ लागल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अशा रस्त्यांवर सिग्नल सिंक्रोनायझेशनची गरज व्यक्त केली आहे.\nकाय आहे सिग्नल सिंक्रोनायझेशन\nप्रवासादरम्यान वेळेची बचत होऊन वेगाने वाहतूक होणे हा सिंक्रोनायझेशनचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या रस्त्यावरून जात असताना रस्त्यातील चौकात पोहोचताक्षणी ग्रीन सिग्नल लागतो. यामुळे वाहनचालकांना कुठेही थांबावे लागत नसून वाहतुकीचा वेग वाढून सुरळीत वाहतूक होते. दरम्यान, शहरात एटीएमएस सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. मात्र, याला जास्त कालावधी लागणार असून सध्या मॅन्युअली टाईमींग सेट करून सिंक्रोनायझेशनचे काम तातडीने करण्यात येणार आहे.\n��ुरळीत वाहतुकीसाठी मुख्य रस्त्यांवर वेगाने वाहतूक होणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष दुचाकीवरून हा सर्व्हे करण्यात आला आहे. याचा अहवाल स्मार्ट सिटीकडे देण्यात आला असून यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल.\n– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक\nस्मार्ट सिटीच्या मागील बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनी शहरातील कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात काही रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनायझेशन तातडीने करण्याचा निर्णय घेतला असून महापालिका आणि स्मार्ट सिटीच्यावतीने पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल.\n– राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी\nया रस्त्यांवर होणार सिग्नल सिंक्रोनायझेशन\n– कात्रज ते बोपोडी\n– कर्वे पुतळा ते पुणे स्टेशन चौक\n– पुणे स्टेशन चौक ते खराडी दर्गाह\n– मगरपट्टा जंक्‍शन ते खराडी बायपास\n– बोपोडी ते पुणे स्टेशन जूना हायवे\n– विश्रांतवाडी चौक ते शाहदावल बाबा ते पाटील इस्टेट ते शिवाजीनगर\n– खंडोजीबाबा चौक ते स्वारगेट\n– सायकर चौक ते खान्या मारुती कॅम्प\n– 509 चौक ते आरटीओ ते मनपा भवन\n– रेजहिल्स ते एअरपोर्ट\n– नांदेड सिटी ते स्वारगेट\n– मनपा भवन ते ब्रेमेन चौक\n– खान्या मारुती ते खडी मशीन चौक\n– महेश सोसायटी ते जेधे चौक\n– बोपोडी ते 15 नं. हडपसर (भैरोबानाला मार्गे)\n– हडपसर ते सिमला ऑफिस चौक\n– पौड फाटा ते पुणे विद्यापीठ\n– 15 नं. हडपसर ते जेधे चौक\n– एअरपोर्ट ते वारजे चौक\n– जेधे चौक ते वारजे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nबोरगाव येथील हॉटेल महाराज��� पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-02-23T21:41:45Z", "digest": "sha1:XRH5AQ6QXO5UZSM6BPFW32HXOJ7OEOHS", "length": 8636, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आश्रमातील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआश्रमातील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप\nनीरा नरसिंहपूर- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील पोशिंदा फाउंडेशनच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. आळंदी देवाची (ता. खेड) येथील श्री माऊली कृपा ज्ञानदान संस्थेतील मुला-मुलींना दिवाळी फराळ व शालेय साहित्याचे वाटप फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल राऊत-सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे संक्ष्स्थापक सुदर्शन देठे, निलेश देसाई, विक्रम पाटील, तुकाराम जाधव, साहेबराव खिलारे, लक्ष्मण लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/pinki-and-poojashri-gogoai-win-national-breviary-award/", "date_download": "2019-02-23T20:49:51Z", "digest": "sha1:MBZ24QANYI3EPFBGDROQQQYOBIO6OLAY", "length": 3662, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " पिंकी व पूजाश्री गोगोई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › पिंकी व पूजाश्री गोगोई\nपिंकी व पूजाश्र�� गोगोई\nपावसाळा म्हटला की आसाममध्ये केव्हा ना केव्हा पूरस्थिती हमखास उद्भवते. 10 जुलै 2017 रोजी आसाममधील लखिमपूर जिल्ह्यातील हाटिलुंग गावाला पुराच्या पाण्याने वेढले होते. शेजारच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील धरणाचे पाणी या गावात घुसले होते. सुमारे तीस लोक आपापल्या घरांच्या छतांवर चढून काही मदत मिळते का ते पाहत होते. त्यांच्या मदतीला देवासारख्या धावून आल्या पिंकी व पूजाश्री गोगोई या दोन बहिणी. या दोन लहान मुलींनी केळीच्या खोडापासून बनविलेल्या कामचलाऊ तराफ्याच्या मदतीने आपत्तीत सापडलेल्या त्या तीस लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले. या तीस जणांमध्ये बहुतांश स्त्रिया व लहान मुले होती. सरकारी मदतीची वाट न पाहता या दोन लहान मुलींनी जे धाडस दाखविले त्यामुळे तीस जणांचा जीव वाचला. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पिंकी व पूजाश्रीची शिफारस राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी केली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T21:24:02Z", "digest": "sha1:ZQ3HMZV3IJ23WAADKW5VTMKW7ZYDSTHK", "length": 12230, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nशाजापूर: कॉंग्रेस खोटी आश्वासने देऊन मध्य प्रदेशमध्ये सत्ता हस्तगत करू पाहते आहे. आम्ही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवतो आहोत. परंतु कॉंग्रेसचा मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण आहे, या लोकांकडे राज्यासाठी कोणताही नेता तर नाहीच, अन्‌ साधी नीतीही नाही, असा हल्लाबोल भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला.\nमध्य प्रदेशातल्या शाजापूरमध्ये एका जनसभेला ते संबोधित करत होते.त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर ���ोरदार हल्ला चढवला आहे. अमित शाह म्हणाले, शिवराज सरकारने शेतक-यांना मोठया प्रमाणात कर्जवाटप केले आहेत. या कर्जावरील व्याजही अत्यल्प आहे. मध्य प्रदेशातील सर्व गावांना रस्त्यांनी जोडण्याचे काम शिवराज सिंह चौहान सरकारने केले आहे. कॉंग्रेसच्या शासनकाळात धर्मांतरण आणि गोरखधंदाच सुरू होता, अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे.\nगेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते. तेव्हा ते मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेतल्या रस्त्यांसारखे असल्याचे म्हणाले होते. अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत. मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यानंतर कारने जो प्रवास केला, त्यातून माझ्या हे लक्षात आले, असे ते म्हणाले होते. अमेरिकेतील एखाद्या रस्त्याच्या अनुभवातून तेथील सर्वच रस्त्यांविषयी सरसकट हे विधन त्यांनी केले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविमान ‘हायजॅक’ करण्याची धमकी \nआपली लढाई काश्मिरींविरोधात नसून दहशतवाद्यांविरोधात आहे : पंतप्रधान मोदी\nविद्यापीठांनी काश्‍मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळावी- यूजीसी\nसर्जिकल स्ट्राईकचे हिरो करणार कॉंग्रेसच्या कृती दलाचे नेतृत्व\nसोपोर चकमकीत दोन दहशतवाद्याचा खात्मा\nसीबीआयकडून चंदा कोचर यांना लूकआऊट नोटीस\n#PulwamaAttack : दिल्ली पोलिसांकडून शहिदांच्या कुटुंबाना 1 कोटी रुपयाची मदत\nभारताच्या दबावानंतर पाकिस्तानची कारवाई ; ‘जैश-ए-मोहम्मद’चे मुख्यालय घेतले ताब्यात\nसत्तेत आलो तर आंध्र प्रदेशला ‘विशेष दर्जा’ देऊ- राहुल गांधी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-23T21:46:37Z", "digest": "sha1:A3QQYUM54ZG7H333XNFHT63RF7BAJNLW", "length": 15261, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साखर कारखाने जोमात अन्‌ साखर शाळा कोमात ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाखर कारखाने जोमात अन्‌ साखर शाळा कोमात \nऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित शाळाबाह्य मुलांचा प्रश्‍न पुन्हा आला ऐरणीवर\nगणेश घाडगे/नेवासे: जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमात सुरू झाला आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतील मजूर आपल्या कुटुंबासह ऊसतोड काम करण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात आले आहेत. मात्र शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या साखर शाळा बंद पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित असून, पुन्हा शाळाबाह्य मुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\nविविध साखर कारखान्यांच्या परिसरात बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड, धुळे यासह अन्य जिल्ह्यांतील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या जिल्ह्याबरोबर नेवासे तालुक्‍यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माळराने ऊसतोड मजुरांच्या राहुट्या व कोप्यांनी गजबजून गेली आहेत. अनेक ऊसतोड म���ुरांची मुले 3 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत. महात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी साखर कारखान्यांच्या परिसरामध्ये शासनाने साखर शाळा सुरु केल्या होत्या. एकही मूल कुपोषित राहू नये, तसेच शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी बालहक्क कायद्यानुसार जास्तीत जास्त मुले शिक्षणच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी साखर कारखाना स्थळावर शाळेसाठी तात्पुरते शेड इमारतीची व्यवस्था केली होती.\nदरवर्षी ऊसतोड मजुरांची मुले-मुली या साखर शाळांत शिक्षण घेत होती. मात्र जिल्ह्याबरोबर नेवासे तालुक्‍यात सध्या तरी कोणत्याच साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकही साखर शाळा सुरू नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ऊसतोड कामगारांची मुले शालाबाह्य आहेत. साखर शाळा सुरू करण्यासाठी मजुरांनीही कारखाना व्यवस्थापनाकडे वेळोवेळी गाऱ्हाणे मांडले. मात्र कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली दिसत नाही, हिच परिस्थिती जिल्ह्यातील, तसेच तालुक्‍यातील ज्ञानेश्‍वर, मुळा व गंगामाई, वृद्धेश्‍वर यासह सर्वच कारखाना स्थळांवर पहायला मिळत आहे. ऊसतोड कामगारांची मुलेही आता उसाच्या फडातच धडे गिरवू लागली आहेत. त्यांची पहाटेपासूनच आई-वडिलांबरोबर भटकंती सुरु असते. त्यामुळे शासनाने यावर योग्य तोडगा काढून साखर कारखाना कार्यस्थळावर पुन्हा साखर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.\nशासन एकीकडे शाळा बाह्य मुला-मुलींसाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र तरीही ऊसतोड मजुरांची मुले-मुली आजही उसाच्याच फडात खेळताना दिसून येत आहेत. या मुलांच्या भटकंतीमुळे अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी मात्र खालावली आहे. त्यामुळे या मुलांच्या भवितव्यासाठी शासनाने पुन्हा साखर शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.\nऊसतोडणी कामगारांची मुले लहानपणीच उसाच्या फडात रमली, तर ती कधीच शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकत नाहीत. त्यामुळे या मुलांना देखील शिक्षणाची गोडी लागावी, अशी योजना शिक्षण विभागाने आणावी.\n– मुकुंद अभंगी, अध्यक्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमनांतील दुवे जोडून भाजपला मजबुत करावे- आमदार कोल्हे\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्���ा\nसंधी दिल्यास कर्जत-जामखेड लढविणार ; रोहित पवार यांचे सूचक वक्तव्य\nनगरमध्ये शिवसेना संपर्कप्रमुखांच्या विरोधात बंड\nश्रीपाद छिंदमसह ६० जणांना आज शहर बंदी\nचारा छावण्या सुरू न झाल्यास 19 पासून जिल्हाभरात रास्तारोको\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nलोकसभेच्या तोंडावर कॉंग्रेस नेत्यांना नेवाशाची आठवण\nप्यायला नाही पाणी अन्‌ शासन म्हणतेय मका पेरा \nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/protect-your-car-from-thief-9155-2/", "date_download": "2019-02-23T22:00:06Z", "digest": "sha1:MJMXU64NRYGQ645Z7JRC5WV7EHEOP6RX", "length": 9249, "nlines": 70, "source_domain": "www.marathigold.com", "title": "चोरांनी गाडी चोरण्यासाठी नवीन ट्रिक शोधून काढली आहे, अशी सावधानता दाखवून तुम्ही गाडीला वा���वू शकता", "raw_content": "\nचोरांनी गाडी चोरण्यासाठी नवीन ट्रिक शोधून काढली आहे, अशी सावधानता दाखवून तुम्ही गाडीला वाचवू शकता\nचोरांनी गाडी चोरण्यासाठी नवीन ट्रिक शोधून काढली आहे, अशी सावधानता दाखवून तुम्ही गाडीला वाचवू शकता\nचोरांना आळा घालण्यासाठी पोलिस रोज नवनवीन उपाय योजना करत असतात. तर चोर देखील अनेक वेळा दोन पावले पुढे जाऊन चोरी करण्यासाठी नवनवीन ट्रिक शोधून काढत असतात. अशाच एका ट्रिक बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या ट्रिकचा वापर करून चोर कार चोरत असतात. पाश्चात्य देशांत काही भागांत या ट्रिकचा वापर करून चोरांकडून कार चोरी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ही ट्रिक व्हायरल झाल्याने इतर ठिकाणीही या ट्रिकचा वापर होण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून काही संशय आला तर तुम्ही तशी काळजी घेऊ शकता.\nचोरांची ट्रिक अशी आहे\nचोर तुमच्या कारच्या पुढील चाकाला ड्रायव्हरच्या विरुद्ध दिशेला जे चाक असते त्या चाकाच्या आणि कारच्या गॅपमध्ये रिकामी पाण्याची बाटली फसवतात.\nही बाटली फसवल्याच्या नंतर चोर आजूबाजूला लपून बसलेले असतात. जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसून गाडी सुरू करता आणि चालवायला सुरुवात करता त्यावेळी या अडकवलेल्या बॉटलमुळे अगदी विचित्र असा आवाज येऊ लागतो.\nतुमच्या मनामध्ये रिकाम्या बाटलीचा हा आवाज नेमका का येतोय असा प्रश्न उभा राहतो. नेमका आवाज कशाचा हे पाहण्यासाठी तुम्ही गाडीच्या खाली उतरतो.\nतुम्ही गाडीला सगळीकडे फिरुन चेक करत असता. यावेळी आपल्या गाडीची चावी मात्र गाडीलाच लावलेली असते.\nतुम्ही जेव्हा दुसऱ्या बाजुला येऊन वाकून पाहत असता, तेव्हा हीच संधी साधून चोरटे पटकन गाडीत बसतात आणि चावी लावलेली असल्याने गाडी घेऊन थेट फरार होतात.\nचोरांना अगोदरच माहिती असल्याने अत्यंत वेगाने ते हा सर्व प्रकार करतात, अशावेळी आपल्या डोळ्यासमोरून गाडी चोरली जाण्याची परस्थिती निर्माण होते.\nफेसबुकचे नियम बदलले आहेत. जर तुम्हाला आमचे लेख नियमित पाहायचे असतील तर पोस्टला लाईक, शेयर किंवा कमेंट करा अन्यथा फेसबुक आमच्या पोस्ट्स तुम्हाला दाखवणार नाहीत.\nआपण कधीही गाडीत बसण्यापूर्वी सर्व बाजुने कारचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे पुढील धोके टाळता येऊ शकतात.\nएकदा गाडीत बसल्यानंतर अशा प्रकारचे काही आवाज आले तरी लगेचच ���ोंधळून जाऊ नका. आपल्या सोबत किंवा गाडी सोबत काय होत आहे याचा अंदाज घेऊन विचारपूर्वक पुढची पावले उचला.\nकधीही आणि काहीही झाले तरी प्रत्येक वेळी गाडीतून खाली उतरताना गाडीची चावी काढायचे कधीही विसरू नका. कारण चावी नसेल तर चोरांना अशा ट्रिकचा काहीही फायदा होणार नाही.\nमोबाइल नंबरच्या पोर्टेबिलिटीची सोय बंद होणार\nआत्ताच्या आत्ता पॅन-आधार लिंक करा नाहीतर 5 हजार रुपय दंड तयार ठेवा, येथून तुम्ही लिंक करू शकता\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pen-drives/64-gb+pen-drives-price-list.html", "date_download": "2019-02-23T22:09:39Z", "digest": "sha1:2U5FK3RBIBLR4LBGXOOQE3MWG2NP7SDR", "length": 19992, "nlines": 486, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "64 गब पेन ड्राइव्हस किंमत India मध्ये 24 Feb 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n64 गब पेन ड्राइव्हस Indiaकिंमत\nIndia 2019 64 गब पेन ड्राइव्हस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n64 गब पेन ड्राइव्हस दर India मध्ये 24 February 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 55 एकूण 64 गब पेन ड्राइव्हस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन हँ क्स७६५व ६४गब 3 0 पेन ड्राईव्ह व्हाईट ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Homeshop18, Naaptol, Amazon सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 64 गब पेन ड्राइव्हस\nकिंमत 64 गब पेन ड्राइव्हस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कॉरसैर फ्लॅश वोयजर स्लायडर 64 गब पेन ड्राईव्ह Rs. 9,999 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.520 येथे आपल्याला स्रोन्तिम जेट ६४गब उब 3 0 पेन ड्राईव्ह उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 55 उत्पादने\nदाबावे रस 3000 3 000\nशीर्ष 1064 गब पेन ड्राइव्हस\nताज्या64 गब पेन ड्राइव्हस\nहँ क्स७६५व ६४गब 3 0 पेन ड्राईव्ह व्हाईट ब्लॅक\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nहँ 64 पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nस्रोन्तिम ओटग नितरो 64 गब व थे गो पेनड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२१०व 64 गब पेनड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 64 GB\nहँ ६४गब व्१००व पेन ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nसांडिस्क 64 गब अल्ट्रा उब 3 0 पेन ड्राईव्ह सडकंझं४८\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nहँ 64 गब पेन ड्राईव्ह ब्लू\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nसांडिस्क अल्ट्रा उब 3 0 फ्लॅश ड्राईव्ह ६४गब\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nहँ व्१००व 64 गब पेन ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\n- कोइ मटेरियल Plastic\nपाणी हुक आत्ताचे 64 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ क्स७०५ उब 3 0 2 0 ६४गब पेन ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nहँ व्२३६व ६४गब उब मेटॅलिक पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nट्रान्ससेन्ड चपलेस ६४गब जेटफ्��ाश 500 उब ड्राईव्ह ग्लॉस ब्लॅक\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nकिंग्सटन डिटिग४ ६४गब 64 गब पेन ड्राईव्ह व्हाईट & पूरपले\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nहँ क्स७०५व 64 गब युटिलिटी पेनड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nहँ व्१००व ६४गब उब फ्लॅश ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nस्रोन्तिम सृ६४ग्सलामो उब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nकिंग्सटन डेटा ट्रॅव्हलर 3 0 मिक्रोदौ 64 गब व थे गो पेनड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nहँ क्स७१०व फ्लॅश ड्राईव्ह 64 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\nट्रान्ससेन्ड जेटफ्लाश 350 ६४गब उब 2 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२८५व 64 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nसांडिस्क कनेक्ट वायरलेस स्टिक 64 गब पेन ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२५व 64 गब पेन ड्राईव्ह गोल्ड\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nकॉरसैर फ्लॅश वोयजर स्लायडर 64 गब पेन ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 3.0\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://vyascreations.com/?product=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-02-23T21:43:36Z", "digest": "sha1:K5NSPR7FV5HM3AD7NHG6NFRLX3DV3NS6", "length": 3099, "nlines": 71, "source_domain": "vyascreations.com", "title": "शिक्केकट्यारी – Vyas creations", "raw_content": "\nज्ञान आनंद महोत्सव- बहारदार उद्घाटन\nHome बेस्ट सेलर शिक्केकट्यारी\n20 व्या शतकात ऐतिहासिक कादंबर्‍यांचे वाचक वाढले. या कादंबर्‍यांमध्ये रंजन मूल्य अधिक होते. इतिहास संशोधन व लेखन ही किचकट बाब आहे तसेच खूप वेळ खाणारी आहे. पण ज्यांना इतिहासाची विशेष आस्था आहे. आत्मिक तळमळ आहे. अशा लेखकांनी मराठी माणसांना आपला इतिहास कळावा या अर्थाने लिहिलेले हे पुस्तक. मराठेशाहीतील घराणी, मराठे सरदार यांचा स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत वैशिष्ट्यपूर्ण इतिहास सांगणारे पुस्तक.\nSKU: शिक्केकट्यारी Category: बेस्ट सेलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T20:41:23Z", "digest": "sha1:PGMYCBYZPGXTVJC2HXUJQID7FZLLTDQM", "length": 12066, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "होर्डिंग दुर्घटनेचा अहवाल आठवडाभरात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहोर्डिंग दुर्घटनेचा अहवाल आठवडाभरात\nअटकेतीन दोघांना जामीन : समिती करणार चौकशी\nपुणे – जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग दुर्घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या चौकशी अभावी रेल्वे प्रशासनाच्या अहवालाचे काम अपुर्ण होते. मात्र, चार दिवसांपूर्वी या दोघांनाही जामीन मंजूर झाला असून आठवडाभरात दोघांची चौकशी करुन अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.\nशाहीर अमर शेख चौकात दि.5 ऑक्‍टोबर रोजी होर्डिंग दुर्घटना घडली. यात चार लोकांचा मृत्यू तर, काही लोक गंभीर जखमी झाले. रेल्वेच्या परिसरातील होर्डिंग असून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ते पडल्याची टीका सर्व स्तरांतून करण्यात आली. यामुळे घटनेची चौकशी करण्याकरीता रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापली होती. यात मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए. के. सिंग, उपमुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस तसेच पुणे विभागातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी डी. विकास यांचा समावेश होता. चौकशी समितीकडून घटनेसंदर्भातील सर्वांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, यातील दोन जण अटकेत असल्याने त्यांची चौकशी करण्यास मर्यादा येत होत्या. अखेर चार दिवसांपूर्वी दोघांनाही जामीन मंजूर झाल्याने ते बाहेर आले आहेत. यामुळे येत्या आठवड्याभरात त्यांची चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करू, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गे�� बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2014/04/blog-post_29.html", "date_download": "2019-02-23T20:44:00Z", "digest": "sha1:GUB3RHJDFMLW27XGNR5AM37TPGL3RKIZ", "length": 22998, "nlines": 361, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: जेव्हा खुद्द संपादकालाच नविन माहिती मिळते!", "raw_content": "\nजेव्हा खुद्द संपादकालाच नविन माहिती मिळते\nजेव्हा खुद्द संपादकालाच नविन माहिती मिळते\nडा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य, पत्रे आणि छायाचित्रे यांचे एकुण २२ खंड आणि संदर्भ साहित्याचे २ खंड आजवर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत.त्यातले १ते १६ माझ्याआध��� स्मृतीशेष वसंत मून यांनी संपादीत केले होते. १७ ते २२ या खंडाचे संपादन करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद वाटतो. आणि कृतार्थताही. हे खंड प्रकाशित करताना मुद्रीताशोधनाच्या निमित्ताने मी किमान ५ ते ६ वेळा वाचलेले आहेत. पत्रव्यवहाराचा खंड क्र.२१ मीच संपादीत केलेला आहे. त्याच्याबद्दल मला फेसबुकवरून एक नविनच माहिती मिळाली.मी थक्क झालो. या पोस्टवर म्हटले आहे की,\n\"3:-बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात \"जय शिवराय\" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.\" महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या खंडात एकूण २३६पत्रे आहेत.या ग्रंथाची एकुण पृष्ठ संख्या ४३४ आहे. त्यातल्या नेमक्या कोणत्या पत्राची सुरूवात बाबासाहेबांनी \"जय शिवराय\" लिहून केलीय हे समजून घ्यायला मला आवडेल.निदान या खंडात तरी असे एकही पत्र नाही. मी बाबासाहेंबांची इतरही प्रकाशित / अप्रकाशित पत्रे पाहिलेली व वाचलेली आहेत. माझ्या पाहण्यात तरी असे कोणतेही पत्र आलेले नाही. {अर्थात बाबासाहेबांनी तसे लिहिले असते तरच पाहण्यात येणार ना\nही चुकीची माहिती फेसबुकवर देण्यात आलीय. त्याठिकाणी आणखी माहिती दिलीय ती कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांची आणि त्यावर दिलेला फोटो मात्र केळुस्करांचा नसून तो सीताराम केशव बोले या भंडारी समाजातील नेत्याचा आहे. ही पोस्ट वाचणारे भारावून जातात आणि खातरजमाही करीत नाहीत हे खेदजनक आहे.\nही संपूर्ण पोस्ट पुढीलप्रमाणे आहे.\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते **त्यातील काही निवडक गोष्टी.....\n1:-महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी \"जय शिवरायच्या\" घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात\nशिवरायांचे दर्शन घेवून केली.\nबेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.\n3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात \"जय शिवराय\" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत.\n4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राम्हणांनी नाका��ला होता. तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला.\n5:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना \"कृष्णराव अर्जुन केळुस्कर\" गुरुजींनी त्यांना \"बुद्ध चरित्र\" भेट दिले होते. या चरित्रामुळे\nबाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने \"मराठा\" होते.\n6:- छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर \"बैरीस्टर\" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले\n7:- राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते.....\n\"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा \" भिमराव \" या देशाचा शिल्पकार झाला..........\nसर्वाना सप्रेम जय भीम..... नमो बुद्धाय जय भिम\"\nभारतीय बौध्द महासभा यांनी फेसबुकवर ही माहिती दिल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्यावर आत्तापर्यंत {२९एप्रिल.२०१४ सायं.९ वाजेपर्यंत} ११७ प्रतिक्रिया आलेल्या असून ५०२ जणांनी तो लाईक केलेला आहे.तर २३० जणांनी ही पोस्ट शेयर केलेली आहे, याचा अर्थ किमान काही लाख लोकांपर्यंत हा मजकूर पोचला आहे. अफवा तंत्राच्या आधारे आपले जातीय हितसंबंध आणि सत्ताधारी राजकारण पुढे रेटण्यासाठी काही मंडळी हेतुपुरस्सर हे करीत असतात असे वाटते.\nयातील इतर बाबींबाबत पुन्हा कधीतरी...\nLabels: डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्य-संस्कृती, स्वत:बद्दल\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nप्रास्पेक्टची पाहणी:जगातील आजच्या सर्वश्रेष्ठ पहिल...\nजेव्हा खुद्द संपादकालाच नविन माहिती मिळते\nत्यातल्याच रद्दीची जगातल्या १०० भाषात भाषांतरे होण...\nखेळचे संपादकीय, अभिजात मराठी आणि मराठी साहित्यविश्...\nसाहित्य संमेलनाची अध्यक्ष निवडणूक पध्दत रद्द करावी...\nबगळा आणि खेकडा यांची झुंज\nसाधूंचा वेश आणि विकासाची घोषणा\nगर्द रानात भर दुपारी\nआधुनिक भारताचे शिल्पकार : डा. बाबासाहेब आंबेडकर\nसूप गाजले: लोकमतमध्ये ब्लोगमधील नोंदीची दखल\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/malegaon-khandoba/", "date_download": "2019-02-23T21:43:41Z", "digest": "sha1:TQSHRF3ZPX3N634XR6IQBO2NZTS5QGEV", "length": 7130, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "माळेगाव खंडोबा | Malegaon Khandoba", "raw_content": "\n(जि :- नांदेड महाराष्ट्र)\nसदर देवस्थान खंडोबा माळेगाव यात्रा म्हणून प्रसिद्धिस आहे. सदरचे देवस्थान हे हेमाडपंथी असून ते १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. तेथील लो��संख्या २५०० आहे.सदर देवस्थानचा उत्सव मार्गशीर्ष अमावास्येच्या अगोदर २ दिवस व नंतर ३ दिवस असा ५ दिवस चालतो. त्यावेळेस देवस्थानचा छबिना निघतो. यात्रेमध्ये ३ दिवस पुरणपोळीचा महाप्रसाद असतो. प्रतिवर्षी यात्रेचा खर्च सुमारे रु.३०.००००/- पर्यंत होतो व हा खर्च भाविकांच्या देणगीतून केला जातो. तेथील छबिना दसरा, चंपाषष्ठी व मार्गशीर्ष अमावास्या या दिवशी निघतो. त्यातील मार्गशीर्ष अमावास्येच्या मुख्य यात्रेत कुस्तीचे फड होतात. उंट, घोडा यांच्या शर्यती होतात. जनावरांचे प्रदर्शन भरते. तसेच भजन, कीर्तन, गायन आदी कार्यक्रम होतात देवस्थानचे ४ पुरारी असून प्रत्येकास १ वर्ष या क्रमाने त्यांना पूजेचा मान मिळतो.\nमहाराष्ट्रातील जिल्हा नांदेड, तालुका लोहा. लातूर-नांदेड रस्त्यावर माळेगाव आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in धार्मिक ठिकाणे and tagged खंडोबा, खंडोबाची स्थाने, माळेगाव on जानेवारी 18, 2011 by प्रशासक.\n← ऑलंपिक जिंकला मेजर केळ्याची धिरडी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/social-messages-delivered-from-mangala-gauri-games-1711873/", "date_download": "2019-02-23T21:16:58Z", "digest": "sha1:5MKYOHHMNBSRPNQ2XYBWPR3DXVYI2XJU", "length": 13397, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "social messages delivered from Mangala Gauri Games | मंगळागौरीच्या खेळांना आता अर्थार्जनाची किनार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमंगळागौरीच्या खेळांना आता अर्थार्जनाची किनार\nमंगळागौरीच्या खेळांना आता अर्थार्जनाची किनार\nआदिशक्ती मंडळाच्या प्रतीक्षा नातू यांनी १० वर्षांपासून मंगळागौरीचे खेळ खेळत असल्याचे सांगितले\nबदलत्या काळानुसार चालीरीतींना आधुनिक स्वरुप\nनाशिक : बदलत्या काळानुसार चालीरीतींना आधुनिक कल देत त्यात नावीन्य आणण्यासह त्याचा शरीरस्वास्थ्य राखण्यासह प्रबोधन, अर्थार्जनासाठी काही उपयोग होऊ शकतो, हे आता पाहिले जात असून श्रावणातील नवविवाहितेकडून मंगळागौरीची होणारी पूजा त्यातील एक होय. मंगळागौरीच्या खेळांना त्यादृष्टीने महत्त्व आले असून येणाऱ्या श्रावणात असे खेळ करण्यासाठी अनेक मह���ला मंडळांनी तयारीला सुरुवात केली आहे.\nश्रावण म्हणजे सणांची रेलचेल. या सणांच्या मांदियाळीत पूर्वी सासूरवाशीण असलेल्या लेकीला जरा उसंत मिळावी यासाठी मंगळागौरीचे आमंत्रण पाठविले जायचे. तिची करमणूक व्हावी, तिने आपल्या सख्यासोबत गप्पांची मैफल रंगवावी, यासाठी मंगळागौरीचे खेळ व्हायचे. पूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीत खूप फरक पडला आहे. बदलत्या काळानुसार निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.\nयाविषयी नाशिक येथील हिरकरणी ग्रुपच्या मृणाल कुलकर्णी यांनी माहिती दिली. आम्ही साधारणत दीड ते दोन तासात १५ हून अधिक वेगवेगळे खेळ सादर करतो. अटूश पान, कोंबडा, किस बाई किस, गोफ, पाणी लाटा असे विविध प्रकार सादर करतांना प्रत्येक खेळाशी निगडीत योगासने आणि त्याचा शरिराला होणारा फायदा याकडे लक्ष वेधतो. तसेच त्यातून सामाजिक संदेश देण्याकडे आमचा कल आहे. समुहात साधारणत २० हून अधिक महिला आहेत. आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून दिवसाला तीन तास आमचा सराव सुरू आहे. साधारणत महिनाभर आधी ही तयारी सुरू होते. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून वृद्धाश्रम, अनाथाश्रमात आम्ही खेळ सादर करत असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.\nआदिशक्ती मंडळाच्या प्रतीक्षा नातू यांनी १० वर्षांपासून मंगळागौरीचे खेळ खेळत असल्याचे सांगितले. पहिल्यांदाच आता व्यावसायिक स्तरावर काम करण्यास सुरू केले आहे. पारंपरिक गीतांसोबत ओव्यांचा आधार घेत आम्ही खेळाची मांडणी केल्याचे नातू यांनी सांगितले.\nसामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न\nतरुणींमधील मंगळागौरीच्या खेळाची आवड लक्षात घेत मंगळागौरीचे खेळ खेळणारे विविध चमू त्या दृष्टीने मंगळागौरीच्या गीतात काही बदल करत मुलीच्या जन्माचे स्वागत, अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, सभोवताली वाढणारे प्रदूषण, वाहतूक नियमांचे प्रबोधन असे विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मंडळे आपल्या पारंपरिक गीतांसोबत संतांनी रचलेल्या ओव्यांचा आधार घेत खेळाची नव्याने मांडणी करत आहेत. मंगळागौरीच्या खेळासाठी आवड तसेच अर्थार्जनाचे माध्यम म्हणून पाहत अनेक महिला मंडळ यामध्ये सक्रिय झाले आहेत. काही मंडळे केवळ मंगळागौरपुरता, तर काही डोहाळ जेवण तसेच अन्य काही कार्यक्रमात सहभागी होत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्���ाचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/summer-hair-and-fashion/", "date_download": "2019-02-23T22:02:24Z", "digest": "sha1:STRERP2RWTMJAQIQXMJATWT5EL7IBMN5", "length": 6677, "nlines": 61, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "Summer, hair and fashion - HairStyles For Men", "raw_content": "\nउन्हाळा, केस आणि फॅशन\nकेसांनी स्त्रियांचं सौंदर्य खुलतं यात शंका नाही. पण सर्वात जास्त केसांची काळजी कुठल्या ऋतूत घ्यायची गरज असेल तर ती उन्हाळ्यात. फक्त तुमची त्वचा उन्हात करपते, असे नाही तर केसंही करपू शकतात. म्हणूनच जेव्हाही उन्हाशी थेट संपर्क येणार असतो तेव्हा त्यांच संरक्षण स्कार्फ, कॅप किंवा हॅट ने करावं.\nतुमच्या केसांना हायड्रेट ठेवण्याकरिता दिवसाला कमीतकमी आठ ते दहा ग्लास पाणी प्या.\nउन्हाळ्यात तुम्ही कंडीशनरचा पुरेपूर फायदा करून घेऊ शकता. तुमची त्वचा तुकतुकीत राहणे गरजेचं असत त्याचप्रमाणे केसंही मॉइश्चराइज्ड करणे गरजेचे असते.\nउन्हाळ्यातील उष्णता तुमचे केस अशक्त करत असते. त्यात तुम्ही ब्लो-ड्राय, आयर्न आणि कलरच्या हीटने त्यांना आणखी इजा पोहोचवू नका. केसांना नॅचरली वाळू द्या, टॉवेलने किंवा हवेने. तुमच्या केसांना नॅचरल लूक देण्यासाठी हा महिना नक्कीच योग्य आहे.\nउन्हाळा म्हटला की त्या अनुषंगाने शॉर्ट केसांची स्टाईल ही आलीच. अशात बॉब हेअर कट हा ह्या महिन्यातला सर्वात आवडता ठरतो. मग त्यात तुम्ही त्या बॉबला जरा हटके बनवू शकता, पुढून केस थोडे लांब ठेवून मागून जरा छोटे किंवा तुम्ही बॉबची लांबी सर्व बाजूंनी सारखी ठेऊन कपाळावर बँग्स किंवा फ्रिंजेस ठेऊ शकता. तुमचे केस जर कुरळे असतील तर वरून सरळ आणि खाली खांद्यावरती जरा कर्ल्स अप्रतिम दिसतात.\nबॉब हेअर कट असतानाच जर तुम्हाला मानेवर केस जराही नको असतील तर पुढच्या म्हणजेच कपाळावरच्या केसांना हात न लावता इतर मागच्या केसांना पिनांनी वर बांधल्यास तुम्हाला एक उत्तम लूक मिळेल.\nजर तुम्हाला केसांची लांबी कमी करायची नसेल तर हाय पोनीटेल किंवा साधी पोनीटेल तुमला फ्रेश ठेवेल.\nतुमची हेअर स्टाईल जरा क्युट बनवायची असेल तर दोन वेण्याही कमाल करून जातात. त्याचबरोबर तुम्ही एकच वेणी घालून ती एका बाजूने पुढे घेऊन ठेऊ शकता. तोच प्रकार पोनीटेल सोबतही करू शकता.\nतसेच जुडापिनच्या सहाय्याने तुम्ही केसाला दिलेले वेगवेगळे लूक तुम्हाला उन्हाळ्याच्या गरमीपासून तर वाचवतीलच पण जरा फॅशनेबलही बनवतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aarogya/Potatoes-are-not-harmful-to-health/", "date_download": "2019-02-23T21:36:17Z", "digest": "sha1:D4FC2F3QQFVFXOALEHQTTLUQY6YT4WPJ", "length": 3218, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " बटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aarogya › बटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक\nबटाटे नसतात आरोग्यासाठी हानिकारक\nबटाटा जगभरात सहज उपलब्ध होतो आणि स्वतंत्रपणे किंवा कुठल्याही भाजीशी गुण्यागोविंदाने शिजून पदार्थाची चव वाढवतो. बटाट्याचा उपयोग अनेक प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. मात्र, असे मानले जाते की, बटाटे आरोग्यासाठी फारसे चांगले नसतात. बटाट्यामुळे फॅट आणि शर्करेचा स्तर वाढतो. मात्र, स्कॉटलंडच्या जेम्स हट्टन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी म्हटले आहे की, एखादा माणूस आयुष्यभर बटाटे खात राहिला तरी काही विपरीत परिणाम होत नाहीत याउलट बटाट्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि डिमेन्शियालाही तो दूर ठेवतो. बटाट्यात वेगवेगळी जीवनसत्त्वे आणि खनिजे अधिक प्रमाणात असतात.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमद���र निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/college/katta/", "date_download": "2019-02-23T21:43:03Z", "digest": "sha1:SUAWOSMYUV6TMICHH2G2OWOS54UAAROH", "length": 20099, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "कट्टा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला ���ित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nआजच्या तरुणाईला काय वाटतं पॉकेटमनी बाबत, वाचा सविस्तर…\nपॉकेटमनी... आई-बाबांकडून तुम्हाला पॉकेटमनी किती मिळतो... शॉपिंग, पार्टी, खाऊ, मज्जा या सगळ्यांसाठी तो पुरतो... शॉपिंग, पार्टी, खाऊ, मज्जा या सगळ्यांसाठी तो पुरतो... पूर्वी पॉकेटमनीची पद्धतच नव्हती. काही हवं असलं की घरातल्या मोठय़ा...\nस्पर्धा महोत्सव : विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात\nवेगवेगळे रंग भरलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या आणि त्या काढणार्‍या हसर्‍या मुलामुलींचे चेहरे... उपविभागप्रमुख व जागृती मंचचे अध्यक्ष राम साळगावकर यांच्यातर्फे शिवसेना वरळी विधानसभेच्या सहकार्याने ‘स्पर्धा...\nथोडीशी थंडीची चाहूल... मस्त, भटकंती, खाण्याची रेलचेल... सध्याच्या या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणाईला मार्गशीर्षाचेही वेध लागतात. बहुसंख्य तरुणाई दर गुरुवारचे उपास करते, सामीष आहार बंद...\nतृतीयपंथीय विद्यार्थिनी झाली रुईयाची ‘रोझ क्वीन’\n मुंबई महाविद्यालयांमध्ये साजरा होणाऱ्या अनेक डेजमधला एक लोकप्रिय डे म्हणजे 'रोझ डे'. आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस....\nविद्यार्थ्यांचा देशभक्तांना अनोखा सलाम\n मुंबई स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या असंख्य हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जे क्रांतिकारक फासावर गेले अशा देशभक्तांना एचआर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने आदरांजली...\nरहेजामध्ये ‘कला यात्री’चा उत्सव\n मुंबई मुंबईतील एल.एस.रहेजा कॉलेजमध्ये कला यात्री प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रर्दशनात रहेजामधील विद्यार्थ्यांनी आपल्या अनेक सुंदर कलाकृती मांडल्या होत्या. जाहिरात, अभियान...\n पोस्टरमेकिंग, वक्तृत्व, ओपन माइक, समूह नृत्य, ग्रुप डान्स, पथनाटय़ अशा विविध स���पर्धा साठय़े महाविद्यालयाच्या ‘जाणीव’ महोत्सवात पाहायला मिळाल्या. विले पार्लेच्या साठय़े महाविद्यालयात...\nआपला जोडीदार कसा असावा... स्वप्नीचा राजकुमार... स्वप्नसुंदरी... इ. इ. आपल्यापैकी सगळ्यांनीच याविषयी कल्पना... स्वप्नं रंगवलेली असतात. आजच्या तरुणाईच्या सगळ्या कल्पना, स्वप्नं, दिशा, धोरणं अगदी...\nसन्मान व्हाइस चान्सलर बॅनरचा\n मुंबई चर्चगेट येथील आझाद मैदानावर ६९वा एनसीसी दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात झाला. यावेळी मुंबई विभागातून दिला जाणारा 'वाईस चान्सलर बॅनर' हा...\nसोमय्यात रंगणार सिंफनी महोत्सव\nकला, नृत्य, संगीत, पाककला अशा स्पर्धा, भव्य सजावट, लज्जतदार स्टॉल्स असे एकापेक्षा एक भन्नाट इव्हेंट विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ते के.जे.सोमय्या अभियांत्रिकी...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/sampadakiya/mudda/page/3/", "date_download": "2019-02-23T20:35:32Z", "digest": "sha1:RCYL3I6C53TBO56YW3Z27X2CMNQGWVI5", "length": 19854, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुद्दा | Saamana (सामना) | पृष्ठ 3", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढ���ण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nलेख : मुद्दा : पुनर्विकासाला चालना\n>> पुरुषोत्तम कृ आठलेकर गेली अनेक वर्षे रखडलेला विकास आराखडा अखेर (1 सप्टेंबरपासून) मंजूर झाला असून विकास आराखडा 2034 ची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. त्यामुळे...\nलेख : मुद्दा : मुंबईतील झाडांवर विषसंकट\n>> ज्ञानेश्वर भि. गावडे मुंबईतील गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. तसेच मोठेमोठी घरांची संकुले बांधली जात आहेत. नवे नवे प्रस्ताव मार्गी लागत...\nमुद्दा : दूधभेसळीचा आरोग्यावर हल्ला\n>>दीपक काशीराम गुंडये नामांकित कंपन्यांच्या दूध पिशव्यांतील दूध काढून उरलेल्या दुधात पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणाऱया एका टोळीला नुकतेच रंगेहाथ पकडले गेले होते. अन्न आणि...\nमुद्दा : अपुरे मनुष्यबळ आणि इतर समस्या\n>>संतोष जगन्नाथ पवार<< केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्याने सर्वांनाच परिस्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन अपेक्षित होते. नवीन सरकारकडून पोलिसांच्या खूप अपेक्षा होती. अनेक वर्षे पोलीस दलात नोकरी...\nमुद्दा : जगावरच पाणीसंकट\n>>ज्ञानेश्वर गावडे<< ऑस्ट्रेलियासारखा मोठा देश (77 लाख चौरस किलोमीटर) गेली दोन वर्षे दुष्काळाशी सामना करीत आहे. त्यातून सद्भाग्य हे की, त्यांची 90 टक्के वस्ती समुद्राच्या...\nमुद्दा : गणेशोत्सव आणि पर्यावरणवादी\n>>डॉ. उदय धुरी<< गणेशोत्सवाचे पडघम आता वाजू लागले आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना हिंदू जनतेच्या या उत्सवासंदर्भात होत असलेल्या अपप्रचाराला हिंदूंनी...\nमुद्दा – कर्जमाफी : स्मार्ट भामटेगिरी\n>>सतीश देशमुख<< शासनाने 11 जून 2017 रोजी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन दिले. त्यानंतर 13 दिवसांनी म्हणजे 24 जून 2017 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज...\nमुद्दा : घाट रस्त्यांच्या दुरुस्तीसोबतच चालकांचे प्रबोधन व्हावे\n>>दादासाहेब येंधे<< आंबेनळी घाटातील अपघातावरून एक लक्षात येते की, चालकाचा अति आत्मविश्वास आणि वाहन चालवताना वाहनावर लक्ष केंद्रित न करता, प्रवाशांच्या हास्यविनोदात सामील होण्यामुळे हा...\nमुद्दा : ब्लू बॉटल जेली फिशचा धोका\n>>मनोहर विश्वासराव<< जेली फिश सर्वांनाच माहीत आहे, पण समुद्राच्या पाण्यावर हेलखावे खाणारे छत्रीच्या आकाराचे जेली फिश जितके सुंदर दिसतात, तितकेच विषारीसुद्धा असतात. जेली फिशच्या काही...\nमुद्दा – अंधश्रद्धा निर्मूलन : आक्षेप व अपेक्षा\n>>डॉ. अनिल कुलकर्णी<< सनातनी विचारांविरुद्ध बंडखोरी जुन्या काळातही होती. गौतम बुद्धांच्या मते ईश्वर आहे की नाही या वादापेक्षा माणसाचे दुःख जाणणे महत्त्वाचे. परंपरा तपासून घेतलेल्या...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/navi-mumbai/vinod-tawde-will-give-tamasha-rajput-folk-art/amp/", "date_download": "2019-02-23T22:03:53Z", "digest": "sha1:Q2OLQFFF4FP53EOA74Y7KQTIDHU3IMOC", "length": 10894, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vinod Tawde will give Tamasha as Rajput for folk art | लोककला म्हणून तमाशाला राजप्रति���्ठा देणार - विनोद तावडे | Lokmat.com", "raw_content": "\nलोककला म्हणून तमाशाला राजप्रतिष्ठा देणार - विनोद तावडे\nमाशा हा आपल्या मातीतील कलाविष्कार आहे. जुन्या काळात या कलेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. मात्र आता या चुका दुरुस्त करण्यात येणार असून तमाशा सारख्या लोककलेला राजप्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सरकार करेल, अशी शाश्वती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली.\n- मधुकर नेराळे यांना जीवनगौरव पुरस्कार; वाशीत ढोलकी फड तमाशा महोत्सवाचे आयोजन\nनवी मुंबई : तमाशा हा आपल्या मातीतील कलाविष्कार आहे. जुन्या काळात या कलेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. मात्र आता या चुका दुरुस्त करण्यात येणार असून तमाशा सारख्या लोककलेला राजप्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम सरकार करेल, अशी शाश्वती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिली. वाशी येथे आयोजित तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार सोहळ््यांतर्गत ज्येष्ठ तमाशा कलावंत, शाहीर मधुकर नेराळे यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ््यात ते बोलत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने, राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कलाकारांच्या आर्थिक सुरक्षेची मागणी या वेळी करण्यात आली. शुक्रवारी महोत्सवाचा समारोप झाला. राज्य ढोलकी फड तमाशा महोत्सव २०१८ अंतर्गत पाच दिवस लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीने कार्यक्रम सादर करण्यात आले. ज्येष्ठ तमाशा कलावंत, शाहीर मधुकर नेराळे यांना राज्य सरकारचा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. युवामंडळींसाठी अभ्यासक्रम तयार करा तमाशा, शायरी, लोककला यांना विकासाची गरज आहे. आजची परिस्थिती वाईट असून, युवामंडळींकरिता यावर आधारित अभ्यासक्रम तयार करून तमाशा सारखी कला पुढे न्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ तमाशा कलावंत मधुकर नेराळे यांनी केले. शासनाने या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना सहभागी करत कला मंडळाची स्थापना करावी, अशी मागणीही नेराळे यांनी केली. - गतवर्षीच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी राधाबाई खोडे- नाशिककर यांची प्रमुख उपस्थिती असून, त्यांच्या हस्ते यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर जयवंत सुतार, विधानसभा आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, शिर्डी संस्थानचे सुरेश हावरे, नगरसेवक रवींद्र इथापे, गझलकार भीमराव पांचाळे, सांस्कृतिक कार्य संचालनालय समितीच्या लता पुणेकर, हेमसुवर्णा मिरजकर आदींची उपस्थिती होती. - मधुकर नेराळे यांच्या वडिलांचे तमाशा थिएटर असल्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांचा लोककलेशी संबंध आला. तमाशा ही लोककला जिवंत राहावी, म्हणून लालबागला हनुमान थिएटर हा खुला रंगमंच उभारून तमाशा आणि लोककलावंतांना तो उपलब्ध करून दिला. घुंगरूंची नजाकत आणि ढोलकी ऐकावी ती हनुमान थिएटरातच, असे रसिकांनी म्हणावे एवढी उंची या थिएटरने आणि नेराळे यांनी गाठली. थिएटरच्या माध्यमातून ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पूनवेची रात्र’, ‘काजळी’ यासारख्या वगनाट्यांचे सादरीकरण केले. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी प्रयोग केले. १९९५-९६ साली संगीत नाटक अकादमीतर्फे हिमाचल प्रदेशात नेराळे यांनी लोककलेचे कार्यक्र म केले. १९९० ते १९९६पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर या कार्यालयाच्या समितीवर १९९३ ते २००१ या कालावधीत सदस्य म्हणून, तर राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन समितीवर अनेक वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे.\nमान्यवरांना निमंत्रित करण्याचे काम आयोजकांचे, राज्य शासनाचा संबंध नाही - विनोद तावडे\nकोल्हापूरात एनएसयुआयचे शिक्षण मंत्र्यांच्या ‘प्रतिमेस’ जोडे मोरो आंदोलन\nतावडेंना का शिक्षणाचे ‘वावडे’\nनयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ न देणे चुकीचे\n'विद्यार्थ्यांच्या अटकेचे आदेश देणाऱ्या विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा'\nनवी मुंबई कडून आणखी\nलहान वयापासूनच आर्थिक शिक्षण द्या\nरावपाट गंगाराम घाट जत्रा उत्साहात\nढोल व शहनाईचा आवाज समाजाला प्रेरित करतो\nआयुष उपचार पद्धतीचा लाभ घ्या\nधापेवाडा उपसा सिंचन योजनेसाठी दोनशे कोटींचा निधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/bath-before-sleep-in-night/", "date_download": "2019-02-23T22:09:16Z", "digest": "sha1:S7XX24CU654KPIJOMW4C4MWQOCKYQUQH", "length": 7685, "nlines": 64, "source_domain": "www.marathigold.com", "title": "रात्री झोपण्याच्या अगोदर आंघोळ करावी का ??", "raw_content": "\nरात्री झोपण्याच्या अगोदर आंघोळ करावी का \nरात्री झोपण्याच्या अगोदर आंघोळ करावी का \nदिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात.\nरात्री आंघोळ करण्याचे फायदे –\nकाहींना वाटते रात्री आंघोळ करून झोपल्याने सकाळी करावी लागणार नाही. पण हा निर्णय वैयक्तिक आहे. पण रात्री आंघोळ करण्याची सवय ही आरोग्याला फायदेशीर ठरू शकते असे एक्सपर्टचे मत आहे.\nरात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने त्वचा अधिक हेल्दी होते. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करावी. दिवसभर प्रवासादरम्यान, त्वचेवर धूळ, धूर, प्रदुषण, घाम यांचा थर बनतो. वेळीच त्वचेवरून त्यांना दूर न केल्यास त्यामधून अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. शरीर स्वच्छ आणि थंड असल्यास रात्रीची शांत झोप मिळण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ मिसळण्याचे ‘4’ आरोग्यदायी फायदे\nसकाळी उठल्यावरही आंघोळ केल्यास शरीर ताजेतवाने होते. यामुळे शरीरातील इंद्रियांना चालना मिळते. रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून झोपा आणि पुन्हा सकाळची सुरूवात ताजीतवानी होण्यासाठीदेखील नियमित आंघोळ करा. टबबाथमध्ये ‘accidental drowning’ चा धोका टाळण्यासाठी खास टीप्स\nजसजसा दिवस संपतो तसे शरीराचे तापमानही खालावते. झोपेच्या अवस्थेमध्ये असताना शरीराचे तापमान हे सगळ्यात कमी असते. आंघोळीमुळे शरीरात तापमान वाढण्यासाठी मदत होते. जसे तुम्ही अंग पुसता तसा तुम्हांला हळूहळू थंडावा जाणवतो. म्हणूनच जेव्हा शरीरावर मॉईश्चरायझर नसते तेव्हा शरीरात थंडावा निर्माण होतो. शरीर अधिक थंड आणि रिलॅक्स वाटते.\nआंघोळीनंतर शांत झोप मिळते. म्हणूनच निद्रानाशाची समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून झोपण्याचा पर्याय आजमावून पहा. 3 मिनिटांंच्या या श्वसनव्यायामांंनी झटपट मिळवा झोप\nहीमोग्लोबिन ची कमी वेगाने दूर करणारे 10 सर्वात शक्तिशाली उपाय\nहा उपाय केल्याने तुम्ही 50 च्या वयात पण दिसाल 20 वर्षाच्या सारखे जवान\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Konkan/Bank-your-door-Venture-in-kokan-banda/", "date_download": "2019-02-23T21:54:32Z", "digest": "sha1:AOJH7DRWLTOTN24T5ANGA375PXULL2AN", "length": 7318, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " बांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम\nबांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम\nबँक ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती व्हावी, कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी व कोणती पूर्ण करावीत याबाबत माहिती देण्यासाठी बांद्यात बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ‘बँक आपल्या दारी’ कार्यक्रमास ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.\nबँक ऑफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घरंडे यांचे स्वागत ज्येष्ठ व्यापारी दिवाकर नाटेकर यांनी केले. बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यांनी या मेळाव्यात ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली. यावेळी कॅश क्रेडिट, शैक्षणिक कर्ज, कृषी कर्ज, होमलोन, कारलोन, गोल्ड लोन आदींची माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली. सुलभ व त्वरित कर्ज मिळण्यासाठी कोणते नियम व कार्यवाही अवलंबावी याचे मार्गदर्शन केले.\nयेथील व्यापार्‍यांना कॅश क्रेडिट कर्�� आणि इतर उद्योग कर्जे मिळविण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यात उद्भवत असलेल्या समस्या काजू व्यापारी भैय्या गोवेकर, सुवर्णकार काका धारगळकर, साईराज साळगांवकर, प्रवीण नाटेकर यांनी मांडल्या. तसेच काजू खरेदी विक्री हंगामात बँकेत जास्त रोकड उपलब्ध करून देणे आणि एक अतिरिक्त कॅशिअर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.\nशैक्षणिक कर्ज देताना पालकांची आर्थिक परिस्थिती न पाहता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व गरज विचारात घेऊन कर्ज द्यावे, अशी सूचना शलाखा येडवे, वर्षा नाटेकर, सुप्रिया बहिरे, रुपाली पेडणेकर यांनी केली. महिलांना व्यवसायासाठी कर्ज सुलभ व जलद मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याची मागणी महिला उद्योजक शुभदा मयेकर यांनी केली.\nव्यवस्थापक घरंडे यांनी बँक ऑफ इंडियाचा ग्राहकच केंद्रबिंदू असून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. व्यापारी व नागरिक यांनी आपले रोजचे व्यवहार रोखीने न करता बँकेमार्फत करण्याचे आवाहन त्यांनी केले. या चर्चेत बँकेचे अधिकारी अनिल बिरणगळ, सुधीर न्हावी, श्रीकांत कोगुरवार यांनी सहभाग घेतला. बँक कर्मचारी आनंद सावंत आणि बाळकृष्ण राऊळ यांच्या चांगल्या सेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला.\nकाका धारगळकर, साईराज साळगांवकर, प्रवीण नाटेकर, दिवाकर नाटेकर, सूर्यकांत नार्वेकर, विजयानंद कासार, साई तेली, सुनील येडवे, मुक्तार शेख, दाऊद आगा, महंमद आगा, भैया गोवेकर, दिनेश देसाई आदिंसह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन नाटेकर यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/Rohit-Sharma-Trolled-After-Hitting-Century-he-is-Under-Cover-Agent-of-Sachin-Tendulkar-Netizens-Reaction-Virat-Kohali-Run-Out/", "date_download": "2019-02-23T20:54:07Z", "digest": "sha1:J6NW6JI7TOJUE4UITJVLGELRLZV2VL3U", "length": 5908, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " रोहित सचिनचा एजंट, नेटकऱ्यांचा 'विराट' राग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › रोहित सचिनचा एजंट, नेटकऱ्यांचा 'विराट' राग\nरोहित सचिनचा एजंट, नेटकऱ्यांचा 'विराट' राग\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nरोहित शर्माचे संयमी शतक आणि कुलदीप आणि चहलच्या फिरकीतील जादूच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाचवा वनडे सामना जिंकून भारताने मालिका खिशात घातली. भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक होत असताना शतकानंतरही नेटकऱ्यांचा रोहितवरील राग कमी झालेलना नाही. यापूर्वी फॉर्म हरवल्यामुळे टिकेचा धनी ठरलेला रोहित शर्मावर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला.\nपाचव्या एकदिवसीय सामन्यात धवन बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारतीय डावाला आकार दिला. ही जोडी मैदानात चांगली जमली आहे, असे वाटत असताना दोघांच्यातील ताळमेळ न जुळल्याने कोहलीला तंबूचा रस्ता धरावा लागला. कोहली ३६ धावांवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रोहित शर्माची शाळा घेतली. काहींनी तर रोहितला थेट मास्टर ब्लास्टर सचिनचा एजंट म्हणून संबोधले.\nसचिनच्या शतकांचा विक्रम मोडू नये, म्हणून रोहितने विराटला बाद केले, अशी भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली. क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरच्या नावे १०० शतकांचा विक्रम आहे. कोहलीने आतापर्यंत कसोटी आणि वनडेत मिळून ५५ शतक झळकावली आहेत. सचिनचा विश्वविक्रम फक्त विराटच मोडू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात नेहमीच रंगत असते. एवढेच नाही तर विराटच्या शतकी खेळीने खुद्द सचिनलाही आनंद होतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विराटच्या शतकानंतर सचिनने भारतीय कर्णधाराचे कौतुकही केले होते. मात्र, नेटकऱ्यांनी विराटचे शतक हुकल्याचा राग व्यक्त रोहितवर राग व्यक्त केला आहे. कोहलीशिवाय अजिंक्य रहाणेदेखील या सामन्यात धावबाद झाला होता. ११५ धावांची संयमी खेळी करणाऱ्या रोहितला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.\nवाचा : नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR\nवाचा : Valentine special : 'या' प्रेमाला तोड नाही\nवाचा :अखेर ‘हिटमॅनला’ सूर गवसला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार नि��ासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/05/seventh-five-year-plan.html", "date_download": "2019-02-23T21:06:13Z", "digest": "sha1:OBS6YTUUGK44GAQQYOMXQNTRIMKEZEOU", "length": 14155, "nlines": 142, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "सातवी पंचवार्षिक योजना - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nEconomics सातवी पंचवार्षिक योजना\nकालावधी : १ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०\nअध्यक्ष : राजीव गांधी (१९८९ पर्यंत)\nउपाध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंह (१९८७ पर्यंत)\nरामकृष्ण हेगडे (१९८९ नंतर)\nविकासदर : ६.०२% (उद्दिष्ट ५%)\nखर्च : वास्तविक २१८७२९ कोटी (प्रस्तावित १८०००० कोटी)\nप्रतिमान : ब्रह्मानंद - वकील\nसातव्या पंचवार्षिक योजनेचा आकृतीबंध सी. एन.वकील व पी. आर. ब्रम्हानंद यांनी तयार केला होता. त्यांनी महालनोबीस प्रतिमान पर्याय म्हणून मजूरी वस्तू प्रतिमान मांडले\nउत्पादक रोजगार निर्मितीवर या योजनेत भर दिला गेला. या योजनेस रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून ओळखतात.\nमहालनोबिस तत्त्वाचा (झिरपता सिध्दांत) त्याग केला. दारिद्र्य, बेरोजगारी, प्रादेशिक विषमता हे आपोआपच नष्ट होतील या गृहीत तत्त्वाचा त्याग केला.\nही योजना १९८५ ते २००० हा १५ वर्षाचा कालखंड डोळ्यासमोर ठेवून तयार केली गेली.\nलोकसंख्या नियंत्रण, अन्नधान्य स्वयंपूर्णता व सकस आहार, पेट्रोलियम पदार्थाच्या वापरावर नियंत्रण, महागाईवर नियंत्रण, राहणीमान सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर, सर्वसामान्य जनतेचा विकासात सहभाग वाढविणे ही याची उद्दिष्टे होती.\nया योजनेत खाजगी क्षेत्राला प्रथमच महत्व देण्यात आले. ४५% खर्च या क्षेत्रावर करण्यात आला.\nएप्रिल १९८८ मध्ये काँग्रेसने आपल्या अधिवेशनात 'बेकारी हटाओ' ची घोषणा केली.\nएका वार्षिक योजनेत १९९०-९१ साली ६५,७१४ कोटी रुपये १९९१-९२ या वर्षी ७३,४८२ कोटी रुपये खर्च करण्यात आला.\nयोजनेने समाधानकारक प्रगती केली. योजना बहुतांशी यशस्वी ठरली. बरीच लक्षे पूर्ण करण्यात आली. वाढीचा दर ६% पेक्षा अधिक साध्य होण्यास सुरवात झाली.\nदारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण ३७% (१९८३ - ८४) पासून ३०% पर्यंत (१९८७) कमी झाले.\nमहत्वाचे प्रकल्प / विशेष घटनाक्रम\n१९८५ मध्ये पक्��ांतरबंदी कायदा करण्यात आला.\n१९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला.\n(GRY) १९८५-८६ मध्ये इंदिरा आवास योजना सुरु केली. RLEGP चा भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड सुरु केला.\n१९८६-१९८७ मध्ये ग्रामीण भागांचा समुचित विकास व तेथे आर्थिक घडामोडींना प्रोत्सान देण्यासाठी कपार्ट Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) योजना सुरू करण्यात आली.\nराजीव गांधी सरकारने २० कलमी कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय २० ऑगस्ट १९८६ रोजी घेवून पुनर्गठीत २० कलमी कार्यक्रम सुरू केला. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल १९८७ पासून सुरू करण्यात आली.\nदशलक्ष विहीरींची योजना(MWS) ग्रामीण भागात सिंचन सूविधांचा विकास करण्यासाठी NREP चा भाग म्हणून १९८८-८९ पासून ही योजना सुरू करण्यात आली.\nसहाव्या योजनेत सुरू करण्यात आलेल्या NREP व RLEGP या योजनांचे एकत्री करण करून १ एप्रिल, १९८९ पासून जवाहर रोजगार योजना तयार करण्यात ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती. यात केंद्र सरकारचा ८०% खर्च तर राज्य सरकारचा २०% खर्च होता.\nसातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी\nदोन वार्षिक योजना (१९९०-९२)\nसातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरू करण्यात आली नाही. देशातील राजकीय अस्थैर्य हे त्यामागील कारण होते. त्याऐवजी दोन वार्षिक योजना राबविण्यात आल्या.\nया काळात १९९१ पर्यंत श्री चंद्रशेखर व त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव हे भारताच्या पंतप्रधानपदी होते.\n१९९०-९२ दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण झाले होते.\nव्यवहारतोलाचे संकट (BOP crisis), परकीय चलनाचा अत्यल्प साठा , वाढती राजकोषीय तूट ,चलनवाढीचा मोठा दर, उद्योक क्षेत्रात मंदी ही संकटे भारतासमोर उभी होती.\nया योजनाकाळात तीन टप्प्यात रुप्याचे अवमूल्यन करण्यात आले.\n१ जुलै १९९१ - ९.५%\n३ जुलै १९९१ - ८.५%\n१५ जुलै १९९१ - २% इतके अवमूल्यन करण्यात आले.\n१९९१-९२ कालखंडात चलनवाढीचा वार्षिक दर १३.७% एवढा होता. तर आर्थिक वाढीचा दर फक्त ०.९% एवढाच साध्य झाला.\n२१ जून १९९१ या दिवशी पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार अस्तीत्वात आले. नवीन सरकारने १ एप्रिल १९९२ रोजी आपली आठवी योजना सुरू केली.\nत्यानंतर पुढील कालखंडामध्ये २४ जुलै १९९१ रोजी भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. या धोरणास LPG मॉडेल असे म्हणतात.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4612592316578840010&title=Shikhar%20Foundation%20Reached%20To%20Stok-kangari%20Hills&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T20:34:57Z", "digest": "sha1:HRL3HDOVR2C5NCNMF3LQPJAEXEBB5OMZ", "length": 25437, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर", "raw_content": "\n‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nपुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या; तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणाऱ्या ‘शिखर फाऊंडेशन’ अडव्हेंचर क्लबच्या गिर्यारोहकांनी नुकताच हिमालयातील लेह जवळील स्टोक रेंज मधील स्टोक-कांगरी या २० हजार १६८ फूट उंचीच्या शिखरावर विक्रमी वेळ साधत भगवा फडकवला.\nअनेक हिमालयीन मोहिमेचा अनुभव पाठीशी असणाऱ्या ‘शिखर’ टीमचे नऊ गिर्यारोहक २९ जुलै रोजी दिल्ली मार्गे श्रीनगरला पोहचले. काहीशा भितीदायक वातावरणातच, सतत धुमसत असणारे श्रीनगर सोडले. पृथ्वी वरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या भूमीतून पुढचा प्रवास सुरू झाला. आकाशाला गवसणी घालणारे उंच-उंच पर्वत आणि त्याच्याशी स्पर्धा करणारे सुचिपर्णी वृक्ष, मधूनच दिसणारे बर्फाचे पांढरे शुभ्र पर्वत असा निसर्गमय प्रवास करत सोनमार्ग, बालताल, झोजीला पास, द्रास मागे टाकत टीम कारगिल युद्ध भूमीवर पोहचली. कारगिल युद्ध भूमीवर मनोभावे नतमस्तक होऊन कारगीला पहिला मुक्काम केला.\nश्रीनगर ते कारगील हा निसर्गरम्य परिसर, पण कारगील ते लेह पूर्ण पणे उजाड आणि ओसाड बर्फाच्छादित शिखरांच्या वाळवंटातला साडेसात तासाचा रुक्ष प्रवास. या प्रवासा दरम्यान पथ्थर साहिब गुरुद्वारा, चुंबकीय टेकड्या, मून लँड अशा प्रसिद्ध स्थळांना भेटी देत टीम लेह मुक्कामी पोहचली. लेह मध्येच ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे; टीमच्या हालचाली मध्ये शिथिलता निर्माण झाली होती. एक्सपिडीशनसाठी याचा त्रास होणार हे जाणून, पुढचे चार दिवस वातावरणाशी जुळून घेण्याच्या हेतूने लेह शहरासह हायस्ट मोटोरेबल रोड समजला जाणारा खार्दूगंला पास, नूब्रा व्हॅली, पेंगँग लेक, चांगला पास, सियाचीन बेस आणि त्याच बरोबरीने विविध मॉनेस्ट्रीनां भेटी देत ‘शिखर’ टीमची एक्सपेडिशनच्या दृष्टीने जय्यत तयारी झाली होती.\nउत्साहाने ओतप्रोत भरलेली ‘शिखर’ टीम पाच ऑगस्टच्या भल्या सकाळी एक्सपिडीशनसाठी स्टोकच्या दिशेने रवाना झाली. लेह ते स्टोक पर्यंतचा १८ कि.मी. चा प्रवास पूर्ण करून टीम खऱ्याअर्थाने मोहिमेसाठी सज्ज झाली. स्टोक ते चांगमा हा पहिला टप्पा, पण चांगमाला मुक्काम न करता टीम ने थेट १४ हजार फूट उंचीवरील मनोकर्मा पर्यंत मजल मारली आणि टीमने अर्धी लढाई खऱ्या अर्थाने इथेच जिंकली. दुसऱ्या दिवशी पुन्हा उत्साही चेहऱ्याने सर्व गिर्यारोहकांचा चमू बेस कँपच्या दिशेने रवाना झाला. सकाळी आठ वाजता निघालेली टीम दुपारी १२ वाजेच्या दरम्यान बेस कँपला पोहचली. बेस कँप ते स्टोक-कांगरी समिट हे साधरणत: आठ तासाचे अंतर आणि खरी लढाई होती ती बेस कँप ते शिखर माथा. म्हणून टीमने पुढील दोन दिवस पुन्हा वातावरणाशी जुळून घेण्याच्या हेतूने समिट मार्गावर सराव मोहिमा आखल्या, मनाची आणि शरीराची पूर्ण तयारी झाल्यानंतर टीमने मोहिमेची आखणी केली. मोहिम रात्री चालू होऊन सकाळच्या समिट नंतर दुपारपर्यंत गिर्यारोहक बेस कँप वर येणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने जय्यत तयारी झाली. अनुभवी गिर्यारोहक जालिंदर वाघोले मोहिमेचे नेतृत्व करणार होता. त्याला संजय बाटे आणि नितिन टाव्हरे साथ देणार होते. मोहिमेमध्ये यांच्या बरोबरीने भास्कर मोरे, प्रमोद जाधव हे ही सहभागी होणार होते. बेस कँपची जबाबदारी ‘शिखर’चे अध्यक्ष विवेक तापकीर यांच्यावर होती त्यांच्याबरोबर दिंगबर सुरजोसे हे ही असणार होते.\nमोहीम फत्तेच्या इराद्याने सात ऑगस्टच्या संध्याकाळी साडे नऊ वाजता ‘शिखर फाऊंडेशन’चे पाच मोहीमवीर सह्याद्री पासून कोसो दूर असलेल्या स्टोक-कांगरी मोहिमेवर निघाले. बेस कँप वर तशी लगबग जाणवत होती. आणखी काही गिर्यारोहक शिखराच्या दिशेने रवाना होते. जय भवनी जय शिवाजी हर-हर महादेवच्या मराठमोळ्या शिवगर्जनेने बेस कँप वर नवचैतन्य निर्माण झाले. रक्त गोठवणाऱ्या थंडीत टीम समिटच्या दिशेने रवाना झाली. देशभर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण साजरा होत होता, पण पौर्णिमेच्या चंद्राची साथ मिळावी म्हणून सणवार बाजूला ठेवत याच दिवशी मोहिमेची आखणी केली होती. चंद्रप्रकाशात चंदेरी दिसणाऱ्या शिखराचा वेध घेण्यासाठीच सर्वजण सरसावले. वाटाड्याच्या (शेर्पा) मदतीने टीमने बेस कँप सोडला. साधारणत: दीड तसाच ओपन वॉक झाल्यानंतर शिखर दिसायला सुरुवात होते आणि खरी कसोटी या ठिकाणापासून सुरू झाली. उंची वाढत होती तसे श्वासोश्वास घेण्यास त्रास जाणवत होता. दीड तासाच्या चढणी नंतर जालिंदर, नितीन आणि संजय ग्लेशिखर पर्यंत येऊन पोहोचले. रात्रीचे अकरा वाजले होते, पाठीमागे टॉर्चचा प्रकाश दिसत होता. फॉरेनर्स ट्रेकर्सची टीम कांगरीच्या दिशेने वर सरकत होती. भास्कर आणि प्रमोद मागे पडल्यामुळे त्यांना येऊ देणे जरुरी होते. वेळ जास्त जात असल्यामुळे थंडी गोठवून टाकत होती, त्यामुळे निर्णय बदला आणि दुसरा गाईड त्यांच्या मदतीला ठेऊन पुन्हा या तिघांनी पुढे कूच चालू ठेवली. पुढचा प्रवास हा संपूर्ण पणे ग्लेशियर मधून होता. ४० ते ५०° चढण त्यामुळे ग्लेशिखर वरून घसरण्याची शक्यता; म्हणून प्रत्येक पाय ठेवताना घ्यावी लागणारी काळजी. रात्र वाढत होती तसा पारा गोठत होता. त्यामुळे गती पण महत्त्वाची होती. जालिंदरला हिमालयीन ग्लेशिखरचा अनुभव असल्यामुळे त्याच्या चालीत आत्मविश्वास जाणवत होता. नितीन मात्र नवखा असला तरी; सह्याद्रीतील भक्कम अनुभव त्याच्या पाठीशी होता. रात्र पुढे सरकत होती तशी ही जोडी पण पुढे सरकत होती. दोन तासांच्या चढाई नंतर ग्लेशियर पार करून दोघे ही शोल्डर पर्यंत पोहचले. ग्लेशियर पेक्षा पुढची चढाई कठीण होती. शोल्डर वॉक म्हणजे ७०° मधील सरळ चढण. पायाखाली निसटणार बर्फ, थंडीने कडक झालेले अंग, श्वास घेण्यास होणारा त्रास आणि त्यामध्ये सरळ उभी चढण, म्हणजे जीवन मरणाची लढाईच. खरे तर हेच साहस गिर्यारोहकांना हिमालयाकडे आकर्षित करत असते. गिर्यारोहक सुद्धा कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता ध्येयाकडे वाटचाल करत असतो. दोघांचेही शरीर थकले होते, पण मन नाही. दोघांकडेही आंतरिक शक्ती जबरदस्त असल्यामुळे मार्गक्रमण जोरदार पणे चालू होते. एकमेकांस साथच नव्हे तर धीर देत, तीन तासाच्या शारीरिकच नव्हे तर मानसिक कसोटी पाहणाऱ्या चढाई नंतर नितीन आणि जालिंदर शोल्डर पार करून रिजवर पोहचले. दोघेही प्रचंड दमले होते. चंद्र पश्चिमेकडे झुकला होता. उतुंग हिमालयाची शिखरे चंद्रप्रकाशात न्हाहून निघाली होती. हिमालयाचे सौंदर्य पाहून थकवा कमी झाला होता. विजय समीप आल्यामुळे दोघांच्या ही चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. पुढील मार्ग चढणीचा नसला; तरी रिज वरुन चालणे धोकादायक होते. अतिशय निमुळती वाट आणि दोन्ही बाजूला खोल दरी, त्यामुळे तोल संभाळत चालणे क्रमप्राप्त होते. चंद्र क्षितिजकडे झुकला होता. पूर्वेला लाली पसरली होती. खालच्या बाजूने येणाऱ्या टॉर्चचा प्रकाश मंद झालेला दिसत होता. ज्यासाठी केला होता अठ्ठाहास ते आज प्रत्यकक्षात साकारत होते. शरीर थकले होते, पण डोळ्यात आनंद आश्रू होते. अंगात त्राण नावाचा वायू शिल्लक नव्हता, पण ‘शिखर फाऊंडेशन’चे नाव स्टोक-कांगरी सारख्या बलाढय शिखरावर कोरताना मनामध्ये प्रचंड आनंद होता. थंडीमध्ये सुद्धा अंगावर रोमांच उभे राहिले होते. हीच ती आठ ऑगस्ट २०१७ ची आनंददायी पहाट. पहाटे चार वाजून ५५ मि. जालिंदर आणि नितीनने एकमेकांस कडकडून मिठी मारत; स्टोक-कांगरीच्या शिखरावर पाय ठेवला आणि गरठलेल्या हिमालयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील अशी शिवगर्जना देत जय भवानी जय शिवाजी चा नाद संपूर्ण स्टोक रेंजमध्ये दुमदुमला. जालिंदरने व्हाकिटॉकी वरून बेस कँपला संदेश देत समिटचा वृत्तांत कळवला. त्या नंतर शेर्पाने सुद्धा समियची बातमी बेसच्या ऑफिसला कळवली. पहाटेच्या संधीप्रकाशात स्टोक रेंजची हिमालयीन शिखरे डोळ्यात साठवत, काही आठवणी कॅमेऱ्यात बंद करत परतीचा मार्ग पकडला.\nअगोदरच अंगात त्राण नसल्यामुळे चालणे कठीण झाले होते. जालिंदरचा बूट त्रास देत होता. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, त्यासाठी लवकर खाली जाणे जरुरी होते. नितीन ज��स्त फिट वाटत होता, त्यामुळे उतरतेवेळी नितीनने पुढाकार घेत बेस कडे प्रस्थान ठेवले. असंख्य संकटाचा सामना करत, कधी पडत, तर कधी एकमेकांना आधार देत सलग चार तासाच्या प्रवासानंतर ग्लेशियर पार करून दोघेही प्लेन वॉक पर्यंत पोहचले. बेस कँप वरून यांच्या स्वागतासाठी टीम ग्लेशियर पर्यंत पोहचली होती. दोन्ही टीमची भेट झाल्यानंतर पुन्हा एकदा जल्लोष करत आनंद साजरा करत, एकमेकास आलिंगन देत सर्व जण बेस कँपकडे रवाना झाले.\nया मोहिमेमध्ये ‘शिखर फाऊंडेशन’चे अध्यक्ष विवेक तापकीर, संजय बाटे, जालिंदर वाघोले, नितीन टाव्हरे, भास्कर मोरे, प्रमोद जाधव, दिंगबर सुरजोसे, निलेश नितनवरे आणि किशोर बोराटे हे गिर्यारोहक सहभागी झाले होते. टीमच्या वतीने सर्वांचा लोहगाव विमानतळावर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी टीमचे ज्येष्ठ गिर्यारोहक विक्रांत शिंदे, प्रविण पवार आणि टीम शिखरचे सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी तापकीर यांनी सर्व टीमचे आभार व्यक्त केले. ‘विशेष म्हणजे स्टोक-कांगरी समिटवर आणि बेस कँपवर दिवसेंदिवस दुर्दैवी घटना मध्ये रेस्क्यू घडत असतानाच्या पार्श्वभूमीवर ‘शिखर फाऊंडेशन’ची मोहिम सुरक्षितरित्या पार पडली; त्याचे सर्व श्रेय टीमच्या योग्य नियोजनाला जाते,’ असे गौरव उद्गार विवेक तापकीर यांनी काढले.\nTags: PuneShikhar FoundationStok-kangariपुणेशिखर फाऊंडेशनस्टोक-कांगरीप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘हिमालया बेबीकेअर’तर्फे परिचारिकांचा सन्मान\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-10-august-2018/", "date_download": "2019-02-23T22:11:14Z", "digest": "sha1:GDNXTLDYMKS5C73V4LBBRLU4USOS44I6", "length": 25094, "nlines": 82, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शुक्रवार 10 ऑगस्ट : लक्ष्मी मातेच्या कृपेने या 4 राशींचे भाग्य चमकणार आज, 2 राशीसाठी त्रासदायक दिवस", "raw_content": "\nशुक्रवार 10 ऑगस्ट : लक्ष्मी मातेच्या कृपेने या 4 राशींचे भाग्य चमकणार आज, 2 राशीसाठी त्रासदायक दिवस\nशुक्रवार 10 ऑगस्ट : लक्ष्मी मातेच्या कृपेने या 4 राशींचे भाग्य चमकणार आज, 2 राशीसाठी त्रासदायक दिवस\nआज शुक्रवार 10 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nमित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल\nतुम्हाला चुकीची माहिती मिळाल्याने तुमचा मानसिक तणाव वाढेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. तुम्ही तुमचे काम चोख केले आहे – आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.\nप्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्या�� तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.\nपरिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. रोमान्ससाठी चांगला दिवस. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील.\nस्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल.\nमनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. आजच्��ा दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल.\nआपल्या आवडीच्या कामासाठी आणि स्वत:च्या स्वप्नपूर्तीसाठी घरदार सोडून आरोग्याला तिलांजली देणा-या माणसांसारखे वागू नका. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील – पण वास्तववादी राहा आणि मदत करणाºया लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.\nअतिखाणे टाळा, हार्ड लिकर, पेयापासून दूर रहा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभुतीदेखील जाणवेल. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nतुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ दिवस. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. तुमची बांधिलकी फळेल आणि तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. स्वप्न सत्यात उतरलेले तुम्ही पाहाल. परंतु त्यामुळे हे यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि सातत्याने प���रामाणिकपणे काम करीत राहा. अनपेक्षित प्रवास घडतील. त्यामुळे तणाव आणि धावपळ होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल.\nतणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यातून विश्रांतीसाठी मित्रमंडळी, कुटूंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवा. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. तुमच्या मोबाईलमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याचा जास्त वापर करू नका. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल.\nतुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. अचानक उद्भवलेल्या एखाद्या प्रश्नामुळे अडचणीमुळे कौटुंबिक शांततेला धक्का लागू शकतो. पण जसा काळ निघून जाईल तसा हा प्रॉब्लेम सुटेल, त्यामुळे फार काळजी करण्याचे काम नाही. सद्यास्थितीत फार गांभीर्याने त्याकडे पाहू नका. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. आजचा दिवस कठीण असणार आहे; पण संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुम्ही आज असं काहीतरी करणार आहात, ज्यानं तुमचा/तुमची जोडीदार खूप एक्साइट होणार आहे.\nसकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाºया आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदर्यी बळी होऊ शकता. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कौटुंबिक आयुष्याला योग्य तेवढा वेळ आणि लक्ष द्या. कार्यालयीन कामातील अतिरेकामुळे कौटुंबिक पातळीवर अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्ही त्यांची काळजी करता हे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना कळू द्या. तुमच्या नात्य��तल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम प्रदीर्घ काळपर्यंत उमटतील.\nगुरुवार 09 ऑगस्ट : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील उत्तम तर 2 राशीसाठी राहील सामान्य\nशनिवार 11 ऑगस्ट : पहा आजच्या दिवशी कोणावर राहील हनुमानाची कृपा\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vyascreations.com/?page_id=27", "date_download": "2019-02-23T20:58:28Z", "digest": "sha1:BVQ6TGG3V4MNEM6OQBF34TW5ZJ4GBFWB", "length": 5180, "nlines": 67, "source_domain": "vyascreations.com", "title": "प्रकाशने – Vyas creations", "raw_content": "\nज्ञान आनंद महोत्सव- बहारदार उद्घाटन\n४५० हुन अधिक पुस्तकांचे प्रकाशन व्यास क्रिएशन ने केले आहे. यात कथा संग्रह, कविता संग्रह ,कादंबरी, ललित लेखन,अनुवादित ,ऐतिहासिक ,संत साहित्य सोबत कुमार बाल वाचकांसाठी असलेल्या पुस्तकांचा एक आगळा वेगळा संग्रह आहे. विजया वाड, विजया राज्याध्यक्ष, यु. म. पठाण , अनुराधा कुलकर्णी, संपदा वागळे, एकनाथ आव्हाड, हेमा लेले, वैद्य सुचित्रा कुलकर्णी यांसारख्या नामवंत लेखकांचा समावेश आहे.\nज्येष्ठांसाठी समर���पित एक आगळ वेगळं मासिक.\nयात रोजच्या जीवनात येणारे येणारे अनुभव ,सुख दुःख त्यांच्या आर्थिक समस्यांवर भाष्य करणार एक मासिक.\nव्यास क्रिएशन ची एक वेगळी संकल्पना व एक संकल्प\nबालवाचकांना भरपूर वाचायला मिळावं त्या योगे त्यांचा सर्वांगीण विकास घडू शकेल अशी आमची धारणा आहे. म्हणून व्यास क्रिएशन ने खजिना संच हा उपक्रम सुरु केला. विशेषतः खेड्यापाड्यातील मुलांना पर्यंत पुस्तके पोहचवीत त्यांना वाचनाची आडवं लागावी म्हणू खाऊच्या पैश्यात पुस्तके या संकल्पनेतून खजिना संच उदयास आला त्यात २५० हुन अधिक पुस्तके आहेत.\nदैनंदिन जीवनात आरोग्याची निगा कशी राखावी यावर भाष्य करणारे हे त्रैमासिक. रोजच्या धावपळीत काय हवं काय नको सांगत तज्ञ डॉक्टर वैद्य यांच्या विविधांगी लेखणी वाचकांचं आरोग्याची काळजी घेणार एक त्रैमासिक.\nप्रतिभा, आनंदाचे पासबुक हे आमचे वार्षिक दिवाळी अंक .\nत्याच सोबत ज्येष्ठ विश्व या मासिकाचे व आरोग्यम त्रैमासिकाचे दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होतात.\nप्रतिभा या दिवाळी अंकास गेली सात वर्ष महाराष्ट्रात प्रतिष्ठित समजले जाणारे दिवाळी अंकाचे पुरस्कार मिळाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bitbybitbook.com/mr/ethics/ethics-intro/", "date_download": "2019-02-23T22:14:23Z", "digest": "sha1:LF5XXNXVINYLJK4AXG763COMNKWOKCLG", "length": 23777, "nlines": 278, "source_domain": "www.bitbybitbook.com", "title": "Bit By Bit - नीतिशास्त्र - 6.1 परिचय", "raw_content": "\n1.1 एक शाई कलंक\n1.2 डिजिटल वय आपले स्वागत आहे\n1.4 या पुस्तकात थीम\n1.4.2 गुंतागुंत प्रती साधेपणा\n2.3 मोठे डेटा सामान्य वैशिष्ट्ये\n2.3.1 संशोधन साधारणपणे चांगले आहेत की वैशिष्ट्ये\n2.3.2 संशोधन साधारणपणे वाईट आहेत की वैशिष्ट्ये\n2.3.2.5 , अल्गोरिथमपणे दु: खी\n2.4.1.1 न्यू यॉर्क शहर टॅक्सीज\n2.4.1.2 विद्यार्थ्यांना आपापसांत मैत्री निर्मिती\n2.4.1.3 चीनी सरकारने सोशल मीडियाचा सेन्सॉरशिप\n3.2 निरीक्षण वि मागणे\n3.3 एकूण सर्वेक्षण त्रुटी फ्रेमवर्क\n3.4.1 संभाव्यता नमूना: डेटा एकत्रीकरण डेटा विश्लेषण\n3.4.2 नॉन-संभाव्यता नमुने: भार योजन\n3.4.3 नॉन-संभाव्यता नमुने: नमुना जुळणारे\n3.5 प्रश्न विचारून नवीन मार्ग\n3.5.1 पर्यावरणीय क्षणिक आकलन\n3.6 सर्वेक्षण इतर डेटा लिंक\n4.2 प्रयोग काय आहे\n4.3 प्रयोग दोन परिमाणे: लॅब मैदानावरील आणि analog-डिजिटल\n4.4 सोपे प्रयोग पलीकडे हलवित\n4.4.2 उपचार प्रभाव धक्का बसला असून रहिवासातील\n4.5 ते घडू देणे\n4.5.1 फक्त स्वत: ल��� करू\n4.5.1.1 विद्यमान वापर वातावरणात\n4.5.1.2 आपल्या स्वत: च्या प्रयोग बिल्ड\n4.5.1.3 आपल्या स्वत: च्या उत्पादन तयार\n4.6.1 शून्य बदलणारा खर्च डेटा तयार करा\n4.6.2 बदली करा, शुद्ध, आणि कमी\n5.2.2 राजकीय जाहीरनाम्यात च्या गर्दीतून-कोडींग\n5.4 वितरीत डेटा संकलन\n5.5 आपल्या स्वत: च्या रचना\n5.5.2 लाभ धक्का बसला असून रहिवासातील\n5.5.6 अंतिम डिझाइन सल्ला\n6.2.2 चव, संबंध, आणि वेळ\n6.3 डिजिटल भिन्न आहे\n6.4.4 कायदा आणि सार्वजनिक व्याज आदर\n6.5 दोन नैतिक फ्रेमवर्क\n6.6.2 समजून घेणे, व्यवस्थापन माहिती धोका\n6.6.4 अनिश्चितता चेहरा मेकिंग निर्णय\n6.7.1 आयआरबी एक मजला, नाही एक कमाल मर्यादा आहे\n6.7.2 इतर प्रत्येकजण शूज स्वत:\n6.7.3 , सतत अलग नाही म्हणून संशोधन आचारसंहिता विचार\n7.1 फॉवर्ड शोधत आहात\n7.2.2 सहभागी झाले या य-केंद्रीत डेटा संकलन\n7.2.3 संशोधन डिझाइन नीितमत्ता\nहे भाषांतर संगणक तयार केले होते. ×\nमागील प्रकरणामध्ये डिजिटल वय गोळा आणि सामाजिक डेटा विश्लेषण नवीन संधी निर्माण की दर्शविले आहेत. डिजिटल वय देखील नवीन नैतिक आव्हाने निर्माण केला आहे. या धड्याचा ध्येय आपण या नैतिक आव्हाने हाताळण्यासाठी आवश्यक आहे की साधने देणे आहे.\nसध्या त्यांच्या काही डिजिटल वय सामाजिक संशोधन योग्य आचरण बद्दल अनिश्चितता आणि मतभेद आहे. या अनिश्चितता आहे नेतृत्वाखालील दोन संबंधित समस्या, एक आहे जी जास्त लक्ष मिळाले पेक्षा अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना इतर. एक हात वर, काही संशोधक लोकांच्या गोपनीयता उल्लंघन किंवा अनैतिक प्रयोग मध्ये सहभागी नोंदणी आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी-जे मी या वर्णन करू व्यापक चर्चेत विषय धडा-गेले आहेत. दुसरीकडे, नैतिक अनिश्चितता देखील एक शीतकरण प्रभाव, असे नैतिक आणि महत्त्वाचे संशोधन प्रतिबंधित आहे; एक खरं आहे की, मी असे मला वाटते खूप कमी कौतुक. उदाहरणार्थ, दरम्यान अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 2014 Ebola उद्रेक, सार्वजनिक आरोग्य अधिकारी होती माहिती अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना हालचाल अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना लोक अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना सर्वात जास्त संक्रमित देशांमध्ये ऑर्डर मदत नियंत्रण अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना उद्रेक. मोबाइल फोन कंपन्या ही माहिती काही प्रदान आहे की कॉल रेकॉर्ड तपशील होते. पण, नैतिक आणि काय���ेशीर चिंता डेटा विश्लेषण संशोधक 'प्रयत्न खाली राहू (Wesolowski et al. 2014) . तर आम्ही करू शकता विकसित नैतिक सिध्दान्त आणि मानके आहे की, भागलेल्या दोन्ही संशोधक आणि अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना सार्वजनिक आणि मी आम्ही करू शकता हे-नंतर आम्ही करू शकता जुंपणे अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना क्षमता अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना डिजिटल युगात मार्ग हे या जबाबदार आणि फायदेशीर समाजातील.\nकसे सामाजिक शास्त्रज्ञ आणि डेटा शास्त्रज्ञ संशोधन आचारसंहिता संपर्क दरम्यान महत्वाचे फरक आहेत. सामाजिक शास्त्रज्ञांच्या करीता, आचारसंहिता विचार संस्थात्मक पुनरावलोकन बोर्ड (IRBs) आणि ते अंमलात आणण्यासाठी प्रमाणात लढाई आहेत की नियम द्वारे राखले आहे. सर्व केल्यानंतर, सर्वात प्रायोगिक सामाजिक शास्त्रज्ञ नैतिक वादविवाद अनुभव एकमेव मार्ग आयआरबी आढावा नोकरशाही प्रक्रिया आहे. डेटा शास्त्रज्ञ, दुसरीकडे, कारण ते सामान्यतः संगणक विज्ञान व अभियांत्रिकी स्तुत्य आहे संशोधन आचारसंहिता थोडे पद्धतशीर अनुभव आहे. या पध्दती-सामाजिक शास्त्रज्ञ नियम-आधारित किंवा डेटा ऍड-हॉक दृष्टिकोन नाही डिजिटल युगात सामाजिक संशोधन उपयुक्त शास्त्रज्ञ-आहे. त्याऐवजी, मी आम्ही एक तत्त्वे आधारित पध्दत अवलंब तर एक समुदाय म्हणून आम्ही प्रगती करेल, असा विश्वास. की संशोधक विद्यमान त्यांचे संशोधन मूल्यमापन पाहिजे दिले म्हणून मी घ्या आणि असे गृहीत धरते followed- आणि अधिक सामान्य नैतिक तत्त्वे माध्यमातून पाहिजे होईल नियम-होतो. या तत्त्वे आधारित पध्दत संशोधक जे नियम अद्याप लिहिली नाहीत, संशोधन वाजवी निर्णय आणि आम्ही इतर संशोधक आणि लोकांशी आमच्या reasoning संवाद करू शकता रेणार नाही.\nमी सल्ला आहे की तत्त्वे आधारित पध्दत नवीन नाही; तो मागील विचार दशके वर आकर्षित करतो. तुम्हाला दिसेल म्हणून, काही प्रकरणांमध्ये तत्त्वे आधारित पध्दत, फिर्याद उपाय साफ ठरतो. आणि, अशा उपाय होऊ देत नाही, तेव्हा तो सहभागी ट्रेड-ऑफ योग्य शिल्लक येतील आणि इतर संशोधक आणि सार्वजनिक आपल्या कारण स्पष्ट साधण्याचाही गंभीर आहे स्पष्ट. पुढे, आपण दिसेल म्हणून, एक तत्त्वे आधारित पध्दत वेळ एक इच्छा रक्कम आवश्यकता नाही. आपण मूलभूत तत्त्वे जाणून एकदा, आपण जलद आणि कार्यक्षमतेने समस्या विस्तृत बद्दल विचार त्���ांचा वापर करू शकता. शेवटी, तत्त्वे आधारित पध्दत मी उपयुक्त होईल असे की, आपल्या संशोधन स्थान घेते किंवा आपण कुठे काम (उदा, विद्यापीठ, सरकार, स्वयंसेवी संस्था, किंवा कंपनी) काही हरकत नाही अपेक्षा आहे सूचविले सामान्य आहे.\nहा धडा तसेच अर्थ वैयक्तिक संशोधक मदत करण्यात आली आहे. आपण आपल्या स्वत: च्या कामाचा आचारसंहिता विचार केला पाहिजे आपण आपल्या स्वत: चे काम अधिक नैतिक करू शकता आपण आपल्या स्वत: चे काम अधिक नैतिक करू शकता कलम 6.2 मध्ये, मी नैतिक वादविवाद निर्माण झाली आहे की, तीन डिजिटल वय संशोधन प्रकल्प वर्णन करू. मग, कलम 6.3 मध्ये, मी काय वाटते ते नैतिक अनिश्चितता मूलभूत कारण आहे याचे वर्णन त्या विशिष्ट उदाहरणे पासून गोषवारा कराल: संशोधक त्यांच्या संमतीशिवाय किंवा अगदी जागरूकता न लोक देखणे आणि प्रयोग करण्यासाठी वेगाने वाढत शक्ती. या क्षमता आमच्या नियम, नियम व कायदे जास्त वेगाने बदलत आहेत. पुढील विभाग 6.4,, मी तुमच्या विचार मार्गदर्शन चार विद्यमान तत्त्वे वर्णन करू: व्यक्ती आदर, परोपकार, न्याय आणि विधी व पब्लिक इंटरेस्ट आदर करा. मग, कलम 6.5 मध्ये, मी दोन ब्रॉड नैतिक फ्रेमवर्क-consequentalism सारांश आणि deontology-की, आपण तोंड यासाठी की सखोल जाऊन आव्हाने एक विचार मदत करू शकता करू: जेव्हा आपण एक साध्य करण्यासाठी नैतिकदृष्ट्या शंकास्पद अर्थ घेणे योग्य आहे नैतिकदृष्ट्या योग्य शेवट. या तत्त्वे आणि नैतिक फ्रेमवर्क विद्यमान नियम द्वारे परवानगी दिली आहे काय लक्ष केंद्रित हलण्यास आणि इतर संशोधक आणि सार्वजनिक (आकृती 6.1) आपल्या तर्क संवाद साधण्यासाठी आपली क्षमता वाढ सक्षम करेल. की पार्श्वभूमी, कलम 6.6 मध्ये, मी चार भागात डिजिटल वय सामाजिक संशोधक विशेषतः आव्हानात्मक आहेत की चर्चा होईल: माहिती संमती (विभाग 6.6.1), समज आणि व्यवस्थापकीय माहिती धोका (विभाग 6.6.2), गोपनीयता (विभाग 6.6.3 ), आणि अनिश्चितता (विभाग 6.6.4) चेहरा नैतिक निर्णय. शेवटी, िवभाग 6.7, मी तीन व्यावहारिक टिपा स्थिर आचारसंहिता एक क्षेत्रात काम निष्कर्ष काढू शकाल. ऐतिहासिक परिशिष्ट, मी चालू Tuskegee संडासामधील अभ्यास, Belmont अहवाल, सामान्य नियम आणि मेन्लो अहवाल समावेश युनायटेड स्टेट्स मध्ये संशोधन आचारसंहिता उपेक्षा प्रणाली उत्क्रांती वर्णन करू.\nआकृती 6.1: शासन संशोधन नियम यामधून नैतिक फ्रेमवर्क साधित केलेली आहेत जे तत्त्वे साधित केलेली आह���त. या प्रकरणात एक मुख्य मुद्दा संशोधक विद्यमान नियम-जे म्हणून मी आणि असे गृहीत धरते followed- आणि अधिक सामान्य नैतिक तत्त्वे माध्यमातून असावे होईल संशोधन मूल्यमापन पाहिजे आहे. सामान्य नियम सध्या युनायटेड स्टेट्स मध्ये सर्वात सांघिक-अनुदानीत संशोधन शासन (अधिक माहितीसाठी, ऐतिहासिक परिशिष्ट पाहा) नियम आहे. Belmont अहवाल आणि मेन्लो अहवाल (अधिक माहितीसाठी, ऐतिहासिक परिशिष्ट पाहा): चार तत्त्वे संशोधक नैतिक मार्गदर्शन मागणी आहे की दोन निळा-रिबन पटल येतात. शेवटी, consequentialism आणि deontology शेकडो वर्षे तत्वज्ञानी करून विकसित केले आहेत नैतिक फ्रेमवर्क आहे. दोन फ्रेमवर्क वेगळे एक द्रुत आणि कच्च्या मार्ग consequentialists समाप्त लक्ष केंद्रित आणि deontologists अर्थ लक्ष केंद्रित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/indigo-planes-avert-mid-air-collision-1712370/", "date_download": "2019-02-23T21:17:46Z", "digest": "sha1:TVEGPWZFWO2MBFZLO25E3H45E5ILCOMA", "length": 9253, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indigo planes avert mid air collision | इंडिगोच्या विमानामध्ये होणारा अपघात टळला, सुदैवाने ३३० प्रवाशांचे वाचले प्राण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nइंडिगोच्या विमानांमध्ये होणारा अपघात टळला, सुदैवाने ३३० प्रवाशांचे वाचले प्राण\nइंडिगोच्या विमानांमध्ये होणारा अपघात टळला, सुदैवाने ३३० प्रवाशांचे वाचले प्राण\nबंगळुरुच्या हवाई हद्दीत इंडिगो एअरलाईन्सच्या दोन प्रवासी विमानांमध्ये होणारा अपघात थोडक्यात टळला आणि सुदैवाने ३३० प्रवाशांचे प्राण वाचले.\nबंगळुरुच्या हवाई हद्दीत इंडिगो एअरलाईन्सच्या दोन प्रवासी विमानांमध्ये होणारा अपघात थोडक्यात टळला आणि सुदैवाने ३३० प्रवाशांचे प्राण वाचले. मंगळवारी १० जुलै रोजी ही घटना घडली. विमान अपघात तपास बोर्डाने (एएआयबी) या घटनेची चौकशी सुरु केली आहे.\nकोईमबतोर-हैदराबाद आणि बंगळुरु-कोचीन मार्गावरील ही दोन विमाने होती. इंडिगोच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून हैदराबादला जाणाऱ्या विमानामध्ये १६२ आणि दुसऱ्या विमानात १६६ प्रवासी होते.\nदोन्ही विमानांमध्ये फक्त २०० फुटांचे अंतर राहिलेले असताना अपघाताची पूर्वकल्पना देणाऱ्या टीसीएएस यंत्रणेचा अर्लाम वाजल्याने हा अपघात टळला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-23T20:34:50Z", "digest": "sha1:3F4DQQQMJSRXJ3MDDVFWK4NG5CQRD6ZB", "length": 10866, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत नारायणगाव डॉक्‍टरांना यश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत नारायणगाव डॉक्‍टरांना यश\n31 वर्षीय महिलेच्या पोटातून काढला चार किलो वजनाचा गोळा\nनारायणगाव- 32 वर्षीय आदिवासी महिलेच्या पोटातील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून पोटातील चार किलो वजनाचा गोळा काढण्यात नारायणगाव येथील जनरल सर्जन डॉ. हनुमंत भोसले आणि त्यांच्या वैद्यकीय टीमला यश मिळाले आहे.\nनीलम जीवन मधे (वय 32, रा. कोतुळ, ता. अकोला, जि. अहमदनगर) या आदिवासी भागातून आलेल्या महिलेच्या पोटात अनेक दिवसांपासून दुखत होते. संगमनेर येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता पोटात गोळा असून, ऑपरेशन करून काढावा लागेल आणि त्यासाठी 60 हजार रुपये खर्च येईल, असे सांगितल्याने मधे कुटुंबीय चिंतेत होते. हे दाम्पत्य मोलमजुरी करून उपजीविका चालवत असल्याने एवढा खर्च करणे त्यांना शक्‍य नव्हते. त्यामुळे एका नातेवाइक��ने त्यांना नारायणगाव येथील भोसले हॉस्पिटल पत्ता दिला. मधे परिवारांनी डॉ हनुमंत भोसले यांना भेटून सर्व माहिती सांगितली. डॉ भोसले यांनी प्राथमिक तपासणी करून सोनोग्राफी पाहून, ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. डॉ भोसले यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती कळताच त्यांनी पोटाचे ऑपरेशन अल्प दरात करण्याचे ठरवल्याने मधे कुटुंबियांना दिलासा मिळाला. त्यानंतर मधे यांच्यावर डॉ. भोसले आणि त्यांचे सहकारी डॉ. रामदास उदमले, डॉ. मोनाली शिंगोटे,डॉ प्राजक्ता जाधव, वैशाली गवंडी, स्वाती सोनावणे, विकास गायकवाड, संजय कांबळे या टीमने हे गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वीरीत्या केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीश��� काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5385641179292379509&title=Alice%20Walker&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-02-23T21:56:43Z", "digest": "sha1:ZRC6WQFSM6ZC546VQ3ZX6JA7EAALHFWD", "length": 8141, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अॅलिस वॉकर", "raw_content": "\nआफ्रिकन अमेरिकन स्त्रियांच्या वाट्याला येणारे हाल आणि अत्याचार धिटाईने मांडणारी कृष्णवर्णीय लेखिका अॅलिस वॉकर हिचा नऊ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...\nनऊ फेब्रुवारी १९४४ रोजी जॉर्जियामध्ये जन्मलेली अॅलिस वॉकर ही अमेरिकेची प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, आणि कवयित्री. वयाच्या आठव्या वर्षापासून तिने लिहायला सुरुवात केली होती. तिने प्रामुख्याने आफ्रिकन अमेरिकन संस्कृतीविषयी लेखन केलंय.\nएका अॅक्सिडेंटमध्ये तिचा एक डोळा निकामी झाला होता; पण न डगमगता तिने आपल्या टाइपरायटरवर लेखन सुरूच ठेवलं. सुरुवातीचा तिचा कल कवितांकडे जास्त होता; पण पहिल्या कवितासंग्रहापाठोपाठ तिची ‘दी थर्ड लाइफ ऑफ ग्रँज कोपलंड’ कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामागोमाग आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांच्या वाट्याला येणारे हाल आणि अत्याचार मांडणारा ‘इन लव्ह अँड ट्रबल’ हा तिच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला आणि गाजला.\n१९७६च्या सुमारास तिची ‘मेरिडिअन’ ही सामाजिक कार्यकर्त्यांची धडपड मांडणारी कादंबरी आली. पुढे १९८२ साली तिची ‘दी कलर पर्पल’ ही कादंबरी आली आणि ती रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर गेली. एका अशिक्षित आफ्रिकन अमेरिकन बाईचा लढा सांगणाऱ्या त्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिक मिळालं आणि त्यावर स्टीव्हन स्पीलबर्गने काढलेला त्याच नावाचा सिनेमाही गाजला आणि हुपी गोल्ड्बर्गने त्या रोलसाठी ऑस्करही मिळवलं.\nदी टेम्पल ऑफ माय फमिलिअर, पझेसिंग दी सिक्रेट ऑफ जॉय, बाय दी लाइट ऑफ माय फादर्स स्माइल नाऊ इज दी टाइम टू ओपन युअर हार्ट, हे तिचं नंतरचं लेखनही प्रसिद्ध आहे.\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\nसंगीतातले ‘एफएक्य��’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.bipinjoshi.org/articles/395887c8-ffc8-444e-9750-9895de152f67.aspx", "date_download": "2019-02-23T22:01:36Z", "digest": "sha1:2ISBV6CMFRGMZEBLD4YHVMGHQDTJCZ7R", "length": 17766, "nlines": 48, "source_domain": "marathi.bipinjoshi.org", "title": "परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान | अजपा योग", "raw_content": "मुख्यपृष्ठ आमच्या विषयी गुरुपरंपरा ई-मेल न्यूजलेटर इंग्रजी लेख संपर्क करा\nपरोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान\nअशी कल्पना करा की एक लहान मुलगा आपल्या आजीबरोबर लोणावळ्याला जात आहे. लोणावळ्याला ही त्याची पहिलीच भेट आहे त्यामुळे तो तिकडच्या गंमती-जमती पहायला अगदी उत्सुक आहे. गाडीमध्ये त्याची आजी त्याला लोणावळ्याच्या प्रसिद्ध चिक्की बद्दल सांगते. ती चिक्की कशी असते, कोणकोणत्या प्रकारची असते, चवीला कशी गोड आणि खुसखुशीत लागते वगैरे रसभरीत वर्णन ती आपल्या नातवाला ऐकवते. आता त्या मुलाच्या मनामध्ये \"लोणावळ्याची चिक्की\" म्हणजे काय याचं ज्ञान साठवलेलं असतं. हे ज्ञान ऐकीव असतं. आजीनी तिच्या कुवतीनुसार जे काही सांगितलं आहे आणि त्याने त्याच्या कुवतीनुसार जे काही ग्रहण केलं आहे त्यावर त्याचं हे ज्ञान आधारित असतं.\nकाही वेळाने त्यांची गाडी लोणावळ्याला पोहोचते आणि त्याची आजी त्याला आतापर्यंत वर्णन केलेली चिक्की विकत घेऊन देते. तो मोठ्या खुशीत चिक्कीचे पाकीट फोडून त्यातील चिक्कीची एक वडी आपल्या तोंडात टाकतो. त्या क्षणी आतापर्यंत आजी चिक्की विषयक जे काही सांगत होती ते त्याला लखलखीत स्पष्टपणे समजतं. कारण चिक्कीची प्रत्यक्ष चव तो चाखत असतो. लोणावळ्याच्या चिक्कीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर आता त्याला लोणावळ्याची चिक्की म्हणजे काय ते समजावून सांगायला लागत नाही. त्या संबंधीचा प्रत्यक्ष अनुभव आता त्याच्या गाठीशी असतो.\nलोणावळ्याची चिक्की चाखून बघण्याआधी त्याचे त्यासंबंधी जे काही प्रत्यक्ष अनुभवहीन ज्ञान होते त्या ���्रकाराला अध्यात्मशास्त्रात परोक्ष ज्ञान असे म्हणतात. लोणावळ्याची चिक्की प्रत्यक्ष खाऊन त्याला त्याविषयीचे जे प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान झाले त्याला आध्यात्मिक परिभाषेत अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात.\nयेथे अपरोक्ष या संस्कृत शब्दाची मराठीतील अपरोक्ष या शब्दाशी गल्लत करू नये कारण दोन्हींचा अर्थ भिन्न आहे. येथे आपण संस्कृतातील परोक्ष आणि अपरोक्ष बद्दल विचार करत आहोत.\nकेवळ समजायला सोपं जावं म्हणून आपण वरील उदाहरण घेतले. आता आध्यत्मिक दृष्टीने थोडे अधिक खोलात जाऊ.\nज्ञानाच्या या दोन प्रकारांतील - परोक्ष आणि अपरोक्ष - श्रेष्ठ प्रकार कोणता बरे परोक्ष ज्ञानापेक्षा अपरोक्ष ज्ञान अर्थातच श्रेष्ठ आहे. परोक्ष ज्ञान हे बाह्य गोष्टींवर आणि पंचेन्द्रीयांवर अवलंबून असते. याउलट अपरोक्ष ज्ञान हे आतूनच स्वयमेव प्रकट झालेले असते.\nपरोक्ष म्हणजे सोप्या भाषेत अप्रत्यक्ष. एकादा नवीन साधक जेंव्हा अजपा योगमार्गावर येतो तेंव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात. आत्मा म्हणजे काय आत्मसाक्षात्कार म्हणजे काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला हवी असतात. मग त्या साधकाचे गुरु किंवा मार्गदर्शक त्याला आपापल्या क्षमतेनुसार या प्रश्नांची उत्तरे समजावून सांगत असतात. तो स्वतः बाजारात उपलब्ध असलेली भारंभार पुस्तके वाचून या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. या सर्व प्रकारांतून त्याला जे काही ज्ञान प्राप्त होतं ते असतं परोक्ष ज्ञान. त्याने स्वतः आत्मसाक्षात्कार किंवा आध्यात्मिक रहस्य अनुभवले नसल्याने त्याचे आत्म तत्वा विषयीचे ज्ञान हे अप्रत्यक्ष स्वरूपातील असते. गुरुचे मार्गदर्शन किंवा पुस्तकी वाचन या बाह्य माध्यमातून त्याने ते गोळा केलेले असते.\nअपरोक्ष म्हणजे परोक्ष च्या बरोब्बर उलट अर्थात प्रत्यक्ष किंवा थेट. जेंव्हा एखादा साधक अजपा योगाचे किंवा गुरुप्रदत्त साधानामार्गाचे प्रामाणिकपणे अनुशीलन करतो तेंव्हा एक दिवस त्याची कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्याला आध्यत्ममार्गावरील अनेकानेक अनुभूती येऊ लागतात. कुंडलिनी जागृत होऊन चक्रांचे भेदन होऊ लागले की ज्ञान स्वयमेव प्रकट होऊ लागते. तो स्वतः प्रत्यक्ष त्या अनुभूतींचा साक्षीदार असतो. अंतःप्रेरणा साधकाला मार्गदर्शन करू लागते. आता त्याला आत्मज्ञान पुस्तके वाचून उसने गोळा करावे लागत नाही. बाह्य जगताकडून आणि ज्ञानेंद्रियांकडून ज्ञान ग्रहण करण्याची धाव खुंटून तो आंतरिक ज्ञानसागरात विहार करू लागतो. विषयांची आटणी होऊन वैराग्य आपसूक प्रकट होऊ लागते. तो दुसऱ्याला अध्यात्म विद्येचे निरुपण करण्याचा अधिकारी बनतो. परोक्ष ज्ञान जर नीट हाताळले नाही तर अहंकाराला खतपाणी घालते परंतु अपरोक्ष ज्ञान साधकाला लीन, नतमस्तक आणि वैराग्यशील बनवते.\nगंमत अशी की आधुनिक काळात परोक्ष ज्ञानच बोकाळले आहे. भारंभार पुस्तके वाचावीत, ग्रंथ अभ्यासावेत आणि त्यांतील आशय बुद्धीच्या स्तरावर समजून घ्यावा यातच बहुतांश साधक धन्यता मानत आहेत. काही तर प्रसंगी वाद-चर्चा करून दुसऱ्यावर आपले मतच कसे बरोबर किंवा श्रेष्ठ आहे ते थोपावे असा खटाटोप करतांना दिसून येत असतात. या सर्व गोष्टींच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष अनुभवाने संत-सत्पुरुषांची शिकवण पडताळून पहावी अशी प्रामाणिक इच्छा फारच थोड्या साधकांच्या हृदयी असते. कोरडे अनुभवहीन पुस्तकी पांडित्य आणि त्याचे प्रदर्शन यांतच धन्यता मानण्याचा काळ आहे. आजकाल समाजात सुद्धा परोक्ष ज्ञानाला अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसते. अशा कनिष्ठ ज्ञानाला हारतुरेही अगदी सहज मिळत असतात.\nनवीन साधकांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट ही की परोक्ष ज्ञान सुरवातीच्या काळी जरी आवश्यक असले तरी ते काही सर्वस्व नव्हे. पुस्तके अथवा ग्रंथ वाचून आपल्याला अध्यात्मातील सर्वकाही कळले अशा भ्रामक समजुतीपासून स्वतःला अलिप्त ठेवणे अत्यंत महत्वाचे ठरते. अपरोक्ष ज्ञान मिळवण्यासाठी उपासनेच्या आणि साधनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणे हे प्रत्येक साधकाचे प्रथम कर्तव्य आहे.\nसुरु झालेल्या या आठवड्यात परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाचा सुंदर संगम घालण्याची प्रेरणा ईश्वर सर्वाना देवो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करून विराम देतो.\nलेखक : बिपीन जोशी\nबिपीन जोशी हे चोवीस वर्षांपेक्षा अधिक काळ संगणक सल्लागार, प्रशिक्षक, लेखक आणि योग-अध्यात्म मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून अजपा योग विषयक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\nहा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.\nगेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत. आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही. तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही. काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे. या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.\nयोग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे. आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Edudisha/making-bio-data/", "date_download": "2019-02-23T20:50:37Z", "digest": "sha1:NIHI4KZOMLRKHI4ZUPSG55FYWQIK3FC7", "length": 8294, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " बायोडाटा स्मार्ट बनवण्यासाठी... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Edudisha › बायोडाटा स्मार्ट बनवण्यासाठी...\nलाईट बिल भरण्यापासून ते प्रवासाचे आरक्षण करण्यापर्यंत प्ले स्टोअरवर विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत. घरबसल्या बहुतांशी कामे अगदी सहजपणे हाताळू शकतो. आता आपले करिअर निश्‍चित करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी देखील अ‍ॅप साह्यभूत ठरत आहेत. आज असंख्य अ‍ॅप उपलब्ध असून ते बायोडेटा निर्दोष आणि सर्वोत्तम करण्यासाठी उपयुक्‍त ठरू शकतात. करिअर चांगला बिल्टअप करायचा असेल तर रिझ्युम चांगला हवा. केवळ चांगले गुण असून चालत नाही तर ते कंपनीसमोर योग्य तर्‍हेने मांडता आले पाहिजे. कंपनीला गृहीत धरून रिझ्युम किंवा बायोडेटा तयार करू नका. आपल्या बायोडेटाच्या माध्यमातूनच कंपनीला आपली ओळख होत असते. अपडेट आणि सुटसुटीत बायोडेटा असेल तर कंपनीला आपल्या व्यक्‍तिमत्त्वाची जुजबी कल्पना येते. पूर्वी हार्डकॉपीवर बायोडेटा असायचा.\nआता सॉफ्टकॉपी म्हणजे सीव्हीच्या रूपातून बायोडेटा दिला जातो. त्यासोबत अत्यावश्यक असलेल्या पीडीएफ फाईल देखील जोडल्या जातात. मग विविध क्षेत्रातील विशेष प्रावीण्य असो किंवा आर्टिकल्स, प्रबंधाची प्रत असो. संबंधित पदासाठी आपला रिझ्युम कसा उपयुक्‍त ठरेल याचा विचार करायला हवा. विसंगत माहिती भरण्याचे टाळून पूरक माहिती देणे गरजेचे आहे. रिझ्युम अपडेट करणारे अनेक अ‍ॅप उपलब्ध असून त्याच्या मदतीने रिझ्युम आपण सर्वोत्तम तयार करू शकतो. गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस आपल्या स्मार्टफोनमधील रिझ्युममध्ये अचुकता आणतात. बायोडेटा अपडेट करण्यासाठी काही अ‍ॅप येथे आपल्याला सांगता येतील.\n•माय रिझ्युम किंवा सीव्ही बिल्डर :\nमाय रिझ्युमे किंवा सीव्ही बिल्डर नावाचा अ‍ॅप बायोडेटा करण्यासाठी अत्यंत सोपा आणि सुटसुटीत आहे. यात प्राथमिक माहिती भरल्यास रिझ्युमे तयार होतो. त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारात रिझ्युमे हवा आहे, याचीही विचारणा करतो. आपण जसजसी माहिती भरत जाऊ तसतशी पीडीएफ फाईल तयार होत जाते. त्यात काही चूक राहिल्यास संपादन करून फाईल सेव्ह करू शकतो आणि गरज असल्यास प्रिंट काढता येते किंवा मेल करता येतो.\n•मेक माय रिझ्युम :\nमेक माय रिझ्युमेच्या माध्यमातून माहिती भरताना टेम्प्लेटची सुविधा दिली आहे. त्यामुळे रिझ्युमे अधिक आकर्षक होऊ शकते. अन्य फिचर सामान्य अ‍ॅपप्रमाणेच उपयुक्‍त आहेत. कमीत कमी शब्दात चांगला रिझ्युमे तयार करण्यासाठी हा अ‍ॅप उपयुक्‍त आहे.\nमाय रिझ्युमे अ‍ॅपमध्ये आपण फाँट, कलरचा वापर करू शकतो. तसेच शब्दाचा आकारही कमी जास्त करू शकतो. आपल्याला कोणत्या रंगात, फॉटमध्ये शब्दरचना हवी आहे, त्यानुसार निवड करता येते. ठळक मुद्द्यांना अधोरेखित करण्याची सोय करून दिली आहे. तसेच सही, जागा, तारीख याचा गरजेनुसार वापर करता येतो. रिझ्युमे भरताना टेम्प्लेटचा फॉरमॅट वापरू शकतो.\nहा अ‍ॅप अन्य अ‍ॅपपेक्षा वेगळा आहे. फेसबुकच्या लॉगइनने हा अ‍ॅप सुरू करता येतो. कंपनीला आवश्यक असणारी माहिती भरणे, कामातील आपले प्लस पॉईंट, छंद, आवड, अतिरिति शैक्षणिक पात्रता आदींची माहिती भरता येते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/before-going-in-terahvi/", "date_download": "2019-02-23T22:06:17Z", "digest": "sha1:AJPTXWREYIZNAWG5AOCUOH5WS4CGHJGY", "length": 14306, "nlines": 77, "source_domain": "www.marathigold.com", "title": "भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली ही गोष्ट, कोणाच्याही तेराव्याला जाण्याच्या अगोदर नक्की जाणून घ्या तुम्ही पण", "raw_content": "\nभगवान श्रीकृष्णाने सांगितलेली ही गोष्ट, कोणाच्याही तेराव्याला जाण्याच्या अगोदर नक्की जाणून घ्या तुम्ही पण\nएक चोर राजाच्या महाली चोरी करायला गेला, तेथे त्याला पहारेकरीने पकडले, जेव्हा चोराला राजा समोर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे ऐकून राजाने त्याला माफ केले, राजाला असे काय सांगितले चोरा ने\nViral Video : अफगानी पठाण ने पाकिस्तान ची इंटरनेशनल बेइज्जती केली, म्हणाला- ‘हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे’\nया व्यक्तीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी फक्त 6 दिवसात जमवले 6 करोड रुपये, त्यासाठी केली एक छोटीशी आयडिया\nशुक्रवार 22 फेब्रुवारी : 6 राशीवर होणार ग्रहांची कृपा, करियरला मध्ये मिळणार मोठे यश\nभगवान श्रीकृष्णाने सांगितलेली ही गोष्ट, कोणाच्याही तेराव्याला जाण्याच्या अगोदर नक्की जाणून घ्या तुम्ही पण\nया पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचेच आहे, म्हणजेच त्याचा मृत्यू निश्चित आहे. आज पर्यंत असा एकही मानव असा जन्माला आला नाही जो नेहमी जिवंत राहील. हिंदू धर्माच्या मान्यते अनुसार जेव्हा एखादा व्यक्ती मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा शांतीसाठी पूजा-पाठ केला जातो. आणि त्याच्या कुटुंबियांकडून तेराव्या दिवसाचे भोजन दिले जाते. आता प्रश्न हा निर्माण होतो की कोणाच्या तेराव्याला जाऊन भोजन करणे योग्य आहे का, नाही\n1 हा 17 वा संस्कार कुठून आला\n2 श्रीकृष्णाने दुर्योधनास सांगितले संधी करण्यास\n3 मन दुखी असेल तर भोजन ग्रहण केले नाही पाहिजे\nहा 17 वा संस्कार कुठून आला\nलोकांच्या मनात ह��� प्रश्न नेहमी असतो. लोकांना त्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. काही लोकांना कोणाच्याही तेराव्याचे भोजन ग्रहण करण्यास कोणतीही समस्या येत नाही, तर काही लोकांना तेराव्याचे जेवण चांगले वाटत नाही. हिंदू धर्मात 16 संस्कारांच्या बद्दल सांगितले गेले आहे. यामध्ये पहिला संस्कार गर्भाधान संस्कार आणि शेवटचा अंतिम संस्कार आहे. यानंतर कोणताही संस्कार होत नाही. कोणत्याही मनुष्याच्या जीवनात फक्त 16 संस्कार होतात. आता तुम्ही देखील विचार करत असाल की जर 16 संस्कार बोलले जातात तर हा 17 वा संस्कार कुठून आला\nश्रीकृष्णाने दुर्योधनास सांगितले संधी करण्यास\nआज आम्ही तुम्हाला व्यवस्थित समजावण्यासाठी महाभारतातील एक गोष्ट सांगत आहोत. यानंतर तुम्हाला समजेल की कोणाच्या तेराव्याला (दिवसाला) जाणे चांगले आहे किंवा नाही. भगवान श्रीकृष्णाने स्वतः दुख किंवा शोक मध्ये करण्यात येणाऱ्या भोजनास उर्जाचा नाश करणारे सांगितले आहे. या गोष्टीच्या अनुसार महाभारताच्या युध्दाची सुरुवात होणार होती. महाभारताच्या युध्दाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या घरी जाऊन त्याला संधी करण्यास सांगितले. श्रीकृष्णाने दुर्योधनास युध्द न करण्यास सांगितले. पण दुर्योधनाने श्रीकृष्णाचा प्रस्ताव फेटाळला आणि संधी केली नाही.\nमन दुखी असेल तर भोजन ग्रहण केले नाही पाहिजे\nयामुळे श्रीकृष्णास अत्यंत दुख झाले. श्रीकृष्ण त्वरित तेथून निघून गेले. जेव्हा श्रीकृष्ण जात होते तेव्हा दुर्योधन त्यांना भोजन ग्रहण करण्याचा आग्रह करत होता. दुर्योधनाचे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, “सम्प्रीति भोज्यानि आपदा भोज्यानि वा पुनै:” म्हणजे दुर्योधन जेव्हा भोजन देणाऱ्याचे आणि भोजन ग्रहण करणाऱ्याचे मन प्रसन्न असेल तेव्हाच भोजन ग्रहण केले पाहिजे. याच्या उलट जेव्हा दोघांच्या मनात दुख असेल तर अश्या स्थिती मध्ये भोजन ग्रहण नाही केले पाहिजे. महाभारताच्या या गोष्टीला नंतर मृत्युभोज सोबत जोडले गेले.\nकोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांच्या मनात अत्यंत दु:ख असते. अश्या स्थितीत कसे कोणीही आनंदित होऊन भोजनाचे आयोजन करू शकते. तर जे लोक भोजन करण्यासाठी आलेले असतात ते देखील दुखी मनानेच यामध्ये शामिल झालेले असतात. यासाठी या प्रकारच्या भोजनामुळे उर्जा नाश होतो. काही लोकांचे ���र म्हणणे आहे की, तेराव्याचा संस्कार हा समाजातील काही हुशार लोकांच्या डोक्यातून निघालेले आहे. महर्षि दयानंद सरस्वती, पंडित श्रीराम शर्मा, स्वामी विवेकानंद यासारख्या लोकांनी मृत्यू नंतरच्या मृत्यूभोज आयोजनाचा मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्वादिष्ट भोजन खाऊन दुख दाखवणे म्हणजे एखाद्या ढोंगा पेक्षा कमी नाही.\nएक चोर राजाच्या महाली चोरी करायला गेला, तेथे त्याला पहारेकरीने पकडले, जेव्हा चोराला राजा समोर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे ऐकून राजाने त्याला माफ केले, राजाला असे काय सांगितले चोरा ने\nViral Video : अफगानी पठाण ने पाकिस्तान ची इंटरनेशनल बेइज्जती केली, म्हणाला- ‘हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे’\nया व्यक्तीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी फक्त 6 दिवसात जमवले 6 करोड रुपये, त्यासाठी केली एक छोटीशी आयडिया\nशुक्रवार 22 फेब्रुवारी : 6 राशीवर होणार ग्रहांची कृपा, करियरला मध्ये मिळणार मोठे यश\nबर्थ डे असो किंवा लग्न या 6 वस्तू पैकी एक वस्तू गिफ्ट म्हणून द्या\nशास्त्रा अनुसार महिलांना चुकूनही बोलू नये हे 2 शब्द, महालक्ष्मी होईल दुखी\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/ravan-ke-adhure-karya/", "date_download": "2019-02-23T22:04:52Z", "digest": "sha1:JO2O6O6SZNN4DDQ4RNVE34CZA6MZQFS6", "length": 8690, "nlines": 66, "source_domain": "www.marathigold.com", "title": "वध झाल्यामुळे अर्धवट राहिली रावणाची हे 7 कामे, अन्यथा आज जग काही वेगळेच असते", "raw_content": "\nवध झाल्यामुळे अर्धवट राहिली रावणाची हे 7 कामे, अन्यथा आज जग काही वेगळेच असते\nवध झाल्यामुळे अर्धवट राहिली रावणाची हे 7 कामे, अन्यथा आज जग काही वेगळेच असते\nभगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता हे तर सर्वांनाच माहित आहे. हे देखील माहित आहे कि देवतांना पराजित करणारा रावण हा महापंडित आणि महाज्ञानी होता, पण रावणाची सर्वात मोठी कमजोरी होती त्याचा अहंकार ज्यामुळे तो स्वतःला देव मानू लागला होता आणि ईश्वराने बनवलेले नियम बदलू पाहत होता. त्यामुळे तो स्वतःला सर्वात वेगळा आणि चांगला मानत होता. जर रावणाने सीता मातेचे हरण केले नसते तर तो भगवान राम यांच्या हातून मारला गेला नसता तर त्याने हे 7 कामे आवश्य पूर्ण केली असती. रावणाचा वध झाल्यामुळे त्याची हि 7 कामे अर्धवट राहिली, तुम्ही पण जाणून घ्या कोणती आहेत हि कामे जी रावणाने केली असती तर आज पृथ्वीचे रूप काही वेगळेच असते.\nरावणाची हि 7 कामे अर्धवट राहिली\n१. रावण आपल्या काळी स्वर्गा मध्ये एक सीढी बनवू इच्छित होता. त्याची इच्छा होती कि प्रत्येक व्यक्तीने स्वर्गा मध्ये जावे यासाठी तो जमिनी पासून ते स्वर्गा पर्यंत सीढी बनवण्याचे काम स्रुरू केले होते. पण जो पर्यंत हि सीढी बनून तयार होण्या अगोदरच त्याचा वध झाला\n२. रावणाला समुद्राचे पाणी गोड करायचे होते. रावणाला माहित होते कि येणाऱ्या काळामध्ये जमिनीवर पाण्याची समस्या वाढेल आणि जर समुद्राचे पाणी पिण्या योग्य झाले तर पाण्याची समस्या कधी होणारच नाही.\n३. रावण सोन्यामध्ये सुगंध आणू इच्छित होता. रावणाला सुवर्ण धातू प्रिय होते म्हणून तर त्याची लंका सोन्याची होती. त्याला वाटत होते कि सुगंधा वरून ओळखता यावे कि कोठे सोन्याची खान आहे.\n४. रावण स्वतः काळा होता पण तो रंगभेद संपवू इच्छित होता त्यामुळे तो सर्वाना गोरा पाहू इच्छित होता ज्यामुळे कोणीही त्याच्या काळ्या रंगामुळे चेष्टेचा विषय बनू नये.\n५. रावणाला रक्ताचा रंग लाल वरून पांढरा करायचा होता असे याकरिता कि जर कोणीही कोणाची हत्या केली तर कोणास शक होऊ नये.\n६. रावणाची इच्छा होती कि मद्य गंधहीन व्हावे ज्यामुळे को��ीही त्याचा स्वाद घेऊ शकेल. रावणास मद्य आवडत होते पण त्याचा वास त्याला बिलकुल पसंत नव्हता.\n७. रावणाची इच्छा होती कि जगामध्ये सर्व देवाची पूजा बंद करण्यात यावी आणि संपूर्ण जगाने फक्त त्याचीच पूजा करावी. पण त्याचे हे स्वप्न त्याचा वध होताच तुटले.\nकाळ्या तिळाचे करा हे अचूक उपाय, रातोरात चमकेल तुमचे भाग्य\nघरामध्ये भांडण-तंटा किंवा आर्थिक तंगीमुळे वैतागले आहात का हे चमत्कारी बीज देतील सर्व समस्ये पासून सुटका\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/tech/do-you-know-these-seven-things-about-facebook/amp/", "date_download": "2019-02-23T22:08:34Z", "digest": "sha1:MSADJ442OSKLRSMYIUHUIIHYIPVOCVBX", "length": 2661, "nlines": 37, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Do you know these 'seven things' about Facebook? | फेसबुकबद्दलच्या या 'सात' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? | Lokmat.com", "raw_content": "\nफेसबुकबद्दलच्या या 'सात' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का\nआता सोडा नोकरीचं टेन्शन, या फिल्डमध्येही आहे कमाईची मोठी संधी\nफॅशन वर्ल्डमध्ये विचित्र ट्रेन्ड; हॉलिवूड अभिनेत्रीही झाल्या क्रेझी\nRaksha Bandhan Special : रक्षाबंधनाचे खास शुभेच्छा मेसेजेस\nजन्म झाल्या झाल्या प्राण्यांची पिल्लं कशी दिसतात\nPICS: एका बॉयफ्रेन्डलाच समजू शकतं या फोटोंमधील दु:खं\nतुमच्याकडील पॉवर बँक खरा की ���ोटा\nमार्क झुकरबर्ग करणार 'या' तीन लोकप्रिय कंपन्यांचे विलीनीकरण\n त्यांनी व्हॉट्स अॅप स्टाइलमध्ये छापली लग्नपत्रिका\nमोदीप्रेमींच्या लग्नाचं निमंत्रण, भाजपाला मत देण्याचं आवाहन\n... म्हणून चोरीला गेलेले स्मार्टफोन परत मिळत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-aashiq-mohammed-1696152/", "date_download": "2019-02-23T21:12:20Z", "digest": "sha1:3HZFRSVX3K43CWADAK5KNEURA5HCLZAE", "length": 12236, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Aashiq Mohammed | डॉ. आशिक महंमद | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nनेत्रविज्ञानात आता बरीच प्रगती झाली आहे.\nनेत्रविज्ञानात आता बरीच प्रगती झाली आहे. मोतीबिंदू, काचबिंदू यांसारख्या समस्यांवर बरेच संशोधन झाले आहे. नेत्ररोगतज्ज्ञ तर यात मोठी भूमिका पार पाडत असतातच, पण नेत्रसंशोधकांचाही यात मोठा वाटा असतो हे मात्र समाजापुढे येत नाही. नेत्र जैवभौतिकशास्त्रज्ञ डॉ. आशिक महंमद या भारतीय संशोधकाने डोळ्यांविषयीच्या संशोधनात मोठी कामगिरी केली आहे. ते ‘ऑक्युलर टिश्यू’ संशोधक आहेत. या डोळ्यातील एक प्रकारच्या उती असतात. कॉर्निआ व स्फटिकी नेत्रभिंगे हे त्यांचे संशोधनाचे आणखी वेगळे विषय. दृश्यात्मक प्रकाश संवेदनशीलतेचे कमाल परिमाण यावरही त्यांनी काम केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स, राउंड हाऊसच्या माजी विद्यार्थ्यांमधून त्यांना या संशोधनासाठी २०१८ चा ‘माजी विद्यार्थी संशोधक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. एक लाख माजी विद्यार्थ्यांमधून त्यांची निवड करण्यात आली. नेत्रविज्ञानात काम करण्यास या पुरस्कारामुळे मिळालेले प्रोत्साहन अतिशय महत्त्वाचे आहे असे ते म्हणतात. या विद्यापीठाच्या ‘ब्रायन व्हिजन होल्डन व्हिजन इन्स्टिटय़ूट’ (बीव्हीएचआय) या संस्थेतून पीएचडी घेऊन, ऑस्ट्रेलियातून ते मायदेशी आले. प्रख्यात ‘एलव्ही प्रसाद नेत्र संस्थे’त महंमद हे संशोधन करीत असून तेथेच अध्यापनाचे कामही करीत आहेत. या संस्थेच्या ऑपथॅलमिक बायोफिजिक्स लॅबोरेटरीचे ते प्रमुख आहेत.\nमहंमद यांनी बीएचव्हीआय संशोधन केंद्रात असताना डोळ्याच्या नैसर्गिक नेत्रभिंगाला पर्याय निर्माण करण्याच्या ‘अ‍ॅकोमोडेटिंग जेल’ प्रकल्पात भाग घेतला. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांसाठी असे नेत्रभिंग वरदान ठरणार आहे. एलव्ही प्रसाद नेत्र संस्थेत नव्या प्रयोगशाळेची जबाबदारी ते सांभाळत आहेत. परदेशात त्यांनी द लाइफ जर्नी ऑफ ह्य़ूमन आय लेन्स या विषयावर सादरीकरणे केली आहेत. डॉ. आशिक महंमद हे एमबीबीएस, एमटेक व पीएचडी असून ते एल. व्ही. प्रसाद नेत्र मदुराई मेडिकल कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी मद्रास आयआयटीतून वैद्यकीय जैवतंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. एकंदर ४० शास्त्रीय शोधनिबंध त्यांनी तिशीच्या वयातच लिहिले आहेत. नेत्रविज्ञानासारख्या वेगळ्या विषयात संशोधन करून नाव कमावणाऱ्या डॉ. आशिक महंमद यांनी नकळतपणे अनेकांच्या जीवनात प्रकाशज्योती लावण्याचा ध्यास घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4615643970608699827&title=MCE%20Society%20Organised%20Various%20Competition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T22:00:20Z", "digest": "sha1:YDDOKNE3KNDG6L7UVB52ZDSO3QG3I5JZ", "length": 6938, "nlines": 118, "source_domain": "bytesofindia.com", "title": "मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन", "raw_content": "\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन\nपुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (एमसीई) स्पोकन इंग्लिश अ‍ॅकॅडमीतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. आझम कॅम्पस येथे आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन बडोदा येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.\nया प्रसंगी ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदूम, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला, मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख उपस्थित होत्या.\nमराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये काव्य वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटक स्पर्धा, मराठी चित्रपट शो, महाराष्ट्रीयन खाद्य मेळावा, मराठी लेखक आणि कवी भित्तीपत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.\nगाजलेल्या चित्रकारांची चित्रे झाली ‘जिवंत’ ‘अँग्लो उर्दू’ शाळेच्या प्रकल्पाची निवड ‘मौलाना आझाद यांचा उशिरा सन्मान झाला’ ‘एमसीई’तर्फे गांधी जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक इनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/dharnanche-dhage-news/articles-on-cultural-political-and-social-history-of-the-indian-society-1666642/", "date_download": "2019-02-23T21:51:27Z", "digest": "sha1:PNU4N77XFOK5JLW76EM6UA7WB3GJZS5R", "length": 30567, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "articles on cultural political and social history of the Indian society | तानि धर्माणि प्रथमानि आसन्। | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्��ाच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nतानि धर्माणि प्रथमानि आसन्\nतानि धर्माणि प्रथमानि आसन्\nगेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो.\nहेमंत प्रकाश राजोपाध्ये | April 20, 2018 08:33 pm\n‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करत भारतीय समाजाच्या सांस्कृतिक-राजकीय आणि सामाजिक इतिहासातील वेगवेगळ्या पदरांना उलगडत आपण ‘धर्मव्यवस्थां’च्या गाभ्याकडे येऊन ठेपलो. धारणा हा शब्द ज्या ‘धृ’ या संस्कृत धातूपासून बनला आहे, त्याच ‘धृ’ या धातूमध्ये धर्म या शब्दाचे मूळ आहे. यापूर्वीच्या भागांमध्ये ‘धर्म’ या शब्दाविषयीच्या चच्रेला प्रारंभ करताना आपण ‘धृ’ या धातूचे ‘धारण करणे’, ‘सुस्थापित करणे’ किंवा ‘आधार देणे’ असे वेगवेगळे अर्थ पाहिले. त्या अनुषंगाने मानवी भावविश्वाचा महत्त्वाचा भाग असलेले श्रद्धाविश्व आणि समाज-नियमन करण्यासाठी रूढ झालेल्या विशिष्ट संकेतांची चौकट असे धर्म या शब्दाचे दोन अर्थ आपण अगदी थोडक्यात पाहिले. या संकल्पनेचे मूळ, त्याविषयीचे आदिम समज आणि स्वरूप आणि त्यांविषयीच्या धारणांमध्ये होत गेलेले बदल पाहाण्यासाठी सुरू केलेल्या चच्रेत आपण समाजनियमनपर चौकटीचे मूळ ‘ऋत’ या कल्पनेवर कसे बेतलेले याचा आढावा घेतला. आणि त्यानंतर धर्म शब्दाच्या श्रद्धापर अर्थछटेच्या विकसनाचा इतिहास पाहाताना ‘ऋण’ या संकल्पनेविषयी चर्चा केली. समाजधारणा करणाऱ्या संकल्पनांवर बेतलेली समाजव्यवस्था निर्माण होताना ऋत किंवा ऋण यांसारख्या संकल्पनांची व त्यांच्या मुळाशी असलेल्या आधारभूत धारणांची व्याप्ती आणि अर्थ यांच्यात होणारे बदल धर्म या संस्थेच्या आकलनासाठी महत्त्वाचे ठरतात. त्याच अनुषंगाने ‘धर्म’ शब्दाविषयीच्या आदिम परिभाषा व त्या संकल्पनेचे उपलब्ध साधनांत नोंदले गेलेले आदिम स्वरूप काय होते, याविषयी आपण या भागात चर्चा करणार आहोत.\nगेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो. ऋत तत्त्वाच्या आधारे वरुण या देवतेच्या प्रशासनाखाली विश्व संचालन होत असल्याची ऋग्वेदीय धारणा हे धर्माचे आदिम रूप हे आपण पाहिले. ऋग्वेदीय सूक्तांतून प्रतििबबित होणाऱ्या समाजव्यवस्थेकडे पाहिले असता त्या काळात सप्तसिंधूंच्या खोऱ्यातील या ऋषीसमाजाला स्थिरत्व प्राप्त होऊन तिथे या समाजात वेगवेगळ्या सामाजिक मूल्यांच्या विकसनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येते. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ऋग्वेदात आढळून येणारी धर्म ही संकल्पनादेखील विकसनशील असल्याचे आढळते. ऋग्वेद ५.१५.२ या मंत्रात म्हटल्याप्रमाणे,\nऋतेन ऋतं धरुणं धारयन्त यज्ञस्य शाके\nदिवो धर्मन्धरुणे सेदुषो नृञ्जातैरजातॉं\n(अर्थ : सर्वोच्च अशा आकाशलोकात अतिशय प्रभावी असा यज्ञ करताना त्यांनी (अंगिरस ऋषीसमूहाने) सत्याला आधार दिला, सत्याच्या आधारेच सत्य तत्त्वाला त्यांनी तो आधार दिला व त्या सत्याच्या आधारे ते श्रेष्ठ अशा (देव) लोकांना जाऊन मिळाले, जे लोक त्या (सत्याच्या) आधाराद्वारे निर्माण झालेल्या आसनावर विराजमान होते व ते भौतिक जन्म घेऊनदेखील अजन्मा अशा अवस्थेला पावले होते.)\nया मंत्राचा अर्थ तसा काहीसा कठीण आणि गुंतागुंतीचा असल्याने आपण थोडक्यात त्याचा सारांश पाहू या. मंत्रातील मुख्य भाग हा की अंगिरस नामक ऋषिसमूहाने सत्याच्या आधारावर बेतलेल्या कर्मकांडाच्या/यज्ञाच्या मदतीने विशिष्ट अशी उन्नत अवस्था प्राप्त करून घेतली असे सूक्तात म्हटले आहे. थोडक्यात, सत्य या तत्त्वाच्या आधारावर या विश्वाचा डोलारा बेतलेला आहे. आणि हे सत्य तत्त्व हेच ऋषिसमाजातील यज्ञ या कल्पनेचे उन्नत स्वरूप असल्याची धारणा या सूक्तात व्यक्त झाली आहे. यज्ञ हा स्वर्गप्राप्तीचा मुख्य मार्ग, पर्यायाने वेदधर्म असल्याने हा धर्म हे तत्त्व देवलोक आणि स्वर्गलोकाचाही आधार असल्याची धारणा ऋषिसमाजात होती. त्यामुळे ऋग्वेदीय समाजात धर्म हा यज्ञ किंवा कर्मकांड या स्वरूपात अभिव्यक्त झाल्याचे दिसते. या अशा स्वरूपाची धर्माची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिभाषा ऋग्वेदात विविध ठिकाणी केल्याचे दिसून येते. यज्ञ हाच धर्म असल्याचे सांगताना कुठे अग्नि हा विश्वाचे नियमन करतो, त्याच्या आधारावर स्वर्ग आणि पृथ्वी लोक व हे विश्व अस्तित्वात आहे अशा धारणा ऋग्वेदात जागोजागी (ऋग्वेद १०.१७०.२, १०.८८.१ अशा सूक्तांत) दिसून येतात. काही सूक्तांत अग्नीची ही भूमिका सोम या देवतेला देऊन सोम हा यज्ञाच्या आधारे विश्वनियमन करतो अशी कल्पना दिसून येते. अशा सूक्तांत कल्पिल्याप्रमाणे सोम हा केवळ विश्वाचे नियमन करतो असे नसून, तो देवतांना विशेषत: इंद्राला आधारभूत ठरणारा महत्त्वाचा घटक असल्याचे ऋषींनी म्हटले आहे. यज्ञविधींमध्ये सोमवल्ली पाटय़ावर वाटून तिचा रस पिणे या विधीला यज्ञव्यवस्थेत आत्यंतिक महत्त्व असून; तो रस देवतांना शक्ती प्रदान करतो अशी ऋषिसमाजाची धारणा असल्याने, सोम हा परम-पावक असल्याचे ऋषिसमाजात मानले गेले होते. त्या पावनत्वामुळे सोमाच्या ठायी विश्व धारण करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच तो यज्ञाचा, पर्यायाने धर्माचा मुख्य आधार आहे, अशी त्यांची धारणा होती.\nधर्म ही संकल्पना स्वर्गलोकाचा किंवा देवलोकाचा यज्ञस्वरूप आधार होती अशी ऋषींची जशी धारणा होती त्याचप्रकारे यज्ञाला देखील काही आधार असणार असेही त्यांना वाटत होते. आणि यज्ञाचा हा आधार काय तर तो धर्मच, असंही ऋग्वेद सांगतो. हे नमूद करणारा आजच्या आपल्या नित्यपठणातील मंत्रपुष्पांजलीमध्ये येणारा पुरुषसूक्तातील मंत्र पाहूया:\nयज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् \nते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या:\n(अर्थ : यज्ञाच्या साहाय्याने देवांनी यज्ञ केला आणि तोच खरा पहिला धर्म होता. त्या धर्माच्या महिम्यामुळे ते देव (नाकम् अर्थात दु:खहीन अशा) स्वर्गलोकाला गेले, जिथे आधीच पोहोचलेले साध्य असे प्राचीन देवसमूह अस्तित्वात होते.)\nअर्थात, या जगातला पहिला धर्म हा देवतांनी केलेला यज्ञ होता आणि त्याचे रूपांतर मानवी समाजातील यज्ञात अर्थात यज्ञ-धर्मात झाले. ऋग्वेदातील यज्ञपर कर्मकांड विकसित होऊ लागलेल्या समाजात काही भौतिक लाभांसाठी देवतांना प्रसन्न करून घेणे, व त्यासाठी विशिष्ट चौकटींनी युक्त असलेले, वर म्हटल्याप्रमाणे आदर्शभूत मानल्या गेलेल्या देवतागणांनी केलेल्या यज्ञासारखे कर्म पार पाडणे यावर ऋषिसमाजाचा कटाक्ष असल्याचे दिसून येते.\nहे यज्ञकर्म हा विश्वाचा आणि देवलोकाचादेखील आधार आहे, कारण यज्ञाद्वारे इंद्रादिक देवतांना हविर्भाग अथवा सोम अर्पण केला जातो, त्यातून त्यांना शक्ती प्राप्त होते. म्हणून यज्ञीय अग्नि हा देवतांपर्यंत हवी पोहोचवणारा/त्या हविद्र्रव्याचे वहन करणारा पर्यायाने धर्माचेच वहन करणारा असा धर्माचा आधार आहे, अशी ऋग्वेदीय ऋषिसमाजाची पक्की धारणा होती.\nधर्म हा शब्द प्रामुख्याने यज्ञपर अर्थाने वापरला गेल्याचे या सूक्तांतून दिसत असले तरी ऋग्वेदांतच धर्म हा शब्द देवतांचा स्वभाव याअर्थीदेखील वापरला गेला असल्याचे ऋग्वेदात दिसून येते. मागच्या लेखांत म्हटल्याप्रमाणे ऋतनियमांचे परिपालन करत ठरलेल्या गतीने उदयास्त पावणारे मित्र/सूर्य, उषस् किंवा रुद्र या देवतागणाचे उग्र स्वरूप असे देवतास्वरूप पावलेल्या सृष्टीतील शक्तींचे हे स्वभाव सृष्टिनियमनाची गती धारण करतात अर्थात त्यांचा धर्म आचरतात. किंवा माता-पित्यांची उपमा दिले गेलेले स्वर्ग आणि पृथ्वी सृजनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ऋग्वेद ५.८५.४ मध्ये म्हटल्याप्रमाणे आकाशाद्वारे सोडले गेलेले पर्जन्यरूपी रेत/वीर्य पृथ्वी धारण करते व त्यातून सृष्टिनिर्मिती होते. द्युलोक किंवा द्युपिता (द्यू म्हणजे स्वर्ग) आणि पृथ्वी माता या प्रतिकातून निदíशत केलेला विश्वसृजनाचा खेळ हादेखील विश्वातील एक धर्म असल्याची ऋग्वेदातील ऋषिसमाजाचा समज असल्याचे दिसून येते. आणि अर्थात, याच प्रक्रियेच्या आधारावर विश्वाची धारणा होत असल्याने द्यावापृथिवी (द्युलोक आणि पृथ्वी) यांच्या प्रतीकातून मानवी जीवनातील सृजनप्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कुटुंबव्यवस्थेला आणि पर्यायाने व्यापक समाजव्यवस्थेला ऋषिसमाजाने व त्यांच्या पुढील पिढय़ांतील वारसदारांनी (हे वारसदार जैववंशजच / biological descendants होते असे ठाम सांगता येत नाही) ‘धर्म’ अशी संज्ञा दिल्याचे दिसून येते. या चच्रेचा सारांश काढावयाचा झाल्यास खालील तीन मुद्दे ठळकपणे दिसतात :\n१) धर्म या इंडो-इराणीय भाषासमूहातील शब्दाचा मूळ धातू असलेला ‘धृ’ हा विशिष्ट तत्त्वांची धारणा, आधार देणे, सुस्थापित करणे अशा अर्थाचा आहे.\n२) धर्म या शब्दाचा एक अर्थ भौतिक जीवनातील, निसर्गातील किंवा एकुणात विश्वातील विविध तत्त्वांचा प्रमुख आधार असा आहे तर काही ठिकाणी यज्ञीय कर्मकांडाद्वारे निर्माण केले गेलेले किंवा यज्ञीय कर्मकांडांचा आधारभूत असलेले तत्त्व असा धर्म शब्दाचा एक आदिम अर्थ आहे.\n३) वरुण, मित्र वगरे देवतांकडे ऋत-किंवा वैश्विक धर्माचे परिपालन करण्याच्या कार्याला किंवा अन्य सृष्टीतील शक्तींच्या नियमित कार्याला उद्देशूनदेखील धर्म ही संज्ञा वापरली गेली आहे.\nवरील परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे मानवी श्रद्धेनुसार कल्पिलेल्या यज्ञादिक परंपरा, देवातादि अतिमानवीय शक्तींची आदर्शभूत मानली गेलेली स्वभाववैशिष्ट्ये किंवा काय्रे आणि त्या आदर्शवादातून किंवा संक��तांतून मानवी जीवनावर त्यांचे अध्यारोप करून निर्माण झालेली समाजव्यवस्था यांना पर्यायाने धर्म अशी संज्ञा दिली गेल्याचे आपल्याला दिसून येते. ऋग्वेद या प्राचीनतम वेदाप्रमाणे यजुर्वेद व अन्य वैदिक साहित्यात कर्मकांडप्रधान व्यवस्था वाढीला लागून ती पुढे ओसरू लागल्याचे दिसते. यज्ञपर कल्पना किंवा ऋग्वेदापासून दिसून येणाऱ्या विश्वसृजनाविषयीच्या कल्पना, देवतांची स्वभाववैशिष्टय़ व भलीबुरी कृत्ये त्यांच्या आधारे मानवी समाजात घडवले गेलेले नीतीनियम अशा विविध घटकांतून ‘धर्म’ नावाची महाकाय व्यवस्था निर्माण झाल्याचे दिसते.\nपुढील काही लेखांत याविषयीच्या काही ठळक बाबींचा व वेदांतील नोंदींचा आढावा घेऊन त्याआधारे धर्म या संकल्पनेला पूरक अशा धारणांची निर्मिती कशी होत गेली याची चर्चा करणार आहोत. त्याआधारे कुटुंबव्यवस्था, नीतिमूल्यांची चौकट व समाजाच्या नियमनासाठी निर्माण झालेली धर्मशास्त्रे (books of laws किंवा तत्कालीन संविधाने) इत्यादींची चर्चा करायची आहे. आधुनिक समाजात धर्म, या संकल्पनेला रिलिजन किंवा ‘श्रद्धा’ असा अर्थ प्राप्त होऊन तोच रूढ झाल्याचे दिसते. धर्म या संकल्पनेचे मूळ अर्थ मागे पडून वासाहतिक इंग्रज व अन्य पाश्चात्त्य समाजातील कल्पनांनी धर्म या कल्पनेच्या मूळ अर्थाला झाकोळून कसे टाकले व त्याचे काय परिणाम झाले हेदेखील आपल्याला पुढील भागांतून पाहावयाचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/actress-deepika-padukone-breaks-down-publicly-in-event/", "date_download": "2019-02-23T20:50:26Z", "digest": "sha1:Y4CO272OPT3LNZ6S5KGXY6N3MVVFBT72", "length": 4185, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " त्‍यादिवशी मी एकटीच बेडरूममध्‍ये होते : दीपिका पादुकोण (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › त्‍यादिवशी मी एकटीच बेडरूममध्‍ये होते : दीपिका पादुकोण (Video)\nत्‍यादिवशी मी एकटीच बेडरूममध्‍ये होते : दीपिका पादुकोण (Video)\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nअभिनेत्री दीपिका पादुकोण आज एक यशस्‍वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची ओळख एक धाडसी महिला म्‍हणून आहे. दिल्लीमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या एका कार्यक्रमात बोलताना दीपिकाला अश्रू अनावर झाले आणि व्‍यासपीठावरच ती रडू लागली.\nदीपिका पादुकोण आपल्‍या वैयक्‍तिक आयुष्‍याविषयी आपले अनुभव शेअर करत होती. कशा प्रकारे ती डिप्रेशनमध्‍ये गेली, याबद्‍दलच्‍या कटू आठवणी ती सांगत होती.\nदरम्‍यान, दीपिकाने नी एका घटनेचा उल्‍लेख करत सांगितले की, दोन वर्षांपूर्वी माझे आई-वडील मला भेटायला मुंबईत आले होते. माझी बहिणही सोबत होती. सर्व लोक जाण्‍यासाठी पॅकिंग करत होते. मी माझ्‍या बेडरूममध्‍ये एकटी होती.\nदीपिका म्‍हणाली, 'यादरम्‍यान, आई जवळ आली आणि म्‍हणाली, सर्व काही ठिक आहे परंतु, ज्‍यावेळी आईने दोन-तीन वेळा मला विचारलं, त्‍यावेळी मी स्‍वत:ला सांभाळू शकले नाही आणि मी रडू लागले. जर माझी आई नसती तर आज मी नसते. हे सांगताना दीपिकाचे डोळे भरून आले आणि ती रडू लागली.'\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/fat-melting-recipe/", "date_download": "2019-02-23T21:59:51Z", "digest": "sha1:ZHE6NXJCNCYHKPOM5KJ4M6FQYZJIU2TS", "length": 8123, "nlines": 67, "source_domain": "www.marathigold.com", "title": "फक्त एक चिमुट झोपण्याच्या अगोदर औषध सेवन करा आणि दररोज पोटाची चरबी कमी होताना पहा", "raw_content": "\nफक्त एक चिमुट झोपण्याच्य��� अगोदर औषध सेवन करा आणि दररोज पोटाची चरबी कमी होताना पहा\nफक्त एक चिमुट झोपण्याच्या अगोदर औषध सेवन करा आणि दररोज पोटाची चरबी कमी होताना पहा\nबहुतेक वेळा स्वादिष्ट पदार्थ खाण्याच्या मोहामुळे लोक वजन कमी करण्याचा विचार सोडून देतात. कारण स्वादिष्ट पदार्थ खाणे प्रत्येकाला आवडते आणि मंग त्यासाठी हि तडजोड देखील केली जाते. तसेच कामा मध्ये व्यस्त असल्याने शारीरिक व्यायाम करणे, चालणे-फिरणे, योगा करणे यासाठी वेळ मिळत नाही म्हणजे एकूणच काय तर आपल्या वाढलेल्या वजनास कमी करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि आवडीच्या वस्तू खाण्यामुळे वजन कमी होण्या एवजी थोडेफार वाढतेच.\nयावर उपाय म्हणून लोक शरीराची चरबी कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. परंतु ते उपाय कठीण आणि वेळ खाऊ असल्यामुळे लोक करणे सोडून देतात. पण आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगत आहोत ज्यास केल्याने रातो रात पोटाची चरबी कमी होईल.\nजे लोक झोपण्याच्या 2-3 तास अगोदर जेवण करतात त्यांना वजन कमी करण्याच्या उपायाचा लवकर फायदा होतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर झोपण्याच्या दोन-तीन तास पहिले जेवण जेवले पाहिजे आणि त्यानंतर जो उपाय आम्ही सांगत आहोत तो केला पाहिजे.\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य\nहि पावडर बनवण्यासाठी तुम्हाला बडीशेप, हळद, जवस, जीरा, सुकलेला कडीपत्ता, हरड आणि हिंग लागेल.\nहे सर्व साहित्य तुम्हाला सहज बाजारात मिळू शकते. जर हरड मिळाली नाही तर त्या एवजी तुम्ही त्रिफळा चूर्ण वापरू शकता. चला पाहू पावडर (चूर्ण) बनवण्याची पद्धत.\nसर्वात पहिले पावडर बनवण्यासाठी जवस, जीरा आणि बडीशेप यांना भाजून घ्या आणि लक्षात असुद्या यांना जळू देऊ नका. सर्व साहित्य तुम्हाला 25 ग्राम प्रमाणात घ्यायचे आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्या.\nहळद एक लहान चमचा घ्याची आहे आणि अर्धा चमचा सेंधव मीठ मिक्स करा. हि पावडर रात्री झोपण्याच्या अगोदर कोमट पाण्या सोबत एक चमचा सेवन करावी. वाटल्यास तुम्ही हे दिवसातून दोन वेळा देखील घेऊ शकता.\nपोस्ट आवडली असेल तर लाईक करण्यास विसरू नका.\nसारखे सारखे शरीराच्या या 5 भागाला स्पर्श करू नका, कारण असतात हानिकारक बैक्टीरिया\nघरगुती उपाय करून शरीरावरचे तीळ कसे काढावेत\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकव�� होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://myrajapur.in/chunakolvan-waterfall/", "date_download": "2019-02-23T22:16:42Z", "digest": "sha1:LGHGRVPABADKRLEWSWLVP6ZBTRAYGZN7", "length": 10839, "nlines": 78, "source_domain": "myrajapur.in", "title": "चुनाकोळवण धबधबा – My Rajapur", "raw_content": "\nसंकेतस्थळ अनावरण सोहळा- 5 मे 2018\nराजापूर ओणी पासून १२.५० की.मी. अंतरावरील चुनाकोळवण गावातील नैसर्गिक पाण्याचा धबधबा (Waterfall) हा निसर्गाने चुनाकोळवण वासीयांना दिलेले वरदान आहे.\nसदर नैसर्गिक ठिकाणाच्या सौंदर्याचे संवर्धन व पर्यटन वाढ व्हावी व जास्तीत जास्त पर्यटकांनी चुनाकोळवण धबधब्याला भेट द्यावी व या अनोख्या सौंदर्याशी जवळीक साधत, मजा लुटावी व हे करत असताना निसर्गाची कमीत कमी हानी व्हावी, पर्यटकांना सुरक्षितता लाभावी ,म्हणून हा पर्यटन क्षेत्राचा विकास आराखडा आम्ही तयार केलेला आहे.\nपर्यटन विकासाच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचा विकास शासनामार्फत होत असताना पर्यटन स्थळाच्या मूळ सौंदर्याला बाधा न येता आवश्यक त्या सुविधा निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्या टप्प्याने करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. त्यामध्ये अग्रक्रमानुसार खालील बाबींचा समावेश आहे.\n१) मुख्य रस्त्यापासून ओढ्याच्या प्रवाहपर्यंत जाणारी पायवाट. सदर पायवाटेवरील डोंगराचा चढ हा तीव्र म्हणजे एकास एक असल्याने येथे किल्याला ���सलेल्या वळणदार घाटीसारखी पायवाट बनविणे आवश्यक आहे. अडीच मिटर रुंद काळ्या दगडाची पायवाट बनवून त्याला काळ्या दगडाची पॅरापेट वॉल (धक्का) करणे व मध्ये मध्ये थांबून धबधब्याचे विहिंगम दृश्य पाहता येईल अशा किल्ल्याच्या बुरूजाप्रमाणे गॅलरी बांधणे.\n२) ओढ्याच्या काठावर जेथे पायवाट संपते त्याच्या डाव्या बाजूला (Down-stream side) उच्चतम पूर पातळीच्या (High flood level) च्या वरती आर. सी. सी. कॉलमवर आधारित स्लॅबचा प्लॅटफॉर्म तयार करून त्यावर स्वच्छता गृह व कपडे बदलण्याच्या रूम तयार करणे (स्विमिंग पूल टाइप). सदर इमारत ही कोकणच्या कौलारू घरासारखी व निसर्गाशी नाते जोडणारी असावी.\n३) ओढ्याच्या काठावरून उच्चतम पूर पातळीच्या वरती धबधब्यापर्यंत जाणारी दोन मिटर रुंदीची पाखाडी बांधणे.\n४) धबधब्याच्या मंदरुळ बाजूला कमनीय पद्धतीची गॅलरी तयार करून त्यावरून पर्यटक जवळून अनुभव घेतील तसेच पर्यटकांना बसण्यासाठी व सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी बैठक व्यवस्था करणे व मुख्य गॅलरीच्या खालील बाजूला आणखी एक गॅलरी करून पर्यटकांना धबधब्याच्या अधिक जवळ जाऊन तुषारांसहित उडणाऱ्या पाण्यासह मौजमजा करतील.\n५) धबधब्याच्या खाली (Down stream side) १०० मिटर अंतरावर जेथे पायवाट संपते तेथे कमानीवर आधारित पूल तयार करून त्यावरून पर्यटक समोरून धबधब्याच्या व वाहत्या पाण्याचा आनंद घेऊ शकतील.\nवरील भौतिक सुविधा (Infrastructure development) आर्थिक निधीच्या उपलब्धतेनुसार होणार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. शासनाने निधी देताना सुचविलेल्या कामाच्या क्रमाने द्यावा. पर्यटन स्थळ विकासाअंतर्गत येत्या १०-१५ वर्षात सुचविलेली सर्व कामे पूर्ण होतील याची आम्हाला खात्री वाटते. कामाची संकल्पना व कामाचा दर्जा याबाबत कोणतीही तडजोड न करता विकास कामे झाली पाहिजेत ही आमची विनंती आहे.\nवरील विकासकामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक येतील त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, पर्यटन प्रेमी, व्यावसायिक व प्रशासन यांच्या मदतीने खालील पर्यटक पूरक उपक्रम (Activities) राबवून संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांना आर्थिक स्वावलंबी बनविता येईल.\n१) स्थानिक उत्पादनाची विक्री करणे. (आंबा, फणस, काजू, कोकम यावरील प्रक्रिया उत्पादने)\n२) स्थानिक लोककलांचे सादरीकरण. (दहीकाला, जाखडी, भजन, पालखी सोहळा)\n३) योगा व कसरतीचे खेळ.\n५) उंच झाडावर माचाण बांधून परिसर निरीक्षण व निवास व्यवस्था.\nनिसर्गाने आम्हाला भरपूर दिले आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि विविध फळे व शेती यावर आजपर्यंतच्या पिढ्या जगल्या.\nकाळ बदलतोय, भविष्यकाळात कोकणातील स्थानिक माणसांची आर्थिक व सामाजिक प्रगती ही पर्यटन विकास व फलोत्पादन यातूनच होऊ शकते यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी ही अपेक्षा ठेवून आम्ही हा आराखडा तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/do-this-1-thing-before-eating-food-9572-2/", "date_download": "2019-02-23T22:05:52Z", "digest": "sha1:YOXBWR62Z5CGWD4WSMGDYLQH5GFA3U2R", "length": 9300, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "भोजन करताना करा फक्त हे 1 काम, बनाल मालामाल", "raw_content": "\nभोजन करताना करा फक्त हे 1 काम, बनाल मालामाल\nएक चोर राजाच्या महाली चोरी करायला गेला, तेथे त्याला पहारेकरीने पकडले, जेव्हा चोराला राजा समोर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे ऐकून राजाने त्याला माफ केले, राजाला असे काय सांगितले चोरा ने\nViral Video : अफगानी पठाण ने पाकिस्तान ची इंटरनेशनल बेइज्जती केली, म्हणाला- ‘हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे’\nया व्यक्तीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी फक्त 6 दिवसात जमवले 6 करोड रुपये, त्यासाठी केली एक छोटीशी आयडिया\nशुक्रवार 22 फेब्रुवारी : 6 राशीवर होणार ग्रहांची कृपा, करियरला मध्ये मिळणार मोठे यश\nभोजन करताना करा फक्त हे 1 काम, बनाल मालामाल\nमाणूस या जगामध्ये पोटासाठी काय काय नाही करत. पोटाची भूक भागवण्यासाठी मनुष्य कोणत्याही थराला जाऊ शकतो. जगामध्ये अनेक गरीब देश आणि तेथील लोक आहेत की ज्यांना एकवेळचे अन्न देखील नशीब होत नाहीत. तर आपल्याकडे असे अनेक लोक आहेत ज्यांना भरपूर अन्न मिळते आणि ते खाण्यापेक्षा त्याचा अपमानच जास्त करतात. हिंदू धर्मामध्ये अन्नास महत्व दिलेले आहे. जर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कोणीही भोजन करण्याआधी हे काम केले तर त्यास जीवनात कधीही धनाची कमी जाणवणार नाही.\nपूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्ती भोजन करण्याच्या अगोदर लहानातील लहान गोष्टीकडे लक्ष देत असत, ज्यामुळे त्यांना कधीही कोणत्याही प्रकारचे आजार कमी होत होते आणि धन प्राप्तीसाठी कमी मेहनत करावी लागत असे. आजकाल लोक भोजन करताना घाईगडबडीत असतात ज्यामुळे ते काही गोष्टीना दुर्लक्षित करतात. ज्यामुळे त्यांना विविध प्रकारचे रोग होऊ शकतात आणि घरामध्ये बरकत देखी��� नाही राहत. आज येथे आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत जे केल्यास तुम्ही मालामाल व्हाल.\nतुम्हाला सांगू इच्छितो स्वयंपाकघरात जमिनीवर बसून भोजन केले पाहिजे. हिंदू धर्मानुसार भोजन सुरु करण्याआधी पहिले आपल्या थाळीच्या चारी बाजूला तीन वेळा पाणी शिंपडले पाहिजे आणि हात जोडून देवाचे भोजन दिल्या बद्दल आभार मानले पाहिजेत. असे केल्याने तुम्हाला जीवनात कधीही धनाच्या संबंधित समस्या जाणवणार नाही.\nएक चोर राजाच्या महाली चोरी करायला गेला, तेथे त्याला पहारेकरीने पकडले, जेव्हा चोराला राजा समोर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे ऐकून राजाने त्याला माफ केले, राजाला असे काय सांगितले चोरा ने\nViral Video : अफगानी पठाण ने पाकिस्तान ची इंटरनेशनल बेइज्जती केली, म्हणाला- ‘हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे’\nया व्यक्तीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी फक्त 6 दिवसात जमवले 6 करोड रुपये, त्यासाठी केली एक छोटीशी आयडिया\nशुक्रवार 22 फेब्रुवारी : 6 राशीवर होणार ग्रहांची कृपा, करियरला मध्ये मिळणार मोठे यश\nवाईटातील वाईट काळ दूर होईल, फक्त मारुती समोर दिवा लावून करावा लागेल मंत्राचा जप\nकोणत्याही व्यक्तीचे नशीब उघडू शकतात हे 10 काम, आज पासूनच सुरु करा\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोड��े\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/health-tips-marathi/", "date_download": "2019-02-23T22:05:12Z", "digest": "sha1:6DJSTCOVSXYT5OX65J7JFJDZG3XAC2RV", "length": 7279, "nlines": 78, "source_domain": "www.marathigold.com", "title": "सर्दी, खोकला आणि पाईल्सवर रामबाण उपाय", "raw_content": "\nसर्दी, खोकला आणि पाईल्सवर रामबाण उपाय\nसर्दी, खोकला आणि पाईल्सवर रामबाण उपाय\nकाळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.\nकाळी मिरीमध्ये अनेक औषधीय गुण आहेत. ज्याचा अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापर केला जाऊ शकतो.\nकाळी मिरी नियमित आहारात खाल्याने डोळ्यांची नजर चांगली होती. ज्यांना चष्मा आहे किंवा जे लोकं रोज कंप्यूटरवर काम करतात. अशा व्यक्तींनी अर्धा समचा काळी मिरी वाटून थोडं तूप टाकून रोज सकाळी आणि संध्याकाळी खालली पाहिजे. ज्यामुळे डोळ्याची नजर चांगली होते.\nपोटामध्ये जर जंत होत असतील तर काळी मिरी यावर चांगला उपाय आहे. काळी मिरी बारीक करुन 2-3 वेळा चावून खाल्याने किंवा ताकात याची पावडर टाकून पिल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.\nकाळी मिरी सर्दीसाठी देखील लाभदायक आहे. गरम दूधमध्ये काळी मिरी टाकून प्यायल्याने आराम मिळतो. असं अनेक दिवस केल्याने सर्दी पूर्णपणे नाहीशी होते.\nखोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरीची पूड आणइ अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.\nगॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमच लिंबूचा रस टाकावा त्यानंतर अर्धा चमच काळी मिरीची पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.\nपाईल्सच्या समस्येवर देखील काळी मिरी फायदेशीर ठरते. काळी मिरी 20 ग्रॅम, जीरा 10 ग्रॅम आणि साखर यांचं मिश्रण 15 ग्रॅम कुटुन एकत्र करावं. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ एकत्र करुन घेतल्याने पाईल्सचा त्रास कमी होतो.\nउन्हाळ्यात केसांची दुरावस्था होऊ नये म्हणून अशी काळजी घ्या\nत्वचा गोरी करण्यासाठीच्या या क्रीमचे काळे सत्य वाचून तुमचे डोळे उघडतील, 99% लोकांना माहीत नाही हे सत्य\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://openaccessweek.org/profiles/blogs/information-about-doaj-in-marathi-script", "date_download": "2019-02-23T21:13:43Z", "digest": "sha1:YPVGM3RNFU7Q6EKQICQ25OY3PVYKC2G3", "length": 7895, "nlines": 75, "source_domain": "openaccessweek.org", "title": "Information about DOAJ in Marathi Script - Open Access Week", "raw_content": "\nडिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स ची स्थापना २००३ साली लुंड युनिव्हर्सिटी स्वीडन येथे झाली. सुरुवातीच्या काळात ह्या डिरेक्टरी मध्ये फक्त ३०० जर्नल्स होती आज त्यांची संख्या ९००० पर्यंत जाऊन पोहचली आहे. या डिरेक्टरी मध्ये सायन्स, टेकनॉलॉजी, मेडिसिन, समाजशात्र या सारख्या विषयांच्या जर्नल्स चा समावेश आहे.पब्लिशर्स, युनिव्हर्सिटी लायब्ररी, वेगवेगळ्या संस्था डीओ ए जे चे मेंबर बनू शकतात.डी ओ ए जे चे मुख्य उद्दिष्ट मुक्त नियतकालिकांचा प्रसार करून त्या नियतकालिकांचा वापर संशोधन कामात करण्याचा आहे. सर्व नियतकालिके एका गुणवत्ता निकषाच्या माध्यमातूनच डीओ ए जे मध्ये सामील होऊ शकतात. सर्व मुक्त नियतकालिकाचे एका ठिकाणी वर्गीकरण करून त्याचा जास्तीत जास्त वापर वाढवणे हेच डिरेक्टरी ऑफ ओपन ऍक्सेस जर्नल्स चे मुख्य उद्दिष्ठ आहे. जी नियतकालिके डी ओ ए जे मध्ये समाविष्ट होण्यासाठीचे नियमपूर्ती करतात. त्यांचाच समावेश डिरेक्टरी मध्ये होतो त्या पैकी मुख्य नियम म्हणजे :\n१ वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ लेखकांचे लेख त्या नित्यत्कालिक मध्ये असले पाहिजेत\n२ लेख समावेशासाठी असणारे खर्च त्या नियतकालिकाच्या वेबसाईट वर दिले असले पाहिजेत\n३ पा���दर्शकता, तसेच कलम प्रक्रिया शुल्क ( APCs ) दृष्टीने\n४ प्रकाशन किमान पाच (5) उच्च दर्जाचे दरवर्षी गुणवंत जर्नल लेख\n५ एक काळजीपूर्वक निवडलेले संपादकीय मंडळ वेबसाईट वर नमुद करणे\n६ कॉपीराइट आणि परवाना अटींचा साफ करार आणि एक खुले प्रवेश धोरण\nडी ओ ए जे हे नॉनप्रॉफीट ऑरनाईझेशन कम्युनिटी इंटरेस्ट कंपनी यु के इथून चालवले जाते. हे व्हॉलेंटरी ऑरनाईझेशन पूर्णपणे डोनेशन आणि लोकांच्या मदतीवर चालते. या वर्षी डी ओ ए जे ला साऊथ राष्ट्रांमध्ये खुल्या नियतकालिकांच्या वापराचा प्रसार करण्या साठी इंटरनॅशनल डेव्हलोपमेंट रिसर्च सेंटर कडून मदत मिळाली आहे. या ग्रांट चे मुख्य उद्देश -\n1 विकसनशील देशात मुक्त नियंतकालीचा प्रसार करणे\n2 पब्लीशर्स ला चांगल्या नियतकालिकाच्या छपाई साठी मदत करणे\n3 बनावट नियतकालिके शोधणे करणे आणि त्याची माहिती डी ओ ए जे ला कळवणे\n4 बनावट नियतकालिका वर बंदी घालणे\n5 विकसनशील देशात डी ओ ए जे ची माहिती पुरवणे हे आहेत.\nत्या साठी त्यांनी वेगवेगळ्या देशातून प्रतिनिधी निवडले असून ते डी ओ ए जे च्या उद्दिष्टपूर्ती साठी मदत करतील. भारतातून वृषाली दंडवते ( पुणे) श्रीधर गुटेम ( रांची) आणि लीना शाह (कोलकाता) यांची निवड झाली असून ते या कामासाठी डी ओ ए जे ला मदत करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4773225338079896437&title=Workers%20Needs%20Social%20Security&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T22:11:15Z", "digest": "sha1:U3UDCMY5P7LLLB6UVOHZPROLKT2OG4TG", "length": 10855, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन मिळावे’", "raw_content": "\n‘कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन मिळावे’\nनवी दिल्ली : असंघटित क्षेत्रातील देशातील ३० कोटीहून अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा, किमान वेतन मिळावे, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी ३१ जुलै रोजी लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात केली.\nसुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाजात, ईएसआय आणि डी. जी. फासली या संस्थांतर्गत झालेल्या सामंजस्य कराराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये सहभागी होऊन खासदार महाडिक यांनी, असंघटित क्षेत्रातील कामगारांची व्यथा संसदेत मांडली. अत्यल्प सोयीसुविधा, मालकांकडून पिळवणूक, सामाजिक सुरक्षेचा अभाव आणि कामाच्या ठिकाणी काही अनुचित घटना-अपघात घडल्यास मालकाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार नित्याचेच असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. अशा परिस्थितीत असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, केंद्र सरकार कोणती पावले उचलत आहे, त्याबाबतची माहिती मिळावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.\nकेंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सविस्तर उत्तर देताना, खासदार महाडिक यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न संसदेत उपस्थित केल्याबद्दल कौतुक केले. ‘कामगारांच्या संरक्षणाचा मुद्दा ध्यानात घेऊन ईएसआय आणि डी. जी. फासली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कामाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार, अपघात घडू नये यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी चार ऑगस्ट रोजी फरिदाबाद येथे, तर येत्या काही दिवसात मुंबई येथे सुरक्षा प्रशिक्षण केंद्राची उभारणी होणार आहे. त्यामार्फत संपूर्ण देशभरातील कामगारांना सुरक्षेसंबंधी शास्त्रशुद्ध-तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बिडी कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि इतर ठिकाणी दररोजच्या कामामुळे जे आजार उद्भवू शकतात, अशा ठिकाणी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे,’ असे दत्तात्रय यांनी नमूद केले.\n‘पहिल्या टप्प्यात बांधकाम कामगारांना भविष्य निधी संघटनेत (ईपीएफओ) समाविष्ट करून, ‘ईएसआय’चे लाभही देण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, माध्यान्ह भोजनासाठीचे कर्मचारी यांचा या योजनांमध्ये समावेश करून, त्यांनाही सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,’ असे बंडारू दत्तात्रय यांनी स्पष्ट केले. खासदार महाडिक यांनी देशातील ३० कोटींहून अधिक असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या जिव्हाळ्याचा आणि हिताचा प्रश्न उपस्थित करून, या घटकांना न्याय दिला आहे. दुसरीकडे, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्रीय मंत्र्यांना संसदेत घोषणा करायला लावून, या दुर्लक्षित घटकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.\nTags: New DelhikolhapurDhananjay MahadikSumitra Mahajanकोल्हापूरधनंजय महाडिकनवी दिल्लीसुमित्रा महाजनप्रेस रिलीज\nगणेशमूर्तींवरील जीएसटी हटविण्याची मागणी आयआयएम विधेयकावर चर्चा उड्डाणपूल उभारण्याच्या म��गणीला सकारात्मक प्रतिसाद ‘जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध’ गडहिंग्लजमधील विकासकामांचे लोकार्पण\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/vice-president-venkaiah-naidu-459391-2/", "date_download": "2019-02-23T20:35:02Z", "digest": "sha1:YS3WCBUCQLUK5TQC5PXMOLSEQEW65A4M", "length": 13834, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृषी क्षेत्रात ‘सहकार’ वाढण्याची गरज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकृषी क्षेत्रात ‘सहकार’ वाढण्याची गरज\nव्यंकय्या नायडू : छोट्या तुकड्यांमुळे शेती करणे अकिफायतशीर\nमुंबई – भारतीय कृषी क्षेत्राला चौकटात्मक बंधांचा अंकुश आहे. सध्या केवळ 5.2 टक्के कृषी कुटुंबांकडे स्वत:चे ट्रॅक्‍टर असून 85 टक्के कृषी जमीन ही लघु आणि 2 हेक्‍टरपेक्षा कमी मोजमापाची आहे. ठिबक सिंचन योजना ही केवळ 1.6 टक्के कृषी कुटुंबांकडे ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यात सहकार वाढण्याची गरज असल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठात लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दी निमित्ताने सहकार भारतीद्वारा आयोजित सहकार या विषयावर ते बोलत होते.\nनायडू पुढे म्हणाले की, जागतिक पातळीवर जसे की जपान, जर्मनी, फ्रान्स, नेदरलॅंड आणि अमेरिका, बांग्लादेश यांच्या सहकार क्षेत्रातील विकासाच्या तुलनेत, भारतीय सहकार उद्योगांना बरीच प्रगती करायची आहे. त्यांनी सहकार क्षेत्रातील व्यवस्थापन, सदस्यांच्या सहभागाची उणीव, संस्थांमधील राजकारण, नोकरशाहांचे नियंत्रण या आव्हानांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले की, महिला आणि तरुण यांचा या क्षेत्रातील सहभाग निम्न असून या वर्गाला प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे. त्यांनी सहकारी पतसंस्थांची कार्यपद्धती, अपूरे स्रोत, सरकारवरील अवलंबितेत वाढ या बाबींमुळे सहकार क्षेत्राची वाढ खुंटली असल्याचे सांगितले.\nत्���ांनी आधुनिक तंत्रज्ञानात्मक अर्थव्यवस्था आणि व्यावसायिक वातावरण सकस असण्यावर जोर दिला. अर्थव्यवस्था म्हटले की स्पर्धा आलीच आणि अति स्पर्धेच्या वातावरणात अर्थव्यवस्थेला हानी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे स्पर्धेला मर्यादा आहे. परंतु सहकारी क्षेत्रात स्पर्धा अमर्यादित आहेत.\nसरकार वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्यावर जोर देत आहे. यासाठी सरकारने प्रधानमंत्री फसल बीमा योजना, कृषी सिंचन योजना, जनधन योजना आणि मुद्रा अशा योजनांची अंमलबजावणी केली आहे. तसेच सरकारने 63,000 पेक्षा जास्त प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना संगणकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अंदाजपत्रकीय पाठिंबा दिला आहे. या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे असे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PulwamaAttack : भारत पाकविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nहाफिजवर बंदी घालण्याचा इमरानचा डाव फोल; ‘एफएटीएफ’ च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान\nपाकिस्तान भारताशी युध्दाच्या तयारीत : नियंत्रण रेषेवर वाढवले सैन्य\nसौदीच्या राजपुत्राचे पुलवामा हल्ल्यावर मौन\nदहशतवादीविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला पूर्ण पाठिंबा\nब्रिटनने दहशतवाद्याच्या पत्नीचे नागरिकत्त्व केले रद्द\nपाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतीय हद्दीत मारा\nसौदी अरेबिया दहशतवादविरूद्ध भारतासोबत नेहमीच उभे राहणार : मोहम्मद बिन सलमान\nसौदीचे युवराज दहशतवादविरोधात बोलतील का \nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Seven-persons-gang-raped-on-two-sisters/", "date_download": "2019-02-23T20:37:45Z", "digest": "sha1:6JPV2SZFFQWFO6KAPROMVW42L7HQ47QL", "length": 4194, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " भिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार\nभिवंडी : सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार\nआई-वडिलांना घराबाहेर काढत जीवे ठार मारण्याची धमकी देवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तीन नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना भिवंडीतील न्यू आझादनगर येथे गेल्या आठवड्यात घडली होती. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच शहरातील जैतुनपूरा, मंगलबाजार स्लॅब येथील दोन सख्ख्या बहिणींना पैशांचे आमिष दाखवून सात मित्रांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन जणांना पोलीस कोठडीत डांबले असून फरार झालेल्या चार नराधमांचा कसून तपास सुरू केला आहे. अराफत नईम बहाउद्दीन (20 रा. चांद तारा मशीद, दुसरा निजामपूरा), फिरोज मोहम्मद शेख (27 रा. पहिला निजामपूरा) व नुदबीर गुलाम अहमद रईस (34 रा. बर्डी मोहल्ला) अशी अटक केलेल्या नराधमांची नावे आहेत.\nया अत्याचारप्रकरणी अटक केलेल्या अराफत, फिरोज, नुदबीर या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय जे. ए. शेख करीत आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-23T20:36:00Z", "digest": "sha1:I7T7IONHBEFW3AEM5YJCSQOBRR3DHVHR", "length": 11960, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसाला मारहाण करत तरुणाचा रस्त्यातच “राडा’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोलिसाला मारहाण करत तरुणाचा रस्त्यातच “राडा’\nमंगळवार पेठेतील गाडीतळ चौकीसमोर प्रकार\nपुणे – पोलीस चौकीत कारवाईसाठी नेत असताना एका तरुणाने रस्त्यात गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्यालाच मारहाण केली. ही घटना मंगळवार पेठेत गाडीतळ चौकीसमोर रविवारी घडली. याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या तरुणास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.\nअजिंक्‍य राम बेलदार (26, रा. मंगळवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पोलीस शिपाई अमित पवार हे गाडीतळ पोलीस चौकीत बीट मार्शल म्हणून हजर असताना परिसरात तीन व्यक्ती मारामारी करत असल्याची माहिती त्यांना एका व्यक्तीने दिली. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई बिचकुले घटनास्थळी गेले. तेथे दोन व्यक्ती एका व्यक्तीला मारहाण करत असताना आढळले. त्यातील अजिंक्‍य बेलदार यास चौकीत येण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने आरडाओरडा करत “मी चौकीत येणार नाही, मी साधा गुन्हेगार नाही, तू नवीन आहेत, तू मला ओळखत नाहीस, तुझ्यासारखे लय पोलीस बघितले, चल निघ,’ असे म्हणत धमकावले. यानंतर फिर्यादीला ढकलून पळून जात असताना बेलदार याला फिर्यादेने थोड्याच अंतरावर पकडले. तेथे बेलदारने फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावत त्यांच्या मनगटाजवळ मारले. यानंतर त्याला कसाबसा पकडून पोलीस चौकीत आणण्यात आले. तेथेही त्याने गोंधळ घालत पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय. पी. सूर्यवंशी तपास करत आह���त.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातार्‍यात चोरलेल्या दुचाकीसह चोरटे गजाआड\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; ���श्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/utsav-star/8fulora/page/2/", "date_download": "2019-02-23T21:09:45Z", "digest": "sha1:TCUR6ZTHMGQQ5JOYQT73K3KOAOL3RP2L", "length": 19790, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "फुलोरा | Saamana (सामना) | पृष्ठ 2", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटी���ा चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nशेफ विष्णू मनोहर आपल्या क्षेत्रातला एक सेलिब्रेटी स्टार जेव्हा दुसऱया क्षेत्रात उतरतो तेव्हा तो कशा प्रकारे वागावा याचं उदाहरण म्हणजे वैशाली सामंत..\nक्षिती जोग-हेमंत ढोमे मधुचंद्र म्हणजे- मधुचंद्र म्हणजे नवरा-बायकोने एकमेकांना दिलेला वेळ. लग्नाच्या धावपळीनंतर आराम करायला आणि एकमेकांशी बोलायला मिळालेला वेळ. प्लॅनिंग कसे केले- आम्हाला दोघांनाही समुद्रकिनारी जायचे होते...\nनुरी कंदील आणि e रिक्शा\nशैलेश माळोदे,[email protected] डॉ. अनिल राजवंशी... पुण्याजवळील फलटणसारख्या छोटय़ाशा गावात ऊर्जेवर महत्त्वपूर्ण संशोधन करून तेथील सामान्यांचे जगणे सुलभ केले आहे... पृथ्वीतलावरील प्रत्येक जिवाला आरामात आणि सुखानं जगावंसं...\nनमिता वारणकर,[email protected] NCPA जुन्या नव्या कलावंतांचे हक्काचे व्यासपीठ 50शीत प्रवेश करीत आहे.. मुंबईतील एनसीपीए... म्हणजेच ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस... संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट, साहित्य,...\nराजेश शृंगारपुरे,[email protected] अभिनेत्री अनुजा साठे... व्यायाम, आहार स्वत:साठी किती आवश्यक आहे हे तिला पुरतं उमगलेलं आहे... त्यानुसार तिने स्वत:ला आरोग्यपूर्ण आणि आपसूकच सुंदर राखले आहे... अवघ्या...\nमानसी इनामदार समस्या- 3 वर्षांपासून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे. अजूनपर्यंत यश मिळाले नाही. काय करावे - प्रियंका फुसे तोडगा- रोज संध्याकाळी देवासमोर बसून रामरक्षा म्हणावी....\nडॉ. विजया वाड,[email protected] नाचरा निसर्ग, बालकथासंग्रह.. बालांना कसे घडवायचे हे मोठय़ांना सांगणारा कथासंग्रह.... प्रिय वाचकांनो, परवाच एका बालसाहित्य संमेलनास गेले होते. अध्यक्ष या नात्याने सहज मुलांना...\nप्रकाश… दिग्दर्शन… निर्मिती आणि बरंच काही\nरोहिणी निनावे,[email protected] दिग्दर्शक, निर्माते राकेश सारंग. प्रसिद्ध आईवडिलांची भक्कम पार्��्वभूमी असूनही अक्षरश: पडेल ते काम मनापासून करून यशस्वी झालेल्या दिग्दर्शक.... राकेश सारंग हे नाव माहीत नाही...\nनीता ताटके,मलखांब प्रशिक्षिका,neetatatke @gmail.com ताकद... लवचिकता... प्रमाणबद्ध शरीर... उत्तम मानसिकता ज्या खेळातून मिळते तो खेळप्रकार म्हणजे अस्सल मराठमोळा मलखांब... दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या खेळाने...\nगणेश तुळशी,[email protected] शेतकरी म्हटले की आपल्या डोळय़ासमोर एक पारंपरिक चित्र उभे राहते... गावात वंशपरंपरागत शेती करणारा शेतकरी... शिवाय बहुसंख्येने तरुणाई नोकरीसाठी शहराकडे वळत आहे... या...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/dr-deepak-sarkar-article-on-tulsi-vivah/", "date_download": "2019-02-23T20:36:37Z", "digest": "sha1:QLVB3MVRCMF4HXM6INTGWWNFDIRPQ2FI", "length": 25342, "nlines": 271, "source_domain": "www.saamana.com", "title": "।।तुळसी विवाह।। | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठव���ला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या मह��लेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\n>>डॉ. दीपक केसरकर, आयुर्वेदतज्ञ\nआता काही दिवसांतच आपल्या चिमुकल्या तुळशीचे लग्न लागेल. सावळ्या कृष्णाची सावळी तुळस… त्याची प्राणप्रिया… या विवाहसोहळ्यातील सारीच मंडळी आपल्याला आरोग्यदान भरभरून देणारी…\nपुराणात एक कथा प्रसिद्ध आहे. जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी कृंदा ही पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्य पुण्यामुळे विष्णूला जालंधरला मारणे अवघड होऊन बसले. तेंव्हा श्री विष्णूने जालंधराचे रूप घेऊन कृंदेच्या पतिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला. हे कृत्त कृंदेला समजताच तिने विष्णूला शाप देऊन ती स्कतः सती गेली. तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगकली , तीच तुळस. म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते.\nगुळ साखर काकवी असा सगळ्या गोष्टींनी परीपूर्ण असा ऊस. काविळीत रामबाण उपाय म्हणून ऊसाचा रस पितात. जेवणात साखरे ऐवजी गुळ वापरल्यास बहुतेक आजार नियंत्रणात येऊ शकतात. असे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे. गुळात नैसर्गिकता जास्त असल्याने शरीराला हळहळू आणि दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनवतात. गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने रक्ताचे प्रमाण वाढते. गूळ आणि आले एकत्र खाल्ल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी दोन चिमूटभर सुंठ, गूळ एकत्र करुन चाटण केल्यास खोकला लागत नाही. मासिक पाळीच्या वेळी गूळ खाल्ल्याने पोटदुखी, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे या सगळ्या गोष्टीत आराम मिळतो. काकवी योग्य प्रमाणात खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. गर्भाशयाची शुद्धी होते. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर निघून जातात.\nतुळशीचे रोपटे ज्यांच्या दारी लक्ष्मी नांदे त्याच्या घरी \nअशी पूर्वापार चालत आलेली ओवी आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा, संपत्ती हा अर्थ नसून आरोग्य हा गर्भार्थ आहे आणि साहजिकच ज्या ठिकाणी आरोग्य आहे त्याठिकाणी पैश्यांची बचत होऊन संपत्तीत वाढ ही होणारच. हिंदु धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळस ही जास्तीत जास्त काळ ऑक्सिजन बाहेर सोडणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते. तुळशीची माळ ही पावित्र्य म्हणून गळ्यात घालतात खरं. ���ण ही तुळस प्रभावाने हृदय, फुफ्फुस, श्वासनलिका यांच्या ठिकाणी होणारा जंतुसंसर्ग थांबवते. तुळस रसाच्या स्वरुपात प्यायल्याने रक्तातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते. यकृताचे काम सुधारत थंडी येणाऱया तापात तुळशीच्या पानांचा काढा देतात त्याने तापात आराम मिळतो. दारातील तुळशीच्या रोपामुळे हिवतापाचे डास आसपास येत नाहीत. तुळशीचा रस घाम येण्यासाठी उपयुक्त आहे, म्हणून त्वचाविकारात या रसाचा उपयोग होतो. तुळशीचे पान व काळीमिरी एकत्र करून त्याचा लेप लावल्यास गजकर्ण लवकर बरे होते. तुळशीचे रोप हे शरीरातील उष्णता कमी करण्याचे महत्वाचे काम करते. लघवीला जळजळ, वेदना होत असेल, लघवीच्या ठिकाणी सूज आली असेल तर तुळशीच्या बियांनी ते कमी होते. कान दुखत असल्यास चार थेंब तुळशीच्या पानांचां रस टाकल्यास कानदुखी थांबते. तुळशीचे पान चघळल्याने तोंडाची दुर्गंधी जाते.\nयात दोन प्रकार असतात. डोंगरी आवळा हा चवीला तुरट असतो, तर गावठी आवळा चवीला आंबट असतो. गावठी आवळा खाल्ल्याने भूक वाढते. जिभेला चव येते. पचनक्रियेस मदत मिळते. डोंगरी आवळा हा तुरट रसाचा असून तो आयुर्वेद शास्त्रात बहुतांशी औषधामध्ये वापरला जातो. आवळ्यापासून तयार केलेले तेल केसांचे गळणे थांबवते आणि वाढ करण्यास मदत करते. तोच गोड पाकातला मोरावळा आम्लपित्त दूर करण्यास मदत करतो. मीठ लावून सुकवलेला आवळा प्रवासात उलटीची भावना कमी करते. आवळ्याच्या पावडरची राख पाण्यासोबत घेतल्यास गरोदरपणातल्या उलट्या कमी होतात. हाच आवळा हळदीसोबत काढा करवून घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत मिळते.\nचिंच हे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. मनाला आणि शरीराला तृप्ती देणारा असा पदार्थ म्हणजे चिंच, चिंचेची चटणी ही तोंडाची अरुची दूर करते. भूक वाढवते. खाद्यपदार्थाला वेगळी चव आणते. पिकलेल्या चिंचेचे पन्हे पित्तज रोगात उपयोगी पडते, हृदयाचे बळ वाढवते. उत्साह वाढवते. याच्या पानांचा लेप सूज कमी करतो. टरफलांची राख पोटदुखी कमी करते.\nवारंवार उचकी येत असल्यास बोराची पावडर पाण्यासोबत घ्यावी, बोराच्या पानांचा लेप गळू आलेल्या ठिकाणी लावल्यास गळू पिकतो. बोरांच्या पानाचा रस ओटीपोटावर लावल्यास कष्टार्तन पीसीओडी या आजारात त्रास कमी होण्यास मदत मिळते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलवकिलाच्या मुली���ा शिवीगाळ करून तरुण पळाले, जुहू पोलिसांनी दोन तासांत शोधून काढले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-21-october/", "date_download": "2019-02-23T22:02:14Z", "digest": "sha1:ND3J2GCF5DBXZNGHOQWNC276MNUEXGA6", "length": 22285, "nlines": 95, "source_domain": "www.marathigold.com", "title": "रविवार 21 ऑक्टोबर : आज या 3 राशींच्या सर्व इच्छा पूर्ण होणार, तर 2 राशींना करावा लागेल संघर्ष", "raw_content": "\nरविवार 21 ऑक्टोबर : आज या 3 राशींच्या सर्व इच्छा पूर्ण होणार, तर 2 राशींना करावा लागेल संघर्ष\nरविवार 21 ऑक्टोबर : आज या 3 राशींच्या सर��व इच्छा पूर्ण होणार, तर 2 राशींना करावा लागेल संघर्ष\nआज रविवार 21 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nतुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं, पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे.\nठराविक कालाने येणारा मानसिक शाररिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आजच्या दिवस रोमँटीक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.\nतुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.\nवाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. प्रवास कर���वा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल.\nतुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे उदासवाणा दिवस. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.\nआपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.\nशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.\nमनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.\nअन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.\nस्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल – तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत – संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे तुम्ही टाळा – तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.\nशारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.\nतुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.\nशुक्रवार 19 ऑक्टोबर : आज या 3 राशींच्या होणार मनोकामना पूर्ण, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य\nया 3 लोकांच्या भल्याचा विचार कधीच नाही केला पाहिजे : आचार्य चाणक्य\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T22:01:36Z", "digest": "sha1:PNG45HTLRQKHI3MWIW4RYZVWBDPBCAO4", "length": 16756, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्यावसायिकांचा रस्ता, पार्किंगवर ताबा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्यावसायिक���ंचा रस्ता, पार्किंगवर ताबा\nपार्किंगसाठीची जागा ताब्यात, अतिक्रमण विभाग मेहेरबान\nपुणे – शहराच्या मध्यभागातील अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे नागरिकांना वाहने उभी करण्यास मर्यादा येत आहेत. यातच दुकानांसमोर गाड्या लागू नयेत, म्हणून बहूतांश हॉटेल, दुकानांसमोर मोठमोठ्या लोखंडी जाळ्या, सिमेंटचे ब्लॉक टाकले आहेत. अशा प्रकारे पार्किंगच्या जागेवरच दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने गाडी लावण्यास जागा मिळत नाही. परिणामी नाईलाजास्तव इतरत्र वाहने लावली जातात. मात्र, वाहनांवर महापालिका कायद्यानुसार हजारो रुपयांचा दंड लावून नागरिकांचा खिसा रिकामा केला जातो. परंतु बेशिस्त हॉटेल, दुकानांवर कारवाई होत नसल्याने अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर शंका उपस्थित केली जात आहे.\nशहरातील मध्यवर्ती भागांतील अनेक रस्ते देखभाल दुरुस्ती आणि फुटपाथ वाढवल्यामुळे अरुंद झाले आहेत. यातच मंडई परिसर, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, अप्पा बळवंत चौक, कुमठेकर रोड आदी रस्त्यांवर गाडी उभी करण्यास जागा मिळणेही अवघड झाले आहे. यातच दुकानात येण्यासाठी पुरेशी जागा असावी, या उद्देशाने बहूतांश दुकानदारांनी समोर ब्लॉक, लोखंडी जाळ्या, स्टूल टाकून ठेवले आहेत. यामुळे अगोदरच कमी असलेली पार्किंग जागा अधिकच कमी पडत असून याचा तोटा सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. पार्किंगच्या ठिकाणी जागा न मिळाल्याने इतरत्र वाहने लावली जातात. मात्र, अशा वाहनांवर महापालिका कायद्याचा वापर करून कारवाई केली जाते. यामुळे लागणारा दंड हजार, दोन हजार रुपये आहे. एकूणच दुकानदारांच्या चुकीचा तोटा सर्वसान्यांना सहन करावा लागत असल्याची स्थिती शहरातील मध्यवर्ती भागात दिसून येत आहे. अप्पा बळवंत चौक आणि मंडई परिसरातील अनेक हॉटेलचालक, दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर मोठमोठ्या जाळ्या लावून ठेवल्याने नागरिकांना पार्किंगसाठी जागा पूरत नाही. परिणामी इतरत्र वाहने लावावी लागत असून यामुळे कोंडीतही भर पडल्याचे दिसून येते. दरम्यान, यासंदर्भात अतिक्रण विभागाशी संपर्क साधला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.\nमहापालिका अॅक्‍ट, नागरिक कंगाल\nशहरातील विविध भागांत बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियमभंग केल्यास आता महापालिका अॅक्‍टनुसार हजारो रुपयांचा दंड लावण्यात येत आहे. ��ात्र, शहरातील अप्पा बळवंत चौक, मंडई यासारख्या भागांत पार्किंगसाठीची जागा अपुरी पडत असून आहे त्या जागेवर दुकानदार ताबा मिळवत आहेत. तसेच, या परिसरातील वाहनतळे अपुरे पडत असून जागा न मिळाल्याने इतरत्र वाहने लावावी लागतात. मात्र, अशा वाहनांना जॅमर लावून हजारो रुपयांचा दंड लावण्यात येत असून नागरिकांना कंगाल बनवण्याचे काम सुरू आहे.\nनो व्हायलोशन झोन कुठय\nवाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध शंभर चौकांमध्ये नो ट्रॅफिक रुल व्हायलोशन झोन राबवण्यात आले. महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे या ठिकाणावरील बेशिस्त वाहनांवर तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, दसऱ्यांच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही मोहीम दिवाळीच्या अगोदरच थंडावली आहे. यामुळेच मंडईसारख्या परिसरात सर्व परिस्थिती उघड्या डोळ्याने दिसत असतानाही कारवाई केली जात नाही. यामुळे नो व्हायलोशन झोन मोहीम शांत झाल्याचे बोलले जात आहे.\nमंडई तसेच आसपासच्या परिसरात अशा प्रकारे ब्लॉक टाकून पार्किग कमी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. कारवाईत दुकानांसमोरील लोखंडी जाळ्या उचलण्यात आल्या होत्या. मात्र, काही जणांकडून वारंवार जाळ्या टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून महापालिकेच्या मदतीने कारवाई केली जाईल.\n– सूरज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक विभाग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nवेस्ट इंडिजने केले इंग्लंडला पराभूत\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/ramesh-powar-harmanpreet-kaur-mithali-raj-1800071/", "date_download": "2019-02-23T21:58:59Z", "digest": "sha1:45VK7HOQ62CLC555AWBTEEHMEE7BFXOJ", "length": 15411, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ramesh Powar Harmanpreet Kaur Mithali Raj | अनागोंदीच्या उंबरठय़ावर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nभारतीय महिला क्रिकेट संघ सध्या मैदानाबाहेरील कारणांमुळे अधिक चर्चेत आहे.\nभारतीय महिला क्रिकेट संघ सध्या मैदानाबाहेरील कारणांमुळे अधिक चर्चेत आहे. महिला क्रिकेट लोकप्रिय होत असल्याचेच हे लक्षण असल्याचे यामुळे काहींना वाटत असले, तरी खेळाडू-प्रशिक्षकांमध्ये उघडपणे झालेले आरोप-प्रत्यारोप गंभीर असून त्यांची दखल घेणे आवश्यक ठरते. वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत या संघाचा उपान्त्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला. तरीही या संघाची उपान्त्य फेरीपर्यंतची वाटचाल उल्लेखनीय होती. हा संघ सातत्याने जिंकत होता. उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताची बुजुर्ग क्रिकेटपटू मिताली राजला संघाबाहेर ठेवले गेले. सामना मोठय़ा फरकाने गमावल्यामुळे या निर्णयाची चर्चा सर्वाधिक झाली. वास्तविक खेळापेक्षा खेळाडू मोठा असलेल्या इथल्या संस्कृतीत विजयाचे श्रेय एखाद्याच खेळाडूला मिळणे आणि पराभवाचे खापरही वलयांकित खेळाडूला वगळणाऱ्यांवर फोडले जाणे अपेक्षितच आहे. मिताली राजला उपान्त्य सामन्याआधीच्या सामन्यातही वगळले गेले होते. त्या वेळी अशी चर्चा झाली नाही. वगळण्याचा निर्णय सामूहिक होता आणि प्रशिक्षक रमेश पोवार, कर्णधार हरमनप्रीत कौर, निवड समिती सदस्य सुधा शहा यांचा होता. निव्वळ चर्चा झाली तोवर ठीक होते; परंतु मिताली राजने आपली नाराजी भारतीय क्रिकेट मंडळाकडे (बीसीसीआय) ई-मेलद्वारे कळवली आणि हा ई-मेल यथास्थित बीसीसीआयबाहेरही पोहोचला येथे काही बाबींचा ऊहापोह आवश्यक ठरतो. खेळापेक्षा खेळाडू मोठी नाही, संघनिवड ही पूर्णपणे कर्णधार आणि प्रशिक्षक (ज्याला क्रिकेटमध्ये संघ व्यवस्थापन म्हणतात) यांची जबाबदारी आणि अधिकारही असतो ही बाब मितालीसारख्या अनुभवी क्रिकेटपटूला पूर्णपणे ठाऊक आहे. आजवर पुरुषांच्या क्रिकेटमध्येही एखाद्या बडय़ा क्रिकेटपटूला वगळल्यानंतर त्याने बीसीसीआयकडे नाराजीचा ई-मेल वगैरे पाठवला नव्हता. बोर्डाच्या एखाद्या सदस्याकडे, पत्रकाराकडे नाराजी व्यक्त करणे आणि अधिकृतरीत्या बोर्डाकडे ती व्यक्त करणे वेगळे. मितालीने प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर हेत्वारोप करणे हे अधिकच गंभीर आहे. पोवार यांना मग मितालीच्या आरोपांचे खंडन करणे भाग होते. त्यावर कडी म्हणजे, जणू मितालीच्या आरोपांची दखल घेऊन पोवार यांना मुदतवाढ देण्यास बीसीसीआयने नकार दिला आणि नवीन प्रशिक्षकपदासाठी जाहिरातही जारी केली. आता पोवार यांनाच प्रशिक्षक करावे म्हणून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी बीसीसीआयला विनंती केली आहे. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात बीसीसीआयला पूर्णपणे अपयश आले आहे. खेळाडूंमध्ये ई-मेल संस्कृती फोफावणे, वैयक्तिक हेवेदावे, प्रशिक्षकांविषयी अनादर, मनाला वाटेल तसे आणि तेव्हा समाजमाध्यमांवर व्यक्त होणे या प्रवृत्तींना आळा घालण्याची जबाबदारी बीसीसीआयचीच होती. पोवार यांच्याआधीचे प्रशिक्षक तुषार आरोठे हे त्यांची मुदत संपण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा देऊन बाहेर पडले होते. त्यांनी असे म्हटले होते, की या संघातील ‘काही क्रिकेटपटूं’ना भविष्यामध्ये रस नाही. त्यांची बदलण्याची तयारी नाही. त्यानंतर पोवार यांची नियुक्ती हंगामी प्रशिक्षक म्हणून झाली होती. आता त्यांनाही मुदतवाढ मिळणार नसल्यामुळे नवीन प्रशिक्षक शोधावा लागेल. त्याला किंवा तिला संघातील प्रत्येक खेळाडूबरोबर जुळवून घेण्यासाठी वेळ आणि अवकाश द्यावा लागेल. तोवर २०२०मध्ये पुढील विश्वचषक स्पर्धा येऊन ठेपलेली असेल. प्रशिक्षकाला स्वातंत्र्य पुरवण्यास आणि खेळाडूंच्या मर्जीपासून कवच देण्यास बीसीसीआय कधीही प्राधान्य देत नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. अशा प्रकारे वागणूक मिळत असल्यास चांगले प्रशिक्षक तरी भारतीय महिला संघाकडे कशाला फिरकतील, याविषयी विचार होताना दिसत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://business.global-article.ws/mr/category/npo", "date_download": "2019-02-23T21:09:22Z", "digest": "sha1:QX5EOGDFETWFEO4RC3R5TUBCLSVYRWCX", "length": 91163, "nlines": 793, "source_domain": "business.global-article.ws", "title": "NPO | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nप्रिय संलग्न व्यवस्थापक, महिला पासून व्हीनस आहेत\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > NPO\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nप्रश्न: माझे लक्ष्य बाजार महिला आहे, आणि IM हार्ड वेळ माझ्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी त्यांना मिळत येत. ते फक्त unmotivated वाटते. मी ते करू नका. माझे संलग्न कार्यक्रम दुर्गंधी का किंवा मी वाईट सहयोगी भरती आहे प्रिय संलग्न व्यवस्थापक: हे फक्त मूलभूत मानसशास्त्र एकही रन नाही. महिला आणि पुरुष भिन्न गोष्टी मूल्य. कार salesmen त्यांच्या प्रशिक्षण या शिकवले जाते. एक पती आणि पत्नी कार शोरूम मध्ये चालणे, तेव्हा, तो टी बद्दल बोलतो तेव्हा कार विक्रता पती सामोरे जाईल ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nअस्सल मदत वि. शोषण\nएक बातमीदार एक अतिशय मनोरंजक प्रश्न उपस्थित करीत आहे. तेथे एक उत्पादन किंवा व्यक्तींना सेवा महान गरज आणि काही संसाधने ठिकाणी आहेत कोण विक्री अंतर्निहित शोषण काहीतरी आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nपैसे एक मुल मार्ग\nपैसे करडू मार्ग एक प्रचंड मार्ग आपण करत काय आवडते अदा करण्यासाठी वर्णन. हे सर्व नाही विक्री करण्याचे कसब आवश्यक. ते बरोबर आहे, आपण काहीतरी खरेदी लोकांना पटवून संघर्ष करण्याची गरज नाही. ते आपल्याला येऊन आपण संगणक किती भरावे बाहेर कार्य करते.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले सामर्थ्य मिश्रण लहान व्यवसाय गरजा\nआपण आपल्या स्वत: एक लहान व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहेत, तर, तेथे आवश्यक आहे की हे सिद्ध प्रक्रिया बंद सुरू आहे. अनेक सर्जनशील लोक व्यवसाय कल्पना आहे, पण नियोजन त्यांच्या दृष्टिकोन कुचकामी आहे आणि अखेरीस flops. पहिली गोष्ट म्हणजे, आपण एक चांगला आकार आहे की बाजार शोधण्यासाठी आहेत. आता या नक्की काय याचा अर्थ असा नाही\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसंभाषण सुरू आणि एक विक्री समाप्त करण्याचे तीन मार्ग\nआपल्या लिफ्ट खेळपट्टीवर खंदक. आपल्या माहितीपूर्ण जाहिरात काहीही Zap. आणि आपण जे काही, आपल्या काळजीपूर्वक worded ठेवा, painstakingly विकसित, स्वत: ला स्थिती विधान. ते आपण हुशार आवाज करू शकते, पण आपल्या लिफ्ट खेळपट्टीवर, माहितीपूर्ण जाहिरात काहीही किंवा स्थिती विधान चांगले संभाषण करा नक्की करू नका. कोणत्या लज्जास्पद आहे, गेल्या कारण मी तपासले, अगदी विक्री संभाषण फक्त संभाषण आहे. त्यामुळे आपण एक आशा बोर्डरूम टेबल सर्व हकिकत काय म्हणू शकतो, किंवा कोणीतरी ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nरडार जाहिरात धोरण खेचून विक्री दिवसभर अंतर्गत\nआपली जाहिरात धोरण advertorials वापरून शक्ती पहा. आपल्या इतर सर्व जाहिरात धोरण एकत्र ठेवले पेक्षा रडार धोरण अंतर्गत हे अधिक पात्र खरेदीदार आणण्यासाठी क्षमता आहे. Advertorials जाहिरातदार म्हणून उद्देश विश्वासार्हता पदवी स्वत कर्जाऊ देणे, अगदी ग्राहकांना सर्वात संशयवादी जाहिरात खेळपट्टीवर सर्वात विश्वास ठेवता करा तसेच.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुख्यपृष्ठ Makeover मंत्र – RealAcres\nकंटाळवाणा, थकल्यासारखे आणि नीरस, या adjectives आपल्या लिव्हिंग रूममध्ये वर्णन करण्यासाठी वापरले जातात तर, तो त्याच्या आतील लँडस्केप बदलण्यासाठी वेळ आहे. पहिला, परत चरण आणि आपण आपल्या लिव्हिंग रूममध्ये जसे दिसले पाहिजे काय वाटते ते आपल्या कल्पना खाली आपल्या लिव्हिंग रूममध्ये आणि पेन आढावा घेण्यासाठी. पुढील चरण व्यवहार्यता आणि कोस्टींग या कल्पना तपासून आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमानव संसाधन व्यवस्थापन सर्वात महत्वाचे पैलू भरती\nमानव संसाधन व्यवस्थापन सिद्धांत भरती आणि निवड पद्धती लक्ष केंद्रित आणि मुलाखती फायदे ठळक, कर्मचारी निवड प्रक्रिया सामान्य, मूल्यांकन आणि psychometric चाचणी. भरती प्रक्रिया अंतर्गत किंवा बाह्य किंवा ऑनलाइन असू शकते आणि भरती धोरणे टप्प्यात यांचा समावेश आहे नाही, जाहिरात, कामाचे स्वरूप, नोकरी अर्ज प्रक्रिया, मुलाखती, मूल्यांकन, निर्णय, कायदे निवड आणि प्रशिक्षण.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले घर आधारित व्यव���ाय संधी पासून उत्पन्न वाढविण्यासाठी कसे\nआपल्या वेबसाइटवर रहदारी वाढवण्यासाठी उत्तम मार्ग आणि यामधून आपल्या मुख्यपृष्ठ आधारित व्यवसाय संधी महसूल वाढविण्यासाठी आणि आपल्या संलग्न कमाई वाढ.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nतू कोण दोष द्याल का ते आपल्या सेमिनार काहीच जाणून घ्या, तर\nटेड, आलिस, पीट रिटा सर्व समान परिसंवाद उपस्थित आहेत. ते सर्व काहीतरी जाणून घेण्यासाठी अपेक्षा, ते आहेत का सर्व त्या नंतर. समस्या ते प्रत्येक शिक्षण खूप वैयक्तिक आणि विविध प्रकारे आहे, त्यामुळे या परिसंवादात चांगले हे लक्षात होते किंवा त्यांना काही निराश दूर येऊ शकते. तो त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवा आणि तो होते bei सिद्धांत असलेल्या grips करा शकत नाही की निराश होता शकत नाही जेथे टेड पूर्वी इव्हेंट केले होते ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमाहिती व्यवस्थापकीय योजनाबद्ध नियोजन समर्थन करण्यासाठी\nसंबंधित व अचूक माहिती यशस्वी मोक्याचा नियोजन आवश्यक कोनशिला आहे. या लेखात आपण डेटा आणि माहिती समर्थन आणि मोक्याचा निर्णय क्रियाशीलता वाढते गोळा जे एक प्रभावी प्रक्रिया अंमलबजावणी आणि व्यवस्थापित नेते गरज पाहू.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nखाजगी कंपन्या कर्मचारी पर्याय वजन\nहे आपल्या कर्मचारी ते आपल्या कंपनीला घेऊन मूल्य दर्शविण्यासाठी एक उत्तम संधी आहे. कर्मचारी प्रत्यक्षात त्यांचे प्रयत्न कंपनी मूल्य quantifiable लाभ आणि तोटा पाहू शकला कल्पना.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nघर आधारित व्यवसाय: यशस्वी दहा टिपा:\nलवकर वेतन जिवंत सर्वांना मागे टाकणारा खर्चून (आम्ही बनवतो) सरासरी जीवनशैली राखण्यासाठी आवश्यक, अधिक आणि अधिक कर्मचारी गंभीरपणे घरातून काम पर्याय विचार सुरू आहेत,. आपल्या स्वत: च्या बॉस जात, आपल्या स्वत: च्या तास सेट आणि पाळणे, सर्व ठेवणे (किंवा स्वत: साठी उत्पन्न सर्वात), प्रवास वेळ आणि गॅस वर जतन, आवश्यक तितकी सुट्टीतील वेळ परवानगी, ते सर्व त्याचे भत्ता देणाऱ्या आहे. तो खुपच मार्ग दिसते, विशेषत: अनेक स्त्री मे ...\nद्वा��ा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक बाजार विश्लेषण आपला व्यवसाय रोजी आयोजित\nमुदत \"बाजाराचे विश्लेषण\" अनेकदा उद्योजकांना कळत आहे, विशेषत: एक विशिष्ट कोनाडा किंवा मार्केट लक्ष केंद्रित लोक. खरं तर, अनेक लहान व्यवसाय मालक प्रक्रिया कळत नाही किंवा बाजार विश्लेषण आयोजित खूप किचकट किंवा खूप महाग आहे, अशी तक्रार आणि आश्चर्य का किंवा आवश्यक असेल तर. बाजार विश्लेषण काय आहे सर्वात मूलभूत दृष्टीने, बाजार विश्लेषण एक मूल्यांकन आहे: - बाजारात एक विशिष्ट समस्या किंवा संधी. - n ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकमी वेतन देश करण्यासाठी वेबसाइट इमारत आउटसोर्सिग\nबाह्य अस्तित्व अंतर्गत उत्पादन कार्ये किंवा रोजगार प्रतिनिधी आऊटसोर्सिंग आऊटसोर्सिंग समजून घेणे आहे. उपस्थित दर्जा येथे, तो पगार स्थानिक विद्यमान मानके तुलनेत ठळकपणे कमी आहेत परदेशी जेथे कर्मचारी सेवा कामावर अधिक संबंधित झाले आहे. प्रामुख्याने पैसा वाचवू कंपन्यांनी केले जाते, अधिक महत्त्वाचे उपक्रम गुणवत्ता किंवा मुक्त कंपनी स्त्रोत सुधारित. अशा चीन म्हणून कमी किंमतीची निवड देश, भारत आणि व्हेनेझुएला टी सुरू ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nविलिनीकरण व ताबा: यशस्वी माहिती तंत्रज्ञान गंभीर साहित्य मूल्यांकन\nसॉफ्टवेअर मूलभूत प्रश्नांची उत्तरे प्रत्येक कंपनी मालकी कोणत्याही विलीनीकरण किंवा संपादन यश एक महत्वाची भूमिका बजावू शकतात.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबांधकाम साहित्य विक्री बाजार अंदाज\nहेवी बांधकाम उपकरणे जगाच्या सर्व भागात आवश्यक आहेत. त्यांचे मागणी भारतीय उपखंडात वाढणारी अर्थव्यवस्था नंतर अधिक वाढ झाली आहे, मध्य पूर्व, पूर्वेकडील आणि ओरिएंटल राष्ट्रे तसेच. चीन सारख्या देश, सिंगापूर, इ. पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात एक खरं सांगतो दराने विकसित आहेत. चीनी पायाभूत सुविधा अगदी आतील शहरे आणि दुर्गम भागात तसेच स्वच्छ बी घातली आहेत की अलीकडील काळात त्यामुळे मजबूत झाले आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मा���्केटिंग गट\nव्यवसाय अयशस्वी क्रमांक एक कारण\nराल्फ वाल्डो इमर्सन म्हणाला,, \"एक चांगले mousetrap तयार, आणि जगाला आपला दार एक मार्ग विजय होईल.\" पण आपण आपल्या स्वत: च्या व्यवसाय सुरू करत आहोत तेव्हा, हमी आहे आपल्या की \"mousetrap\" तरणे जात आहे, विशेषत: आजच्या फास्ट-रचित व्यवसाय जगातील.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nदीर्घकालीन नोकरी मार्केट Outwitting – भाग 2\nआपला बॉस एक जाहिरात आपण शिफारस करेल व्यक्ती आहे, संधी संबंधी वाद निर्माण तर. या कारणास्तव आणि इतर अनेक, चांगल्या अटींवर राहण्याच्या तिच्या अत्यावश्यक आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपल्या जादू क्रमांक काय आहे\nकी कामगिरी निर्देशक माध्यमातून विक्री ध्येये आणि फार (KPI) सर्वात यशस्वी व्यवसाय आणि नक्कीच, विक्री विभाग त्यांच्या की कामगिरी निर्देशक ओळखले आहे (KPI); थेट विशिष्ट प्रक्रिया परिणाम परीणाम वैयक्तिक गेटवे. मग ते मोजण्यासाठी त्यांना ओळ पूरक प्रमाण. आपण आपली विक्री प्रक्रियेत KPIs ओळखले आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमानव संसाधन कोणत्याही संस्थेसाठी एक महत्त्वाचा मालमत्ता आहे. अकार्यक्षम आणि अकार्यक्षम मानवी संसाधने एक संस्था प्रगतीत अडथळा करू शकता. म्हणून, नियोक्ते नेहमी नोकरी मार्केट मधील उत्तम प्रतिभा निवडण्यासाठी शोध.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nTerascale कम्प्युटिंग, सेंद्रीय संगणक आणि वाहक इथरनेट तंत्रज्ञान या सर्व आमच्या भावी परिवर्तन घडून येणार आहे उद्याचे टेक्नॉलॉजीज.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nफेब्रुवारी रोजी 24, 2003, दुबई इस्लामिक आर्थिक मंचात, ब्रॅड Bourland, सौदी अमेरिकन बँक मुख्य अर्थशास्त्रज्ञ (साम्बा), नेहमी मध्य पूर्व वक्ता enshrouds की लज्जास्पद शांतता भंग एकत्रीकरणांसाठी.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nटीम बिल्डिंग आगामी कार्यक्रम\nप्रभावी संघ इमारत घटना स्पष्टपणे परिभाषित ध्येय आहे त्या आहेत, फंक्शन मोठे संपूर्ण भाग म्हणून आणि तयार करण्यासाठी किंवा परस्पर संबंध दुरूस्त.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nजॉन Warwicker – टोमॅटो डिझाइन करणारी कंपनी चे सह-संस्थापक\nडिझाईन कंपनी टोमॅटो मध्ये स्थापना केली होती 1991 जॉन Warwicker लंडन मध्ये, स्टीव्ह बेकर, खंजीर व्हॅन Dooren, कार्ल हाइड, रिचर्ड स्मिथ, सायमन टेलर आणि ग्रॅहम वुड. मध्ये 1994, मायकेल हॉर्शम आणि जेसन Kedgely सामील झाले.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक विपणन कंपनी वापरून फायदे\nमुदत \"विपणन कंपनी\" वेगवेगळे लोक भरपूर विविध गोष्टी खूप अर्थ शकता. पुढील गोष्टी क्लिष्ठ करण्यासाठी, मुदत अर्थ काय वतीने सहमती तरीही आपल्या गरजेनुसार योग्य विपणन कंपनी शोधावी लागेल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nस्वत: संस्मरणीय करून देणे: एक जबरदस्त आकर्षक PowerPoint सादरीकरण तयार करा\nआपल्याला माहिती आहे की PowerPoint सादरीकरण वापरून लोकांना एका मोठ्या गटाला संबोधित करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग एक असू शकते माहित आहे काय शिक्षण शैली अशा विविध, व्हिज्युअल सादरीकरण वापरून आपण विशेषतः ते पाहिले पाहिजे ज्यांनी तो विश्वास लोक मोठ्या गट पोहोचण्याचा करण्यास अनुमती देते. पेक्षा काय चांगले मार्ग एक जबरदस्त आकर्षक PowerPoint सादरीकरण तयार करण्यासाठी शिक्षण शैली अशा विविध, व्हिज्युअल सादरीकरण वापरून आपण विशेषतः ते पाहिले पाहिजे ज्यांनी तो विश्वास लोक मोठ्या गट पोहोचण्याचा करण्यास अनुमती देते. पेक्षा काय चांगले मार्ग एक जबरदस्त आकर्षक PowerPoint सादरीकरण तयार करण्यासाठी डेटा आहे, पण त्या निर्दोष समाप्त उणीव डेटा आहे, पण त्या निर्दोष समाप्त उणीव सुरू करण्याचा एक चांगला मार्ग जे यष्टीचीत एक कल्पना मिळविण्यासाठी टेम्पलेट पाहण्यासारखे आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nराष्ट्र ब्रँडिंग आणि ठिकाण विपणन – चौथा. ठिकाण\nकाही देशांमध्ये भौगोलिक रित्या दुर्लक्षित आहेत. अलीकडील अभ्यास एक उष्णदेशीय हवामान कमी आर्थिक वाढीच्या दृष्टीने एक मोठा किंमत टॅग वाहून सीमेवर असल्याने किंवा येत कसे दाखवून दिली आहे. या प्रतिकूल परिस्थितीत वर्णन केले जाऊ शकते \"नैसर्गिक सवलत\" देशा���्या किंमत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकोळसा एक नवीन सुरुवात\nकारण माझे बंद वर्षे आणि नकार दर नंतर, कोळसा उद्योग यशस्वी परत करत आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nखाजगी कंपन्या वजन कर्मचारी शेअर पर्याय\nहे आपल्या कर्मचारी ते आपल्या कंपनीला घेऊन मूल्य दर्शविण्यासाठी एक उत्तम संधी आहे. कर्मचारी प्रत्यक्षात त्यांचे प्रयत्न कंपनी मूल्य quantifiable लाभ आणि तोटा पाहू शकला कल्पना.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n5 निवडणे प्लेट रोल मशीन की\nकारखाना आदेश कमी आणि श्रम आणि ऊर्जा खर्च वाढत दरम्यान, त्यांच्या fabricating प्रक्रिया प्लेट धातू वापरतात त्या कंपन्या वाढत्या वाटाण्याएवढा त्यांच्या नफा मार्जिन शोधत आहेत. अद्याप, उत्पादक अजूनही नवीन उत्पादन उपकरणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे -- अप्रचलित उपकरणे पुनर्स्थित किंवा नवीन व्यवसाय संधी लाभ घेण्यासाठी की नाही -- स्पर्धात्मक राहण्यासाठी करण्यासाठी.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nग्राहक: यशस्वी विपणन करण्यासाठी की\nआपण आपले ग्राहक कसे चांगले माहीत नाही आपले ग्राहक किंवा क्लायंट तुमच्याकडे येतात प्राथमिक कारण काय आहे आपले ग्राहक किंवा क्लायंट तुमच्याकडे येतात प्राथमिक कारण काय आहे किंवा आपल्या उत्पादन किंवा सेवा खरेदी किंवा आपल्या उत्पादन किंवा सेवा खरेदी आपल्याला काय माहिती नाही आपला व्यवसाय दुखापत नाही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकाय मनी ऑनलाईन निर्माण चर्चेत\nआजच्या ऑनलाइन बाजारात ऑनलाइन पैसे कमविणे मध्ये गरम आहे ते जाणून घ्या.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसमर्थन कोणत्याही कंपनी यश की आहे\nएक व्यक्ती, किंवा व्यक्ती गट एक कंपनी तयार आणि महान उत्पादन किंवा सेवा मनुष्याला ज्ञात देऊ शकता, पण ते नियोजन समोर मुळे dilligence सादर केले नाही तर आणि एक मजबूत ग्राहक समर्थन प्रणाली अंमलबजावणी, ते काही कठीण वेळा मध्ये होणार आहोत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग��लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपण स्वस्त सॉफ्टवेअर विकासासाठी शोधत असाल तर नंतर आउटसोर्सिंग उत्तम पर्याय आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nका ब्रँड तयार त्रास\nलांब नाही पूर्वी डॅलस मध्ये एक परिषद येथे, केंटकी आणि एक ग्राफिक डिझायनर मी लोकांना व्यवसाय कार्ड देवाणघेवाण होते जेथे जेवायला मेजासभोवती बसला. मी त्याच्या लोगो पाहिले, आणि तो माझा कार्ड नाव अभ्यास. \"मी लोगो माहीत आहे. आम्ही गेल्या संपर्कात केले,\" मी बोललो. \"ते बरोबर आहे. मी तुझे नाव माहीत आहे,\" तो म्हणाला. आम्ही जेव्हा निश्चित शक्य झाले नाही किंवा का आम्ही पूर्वी मेल अदलाबदल इच्छित तरी, आम्ही किमान पाच वर्षांपूर्वी केले होते अंदाज केलाच. आम्हाला दोन्हीपैकी एक एक extraordin आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nउत्कृष्ट नोकरी उमेदवार भरती\nयेथे सर्वात पात्र नोकरी उमेदवार शोधण्यासाठी नेमणूक करणारे आणि मानवी संसाधने कर्मचारी सहा उपयुक्त टिपा आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएंटरप्राइज अर्ज आधुनिकीकरण – अनलॉकिंग गुप्त मूल्य\nयशस्वी व्यवस्थापन आणि वारसा प्रणाली पुन्हा उपयोजन उद्या व्यवसाय गरजा पूर्ण करण्यासाठी आज सर्वात मोठे आव्हान. ही पांढऱ्या कागद संस्था विद्यमान वारसा प्रणाली प्रभावी व्यवस्थापन सहभागी समस्या समजून घेण्यास मदत करेल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुले शीर्ष सुट्टी गिफ्ट आयडिया\nएक उत्तम साइट आहे, घाऊक मुलांचा कपडे दरांमध्ये मुले बुटीक कपडे. हे विविध योग्य मिश्रण आहे, पर्याय भरपूर तिचा त्याग करणे जाऊन न, आणि लवकरच पुरेशी, मी माझ्या स्वत: च्या बालपणीच्या बद्दल reminiscing सुरु साइट प्रेम होते, माझे बाबा माझे आणि भाऊ नवीन कपडे खरेदी कसे प्रत्येक सुट्टी हंगाम.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n सहा अत्यावश्यक घटक आपल्याला जाणून घेणे आवश्यक\nआपल्या नवीन व्यवसायासाठी एक नाव निवडणे सोपे नाही आहे. आपले नाव आपल्या कंपनी ओळखण्यासाठी पेक्षा अधिक नाही. आपण कोण आहात ग्राहका��ना सांगते, तू काय करतोस, आणि आपण ते कसे करता पेक्षा थोडे अधिक.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nहे गती बद्दल सर्व आहे\n(गती) n. 1. गणित & भौतिकशास्त्र. अंतर प्रवासाच्या वेळी भागाकार प्रवास. 2. व्यवसाय & जीवन. गुंतवणूक वेळ परिणाम प्रमाण. गती अंतर आहे (परिणाम) वेळ भागाकार, या कालावधीत. काही नेते 'मूर्ख सोने' सूत्र या चुकीचा आहे असे सिद्ध: क्रिया वेळ भागाकार. हे महाग आणि विध्वंसक भ्रम दोन गंभीर परिणाम एक निर्मिती आहे: एकतर कारवाई लांबणीवर करून पूर्णपणे गती टाळण्यासाठी प्रयत्न, आणि होत stagnant'or 'लाल-अस्तर' संस्कृती ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nगरज अधिक मोफत वेळ\nआपण एक कार वापरून पारंपारिक कार्यालय जागा भाड्याने किंवा 'ऑन-साइट' सहाय्यक कामावर कितीतरी अधिक आर्थिकदृष्ट्या असू शकते माहित आहे काय कार जागतिक दृष्टीकोन जगभरातील विविध शहरांमध्ये विस्तृत उपलब्ध आहेत. या वर्च्युअल कार्यालय आपल्या घरी शहर म्हणून जवळ असू शकतात याचा अर्थ असा की, किंवा कोणत्याही देशात आपण जागतिक उपस्थिती स्थापन करू इच्छित.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nAgeism आणि अंतरिम व्यवस्थापन\nनियोक्ते बाजारातील कमी अनुभव लोक दिशेने वीर असे गृहीत धरते एक प्रवृत्ती आहे, आकडेवारी सर्व कार्यावर वय, हे लक्षात येते, हे दाखवण्यासाठी मात्र 85% दरम्यान आहेत 40 60 वर्षे आणि लोकांची संख्या वयाच्या पलीकडे काम 65 आहे, वरवर पाहता, एक तृतीयांश वाढत्या.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले करिअर बदला आणि आपले स्वत: चे व्यवसाय प्रारंभ करून आपले जीवन बदलू\nकाय सर्वात महत्वाकांक्षी उद्योजक लक्षात आले नाही कौशल्य व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सेट पोहोच बाहेर नाही आहे. हे फक्त आपल्या उत्तम फायदा त्यांना योग्य साधने शोधत वापरून एक बाब आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nजादू क्रमांक कॅल्क्युलेटर – विक्री कामगिरी करण्यासाठी निदान दृष्टीकोन\nमी होणारी विक्री संस्था विक्री मिशन एक व्ही मध्ये देवा 120 प्रतिनिधींसाठी बाहेर पसरली 12 विक्र�� विभाग. ते कार्यरत होते 38% प्रती महसूल ध्येय 2 वर्षे. मी एक की कामगिरी निर्देश अभ्यास धावत आला आणि ते कार्यरत होते निर्धारित 2 आठवड्यात / प्रतिनिधीशी प्रति नवीन भेटी, पण त्यांच्या KPIs ते साध्य करण्यासाठी आवश्यक धरून 7. त्यामुळे मी प्रभावीपणे करू करण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी एक प्रशिक्षण उद्देश जाहीर, (आता X2 विक्री प्रणाली ब्रँडेड) आणि विंडो बाहेर कोटा धावांची भर घातली 90 दिवस. पण मी साप्ताहिक 'जादू संख्या' मासिक कोटा बदलले. 8 महिने नंतर विक्री युनिट वाढ विक्री 520%. कसे शोधा.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकारण लहान व्यवसाय अयशस्वी नंबर एक कारण\nसर्व लहान व्यवसाय सुमारे अर्धा ऑपरेशन पहिल्या दोन वर्षांत अपयशी. नंबर एक व्यवसाय अपयशाचे कारण अपुरी नियोजन आहे. दुसरे कारण अंतर्गत कॅपिटलायझेशन आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय शब्द वापरून पाच टिपा आणि युक्त्या\nप्रत्येक व्यवसाय अधिकृत पत्र आवश्यक. तो विकत करण्याची गरज नाही. आपण इच्छित काय माहित असल्यास आपण शब्द तयार करणे आणि वेळ नंतर वेळ वापरण्यासाठी एक टेम्पलेट म्हणून जतन करू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय आराखडा तयार करण्याचे महत्व\nरोजगार आपल्या भावी सुरक्षित एक Surefire मार्ग आहे, तर, की उद्योजकता केवळ आधीच जीवन स्थापना करणारा पण फक्त त्यांचा अभ्यास पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्य असावे जे विश्वास ठेवतात त्या नेहमी आहेत. इतर लोक एक फायदेशीर व्यवसाय सहभागी होऊ अजूनही भविष्यात आर्थिक यशस्वी व्हावयाचे असेल तर जाण्यासाठी मार्ग आहे, असा विश्वास. लगेच कोणतेही योजना न व्यवसाय जा असलेले लोक आहेत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nचित्रकला आर्थिक फायदे अ गाईड\nआपण एक उत्पादन सुविधा स्वच्छ व तकाकणारा नियोजन केले जाते, तेव्हा, महापालिका इमारत किंवा कोठार, आपण नेहमी चित्रकला खर्च बदलण्याची शक्यता खर्च विरुद्ध विचार आहे. हे खरे आहे, तर ते बदलण्याची शक्यता खूप दीर्घकालीन उपाय आहे, तो देखील एक अतिशय महाग उपाय आहे, थेट खर्च आणि अप्रत्यक्ष खर्�� दोन्ही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकसे विद्यार्थ्यांना नोकरी शोधा करू शकता\nआपण आपल्या पहिल्या नोकरी मिळाली तेव्हा हायस्कूल मध्ये परत लक्षात ठेवा आपण कदाचित प्रत्येक पिझ्झा करण्यासाठी सुमारे घडवून आणला, बर्गर, आणि गावात जलद अन्न संयुक्त, ते कामावर आले होते, तर विचारून. होय, आम्ही सर्व करू.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनोकरी मार्केट मध्ये ताठ स्पर्धा आहे. बेरोजगारी वाढत आहे,. अनुप्रयोग मोठ्या संख्येने पोस्ट मर्यादित संख्या कंपन्या प्राप्त. पण उद्योगात कुशल मनुष्यबळ दुष्काळ आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nते आऊटसोर्सिंग – तो आपल्या संस्थेच्या सर्वोत्तम पर्याय आहे\nसंस्थेच्या संपूर्ण पाटील जीवनचक्राच्या, एक योग्य आयटी सेवा टणक निवडून trickier कार्य एक ठरू शकतील. आपण आपल्या IT गरजा आणि आपल्या कंपनीच्या आयटी बजेट मध्ये समतोल कसा दणका, आणि त्याच वेळी ते outsource आयटी सेवा टणक एक शहाणा निर्णय\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nऑफशोअर कर्मचारी भाडेपट्टीने देण्याची\nआऊटसोर्सिंग जगभरातील एक मोठ्या प्रमाणावर ओळखले मोक्याचा व्यवस्थापन पर्याय अनेक कंपन्या चांगले नफा मार्जिन प्राप्त करण्यासाठी उपयोजित आहे. आउटसोर्सिग कंपन्या वेगाने संख्या वाढत आहेत, महत्त्वाचे महत्त्व सर्वोत्तम निवडण्यासाठी आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n6 आपले परिपूर्ण करिअर Pinpoint मार्ग\nआपण कधीही आपल्या कारकिर्दीत अडकले वाटले कर्मचारी ताण आणि बाहेर बर्न आपल्या जीवनात असंतोष भरपूर खाते शकता. शेवटी, आपण काम काही आहेत 8 तास एक दिवस किंवा अधिक. आपण अडकले वाटत असेल तर, येथे आहेत 6 आपल्या आदर्श कारकीर्द शोधण्यासाठी उत्तम मार्ग\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nविद्यमान ग्राहकांना विपणन करून नफा वाढवण्यासाठी\nव्यवसाय मालक अधिक लीड्स इच्छित, अधिक ग्राहकांना, अधिक विक्री. हे तार्किक ध्वनी: अधिक ग्राहकांना आकर्षित आणि अधिक विक्री साधेल, व���ढ नफा अग्रगण्य. पण हे नफा मिळवणे सर्वोत्तम मार्ग आहे कधी कधी ती झाडं जंगलातील पाहण्यासाठी कठीण आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nस्वतंत्र किरकोळ विक्रेता विक्री सोल्युशन्स विंडोज आधारित इलेक्ट्रॉनिक पॉइंट\nउच्च रस्त्यावर चालू किरकोळ हवामान असलेल्या आजकाल आणि सतत वाढत स्पर्धा, शेअर पातळी जवळचे दृश्य आणि इष्टतम पातळीवर साठा करण्याची क्षमता जास्त गरज केले नाही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकाय एक घाऊक पुरवठादार आपण अपेक्षा – वितरक खाती विचारा कसे\nआपण परत म्हणतात परत कधीही unprepared'you'd नोकरी मुलाखत करणार की नाही. पण अनेक eBiz मालक सर्व कोणत्याही तयारी न करता घाऊक आणि उत्पादक संपर्क. आपण एक खाते सेट करणे एक निर्माता वेळ आणि पैसा खर्च लक्षात आवश्यक आहे. आपण असे दिसत असेल तर, तुम्हाला एक फायदेशीर वितरक होणार नाही, ते कदाचित आपण खाली चालू करू. निर्माता चार्ली हॉल म्हणतो, चार्ली च्या Woodshop मालक, 'मी मदत खूप वेळ खर्च [ऑनलाइन विक्रेते] माझे प्रो सह जात प्राप्त ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकिती काळ मी माझ्या आभासी सहाय्यक माझ्या सोबत रहा अपेक्षा करू शकता\nकिती काळ आपण एक आभासी सहाय्यक किंवा घर सहाय्यक मध्ये आपली कंपनी राहण्यासाठी अपेक्षा करू शकता आणि कदाचित ते सोडू काही कारणे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपत्ती सज्जता खरे खर्च मोजत आहे\nएक आपत्ती तयारी वाटते लहान-व्यवसाय मालक पुन्हा विचार करावा महाग आहे. अपुरी तयारी असल्याने - आणि सर्वकाही तोट्याचा - जास्त किंमत देवून अर्थ शकता.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकसे निवडा आणि एक ईआरपी प्रणाली अंमलात\nईआरपी मोठ्या प्रमाणावर अद्याप कदाचित तसेच समजले नाही वापरले जाते की एक शब्द आहे. हे एंटरप्राइझ रीसोर्स प्लॅनिंग स्टॅण्ड आणि तो जरी सुरुवातीला उत्पादन कंपन्यांना लक्ष्य केले होते, आज तो एक उपक्रम वापरले जाऊ शकते, की कोणत्याही उत्पादन करतात. प्रभावीपणे अंमलबजावणी तेव्हा, ईआरपी पारंपारिक संस्थात्मक स्लॉग्स खाली खंडित कंपन्या सक्षम करते, एक घट्ट एकात्मिक आडव्या रचना त्यांना बदलून जे धोरण, संस्थात्मक संरचना, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संरेखित आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nमशीन विक्री विक्री ‘ हे सर्व स्थान आणि मशीन अवलंबून\nकारण रहा घरी निघणार मुख्यपृष्ठ नोकरी येथे\nव्यवसाय कम्प्युटिंग वापरून आपल्या कंपनी वाढवा किंवा तुमची नवी कंपनी नवीन वर्षाच्या योग्य प्रारंभ करण्याचा\n10 टिपा आपण किंवा आपल्या ग्राहकांना अधिक साइट तयार करण्यासाठी – भाग 1\nघर व्यवसाय पासून काम – 4 सर्वाधिक लोकप्रिय आणि घरी काम जलद मार्गांपैकी प्रारंभ\nटीव्ही नाव ब्रँड उत्पादने पाहिले म्हणून आपण जगू शकत नाही\nअव्वल 4 आपली वैयक्तिक प्रशिक्षण, बिझनेस आणि कोणत्या तयार करण्यासाठी मार्ग एक सर्वोत्तम आहे\nएक्सलन्स एक नवीन मानक तयार ‘ सहा आपण करू शकता गोष्टी\nनेणारा बेल्ट सिस्टम आपला व्यवसाय कसे समर्थन करू शकता\nऑनलाइन जुगार अमेरिकन स्वप्न आहे\nसमस्या व्यवस्थापक व्यवस्थापित करा कसे\nपाऊल प्रक्रिया करून आपल्या व्यवसाय पाऊल विक्री\nडॉक्टर निमित्त कार्य एक प्रौढ ब्रेक देते\nआपण जाहिरात तयार करा शकता कसे विकतो…\nकसे मुख्यपृष्ठ अतिरिक्त पैसे\nऔद्योगिक मानसशास्त्र आणि ओळख\nटीप तोंड प्रसिद्धी शब्दाने विक्री प्रमोशनल टोल फ्री प्रीपेड फोन कार्ड अत्यंत स्वस्त ऑनलाइन वाढवण्यासाठी\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुर�� (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ ��ोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T20:34:19Z", "digest": "sha1:43PKUH2JLRGRVUTSYU4TA2JWENUTJ2VR", "length": 20422, "nlines": 201, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्र | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nकोल्हापूर - महाआघाडीच्या ऑफरमुळे नाराज असलेल्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. कोल्हापूरमध्ये...\nबारामतीत ‘भाजप-रासपची’ महत्वाची बैठक सुरू\nपुणे (बारामती) - बारामतीतील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरविण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये...\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nगोरेंच्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला ; जे पेरले तेच उगवल्या��ी चर्चा प्रशांत जाधव माढ्यातून कोण लढणार, माढ्यात नेमके काय होणार याचीच चर्चा...\nमनसेला महाआघाडीत “नो एण्ट्री’ ; कॉंगेसचा विरोध\nमुंबई: मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेला महाआघाडीमध्ये सामावून घेण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्ताव कॉंग्रेसने फेटाळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा वेगळी...\nमाहीम दर्गा, कबरीस्तान साफ करा ; उच्च न्यायालयाची चौघा तरूणांना अनोखी शिक्षा\nमुंबई: माहीम दर्गा ऊरूसच्या वेळी मारहाण केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतलेल्या चार तरूणांना उच्च न्यायालयाने...\nमराठा आरक्षण: राष्ट्रपतींच्या अधिकाराकडे आयोगाचे दूर्लक्ष ; याचिकाकर्त्यांचा दावा\nमुंबई: मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक मागासवर्गात समावेश करण्याचा अधिकार हा रात्य सरकारला नाही. घटनेने तो अधिकार केवळ राष्ट्रपतींना...\nहत्येपेक्षा बलात्काराचा गुन्हा मोठा नाही ; आरोपींचा हायकोर्टात दावा\nशक्ती मिल बलात्कार प्रकरण मुंबई: बलात्काराचा गुन्हा हा हत्येपेक्षा मोठा नाही. हत्येच्या गुन्ह्याप्रमाणे बलात्कारच्या गुन्ह्यातही फाशीची शिक्षा ठोठावणे आरोपींच्या मुलभूत...\nसंभाजी भिडेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल\nपुणे - 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान'चे संस्थापक संभाजी भिडे यांची तब्येत अचानक बिघडली असून संभाजी भिडे यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात...\nअखेर राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू\nमुंबई - अनुदानित, अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला सुधारित वेतन लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिध्द...\nबाळासाहेबांचा शब्द आणि बंदुकीची गोळी कधीही मागं फिरत नसे मात्र… – नितेश राणे\nउद्धव ठाकरेंनी भाजपाची लाचारी पत्करून विश्वासार्हता गमावली कोल्हापूर: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केलीय....\nपरिवर्तनाच्या लढाईसाठी सज्ज व्हा ; मोठया संख्येने उपस्थित रहा- धनंजय मुंडे\nराष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या महाआघाडीची शनिवारी परळीत विराट जाहीर सभा खा.श्री.शरदचंद्रजी पवार, खा.अशोक चव्हाण करणार मुख्य मार्गदर्शन श्री.छगन भुजबळ,...\nपाकिस्तानचे पाणी अडवले आता पाकिस्तानला�� अडवा – रामदास आठवले\nमुंबई: भारताच्या नद्यांचे पाकिस्तानात जाणारे पाणी अडवून पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. पाकिस्तानचे पाणी...\nअतिक्रमण हटवत नाही म्हणून भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nऊर्जामंत्री बावनकुळेंच्या सभेतच घडला प्रकार भंडारा: ऊर्जामंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्षच भाजप कार्यकर्ताने अतिक्रमण हटवत नाही म्हणून...\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nमुंबई: राणे परिवार आणि शिवसेना यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र शिवसेनेवर टीका करण्याची...\nशिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात\nमोठी स्वप्ने पाहा; सृजनशील बना: डॉ. भीमराया मेत्री कोल्हापूर: मोठी स्वप्ने पाहा, सृजनशील बना, सातत्याने आत्मपरीक्षण करा व नवता, सर्वौत्कृष्टतेचा...\n#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा\nसातारा : शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी उघड झाली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...\nनिवडणूका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते- राष्ट्रवादी काँग्रेस\nमुंबई: निवडणूका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्रमुख मुद्दा होता, आता पुलवामा हल्ल्याचे राजकारण केले...\nपुणे-सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठका सुरू\nसांगली - आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अद्याप निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय...\nविश्वास नांगरे-पाटील नाशिकचे नवे आयुक्त\nनाशिक - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची बदली आता नाशिकला झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार...\nमराठी पाऊल पडती पुढे : रायगडाचे सुपुत्र प्रणीत पाटलांचे पाऊल चंद्रावर\nमुंबई - अलिबागच्या शास्त्रज्ञ अंतराळवीर प्रणीत पाटील यांची नासाच्या अतिशय खडतर अशा मंगळ मोहीमेच्या संशोधनासाठी कार्यकारी अधिकारी या पदी निवड झाली...\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nविमान ��हायजॅक’ करण्याची धमकी \nनव्या पाकिस्तानच्या जुन्या कुरापती सुरूच म्हणे काश्मिरात मानवाधिकारांचे उल्लंघन\nश्रीदेवींच्या एका साडीवर लाखांची बोली\nMovieReview : फुल्ल टू मनोरंजक\n#SyedMushtaqAliTrophy : दिल्लीचा मणिपूरवर 10 विकेटने विजय\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nभाजप सरकार बेरोजगारांना रोजगार देण्यात यशस्वी झाले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/ramayana-interesting-facts-9683-2/", "date_download": "2019-02-23T22:09:55Z", "digest": "sha1:A4K4VM2XU56HPZQUKZDHHAKOTURJTHZ3", "length": 11198, "nlines": 70, "source_domain": "www.marathigold.com", "title": "भगवान श्रीराम यांना वनवास 14 वर्षच का? कमी किंवा जास्त का नाही, जाणून घ्या आता पर्यंतचे सर्वात मोठे रहस्य", "raw_content": "\nभगवान श्रीराम यांना वनवास 14 वर्षच का कमी किंवा जास्त का नाही, जाणून घ्या आता पर्यंतचे सर्वात मोठे रहस्य\nएक चोर राजाच्या महाली चोरी करायला गेला, तेथे त्याला पहारेकरीने पकडले, जेव्हा चोराला राजा समोर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे ऐकून राजाने त्याला माफ केले, राजाल��� असे काय सांगितले चोरा ने\nViral Video : अफगानी पठाण ने पाकिस्तान ची इंटरनेशनल बेइज्जती केली, म्हणाला- ‘हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे’\nया व्यक्तीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी फक्त 6 दिवसात जमवले 6 करोड रुपये, त्यासाठी केली एक छोटीशी आयडिया\nशुक्रवार 22 फेब्रुवारी : 6 राशीवर होणार ग्रहांची कृपा, करियरला मध्ये मिळणार मोठे यश\nभगवान श्रीराम यांना वनवास 14 वर्षच का कमी किंवा जास्त का नाही, जाणून घ्या आता पर्यंतचे सर्वात मोठे रहस्य\nहिंदू धर्मा मध्ये श्रीराम हे श्रेष्ठ पुरुष मानले जातात कारण भगवान विष्णू यांनी श्रीरामाच्या रुपात जन्म घेऊन मानवजातीचा उध्दार केला होता. सर्वांना माहित आहे की त्रेता युगा मध्ये भगवान श्रीराम यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता जो अत्यंत अत्यंत दुखदायी होता आणि असे कोणतेही वडील आपल्या मुला सोबत करू शकत नाहीत. महाराज दशरथ यांनी आपल्या सर्वात प्रिय पुत्रास 14 वर्षे वनवास दिला. कारण राजा दशरथ यांनी आपली रानी कैकयीला वचन दिलेले होते आणि ते त्यांना पूर्ण करायचे होते. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की कैकयी ने भगवान रामासाठी 14 वर्षांचा वनवास का मागितला तो 12 किंवा 15 वर्षांचा का नाही मागितला. यामागे एक कारण होते जे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हे समजल्यावर तुम्हाला विश्वास होईल की प्रत्येक गोष्टी मागे काही तरी कारण असते.\nभगवान श्रीराम यांना वनावास १४ वर्षच का\nकैकयी ने जेव्हा राजा दशरथ यांच्या कडे श्रीरामासाठी 14 वर्षांचा वनवास मागितला यामागे प्रशासनिक कारण सांगितले जाते. रामायण हे त्रेतायुग काळातील आहे जेव्हा नियम होता की जर कोणताही राजाने 14 वर्षे आपले सिंहासन सोडले तर त्यास राजा बनण्याचा अधिकार नाही राहत.\nत्यामुळे कैकेयीने राजा दशरथकडे श्रीरामांसाठी 14 वर्षे वनवास हा विचारपूर्वक मागितला होता ज्यामुळे जेव्हा श्रीराम वनवासातून परत येतील तेव्हा त्यांना राजा बनण्याचा अधिकार राहणार नाही आणि तिचा मुलगा भरत सिंहासनावर बसेल. परंतु भरताने तसे होऊ दिले नाही आणि त्याने त्या सिंहासनास तसेच ठेवले आणि स्वता वनवासा प्रमाणे जीवन जगणे सुरु केले. त्यानंतर जेव्हा श्रीराम वनवासातून पुन्हा परत आले तेव्हा भरताने श्रीरामांना सन्मानपूर्वक सिंहासन परत दिले. त्यांतर भगवान राम यांनी सिंहासन सांभाळले आणि र��ज्यकारभार केला.\nअसेच द्वापरयुग मध्ये झाले जेव्हा राजा 13 वर्ष राज सिंहासन सोडत असल्यास त्याला पुन्हा राजा बनण्याचा अधिकार मिळत नसे. याच नियमामुळे दुर्योधनाने पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास मिळण्याची मागणी केली होती.\nएक चोर राजाच्या महाली चोरी करायला गेला, तेथे त्याला पहारेकरीने पकडले, जेव्हा चोराला राजा समोर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे ऐकून राजाने त्याला माफ केले, राजाला असे काय सांगितले चोरा ने\nViral Video : अफगानी पठाण ने पाकिस्तान ची इंटरनेशनल बेइज्जती केली, म्हणाला- ‘हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे’\nया व्यक्तीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी फक्त 6 दिवसात जमवले 6 करोड रुपये, त्यासाठी केली एक छोटीशी आयडिया\nशुक्रवार 22 फेब्रुवारी : 6 राशीवर होणार ग्रहांची कृपा, करियरला मध्ये मिळणार मोठे यश\nकोणत्याही व्यक्तीचे नशीब उघडू शकतात हे 10 काम, आज पासूनच सुरु करा\nगरुड पुराणाच्या या गोष्टींकडे ठेवा लक्ष, आयुष्यात यश नक्की भेटेल, बनाल सौभाग्यशाली\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/35-afghan-security-forces-were-killed-in-farah-province-in-afganistan/", "date_download": "2019-02-23T20:39:17Z", "digest": "sha1:7ZJT6VKPEM27PAKXC7EHY5SHK5Z7MCIF", "length": 16765, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "दहशतवादी हल्ल्यात 35 सैनिक ठार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nदहशतवादी हल्ल्यात 35 सैनिक ठार\nअफगाणिस्तानच्या फराहा प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अफगाण लष्कराचे ३५ सैनिक ठार झाले आहेत. तालिबान या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी फराह प्रांतातील शेवानी, अरब खोरमाय, गरानी या भागातील लष्कराच्या चौक्यांवर हल्ले केले. अद्याप या ठिकाणी दहशतवादी व सैनिकांमध्ये चकमक सुरू असल्याचे समजते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकुख्यात गुंडाची गळा कापून हत्या\nपुढीलबदलत्या कायद्याची जाण पत्रकारांना हवी- डॉ. नीलम गोऱ्हे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत���री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/tag/gst-itc/", "date_download": "2019-02-23T21:23:51Z", "digest": "sha1:TDYIHCWACYNRMVVBI3NU3P4GSFJ5YPXT", "length": 11068, "nlines": 156, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "gst itc Archives | GST (Goods and services tax) - India - Tally Solutions", "raw_content": "\nजीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम\nऑक्टोबर १४, २०१६ रोजी अखिल भारतीय ट्रेडर्सच्या कॉन्फेडरेशनने (सीएआयटी) आपल्या सदस्यांना, म्हणजेच भारतातील जवळपास ६ लाख व्यापाऱ्यांनाजीएसटीच्या विषयावरप्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स बरोबर एक सामंजस्य करार केला.याचा मुख्य हेतू म्हणजे व्यापारी समुदायाला डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे असले तरी जुलै १ पासून जीएसटी स्वीकारली असल्याने हे…\nआईएसडी : इनपुट टॅक्स क्रेडीट कसे वितरीत करावे\nमागील ब्लॉग मधे आपण जएसटी मधे आईएसडी ची भूमिका काय असते ते बघितले, आता आपण क्रेडीट इनपुट च्या वेगवेगळ्या अटी तसेच वितरणाच्या पद्धती बघू. Are you GST ready yet\nजीएसटीमध्ये इन्पुट सेवा वितरक (आयएसडी) समजून घ्या\nव्यवसायामध्ये देशभरातील एकापेक्षा जास्त मॅन्यूफॅक्चरिंग युनिट किंवा सेवा प्रस्तुतीकरण युनिट्स आहेत ही सर्वसामान्यपणे बाब आहे. सोप्या शब्दांमध्ये, राष्ट्रात पसरलेल्या हेड ऑफिस (एचओ) आणि शाखा कार्यालयांशी (बीओ) व्यवसाय – हेच राज्य किंवा वेगळ्या राज्यात असू शकतात. या प्रणाली अंतर्गत, चांगली कार्यक्षमता आणि नियंत्रण मिळविण्यासाठी, सहसा व्यवसायांना…\nएसएमई साठी जीएसटी चा भांडवलावर होणारा परिणाम\nकोणत्याही व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणजे जीवनरेषा होय. जर या खेळते भांडवलाचे बरोबर नियोजन केले गेले नाही तर व्यवसायाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि व्यवसाय बंद देखील पडू शकतो. Are you GST ready yet\nलहान असणं हे पापच जणू : जीएसटी कायद्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल\nवादविवादाची बाब म्हणजे सर्वात मोठा अप्रत्यक्ष्य कर परिवर्तन हा काही आठवडेच दूर आहे. कायदा निर्माते हे विशिष्ट संविधानिक कलमे आणि आकृत्यांविषयी चर्चा करीत आहेत – जेणेकरून योग्य कायदे अमलात येतील. Are you GST ready yet\nजीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्याकरीता सूची\nचालू कर प्रणाली मध्ये, इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याचा एक संक्षिप्त आढावा खाली दिला आहे: इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकार इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी अटी (ITC) VAT एक VAT विक्रेता म्हणून, व्यवसाय संर्दभात पुनर्विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू किंवा नियमांनुसार,…\n‘जीएसटी’ कडे वळताना: मी शेअर बंद करून इनपुट क्रेडिट मिळवू शकतो का\n26 नोव्हेंबर 2016 रोजी प्रकाशित सुधारित ‘जीएसटी’ मॉडेलच्या कायद्यानुसार मसूद्यात ‘जीएसटी’च्या दिशेने स्थानांतर करण्याच्या तरतुदींमध्ये ठळक बदल करण्यात आले आहेत. ही पोस्ट सुधारित मसूद्यातील बदलानुसार अद्ययावतीत केली गेली आहे. ‘जीएसटी’ कडे स्थानांतरीत झाल्या नंतर, सामान्यपणे खालीलपैकी कोणत्याही श्रेणींमध्ये मोडणारा व्यवसायसुद्धा समाविष्ट असेल: ज्या व्यवसायांना…\n‘जीएसटी’ इनपुट टॅक्स क्रेडिट बद्दल थोडक्यात माहिती [व्हिडिओ]\nही पोस्ट नवीन बदल अंतर्भूत करून 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुधारित केली आहे. ‘जीएसटी’चे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे देशभरात एका शृंखले सारखा अखंड इनपुट क्रेडिटचा (कर्जाचा) प्रवाह (माल उत्पादनावरील किमती पासून त्याचा उपभोगत्या द्वारा उपयोग होईपर्यंत) होय. या विभागात, वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी इनपुट टॅक्स…\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/solapur-news/598", "date_download": "2019-02-23T21:21:49Z", "digest": "sha1:JQ2NXVMHPPECHMLG24Q4E4N6SUXHC4F5", "length": 32275, "nlines": 231, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Solapur News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nतरुणांनो, कल्पना लढवा-उद्योजक व्हा \nसोलापूर - उद्योग करण्याची इच्छा आहे, पण पैसे नाहीत. कल्पना आहेत; परंतु साकारण्यासाठी सहकार्य नाही. अशा अवस्थेतील तरुणांसाठी लोकमंगल उद्योग समूहाने अभिनव योजना दिली आहे. कल्पना लढवा, उद्योजक व्हा मदतीसाठी सबकुछ लोकमंगल..., अशी ही योजना आहे. यासाठी 3 ते 15 मे दरम्यान नोंदणी केली जाणार आहे.लोकमंगल परिवाराचे युवाप्रमुख रोहन देशमुख यांनी ही योजना जाहीर केली आहे. तरुणांनी उद्योग, व्यवसायाच्या कल्पना सुचवायच्या आहेत. ती त्यांची स्वप्ने असोत की वास्तव, त्यांचा अभ्यास करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे,...\n726 जणांनी घेतला अन्न सुरक्षा परवाना\nसोलापूर - अन्न व औषध विभागाने लक्ष्मी मंडई परिसरात अन्न सुरक्षा परवाना देण्याची मोहीम राबवली. यात 726 जणांनी परवाने काढले. तीन दिवसांपूर्वी येथून त्यांनी रासायनिक पदार्थ वापरून कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा जप्त केला होता.शहरातील सहा विभागांमध्ये तीन हजार 714 व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. क्रमांक एकमध्ये 184, दोनमध्ये 168, तीनमध्ये 115, चारमध्ये 79, पाचमध्ये 173 व सहामध्ये 142 तर दूधाच्या 360 व्यावसायिकांची नोंदणी आहे. परवाने 738 जणांचे आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त पी. एम. राऊत यांनी दिली. अधिकारी एन....\nशंकरबाबा एंटरप्रायजेसच्या संचालकाला अटक\nसोलापूर - अक्कलकोट रस्त्यावरील यशराज कॉम्प्लेक्समध्ये शंकरबाबा एंटरप्रायजेस या नावाने फर्म काढून 200 दिवसांत दामदुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणा-या अशोक सिद्रामप्पा कामशेट्टी (वय 46, रा. स्टोअर शेड, राजीव गांधी चौक, लातूर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फरारी कामशेट्टी याला लातूर येथे अटक करण्यात आली.मधुकर पांडुरंग भाकरे (रा. केज, ता. केज, बीड) यांनी एमआयडीसी...\nसिद्धेश्वर तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nसोलापूर - सिद्धेश्वर तलावात बुडून एका तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला. आतिष रमेश गुजर (वय 21, रा. पाणीवेस, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी तो घरातून बाहेर जातो म्हणून गेला होता. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास सिद्धेश्वर तलावात त्याचा मृतदेह फौजदार चावडी पोलिसांना सापडला. नेमका त्याचा मृत्यू पोहायला जाऊन बुडून झाला आहे की, पाय घसरून पडल्यामुळे याची माहिती स्पष्ट झाली नाही. जानेवारी महिन्यात कोंगाडकुंभार गल्लीतील दोघा तरुणांचा, मार्च महिन्यात भवानीपेठेतील दोघांचा पाण्यात...\nपोस्टाच्या कार्यालया���ून रेल्वे आरक्षण रखडले\nसोलापूर - पोस्टाच्या कार्यालयातून रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळावे यासाठी रेल्वेने पोस्ट खात्याला प्रस्ताव दिला, रेल्वेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून मंजुरीही मिळाली. परंतु पोस्टाकडून निर्णय घेण्यास दिरंगाई होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना अजूनही तासंतास स्थानकावर खोळंबून राहवे लागत आहे.नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी दाजी पेठ आणि जिल्हा न्यायालय येथील पोस्ट ऑफिसात तिकीट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला. पोस्टाने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिले...\nसोलापूरात तीन चिमुकल्या मुलींसह आईची आत्महत्या\nसोलापूर - अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेत एका महिलेने आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह जगाचा निरोप घेतला. सोलापुरातील जुना एप्लॉयमेंट चौकाजवळील कोनापुरे चाळीत बुधवारी पहाटे ही मन हेलावून टाकणारी ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचारी महालिंग जगले हे कोनापूरे चाळीत राहतात. त्यांना दोन मुले असून अंजन हा त्यांचा लहान मुलगा. अंजन आणि सुहासिनी यांचा विवाह सात वर्षापूर्वी झाला. या दाम्पत्याला अर्पिता (वय सहा), सोनाली (वय...\nशहरासाठी सुरळीत पाणीपुरवठा आणि निरामय आरोग्य देण्याचा संकल्प\nसोलापूर - महापालिका स्थापना दिनाच्या निमित्ताने पदाधिकार्यांनी स्वत:च्या दायित्वाला न्याय देण्याचा संकल्प दिव्य मराठीकडे व्यक्त केला आहे. आधी विचार जन्म घेतात आणि मग कृती होत असते, त्यामुळेच पदाधिकार्यांच्या मनात शहराच्या कल्याणाचा संकल्प येण्याला विशेष महत्त्व आहे. पाणीपुरवठा सुरळीत करणे, आरोग्याच्या प्रश्नी जातीने लक्ष घालणेआदी इंद्रधनुष्य संकल्प पुढे आले आहेत.पाणीपुरवठा सुरळीत करूवडकबाळ पूल ते होनमुर्गी फाटापर्यंत 1.6 किमी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य...\nमहापालिका हतबल : पाणीटंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता\nसोलापूर - शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी एका पाइपलाइन योजनेची गरज आहे. त्यासाठी तयार झालेला प्रस्ताव आहे साडेतीनशे कोटी रुपयांचा. तेवढा खर्च महापालिकेला झेपणारा नाही. महाराष्ट्र शासनाकडे तो पाठवून दिला, पण निर्णयाअभावी तो प्रस्ताव पडून आहे. दुसरा पर्याय उजनी धरणातून कॅनॉलद्वारे हिप्परगा एकरुख तलावात पाणी आणणे आणि तेथून शहराला ग्रॅव्हिटीने पुरवठा करणे. त्याशिवाय शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते एनटीपीसीला विकणे आणि एनटीपीसीकडून दुहेरी पाइपलाइन टाकून घेणे असाही...\nरोज होतेय ‘धूळ’धाण, अनेक आजारांना निमंत्रण\nसोलापूर - रस्त्यावरील धुळीने सोलापूरकरांची धूळधाण उडवली आहे. सतत उडणार्या धुळीमुळे श्वसनसंस्थेचे आजार होत आहेत. यात अस्थमा सारख्या आजाराचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतरही शहरवासीयांची धुळीतून सुटका झालेली नाही.शहरात धूळ व धुराचे प्रमाण अधिक असून त्यामुळे श्वसनाचे विकार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लोकांना होणारे आजार ही महापालिकेचे देणं आहे. प्रमुख आणि दुय्यम रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. पाइपलाइन, टेलिफोनची वायर टाकण्यासाठी डांबरी रस्ते खोदले, मात्र...\nविद्यार्थ्यांची चूक नसतानाही नाहक भुर्दंड, विद्यापीठाची सारवासारव\nसोलापूर - सोलापूर विद्यापीठाने अभियांत्रिकी तृतीय वर्ष परीक्षेतील उत्तरपत्रिका काळजीपर्वक तपासल्या नाहीत. गुणांची बेरीज निष्काळजीपणाने केली. रिचेकिंगसाठी अर्ज केल्यानंतरही विद्यार्थ्यांना नो चेंज असे कळवण्यात आले. रिचेकिंग करताना गुणांची बेरीज तपासली जात नाही, असे म्हणत भोंगळ कारभारावर पांघरूण घालण्याचाही प्रयत्नही केला. काहीही चूक नसताना विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.या सर्व प्रक्रियेत एका विद्यार्थ्याला दोन विषयांसाठी तब्बल 1200 ते 1500 रुपये याप्रमाणे खर्च...\nसोलापूरमध्ये दोन दिवसांआड पाणीपुरवठय़ाची शक्यता\nसोलापूर - शहरासाठी पाणीपुरवठा करणार्या औज बंधार्यातील जलसाठा संपल्याने शहराचा 55 टक्के पाणीपुरवठा आठवडाभरासाठी कपात करण्यात येणार आहे. एकूण परिस्थितीमुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात आठवडाभर पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे.भीमा नदीवरील औज बंधार्यातील जलसाठा संपला आहे. सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत 1.8 फूट पाण्याची पातळी होती. मंगळवारी दुपारपासून टाकळी पंपहाउस बंद राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ात 55 टक्के कपात होणार आहे. पुढील आठवडा दोन दिवसांआड...\nइम्पॅक्ट : विषारी आंब्यावर धाड\nसोलापूर - रविवारी सकाळी साडेसात वाजता अन्न व औषध विभागाने लक्ष्मी म��डईतील आंबाभट्टी आडीवर धाड टाकून 1636 किलो विषारी आंबा जप्त केला. शहरातील बाजारपेठेत फळविक्रेत्यांकडून विषारी रसायनांचा वापर करून फळे पिकवण्यात येत असल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीत सावधान, आंबा झालाय विषारी या मथळ्याखाली रविवारी प्रसिद्ध झाले आणि त्याची तातडीने दखल घेत अन्न विभागाने धाडसी कारवाई केली. या कारवाईत ठोक दराप्रमाणे 65 हजार 440 रुपये किमतीचा ऐवज जप्त करून त्याचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे...\nपोलिस चौकशी सुरू असताना छातीत कळ येऊन मृत्यू, तपास सीआयडीकडे वर्ग\nसोलापूर - चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलेल्या व्यक्तीच्या छातीत कळ येऊन उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. प्रकाश नरसप्पा तळ्ळोळी (वय 40, रा. उत्तर कसबा) असे मृताचे नाव आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रकार घडला.दारू पिऊन गोंधळ घालणार्या भावाला शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रकाश याला ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. प्रकाशचा भाऊ भीमाशंकर हा शनिवारी रात्री अकराच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. भावजय व पुतण्या यांना शिवीगाळ करू लागला. विजयालक्ष्मी रेवणसिद्ध तळ्ळोळी यांनी तरटी नाका पोलिस...\nदृष्टिहीनांनी पाहिले सुखी संसाराचे स्वप्न\nसोलापूर - दृष्टी नसली तरी स्वप्ने पाहू, डोळसपणे संसार करून सुखी होऊ.. असा संदेश घेऊन दृष्टिहीन वधू-वर रविवारच्या मेळाव्यात सहभागी झाले होते. चार जोडप्यांचे सूत जुळले. नॅबने त्यांचे लग्नही ठरवले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेने अंध, अपंग आणि मूकबधिरांचा राज्यस्तरीय वधू-वर मेळावा आयोजित केला होता. त्यासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड, नगर ते वर्धा येथील दृष्टिहीन बंधू-भगिनी, अस्थिव्यंग बांधव आले होते.संस्थेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो. यंदा त्याचे तिसरे वर्ष...\nसचिन, राजकीय पिचवर जरा सांभाळून रे बाबा\nसोलापूर - शतकांचे शतक ठोकणारा सचिन हा लाखो युवकांचा आयकॉन आहे. त्याला भारतरत्न मिळावा, हा मुद्दा आता थोडासा बाजूला पडला असला तरी सचिनसंदर्भातील कोणत्याही घटनेची चर्चा जास्त रंगते. राज्यसभेवर सचिन सदस्य म्हणून निवडला जाण्याच्या संदर्भात विचारले असता राजकारणाच्या पिचवर सचिनचा वावर तितकासा रुचणारा नाही, असा सूर तरुणांमधून व्यक्त होत आहे, तो केवळ सचिनवरील प्रेमापोटीच. सचिनच्या स्वभावाला राजकारण मॅच होत नाही, त्यामुळे त्याने राजकारणात येऊ नये, असे सोलापुरातील तरुणाईला वाटत आहे.तरुणाईची...\nसोलापूरची तरुणाई हुक्क्याच्या कचाट्यात\nसोलापूर - शहरात सध्या अनधिकृत हुक्का पार्लर चालवले जात आहे. या हुक्क्याच्या नशेने सोलापूरच्या तरुणाईला वेड लावले आहे. अनेक ठिकाणी तर घरगुती हुक्का पार्लर सुरू आहेत. मुंबई-पुण्यानंतर ही हुक्का संस्कृती सोलापुरात आली आहे. त्यामुळे तरुण वर्गात हुक्का पिण्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजांना आपली व्यसनाची तृष्णा भागवण्यासाठी याचा आधार घ्यावा लागायचा. परंतु, सध्याच्या बदलत्या युगात काळाबरोबर माणसाच्या आवडीनिवडीही बदलत चालल्या आहेत. यामध्ये हुक्क्याची भर पडली आहे. तरुण...\nनृत्याविष्कारासह ‘लूक लाँच’, वळसंगची रीना-पारोची मैत्रीण\nसोलापूर - सोनाली कुलकर्णीच्या अदाकारी, आदिवासी नृत्य आणि मंत्रमुग्ध करणार्या सादरीकरणानेयुक्त संगीत अनावरणाची एक नवीन पद्धत सोलापूरकरांनी अनुभवली. शनिवारी संध्याकाळी हॉटेल त्रिपुरसुंदरीत नितीन देसाई दिग्दर्शित, निर्मित अजिंठा या चित्रपटाच्या अनोख्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.चित्रपटातील विविध गीतांवरील नृत्याविष्कार प्रसंगांचे सादरीकरण करून लूक लाँच करण्याचा हा मराठीतला पहिलाच प्रयत्न होता. चित्रपटाच्या मेकिंगचे काही महत्त्वाचे क्षण, रॉर्बट गिल (फिलीप्स) आणि...\nसोलापूर - बाजारपेठेत अक्षय्यतृतीयेपासून शहरात दररोज 4 ते 5 टन आंब्यांची आवक सुरू आहे. नैसर्गिकरित्या आंबे पिकवण्याची पद्धत वेळखाऊ असल्याने आंबे व्यापार्यांकडून बहुतेक पिकवणगृहात कॅल्शियम कार्बाईडचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. हे रसायन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.रसायनामुळे आंबा तर पिकतो, पण खाणार्यांमध्ये मूत्रपिंड (किडनी) आणि यकृताचे (लिव्हर) आजार बळावण्याची दाट शक्यता असते.असा होतो रसायनाचा वापरकॅल्शियम कार्बाईड हा चुन्याप्रमाणे दिसणारा पांढरा पदार्थ आहे. आंबे पिकवताना या...\nप्रवाशांची असुविधा : रेल्वे चौकशी झाली डोकेदुखी, 139 सेवा वेळखाऊ\nसोलापूर - रेल्वेगाड्यांच्या चौकशीसाठी असलेला 131 क्रमांक गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. संपूर्ण देशात कोणत्याही भागातून रेल्वे चौकशीसाठी आता 139 हा क्रमांक (अँन्सरिंग मशीन) ���सला तरी ती प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आहे. पीएनआर किंवा गाडीची वेळ विचारण्यासाठी या क्रमांकाला तब्बल तीन ते पाच मिनिटे इतका वेळ द्यावा लागतो.रेल्वे चौकशीसाठीचा 131 क्रमांक हा पूर्वी स्टेशनवरील चौकशी खिडकीत होता. फोनवरून कोणतीही माहिती विचारता यायची. मात्र दोन वर्षांपूर्वीपासून हा...\nअर्ध्‍यावरती डाव मोडल्याने मादीने फोडला हंबरडा\nसोलापूर- रखरखत्या उन्हात रेल्वे स्टेशनसमोरील झाडांच्या गर्द सावलीत आराम करून अन्नाच्या शोधात वानराचे जोडपे खाली उतरले. सावलीप्रमाणे ऐकमेकांच्या सोबत असणार्या त्या जोडप्यांनी रस्ता ओलांडून समोरील वसाहतीत जाण्याचा निर्णय घेतला. मादी वानराने पुढाकार घेतला अन् ती रस्त्यापल्याड गेली. तिच्या पाठोपाठ निघालेल्या नर वानराचा मात्र, अंदाज चुकला. भरधाव जाणार्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसखाली ते अडकले. अन् रस्त्याच्या पलीकडे गेलेल्या मादी वानरीने अक्षरश: हंबरडा फोडला. कावरीबावरी होऊन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-HDLN-here-you-can-buy-used-cars-on-half-price-5826417-PHO.html", "date_download": "2019-02-23T21:27:54Z", "digest": "sha1:DIUVBUGBEEJEQYK3S2XFAZLE2OYU4TTM", "length": 11068, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "here you can buy used cars on half price | अर्ध्या किंमतीमध्ये विकल्या जात आहे बोलेरो पासून होंडा सिविक, ही आहे यूज्ड कारची लिस्ट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअर्ध्या किंमतीमध्ये विकल्या जात आहे बोलेरो पासून होंडा सिविक, ही आहे यूज्ड कारची लिस्ट\nनवीन एसयूव्ही खरेदी करणे हे बजेटमुळे शक्य नसेल तर सेकंड हँड मार्केटने ही अडचण दूर केली आहे.\nनवी दिल्ली - इंडियन ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये नव्या कारपेक्षा यूज्ड कारची व्हॅल्यू वाढली आहे. कारण आजकाल लोक फार वेगाने आपल्या कार बदलत आहेत. विशेषतः हॅचबॅक ऐवजी लोकांची सिडॅन आणि एसयूव्ही कारला अधिक पसंती मिळत आहे. नवीन एसयूव्ही खरेदी करणे हे बजेटमुळे शक्य नसेल तर सेकंड हँड मार्केटने ही अडचण दूर केली आहे. या कारच्या किंमती 25 ते 50 टक्केपर्यंत कमी किंमतीत खरेदी करता येतात.\nयेथे खरेदी करता येतात सर्टिफाइड यूज्ड कार\n- सेकंड हँड कार मिळण्याची सध्या अनेक अधिकृत ठिकाणे आहे. त्यात ड्रूम, कारदेखो सारखे ऑर्गनाइज्ड प्लेअर्स आहेत. त्यासोबतच टोयोटाचे टोयोटा ट्रस्ट, महिंद्राचे फर्स्ट च���ईस आणि मारुती सुझुकी इंडियाच्या ट्र्यूव्हॅल्यू येथून सर्टिफाइड कार खरेदी करता येऊ शकतात.\n- येथे कारची संपूर्ण तपासणी झालेली असते, त्यानंतरच ग्राहकांना विक्री केली जाते. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कारवर फायनान्स सुविधा देखील उपलब्ध करुन दिली जाते.\n- येथे आम्ही तुम्हाला असे पर्याय देत आहोत ज्याद्वारे तुम्ही कार खरेदी करु शकता. साधरणतः या कार 4 ते 5 वर्षे जुन्या असतात.\n- महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) कंपनीची बोलेरो ही कार सध्या यूज्ड कारच्या बाजारात सर्वाधिक पसंतीची आहे. बोलेरोच्या बीएस-4 श्रेणीतील मॉडेल कमी किंमतीत सहज उपलब्ध होऊ शकते. या कारमध्ये 2523 सीसी इंजिन आहे. 46.3 केडब्ल्यू पॉवर आणि 195 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.\n- या कारची एक्स शोरुम किंमत 7.75 लाखांपासून सुरु होते. यूज्ड कार मार्केटमध्ये ही कार 5.50 लाखात खरेदी करता येते.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणत्या कार मिळत आहेत सेकंड हँड मार्केटमध्ये...\n- स्कोडा vRS या कारबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. अनेकांच्या पसंतीची ही कार आहे. या कारमध्ये 2.0 लीटर इंजिन आहे. ऑडी टीटी जनरेशनमधून ते घेतलेले आहे. हे इंजिन 150 बीएचपी पॉवर जनरेट करु शकते. त्यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स आहे.\n- vRS बॉडी किटसोबत ही कार अधिकच शानदार दिसते. vRS चे जास्त मॉडेल मार्केट मध्ये उपलब्ध नाहीत. या कारला यूज्ड कार मार्केटमध्ये 2.25 लाखात खरेदी करता येऊ शकते.\n- प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटची सुरुवात एक प्रकारे पोलो जीटीने सुरु केली होती. TSi ही कार चाहत्यांची आवडती आहे. या कारमध्ये 7 स्पीड डीएसजी आहे. ज्यांना लुक आणि डिझाइनसोबत स्वस्त पेट्रोल कार खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पोलो एक चांगला पर्याय आहे. चांगल्या स्थितीतील यूज्ड कार 5.50 पर्यंत खरेदी करता येईल.\n- महिंद्राची दुसरी सर्वात पॉप्यूलर यूज्ड कार आहे स्कॉर्पियो. ही कार यूज्ड कार मार्केटमध्ये 5.50 लाखांपर्यंत खरेदी करता येते.\n- होंडा सिविक फक्त दिसायला शानदार नाही तर या कारचा परफॉर्मन्सही बेस्ट राहिला आहे. 1.8 लीटर इंजिन असलेली ही कार 172 एनएम टॉर्क जनरेट करते. यूज्ड कार मार्केटमध्ये 4 लाखांपर्यंत ही कार मिळते.\nसलमान खाने आईला गिफ्ट केली हायटेक कार, मागील सर्व सीट्‍सवर 10-इंचाचा टचस्क्रीन, 19 स्पीकर असलेली पॉवरफूल ऑडिओ सिस्टिम\nमारुतीच्या या कारने बनवला विक���रीचा नवा विक्रम, तीन वर्षांत विकल्या 4 लाखांहून अधिक युनिट; कमी किंमत असलेली बेस्ट SUV\nया वर्षी या कारचा प्रवास थांबणार जाणून घ्या कोणत्या आहे कार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Crime%20Diary/premat-jiv-gamavala-crime-dairy/", "date_download": "2019-02-23T21:18:27Z", "digest": "sha1:WAFJIF3IKSBOOUQANKYHS5SENQYXDI2F", "length": 11814, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " प्रेमात गमावला जीव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Crime Diary › प्रेमात गमावला जीव\n‘साहेब, आमच्या शौचालयाची टाकी साफ करताना एक स्वच्छता कर्मचारी बुडून मेला,’ असल्याची माहिती गजानन यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ‘अकस्मात मृत्यूची नोंद’ केली. मात्र, बुडून मेलेल्या सुरेशच्या मोठ्या भावाने मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्याने सखोल चौकशी केल्यावर खळबळजनक माहिती समोर आली. सुरेशचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नव्हता; तर पूर्वनियोजित कट रचून त्याचा आणि इतर दोघा मित्रांचा खून करण्यात आल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. त्यामुळे राज्यभर खळबळ उडवून देणारे एक हत्याकांड उघडकीस आले.\nसुरेशच्या मृत्यूची चौकशी सुरू होताच पोलिसांना त्याच परिसरातील विहिरीत आणि शेतजमिनीत दोन मृतदेह सापडले. हे दोघेही मृतदेह सुरेशचे मित्र कैलास आणि सोन्याचे होते. त्यामुळे तिघांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गजाननसह त्याच्या नातलग आणि पूर्वीच्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. सुरेशचा मृतदेह ज्या टाकीत सापडला होता, त्या टाकीचे झाकण अरुंद असल्याने त्यात सुरेश बुडून मरण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे उघड झाले. तर कैलास आणि सोन्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सात आरोपींना अटक केली. त्यात कैलासच्या प्रेयसीच्या वडील, भाऊ, काकांसह जुन्या वाहन चालकाचाही समावेश होता.\nपोलिसांच्या तपासात कैलासचे परजातीय मुलीसोबत म्हणजेच गजाननच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. ज्या महाविद्यालयात गजाननची मुलगी शिकत होती त्याच महाविद्यालयात कैलास स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. दोघांचे प्रेम जुळले. याची कुणकुण हळूहळू गावातील काही नागरिकांना आणि मुलीच्या कुटुंबीयांनाही लागली. त्यांनी कैलासला धमकावत मुलीसोबत न बोलण्यास सांगितले. मात्र, प्रेमात आकंठ बुडलेल्या दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना लागली. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी गजाननचा काटा काढण्याचे ठरवले.\nनियोजित कटानुसार घरच्यांनी जुना चालक रावसाहेब यास वस्तीवरील शौचटाकी स्वच्छ करण्यासाठी म्हणून सुरेशला फोन करून बोलावण्यास सांगितले. त्यासाठी जादा पैशांचे आमीष दाखवले. त्यामुळे सुरेश त्याच्यासह मित्र कैलास आणि सोन्याही टाकी स्वच्छ करण्यासाठी गजाननच्या शेतात आले. सुरेश प्लंबिंग व टाक्यासफाईची कामे करायचा. त्याच्या मदतीला कैलास व सोन्या हे मित्रही असायचे.\nत्यादिवशी सकाळी तिघेही कामासाठी हजर झाले. टाकी स्वच्छ करत असताना तिरस्काराने पेटलेल्या मुलीच्या घरच्यांनी सुरुवातीस सुरेशचे पाय पकडून त्याचे तोंड शौचटाकीत बुडवले. त्यात गुदमरून सुरेशचा मृत्यू झाला. कैलास आणि त्या मुलीच्या प्रेमाचा सुरेशनेच पहिल्यांदा गावभर बोभाटा केला होता.\nसुरेशची अवस्था पाहून कैलास आणि सोन्याने घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अगोदरच तयारीत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही पाठलाग करून पकडले. त्यानंतर तिच्या त्या नातलगांनी पहिल्यांदा सोन्याला पकडून त्याच्या डोक्यात, पाठीत धारदार हत्याराने वार करून ठार मारले. नंतर कैलासवर सर्वाधिक राग असल्याने आरोपींनी गवत कापण्याच्या अडकित्त्यात कैलासचे हात आणि पाय टाकून तोडलेे. त्याचा जीव गेल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. ते पडक्या विहिरीत मोकळ्या शेतात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी अंगावरील रक्‍ताचे कपडे शेतात जाळून टाकले. तसेच कैलासने आणलेली दुचाकीही लपवून ठेवली.\nपण कामासाठी म्हणून घराबाहेर पडलेली मुले अद्याप परत न आल्याने मुलांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गजानन मला काही माहीत नाही असा पवित्रा घेतला. शेवटी पोलिसांत बेपत्ताची केस दाखल केल्यानंतर गजाननने सुरेशच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीस आम्ही कोणताही गुन्हा केलाच नाही असा पवित्रा आरोपींनी घेतला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात आरोपींविरोधात ठोस पुरावे सापडले. त्यात चालकाने कैलास आणि त्याच्या मित्रांना टाकी साफ करण्यासाठी बोलवणे, घटनेनंतर गजाननची मुलगी महाविद्यालयात न जाणे, गजाननने पोलिसांना सुरेशच्या मृत्यूची चुकीची माहिती देत दिशाभूल करणे तसेच गजाननच्याच शेतात कैलास, सुरेश आणि सोन्या यांना मजुरीसाठी आलेल्या लोकांनी पाहिल्याची साक्ष, त्याचप्रमाणे आरोपींनी काही दिवसांपूर्वी कैलासला जीवे मारण्याची दिलेली धमकी या गोष्टी सिद्ध झाल्या. त्यामुळे न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. तर एकाची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्‍तता झाली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/and-the-tears-came-to-the-eyes-of-Fatima/", "date_download": "2019-02-23T20:37:50Z", "digest": "sha1:OMDIF2G4TOTQXWVAHMRDTZQPEIAKRZSR", "length": 5014, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " ...आणि फातिमाच्या डोळ्यात आले अश्रू! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...आणि फातिमाच्या डोळ्यात आले अश्रू\n...आणि फातिमाच्या डोळ्यात आले अश्रू\n‘सहस्त्रकातील महानायक’ अशी बिरूदावली ज्यांना जगाने बहाल केली आहे त्या अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी आपला 76 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये त्यांच्यासमवेत ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख हिने प्रमुख भूमिका केली आहे. अमिताभ यांचा अभिनय पाहून मी भारावून गेले आणि माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.\n‘बिग बी’ यांच्या नावाचा दबदबा किती मोठा आहे हे दुनिया जाणते. मात्र, स्वतः बच्चन यांनी कधीही सहकलाकारांवर आपल्या उपस्थितीचे दडपण येऊ दिलेले नाही. विशेषतः नवोदित कलाकारांशी तर ते अगदीच मैत्रीच्या नात्याने वागतात. त्यांच्याबाबत फातिमाने सांगितले, माझ्यासाठी प्रत्येक दिवस शिकण्याचा होता. मी पहिल्यांदा ज्यावेळी त्यांना पाहिले त्यावेळी मला बोलता येईना. मी त्यांची इतकी मोठी चाहती आहे की, साक्षात अमिताभ बच्चन समोर आहेत म्हटल्यावर मला काय बोलावे तेच सुचेना एका सीनमध्ये आम्ही दोघे होतो आणि मला केवळ त्यांच्या संवादावर प्रतिक्रिया द्यायची होती. माझ्या चेहर्‍यावर कॅमेरा नव्हता, मात्र त्यांचा अभिनय आणि संवादफेक पाहून मी इतकी भारावले की, माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले एका सीनमध्ये आम्ही दोघे होतो आणि मला केवळ त्यांच्या संवादावर प्रतिक्रिया द्यायची होती. माझ्या चेहर्‍यावर कॅमेरा नव्हता, मात्र त्यांचा अभिनय आणि संवादफेक पाहून मी इतकी भारावले की, माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले ते असे बोलत होते की खरोखरंच तसा प्रसंग घडत आहे आणि ते त्या भावना अनुभवत आहेत. रोज ते तितक्याच समर्पण वृत्तीने सेटवर येत असत. त्यांच्यापासून मला भरपूर शिकण्यास मिळाले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/page/359/", "date_download": "2019-02-23T21:11:25Z", "digest": "sha1:ZAKT2MFHUX4VCWB6A6NRML7YWNUM4A73", "length": 20117, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मनोरंजन | Saamana (सामना) | पृष्ठ 359", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nबाहुबली-२चा नवा विक्रम; आता काय केलं वाचा\n मुंबई दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा ऐतिहासिक कामगिरी करणारा सिनेमा 'बाहुबली-२ : द कन्क्लुजन'ला शुक्रवारी ५० दिवस पूर्ण झाले. सिनेमा आजही देशभरात...\n‘रईस’ शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल होणार\n मुंबई 'रईस' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता शाहरूख खानच्या अडचणी वाढण्याचा शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर अहवाल १७ एप्रिलला न्यायालयात...\nनिपुण धर्माधिकारीचा ‘बापजन्म’ येतोय\n मुंबई आजचा मराठी तरुणाईला निपुण धर्माधिकारी हे नाव तसं नवीन नाही. भाडिपाच्या कास्टिंग काऊच या वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेला न���पुण एक घराघरात पोहोचला...\nरणवीर सिंगने केले ‘भिकारी’चे टीझर पोस्टर लाँच\n मुंबई मी मराठा एन्टरटेन्मेंट शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित-दिग्दर्शित 'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. गेल्या...\nअनुराग कश्यप २१ वर्षांनी लहान मुलीशी लग्न करणार\n मुंबई नेहमीच चर्चेत राहणार दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनुराग कश्यप तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरू...\n‘भल्लालदेव’ आता छोट्या पडद्यावर\n मुंबई 'बाहुबली-२' सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आणि त्यातले कलाकार रातोरात लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहचले. प्रमुख कलाकार प्रभाससोबतच भल्लालदेवची भूमिका साकारणारा...\nमॉडर्न लोकनाट्य – ‘सुरक्षित अंतर ठेवा’\nक्षितिज झारापकर [email protected] लोकनानाट्य हा प्रकार मराठी रंगभूमीवर खूप लोकप्रिय आहे. ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘गाढवाचं लग्न’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘बिनबियांचं झाड’ ही प्रचंड गाजलेली लोकनाट्यं...\nरिंगणमध्ये अजयचा ‘देव पाहिला’\n मुंबई अजय गोगावले पुन्हा एकदा रिंगण चित्रपटा देव पाहिला या गाण्याद्वारे पंढरपूरच्या विठ्ठलाला साद घालताना दिसून येणार आहे. खेळ मांडला आणि डॉल्बीवाल्या...\nडॉ. लहाने यांच्यावरील चित्रपटात ३०० गायकांचे रिले सिंगिंग\n मुंबई पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनपटावर आधारित 'डॉ. तात्या लहाने... अंगार पॉवर इज विदीन' या सिनेमातील रिले सिंगिंग या उपक्रमामुळे सिनेमाबाबतची...\n‘बादशाहो’मधील इम्रान हाश्मीचा लूक प्रदर्शित\n नवी दिल्ली मिलन लुथरिया दिग्दर्शित 'बादशाहो' चित्रपटातील इम्रान हाश्मीचा लूक दाखवणारे पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये इम्रान राजस्थानी पगडी आणि कपाळावर...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पो���च्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/men-above-50-medical-health-check-up-tests/", "date_download": "2019-02-23T20:37:25Z", "digest": "sha1:JU6CVALJUU5BYUIMP7UOXF5UII5CKENB", "length": 9592, "nlines": 136, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "पन्नाशीनंतर घ्या आरोग्याची खास काळजी, पुरुषांसाठी आवश्यक चाचण्या | My Medical Mantra", "raw_content": "\nHome फिटनेस गुरू पुरूष पन्नाशीनंतर घ्या आरोग्याची खास काळजी, पुरुषांसाठी आवश्यक चाचण्या\nपन्नाशीनंतर घ्या आरोग्याची खास काळजी, पुरुषांसाठी आवश्यक चाचण्या\nजसजसे वय वाढत जाते त्यासोबत मानवी शरीर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढत जाते. पुरूषांनी रोग होऊ नये यासाठी आपण नेहमीच दक्ष राहणं गरजेचं असतं. यासाठी वेळोवेळी वैद्यकिय चाचण्या करून घेणे आवश्यक असते. नियमितपणे वैद्यकिय तपासण्या केल्याने अनेक गंभीर आजार तसेच विकारांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांनी वयाच्या पन्नाशीनंतर या वैद्यकिय चाचण्या करून घेणे फायदेशीर ठरेल.\nह्रदयाच्या निरोगी आयुष्यासाठी नियमितपणे रक्तदाबाच्या चाचण्या करून घेणे गरजेचे असे. यामुळे ब्रेन स्टोक, ह्रदयरोग तसेच रक्तदाबाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.\nनिदान वर्षातून एकदा तरी ब्लड कोलेस्ट्रॉल टेस्ट करून घ्यावी. यामउल उच्चरक्तदाबासारख्या गंभीर आजारापासून सतर्क राहण्यास मदत मिळते. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे ही चाचणी करून घ्यावी.\nपुरुषांना वाढत्या ��यानुसार मधुमेहाचा धोका वाढत जातो. त्यामुळे शरीरामधील रक्तातील साखरेची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. या चाचण्यांमुळे मधुमेह तसेच मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून रक्षण होण्यास मदत होईल.\nया परिक्षणाद्वारे प्रोटेस्ट कॅन्सर तसेच मलाशयाचा कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. शिवाय याच्या परिक्षणातून आतड्यांमधील रक्तस्त्रावाची माहिती मिळते.\nपुरुषांना वाढत्या वयासोबत डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी नियमितरित्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींनी डोळ्यांची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.\nधुम्रपान अथवा तंबाखू खाणाऱ्या व्यक्तींनी तोंड, घसा आणि दातांची तपासणी करून घ्यावी. अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोग होण्याचा धोका संभवतो.\nPrevious articleनिरोगी आयुष्यासाठी योगमुद्रासन करा\nNext articleआठ भाषा येणारे मानसोपचार तज्ज्ञ\n…म्हणून सलग 3 तास बसून काम करू नका\n ‘ही’ कारणं असू शकतात\nमुलांना असं उचलू नका\nआयुर्वेद वापरुन कशी कराल संधिवातावर मात, जाणून घ्या..\nआयुर्वेदिक, हर्बल उत्पादनांच्या जाहिरातींना भुलू नका\nतुम्ही योग्य पद्धतीनं स्नान करताय ना, जाणून घ्या आयुर्वेदातील पद्धत\nअशी उडवा दिवसाची झोप\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n…म्हणून संडासात जास्तवेळ बसू नका\n#WorldObesityDay – जंकफूडच्या जाहिरातींमुळे मुलांमध्ये वाढतो लठ्ठपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/manoranjan/", "date_download": "2019-02-23T20:37:39Z", "digest": "sha1:CS4FPIRFJHXQOA5JNLXWYUTAETXISKHQ", "length": 19953, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "मनोरंजन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदी��चे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\n मुंबई बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने 'चलते चलते' या चित्रपटातून ऐश्वर्याला डच्चू देऊन तिच्या जागी राणी मुखर्जीची वर्णी लावली होती. शाहरुखचा हा...\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\n मुंबई टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'कबूल है'मधील अभिनेत्री चाहत खन्ना हिच्या आईचे निधन झाले आहे. लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतानाच ही दु:खद घटना...\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\n नवी दिल्ली बॉलिवूड अभिनेता सलमान खान दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये काम करणार आहे. 1999मध्ये आलेल्या भन्साळी यांच्या 'हम दिल दे...\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\n मुंबई सेक्रेड गेम्समधील बंटी उर्फ जतीन सरना याला बॉलिवूडमध्ये चित्रपटाची संधी मिळाली आहे. हिंदुस्थाने 1983 साली विश्वचषक जिंकला होता. त्यावरच आधारित असलेला...\nशेवंतासाठी अपूर्वाने वाढवले वजन\n मुंबई ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये शेवंताची‘ एंट्री झाल्यानंतर ही मालिका एका अतिशय रंगतदार वळणाकर आली आहे. शेवंताच्या एंट्रीमुळे या मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे....\nनीती अनीतीमधल्या दोरीवरचा थरार\n>> वैष्णवी कानविंदे आपल्यामध्ये नीतिमत्ता नावाचा एक गुण दडलेला असतो. अर्थात, आपण त्याविषयी गप्पा मारणं वेगळं आणि प्रत्यक्ष वेळ आल्यावर तसं वागणं वेगळं. जेव्हा गळ...\n‘आम्ही बेफिकर’मध्ये देवरूप शर्मा\n मुंबई कॉलेज गोइंग मित्रांची धमाल कथा असलेल्या ‘आम्ही बेफिकर’ 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचे असून सुयोग...\n‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्नील जोशीचा वेगळा लूक\n मुंबई चॉकलेट हीरो स्वप्नील जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. ओळखीच्या चेहऱयाची पुन्हा नव्याने होणारी ही ओळख आहे. स्वप्नीलच्या ‘मोगरा...\nश्रीदेवीच्या पुण्यतिथीला तिच्या साड्यांचा होणार लिलाव\n मुंबई बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवी हिच्या अकस्मात निधनामुळे बॉलिवूड तसेच तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला होता. येत्या 24 फेब्रुवारीला श्रीदेवीला जाऊन एक वर्ष...\nदीपिका पदूकोणला हवंय ‘हे’ मंत्रीपद… पाहा काय म्हणाली ते\n मुंबई बॉलिवूड व राजकारण याचा तसा जवळचा संबंध आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकारणात देखील हात आजमावला आहे. बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री दीपिका...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, ���्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Belgaon/New-Belgaon-plant-in-Chandgad-taluka/", "date_download": "2019-02-23T20:43:32Z", "digest": "sha1:BCBVDDKWEDWOG4DDWWSVI2ZFXZH4FIRX", "length": 7413, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा\nचंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा\nमहाराष्ट्र—कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर राजकीय बोलणे योग्य नाही. मात्र, महाराष्ट्र शासनाने चंदगड तालुक्यात नवीन बेळगावची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.\nपाटणे फाटा (ता. चंदगड) येथे व्ही. के. चव्हाण—पाटील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व प्राचार्य जे. बी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ना. चंद्रकांत पाटील, चंदगडच्या आ. संध्यादेवी कुपेक���, गोपाळ पाटील उपस्थित होते. कोरे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने चंदगड तालुक्यात 15 हजार एकर जमीन संपादित करावी. ती करताना कोणावरही अन्याय होऊ नये. संबंधित जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन या भागाला विशेष आर्थिक क्षेत्राचा दर्जा द्यावा. सर्व सोयीसुविधा पुरवा. नवे बेळगावच तयार होईल. या संकल्पनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. ना. पाटील यांनीही पुढाकार घ्यावा.\nलातूर सीमाभागातील शाळा— महाविद्यालयांप्रमाणे बेळगाव भागातील विनाअनुदानित शाळा— महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देऊन सरकारने मराठी भाषा आणि भाषिकांना जिवंत ठेवावे, असेही कोरे म्हणाले.\nना. पाटील म्हणाले, बेळगाव सीमाभागातील विद्यार्थ्यांवर कन्नड भाषेची सक्‍ती केली जात आहे. यामुळे मराठी विद्यार्थी मातृभाषा विसरत चालला आहे. कन्नड सरकारची ही सक्‍ती अयोग्य आहे. मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळायलाच पाहिजे. यासाठी सीमाभागातील आणि महाराष्ट्र हद्दीच्या जवळच्या महाविद्यालयात शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान सुरू करणार आहोत.\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर तोडगा म्हणून चंदगड तालुक्यातील शिनोळी गावाज़वळ प्रतिबेळगाव वसवावे, असा प्रस्ताव 1994 मध्ये विचाराधीन होता. त्याला काही नेत्यांची मान्यताही होती. पण तो बारगळला. त्यानंतर भवानीनगरच्या माळावर प्रतिबेळगाव वसवण्याबाबतचही शरद पवार यांच्या संरक्षणमंत्रीपदाच्या काळात चर्चा झाली होती. मात्र हा मुद्दा चर्चेपलीकडे जाऊ शकला नाही. चंदगड तालुक्यात प्रतिबेळगाव वसवण्यासाठी मात्र जागेची पाहणीही झाली होती. बेळगावच्या रहिवाशांना त्यांच्या मालमत्तेइतकीच मालमत्ता प्रतिबेळगावमध्ये देण्यात येणार होती. महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प विचारार्थ घेतला होता. पण तो पुढे सरकला नाही. आता विनय कोरे यांनी तो पुन्हा चर्चेला आणला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची ��ोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-23T20:54:41Z", "digest": "sha1:LS2DTDXH4JRJ2AMH2FHPCHKFSV7B43KO", "length": 12232, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास अटक\nलोणीकाळभोर पोलीसांकडून तातडीने कारवाई\nलोणी काळभोर- पतीपासून दूर रहात असलेल्या विवाहित महिलेस मला तु आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करू, असे सांगून वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून लग्न करण्यास नकार देऊन शिवीगाळ करुन विवाहितेस जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला लोणी काळभोर पोलीसांनी अटक केली आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन अमोल काशिनाथ सोनकांबळे (वय 30, रा. नांदुरगा, ता. औसा, जि. लातूर) याला अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मुळ गाव दुसऱ्या जिल्ह्यातील असलेल्या 36 वर्षीय महिलेचा पती कामानिमित्त बाहेरगावी असतो. सदर महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. काही दिवसांपुर्वी शेजारी राहणाऱ्यांकडे पाहुणा म्हणून अमोल सोनकांबळे आला. त्याने पिडीत महिलेशी ओळख वाढवून तु एकटी किती दिवस राहणार. माझ्या सोबत रहा. मी तुला घर बांधून देतो, असे म्हणत जवळीक साधली. अधूनमधून तो तिला भेटण्यासाठी येत होता, त्यातून दोघांची चांगली ओळख झाली होती. दि. 24 एप्रिलला विवाहितीने राहते घर बदलले होते, तेथेही अमोल सोनकांबळे आला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आठवड्यातून एक, दोन वेळा येऊन लग्नाचे अमिष दाखवून तो शारीरिक संबंध ठेवत होता. दि. 15 नोव्हेंबरला सकाळी 6:00च्या सुमारास अमोल नेहमीप्रमाणे तिच्या घरी आला. त्यावेळी महिलेने त्याला लग्न केंव्हा करणार, अशी विचारणा केली. त्यावेळी सोनकांबळे याने तुझ्याशी लग्न करणार नाही. कोणास काही सांगितले तर जिवंत सोडणार नाही. मोबाईल वरील चित्रीकरण सर्वांना दाखविल, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे विवाहितेला लक्षात आले. ही बाब तिने पती व बहिणीच्या मुलाला सांगितली. दि. 18 नोव्हेंबरला रात्री 9:30च्या सुमारास सोनकांबळे पुन्हा विवाहितेच्या घरी आला. शिवीगाळ, दमदाटी करू��� निघून गेला. पती आल्यानंतर तिने सदर प्रकार सांगितला. त्यानुसार आज, पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलीसांनी अमोल सोनकांबळे याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/mumbai-development-stock-market-1711866/", "date_download": "2019-02-23T21:12:33Z", "digest": "sha1:I53UVLKF5DVKYZ5CTTSUVD5P5V43IVHP", "length": 23874, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Development Stock Market | स्वागतार्ह पीछेहाट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्��ा अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमुंबईवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी करायची, तर अन्य शहरांची व प्रांतांची प्रगती, हाच एक मार्ग उरतो..\nमुंबईवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी करायची, तर अन्य शहरांची व प्रांतांची प्रगती, हाच एक मार्ग उरतो..\nव्यवसाय सुलभता निर्देशांकात महाराष्ट्राची पीछेहाट झाली ते बरेच झाले. भांडवली बाजारात काहीही कारण नसताना निर्देशांक वरवर जात असेल तर ‘करेक्शन’ व्हायला हवे असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होते. हे ‘करेक्शन’ म्हणजे फुगलेला निर्देशांक घसरणे म्हणजेच भाव कोसळणे. महाराष्ट्रासंदर्भात अशा करेक्शनची अत्यंत निकड होती. हे असे करेक्शन झाले तर महाराष्ट्राचा निर्देशांक घसरेल आणि परिणामी या राज्याचे आकर्षण गुंतवणूकदारांत कमी होऊन येथे येणारा गुंतवणूक प्रवाह आक्रसेल. काही प्रमाणात तरी हे असे होण्याची गरज आहे. ते का आणि कशासाठी हे समजून घ्यायला हवे.\nमहाराष्ट्र आणि त्यातही मुंबई ही कायमच गुंतवणूकदारांचा आकर्षणबिंदू राहिलेली आहे. देशातील पहिला आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदर, दळणवळणाच्या उत्तम सोयी, उच्चशिक्षित समुदायामुळे आणि शिक्षणसोयींमुळे गुणवंत अभियंते, कर्मचारी यांची मुबलक उपलब्धता आणि या सगळ्यास सामावून घेणारी सुखवस्तू बाजारपेठ ही त्यामागील कारणे. त्यामुळे मुंबईने महाराष्ट्रासाठी एखाद्या नसर्गिक चुंबकासारखेच काम केले. म्हणून देशीविदेशी संस्था, वित्तसेवा यंत्रणा, विमान कंपन्या, बँका, सरकारी कार्यालये, रेल्वे अशा अनेकांची मुख्यालये या मुंबईत उभी राहिली. साहजिकच या सर्वामुळे येथे रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध होत गेल्या. म्हणून मुंबई ही परप्रांतीयांसाठी पहिले गन्तव्य स्थान राहिली. जगात हे असे होत असते आणि त्यात काही गर आहे असे नाही. प्रगतीसंधी देणाऱ्या शहरांत वा देशांत नेहमीच अन्य प्रांतांमधून रोजगार वा व्यवसायेच्छुकांचे लोंढे जात असतात. या अशा लोंढय़ांमुळे स्थानिकांसाठी श्रमांचे मूल्य कमी होण्यास मदत होते. म्हणून व्यावसायिकांना या अशा परप्रांतीयांची नेहमीच गरज भासते. मुंबईतील दु���ाने वा आस्थापनांतून उत्तर प्रदेशी वा बिहारी तरुणांना स्थान मिळणे आणि अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वा अन्य कंपन्यांत मोठय़ा प्रमाणावर भारतीय तरुणांना मागणी असणे या दोन्हींमागील अर्थशास्त्रीय तत्त्व एकच. स्वस्तात मनुष्यबळ मिळणे. तेव्हा मुंबईत हे असे लोंढे येण्यामागे हे अर्थशास्त्रीय कारण आहे.\nतरीही हे लोंढे किती प्रमाणात हे शहर सहन करू शकणार यालाही काही मर्यादा आहेत. गेल्या आठवडय़ाभरातील पावसाने या मर्यादा दाखवून दिल्या. माणसे आली की त्यांना घरे लागतात आणि घराबरोबर अर्थातच वीज/ पाणी/ स्वच्छतागृहे आदी किमान सुविधाही लागतात. यात आपण वाढ करू शकलो नाही. परिणामी माणसे येत गेली आणि आपापल्या गरजा भागवत राहिली. या इतक्या सगळ्यांची सोय करणे कोणत्याही सरकारला शक्य नव्हते. तेव्हा या येणाऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाण्याखेरीज पर्याय नव्हता. जे मुंबईत मावले नाहीत ते उपनगरांत सरकत गेले. म्हणून शहराइतकीच उपनगरेही बकाल होत गेली. गेले दोन दिवस वसई, विरार आदी उपनगरांतील नागरिक जे काही सहन करीत आहेत ती या बेधुंद विस्तारीकरणाचीच फळे आहेत. धरण फुटल्यावर पाण्याचा जो रेटा असतो त्यात भिंत उभारणी होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे मुंबईत माणसांचा जो प्रचंड, अनियंत्रित प्रवाह आहे तो कमी होईपर्यंत या शहराचे काहीही बरे होऊच शकत नाही.\nहा स्थलांतरितांचा प्रवाह, त्याचा रेटा कमी होणे म्हणजे अन्य राज्यांची प्रगती होणे. मुंबईत बिहार, आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दक्षिणेतील आंध्र प्रदेश आदी राज्यांतून माणसे येत राहतात कारण त्या राज्यांत काही विकासाच्या संधी नाहीत वा असल्या तरी अत्यंत कमी आहेत. शारीरिक, मानसिक वा बौद्धिक मरणाची भीती माणसांस स्थलांतरणास उद्युक्त करते. आपल्या देशातील अनेक राज्यांत प्रचंड मोठय़ा जनसंख्येच्या गरजाच पूर्ण व्हायची मारामार. त्यामुळे या राज्यांतून मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरितांचे लोंढे या मुंबईत आणि नंतर महाराष्ट्रातील औद्योगिक शहरांत आदळतात. ही माणसे जेथून येतात, त्या राज्यांत शेती काही प्रमाणात आहे. परंतु शेतीवर किती जणांचे पोट भरणार, हा प्रश्नच आहे. एक तर मुदलात आपली दरडोई शेतीमालकी सरासरी चार एकरांपेक्षा अधिक नाही. त्यात कुटुंबांचा वाढता आकार. तेव्हा शेतीवरील जगण्यास मर्यादा आहेत. तेव्हा अशा प्र��ंतांतून अन्यत्र जनप्रवाह जाणार हे उघड आहे. तथापि हा जनांचा प्रवाह अडवायला अन्य राज्ये तितकीशी सक्षम नसल्याने या सगळ्यांना पोसण्याची जबाबदारी मुंबईवर येत गेली. ती पेलता येत होती तोपर्यंत ती या शहराने पेलली. आता ते शक्य नाही. या प्रचंड भाराने या शहराचे कंबरडेच मोडून पडले असून मुंबईवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी करणे हाच एकमेव यावरचा उपाय आहे.\nतो प्रत्यक्षात यावयाचा असेल तर अन्य शहरांनी, प्रांतांनी प्रगती करण्यास पर्याय नाही. तथापि या प्रांतांची प्रगती केव्हा होईल जेव्हा या प्रांतात महाराष्ट्राप्रमाणे गुंतवणूक वाढू लागेल तेव्हा. म्हणजेच ही राज्ये अधिकाधिक गुंतवणूकस्नेही होतील तेव्हा. व्यवसाय सुलभता निर्देशांक ठरवणारा जागतिक बँकेचा ताजा अहवाल स्वागतार्ह ठरतो तो याच मुद्दय़ावर. आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरयाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल ही राज्ये या व्यवसाय सुलभता निर्देशांकात पहिल्या दहा क्रमांकांवर आहेत. ही अत्यंत स्वागतार्ह बाब ठरते. या दहांतील महाराष्ट्राशी बरोबरी होऊ शकली असती अशी राज्ये केवळ दोन. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल. यातील मध्य प्रदेश शेतीच्या मुद्दय़ावर महाराष्ट्रापेक्षा किती तरी आघाडीवर आहे. त्या तुलनेत प. बंगालचा उद्योग आणि कृषी या दोनहीबाबत तसा नन्नाचाच पाढा होता. टाटा समूहाचा नॅनो कारखाना तसेच नंदीग्रामचे रामायण याच राज्यात घडले. हे दोनही प्रकल्प अखेर त्या राज्यातून बाहेर गेले. त्या राज्यात गेल्या दोन विधानसभांचा अपवाद वगळता डाव्यांची सत्ता होती. त्यांनी आंधळेपणाने उद्योगांस विरोध केला. म्हणून बंगाल मागेच राहिले. तेव्हा आता ते राज्य उद्योगस्नेही होऊ पाहात असेल तर महाराष्ट्रानेच नि:श्वास सोडावा. कारण महाराष्ट्रात पश्चिम बंगालातून येणाऱ्या स्थलांतरितांचे प्रमाण मोठे आहे. तीच बाब आंध्र, झारखंड, राजस्थान या राज्यांचीदेखील. ही राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वार्थाने लहान आहेत. त्या राज्यांतही व्यवसाय सुलभता निर्देशांक वाढत असेल तर ती मराठी माणसासाठी आनंदाची बाब ठरते.\nया पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राने लक्ष केंद्रित करावे ते मोठय़ा प्रकल्पांवर. सेवाक्षेत्राची वाढ कितीही झाली तरी औद्योगिक उत्पादने, कारखानदारी यांस पर्याय नाही. तेव्हा गुंतवणूक सुलभता वगरे दर्शक बाबी अन्य राज्यांत गेल्या तर महाराष्ट्राने उलट सुंठीवाचून खोकला गेला असेच म्हणावे. पण मोठय़ा, अभियांत्रिकी प्रकल्पांना मात्र जरूर राज्यात वसवावे. पुण्यात रांजणगाव आदी परिसरांत जे भव्य प्रकल्प गेल्या दोन दशकांत आले त्यामुळे महाराष्ट्राचे स्थान गुंतवणुकीत आघाडीचे राहिले, हे लक्षात घ्यायला हवे. त्याच मालिकेत बसू शकेल असा कोकण किनाऱ्यावर होऊ घातलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प अज्ञ आणि मतलबी अशा दोन्ही विरोधकांना डावलून महाराष्ट्राने पूर्ण करावाच. शेतीत सुधारणा करायची असेल तर औद्योगिकीकरण वाढवायला हवे, असे द्रष्टे विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सुधारायचा असेल तर व्यवसाय सुलभता निर्देशांकात महाराष्ट्राने मागे पडायला हवे, असे म्हणता येईल. इतरांनी प्रगती केली तरच उपलब्ध साधनसंपत्ती महाराष्ट्रास स्वत:च्या विकासासाठी वापरता येईल. म्हणून व्यवसाय सुलभता निर्देशांकातील महाराष्ट्राच्या पीछेहाटीचे स्वागत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vyascreations.com/?page_id=33", "date_download": "2019-02-23T20:37:21Z", "digest": "sha1:L6M6MHT2JG6HSTY7KYNR526XVK73S7MU", "length": 4334, "nlines": 61, "source_domain": "vyascreations.com", "title": "बालसाहित्य – Vyas creations", "raw_content": "\nज्ञान आनंद महोत्सव- बहारदार उद्घाटन\nव्यास क्रिएशन्स् तर्फे आज पर्यंत २१६ पुस्तके बाल / कुमार वाचकांसाठी प्रकाशित क��ली आहेत.\n१५० हुन अधिक मान्यवर लेखक, नवोदित लेखकांचा यात समावेश आहे.\nमराठीतील पारंपरिक कथांहून वेगळ्या कथा नव्या पिढीला भावातील अश्या स्वरूपात लिहून प्रकाशित केल्या आहेत.\nनवनवीन कथा कवितां सोबत बाल/कुमार वाचकांना भावातील अश्या वैज्ञानिक माहिती , माध्यमांबद्दलची माहिती , नाट्यछटा , नाटिका यांचा सुद्धा यात आहे.\nबालवाचनालय व्यास क्रिएशन्स चा एक अभिनव उपक्रम.\nबालवाचकांना वाचनाची गोडी लागावी, वाचनाच्या माध्यमातून त्यांचा बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने व्यास क्रिएशन्स् तर्फे बालवाचनालय चळवळीचा उपक्रम हाती घेण्यात आला. ७५० हुन अधिक वाचनालये आज पर्यन्त महाराष्ट्र भारत स्थापन केली गेली आहेत.\nबालवाचनालये ही बालकांनी बालकांसाठी चालवलेले वाचनालय ही संकल्पना आहे.\nशाळा, सोसायटी, आदिवासी पाडे, गावातल्या शाळा, कुठे ही बालवाचनालय सुरू करू शकता.\nआपण बालकांसाठी कामा करणार्‍या संस्थांना , ग्राम शाळांना देणगी स्वरुपात हे वाचनालय भेट देऊ शकता.\nयासाठी खजिना बालवाचनालाय ची नोंदणी आपण ऑनलाइन करू शकता किंवा आपण आम्हाला फोनवर संपर्क करून खजिना बाल वाचनालय मागवु शकता. आपल्या इछित स्थळी आम्ही खजिना पोहचवण्याची व्यवस्था करू.\nसंपर्क : २५४४७०३८ / ९९६७८३९५१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T20:53:15Z", "digest": "sha1:W5WU7T6KC2OFF5UP7AUU655OOHOFPATI", "length": 10277, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिंगवे ते भीमाशंकर कारखाना रस्त्याची चाळण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिंगवे ते भीमाशंकर कारखाना रस्त्याची चाळण\nतातडीने खड्डे बुजविण्याची मागणी\nमंचर-शिंगवे ते पारगाव भीमाशंकर साखर कारखाना या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर असणारे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थ करत आहेत.\nतालुक्‍यातील शिंगवे, देवगाव, लाखणगाव, काठापुर इत्यादी गावातुन शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थ पारगाव येथे मुख्य बाजारपेठ असल्याने ये-जा करत असतात. तसेच भीमाशंकर कारखाना असल्याने शिंगवे, जवळे, रांजणी, वळती, नागापुर, थोरांदळे, पिंपरखे�� या गावातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी भीमाशंकर साखर कारखान्यात येत असतो; परंतु शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत, रस्त्यावरील डांबर निघून गेले आहे. रस्त्यावरून टायरगाड्या, उसाने भरलेले ट्रक, खासगी वाहने, भाजीपाल्याचे टेम्पो, वाळुची वाहतूक करणारे ट्रक यांची दिवसभरात ये-जा असते; परंतु खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रकचे टायर पंक्‍चर होणे, ट्रॅक्‍टर ट्रॉली उलटणे हे प्रकार वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने शिंगवे ते पारगाव कारखाना रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nरणवीर ���िंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Satara/udayanraje-bhosale-ground-in-Loksabha-for-Hattrick/", "date_download": "2019-02-23T20:38:04Z", "digest": "sha1:LS7I34Q4DEPS5QGCWPFB5N2RLADETQFF", "length": 3458, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " लोकसभेच्या हॅट्रीकसाठी उदयनराजे मैदानात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लोकसभेच्या हॅट्रीकसाठी उदयनराजे मैदानात\nलोकसभेच्या हॅट्रीकसाठी उदयनराजे मैदानात\nलोकसभेच्या हॅटट्रीकसाठी खासदार उदयनराजे भोसले पुन्हा मैदानात उतरत असून, जिल्हा परिषदेच्या मैदानावर २४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातील नेत्यांना निमंत्रण देवून उदयनराजे यांनी मोठी खेळी खेळली आहे. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी सातारा विकास आघाडीकडून जंगी नियोजन सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तमाम जनतेच्या साक्षीने होणारा हा सोहळा नेटका पार पडावा यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी सातारा पालिकेच्या मंगल कार्यालयात मध्यवर्ती कार्यालय सुरु करण्यात आले आहे.\nउदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाची उत्कंठा जिल्हावासियांना लागली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vyascreations.com/?product=%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2019-02-23T20:44:22Z", "digest": "sha1:GWQIHR3XESHVCL2TBH7HNJBFORDDG5GW", "length": 3145, "nlines": 70, "source_domain": "vyascreations.com", "title": "पंचतीर्थ – Vyas creations", "raw_content": "\nज्ञान आनंद महोत्सव- बहारदार उद्घाटन\nHome बेस्ट सेलर पंचतीर्थ\nनिवृत्तीनाथांचे एकूण 377 अभंग, ज्ञानेश्वरांचे एकूण 1100 अभंग, सोपानदेवांचे एकूण 52 अभंग, मुक्ताबाईंचे एकूण 84 अभंग आणि चांगदेवांचे एकूण 90 अभंग दृष्टीक्षेपात आले. ही सार्थ गाथा आकारास येताना त्यातली काव्यवैशिष्ट्ये व तात्त्विक मांडणी नोंदविण्यात आली आहे. कठीण शब्दांचे अर्थही देण्यात आले आहेत. अध्यात्म आणि भक्ती यांची ज्यांना समज आहे त���यांना पंचतीर्थ भावेल. संस्कारचक्रात गुरफटलेल्या आणि नव्या पिढीच्या आत्मविश्वासाला बळकटी देणारा ‘पंचतीर्थ’ हा आगळावेगळा ग्रंथ आहे.\nSKU: पंचतीर्थ Category: बेस्ट सेलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/periods-and-pregnancy/", "date_download": "2019-02-23T22:08:22Z", "digest": "sha1:4OXI3MVBTLB6IESGNJYFUPJXRI73IZ2D", "length": 10576, "nlines": 64, "source_domain": "www.marathigold.com", "title": "पीरियड्स नंतर किती दिवसांनी मुलगी गर्भवती होऊ शकत नाही..", "raw_content": "\nपीरियड्स नंतर किती दिवसांनी मुलगी गर्भवती होऊ शकत नाही..\nपीरियड्स नंतर किती दिवसांनी मुलगी गर्भवती होऊ शकत नाही..\nमुलांच्या किंवा पुरुषांच्या तुलनेत मुलींचे म्हणजेच स्त्रियांचे जीवन हे जास्त कठीण असते. कारण परमेश्वराने स्त्रियांनाच जास्त शक्ती दिली आहे. एक मुलगी आपल्या आयुष्यात अनेक वेदांना सामोरी जाते. लहान पणा पासूनच मुलींना वेदना सहन करण्यास शिकवले जाते. कधी लोकांच्या वाईट नजरेशी लढणे तर कधी मासिकधर्मात होणाऱ्या वेदांना सामोर कसे जावे हे शिकते. एक मुलगी लग्नानंतर एक जननी बनते आणि 9 महिने गर्भाला पोटात ठेवून अनेक वेदना सहन करून बाळाला जन्म देते. बोलण्यास तर या जगावर पुरुषांचे राज्य चालते पण खरे पाहिल्यास स्त्री शिवाय हे जीवन अधुरे आहे.\nप्रत्येक मुलीला दर महिन्यात 4 ते 5 दिवस गंभीर वेदनेतून जावे लागते. हे 5 दिवस मुलीच्या आयुष्यात सर्वात वेगळे दिवस असतात या दिवसात प्रत्येक मुलीला बेचैनी होते आणि यासोबत अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात. बरोबर समजले आम्ही बोलत आहोत मुलींच्या पीरियड्सच्या दिवसा बद्दल. 12 वर्षाच्या वयातच मुलींना पीरियड्स येणे सुरु होते. हे पीरियड्स त्यांना दर महिन्याला 5 दिवस अतिक्षय वेदना देतात. भलेही प्रत्येक मुलीला पीरियड्सच्या दिवसात वेदनेत राहावे लागते पण तरीही पीरियड्स येणे मुलीच्यासाठी सर्वात शुभ मानले जाते. असे आम्ही नाही तर विज्ञान म्हणते.\nविज्ञानात झालेल्या रिसर्च अनुसार प्रत्येक मुलीला पीरियड्स येणे हा संकेत देतात की मुलीच्या आतमध्ये सर्व काही ठीकठाक आहे आणि ती आई बनण्यास तयार आहे. यासाठी प्रत्येक मुलगी इच्छा नसताना देखील या दिवसांची वाट पाहत असते. यादरम्यान जर कोणत्या मुलीला पीरियड्स उशिराने आले किंवा एखाद्या महिन्यास आले नाही तर त्यांना या गोष्टीची भीती वाटते की त्यांच्यामध्ये कोणत्या बाबतीत काह��� कमी तर नाही आहे ना. त्यांना भीती वाटते की असे झाल्यामुळे त्यांच्या प्रेग्नेन्सी मध्ये काही प्रोब्लेम तर येणार नाहीत ना.\nपीरियड्स बद्दल प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो आणि तो आहे की पीरियड्सच्या किती दिवसांच्या नंतर पर्यंत मुलगी प्रेग्नंट नाही होऊ शकत किंवा पीरियड्सच्या किती दिवसा पर्यंत मुलगी प्रेग्नंट होऊ शकते किंवा पीरियड्सच्या किती दिवसा पर्यंत मुलगी प्रेग्नंट होऊ शकते तर आजच्या या गर्ल स्पेशल आर्टिकल मध्ये या प्रश्नांचे उत्तर आपण पाहू या.\nया प्रश्नाचे उत्तर हे की मुलींना पीरियड्स एका महिन्यानंतर येतात. अश्यात मुलींना फक्त 10 ते 12 दिवस असे मिळतात जेव्हा त्यांना पीरियड्स नाही येत आणि ते एकदम नॉर्मल असतात. तुमच्या माहीतीसाठी मुलींना पीरियड्स आल्यानंतर 8 दिवस पहिले आणि पीरियड्स संपल्या नंतर 8 दिवस नंतर प्रेग्नंट होण्याचा धोका कायम असतो. अश्यात उरलेल्या दिवसात मुलगी गर्भवती होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही मुलीला पीरियड्सच्या 8 दिवस आधी आणि 8 दिवस नंतर प्रेगनेन्सी येऊ शकते. तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. हे आर्टिकल आपल्या सर्व मैत्रिणींच्या सोबत शेयर करण्यास विसरू नका जेणेकरून पीरियड्स आणि प्रेग्नेन्सीचा हा संबंध त्यांनाही समजेल.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : तुमच्या लघवीला फेस येत आहे का जर उत्तर होय असेल तर सावधान, कारण जीव धोक्यात टाकत आहात तुम्ही\nरात्री झोपताना शास्त्रीयदृष्ट्या कोणत्या दिशेला डोके आणि पाय असावेत, ज्यामुळे तुम्ही कमी आजारी पडाल\nकाळे द्राक्ष खाण्यामुळे दूर होतात हे भयानक आजार, नक्की वाचा\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/connaught-place-of-delhi-is-on-9th-rank-for-costliest-office-rent-in-world-1711613/", "date_download": "2019-02-23T21:19:58Z", "digest": "sha1:P2XH2AGZ5PMG42F54TAW4CM575VW56VB", "length": 10602, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Connaught Place of delhi is on 9th rank for costliest office rent in world | भारतातील ‘ही’ जागा ऑफीससाठी सर्वात महागडी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nभारतातील ‘ही’ जागा ऑफीससाठी सर्वात महागडी\nभारतातील ‘ही’ जागा ऑफीससाठी सर्वात महागडी\nहाँगकाँग सेंट्रल हे ऑफीसचे सर्वात जास्त भाडे असण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे.\nप्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या ऑफीसेससाठी काही ठराविक जागा असतात. या जागांचे दरही गगनाला भिडलेले असतात. या सर्वात महागड्या जागांमध्ये भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील कॅनॉट प्लेस ही जागा ९ व्या स्थानावर आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणावरुन ही बाब समोर आली आहे. याठिकाणी एक स्क्वेअरफूट जागेची किंमत १०,५२६ रुपयांच्या आसपास आहे. मागील वर्षी कॅनॉट प्लेस १० व्या स्थानावर होती. तर यंदा ती ९ व्या स्थानावर आली आहे. तर या यादीत मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स २६ व्या स्थानावर असून येथील ऑफीसमध्ये १ स्क्वेअरफूटासाठी ६,६३९ इतकी आहे. मुंबईमधील बिझनेसचे मुख्य केंद्र मानले जाणारे नरीमन पॉईंट हे ठिकाण ३० वरुन ३७ व्या स्थानावर आले आहे. आता याठिकाणी प्रतिस्क्वेअरफूट ५ हजार इतका दर आहे.\nयाबाबत संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅनॉट प्लेस हे दिल्लीतील एक महत्त्वाचे मार्केट म्हणून ओळखले जाते. हाँगकँग येथील हाँगकाँग सेंट्रल हे ऑफीसचे सर्��ात जास्त भाडे असण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याचा दर प्रतिस्क्वेअरफूट २१ हजारांहून अधिक आहे. त्याखालोखाल लंडनमधील वेस्टएंड या जागेचा नंबर लागतो. तर बिजिंगमधील फायनान्स स्ट्रीट, हाँगकाँगमधील कॉवलून आणि बिजिंगमधील सीबीडी यांचा क्रमांक लागतो. तर न्यूयॉर्कमधील मिडटाऊन-मेनहट्ट्नने सहावे स्थान पटकावले आहे. येथे ऑफीसचे भाडे प्रतिस्क्वेअरफूट १२,६४४ इतके आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Marathwada/Twenty-two-crores-looted-by-robbers-in-Nandurbar/", "date_download": "2019-02-23T21:12:46Z", "digest": "sha1:TJEBUVEFU5F6R6VRGXP2DGZWNVAB4575", "length": 6194, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " भररस्त्यात दरोडेखोरांनी लुटले अडीच कोटी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › भररस्त्यात दरोडेखोरांनी लुटले अडीच कोटी\nभररस्त्यात दरोडेखोरांनी लुटले अडीच कोटी\nइनोव्हा गाडीतून आलेल्या सहा जणांनी चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून भररस्त्यात सुमारे २ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नवापूर पासून पाच किलोमीटर अंतरावर पिंपळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालामार्गे दिली जाणारी ही रक्कम असल्याची माहिती समोर आली असून व्यापारी लोकांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे.\nअधिक माहिती अशी की, चालक शैलेश कुमार द्वारका भाई पटेल (रा. अ��्थान पठार, सुमन अमृत सोसायटी, सुरत) हा हरीश पटेल आणि मेहुल पटेल या दोन साथीदारांसह सफारी कार एमएच 19 बीयू 9009 क्रमांकाच्या गाडीने जळगाव येथून अहमदाबादकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्यांच्या गाडीत हवालामार्गे दिली जाणारी सुमारे दोन कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रोख होती. काल, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान नवापूर पासून पाच किलोमीटर अंतरावर पिंपळनेरकडे जात असतानाच अचानक समोरून डीजे ०५ सीएल २२४३ क्रमांकाची इनोव्हा गाडी आली. त्या गाडीतील सहा जणांनी उतरून चालक शैलेश कुमारसह तिघांना पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून धमकावत त्यांच्याकडील २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या शैलेशने व त्याच्या साथीदारांनी सुरत येथील मालकाशी संपर्क केला. त्यांनी घटनेची माहिती दिली असता सुरत येथून प्रतिनिधी आल्यावर आज पहाटे साडेतीन वाजता नवापूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली\nहवालामार्गे रक्कम देण्याचा व्यवहार करणाऱ्या व्यापारी लोकांमध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, अतिरिक्त अधीक्षक गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार याच्यासह नवापूर पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दरोडा घालणार्‍या आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/municipal-corporation-stop-taking-action-against-plastic-bag-used-1711937/", "date_download": "2019-02-23T21:24:06Z", "digest": "sha1:IB6CBCVE4ZERT7FZD7JLRN2Q25WA6Y4O", "length": 12194, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "municipal corporation stop taking action against plastic bag used | शहरातील प्लास्टिक कारवाई थंडावली | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nशहरातील प्लास्टिक कारवाई थंडावली\nशहरातील प्लास्टिक कारवाई थंडावली\nपर्यावरणाला होणारी हानी लक्षात घेऊन प्लास्टिक बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला\nपुणे : प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत टीका झाल्यानंतर बंदीचा निर्णय शिथिल करत एक पाऊल मागे आलेल्या राज्य सरकारने आता कारवाईच न करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शहरात प्लास्टिक कारवाई थंडावली असून राज्य शासनाच्या सूचनेवरूनच ही कारवाई थंडावल्याची चर्चा आहे.\nपर्यावरणाला होणारी हानी लक्षात घेऊन प्लास्टिक बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयाची २३ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली. व्यावसायिकांबरोबरच नागरिकांकडूनही पाच हजार रुपये दंड आकारण्यात आल्यामुळे बंदीबाबत भीती निर्माण झाली. त्यामुळे प्लास्टिक बंदीवरून सरकारवर टीका होऊ लागली. या पाश्र्वभूमीवर प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि प्लास्टिक बंदीवरून राज्य सरकारला एक पाऊल मागे जावे लागले होते. त्यातच आता कारवाई न करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कारवाईही थंडावली असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. दरम्यान, शहरातील कारवाई थंडावली असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले.\nप्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्लास्टिक विक्रेते, उत्पादकांबरोबरच प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार असल्यामुळे कारवाईची धास्ती निर्माण झाली होती. त्यातच पहिल्या दोन, तीन दिवसांत राज्यात सर्वत्र जोरदार कारवाई झाली. महापालिकेने पहिल्या दोन दिवसांत पंधरा हजार किलो प्लास्टिक जप्त केले. कारवाईचा जोर सुरू झाल्यानंतर प्लास्टिक बंदीलाही विरोध सुरू झाला. तसेच नागरिकांवर कारवाई करण्यापेक्षा उत्पादक कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणीही सुरू झाली. प्लास्टिक बंदीचा निर्णय अंगलट येण्याच्या भीतीपोटीच कारवाई न करण्याच्या सूचना महापलिकांना देण्यात आल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.\nदरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापा��िकांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची दखल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही घेतली आहे. राज्य शासनाच्या नियमांची माहिती देण्यासाठी आणि कारवाईचा आढावा घेण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे नवल किशोर राम यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/today-horoscope-08-july-9300-2/", "date_download": "2019-02-23T22:00:40Z", "digest": "sha1:4EST3FS3RUVHJBDSAUUDPMXXC4K6MB64", "length": 22845, "nlines": 95, "source_domain": "www.marathigold.com", "title": "रविवार 08 जुलै : आजच्या दिवशी या 4 राशींना होणार मोठा फायदा तर 3 राशींना होतील समस्या", "raw_content": "\nरविवार 08 जुलै : आजच्या दिवशी या 4 राशींना होणार मोठा फायदा तर 3 राशींना होतील समस्या\nरविवार 08 जुलै : आजच्या दिवशी या 4 राशींना होणार मोठा फायदा तर 3 राशींना होतील समस्या\nआज रविवार 08 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nशक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. तुमच्या आवाक्याच्या बाहेर तुमचा खर्च होईल. त्यामुळे अनेक चालू असलेले प्रकल्प-योजनांना खीळ बसेल. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटूंबीयांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.\nतुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे यात सुधारणा करणा-या गोष्टी कराल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. तुमच्या उधळ्या स्वभावावर तुमचे कुटुंबीय टीका करतील. भविष्यासाठी तुम्ही पैशांची बचत केली पाहिजे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचा/तुमची तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल.\nकामातील दबावामुळे मानसिक खळबळ आणि अशांती वाढेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमचा/तुमची तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचवेल.\nतुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. नातेवाईकांमुळे तुम्ही काहीसे त्रस्त व्हाल. परिस्थिती हाताळण्यासाठी शांतपणे राहून पावले उचला. घाईघाईत, तडकाफडकी निर्णय घेतला तर महागात पडू शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे.\nतुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. मित्र आणि अनोळखी यां���्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तुमच्या प्रियकर/प्रेयसीने केलेल्या शेरेबाजीवर तुम्ही खूप संवेदनशील बनाल – तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडतील असे कृत्य करणे टाळा. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.\nअलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. मुलं आणि ज्येष्ठांची त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याबाबत अपेक्षा राहतील. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.\nतुमची समस्या सोडविण्यासाठी मित्राची मदत घ्या. भूतकाळातील घटनांवर वर्तमानात विचार करून फारसा उपयोग नाही. उलट तुमची मानसिक व शारिरीक ऊर्जा उगाच फुकट जाईल. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात.\nतुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. घरगुती कर्तव्ये टाळणे आणि पैशावरून भांडण करण्यामुळे आजच्या दिवशी तुमच्या वैवाहिक सुखात बाधा येवू शकते. तुमचे प्रेम असफल ठरेल. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.\nआपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. आज तुमचया अवतीभवतीच्या लोकांच्या विचित्र वागणुकीमुळे तुम्ही वैतागून जाल. एकतर्फी प्रेमावर वेळ वाया घालवू नका. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. संकटे ही आयुष्याचा भाग असतात आणि आज तुमच्या वैवाहिक आयुष्यावर एखादे संकट येण्याची शक्यता आहे.\nखेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. मित्रांकडून कदाचित चुकीचे मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल.\nआपल्या कुटुंबियांच्या विचारांच्या, आवडीच्या विरुद्ध वागू नका. कदाचित एखाद्या मुद्द्यावर मतभिन्नता असेल, पण तुमच्या कृतीमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतील. त्याऐवजी तुम्ही एखाद्या मार्गदर्शक दीपस्तंभाप्रमाणे आपली योजना राबविणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी ज्या आर्थिक फायद्याची अपेक्षा होती, तो फायदा लवकर होणार नाही. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल. तुमच्या व्यवहारात वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करा. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमचा/तुमची जोडीदारा तुमच्याबद्दल आज निराश आहे आणि ते आज तुम्हाला समजणार आहे.\nविश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. अनावश्यक वादावादीमुळे कुटुंबात तणाव निर्माण होईल. वादावादीत जिंकलात म्हणजे विजय ख-या अर्थाने मिळाला असे नव्हे. शक्य असेल तर तर्कसुसंगत विचार करून वादावादी टाळा. तुमच्या ज्येष्ठांचे ऐका आणि तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शांतपणे विचार करा. तुमचे ���नियंत्रित चंचल वागणे यामुळे प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होतील. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या भावनिक बंधांवर आज थोडा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.\nशनिवार 07 जुलै : आज हनुमानाच्या कृपेने या 5 राशींना मिळणार आहे त्यांच्या कामामध्ये यश\nमंगळवार 10 जुलै : आज मंगळवारच्या दिवशी हनुमान करतील या 6 राशींचे मंगल, यांचे अमंगल करतील दूर\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/viral-truth-new-500-currency-note-in-india/", "date_download": "2019-02-23T22:08:37Z", "digest": "sha1:RNYVYNWIAHGW5HJRSHZLSEDXY7IZJDJR", "length": 6179, "nlines": 61, "source_domain": "www.marathigold.com", "title": "500 रुपयाची नोट असली-नकली गोंधळाचे हायरल सत्य", "raw_content": "\n500 रुपयाची नोट असली-नकली गोंधळाचे हायरल सत्य\n500 रुपयाची नोट असली-नकली गोंधळाचे हायरल सत्य\nतुम्हाला WhatsApp वर 500 रुपयाची असली नकली नोटे बद्दलचा मेसेज आलाच असेल. हा मेसेज हायरल झाला आहे आणि त्यामुळे 500 रुपयाच्या नोटे बद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. चला पाहुत काय सत्य आहे.\nतुम्हाला एक मेसेज आणि वरील फोटो आला असेल त्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की 500 रुपयाच्या नोटेवर असलेली हिरव्या रंगाची लाईन जीला सुरक्षा पट्टी म्हणतात ती ज��� गांधीजींच्या फोटो जवळ असेल तर ती नोट नकली आहे. पण जर ही सुरक्षा पट्टी गांधीजींच्या फोटो पासून लांब असेल आणि गव्हर्नरच्या सहीला छेद देत असेल तर ती खरी आहे. याच मेसेजचे सत्य जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या समोर पुढील माहीती आली.\nवरील मेसेजचे सत्य तपासून पाहण्यासाठी जेव्हा RBI च्या वेबसाईटला भेट दिली तेव्हा तेथे पुढील माहीती समोर आली.\nRBI च्या वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की 5 नंबरवर असलेली सिक्युरिटी लाईन तुम्हाला हिरव्या रंगाची दिसेल आणि जर नोट तिरकी केली तर निळ्या रंगाची दिसेल. पण ही सुरक्षा लाइन कोठे असेल याबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच RBI च्या वेबसाईटवर असलेल्या नोटे मध्ये तर ही लाईन मधोमध आहे त्यामुळे WhatsApp वर आलेला मेसेज नकली आहे, खोटा आहे त्यामुळे तो मेसेज मनावर घेण्याची गरज नाही.\nया भारतीय वीरांगनेवर भारतच नाही तर पाकिस्तान सुध्दा अभिमान करतो\nराणी पद्मावती होती तरी कोण\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vyascreations.com/?product=%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-02-23T21:04:12Z", "digest": "sha1:FF4XMWEDFSGGRXS4KOXZIOB364NJEMRT", "length": 3721, "nlines": 75, "source_domain": "vyascreations.com", "title": "इसरेल – Vyas creations", "raw_content": "\nज्ञान आनंद महोत्सव- बहारदार उद्घाटन\nHome बेस्ट सेलर इसरेल\nइस्त्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा\nमूळ लेखक : रविकुमार\nअनुवाद- वर्षा अनिल कोल्हटकर\nअतिशय सामर्थ्यशील आणि आधुनिक युद्धसामग्रीने सज्ज अशा तुर्क, ऑस्ट्रिया, जर्मनी यांच्या एकत्रित सैन्यासमोर टिकाव लागणार नाही म्हणून ब्रिटिश सैन्याने माघार घेतली. पण 22 व 23 सप्टें.1918 ला जोधपूर महाराजांचे व म्हैसूरच्या पायदळ व घोडदळाने एक अतिशय असंतुलित युद्ध, या सामर्थ्यशील शत्रुविरुद्ध जिंकले. या पराक्रमांची पराकाष्ठा, साहस आणि बलिदानाने दूरस्थ इस्त्रायलच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.\nमानवी इतिहासामधील सगळ्या मोठ्या युद्धांमधील एक 22-23 सप्टेंबर 1918 चे हायफाचे युद्ध.\nभारतीय जवानांच्या या यशस्वी कामगिरीची विसरलेली सोनेरी पाने, व्यास क्रिएशन्स्तर्फे भारतीय जवानांच्या-नागरिकांच्या या पुस्तकाद्वारे अर्पण करत आहोत.\nSKU: इसरेल Category: बेस्ट सेलर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2013/06/blog-post_23.html", "date_download": "2019-02-23T21:14:56Z", "digest": "sha1:TWGZA5Z3FCSRF3N5VZWQIH6VOHJPQSAI", "length": 19982, "nlines": 340, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: वटसावित्री : बाईच्या नजरेतून....", "raw_content": "\nवटसावित्री : बाईच्या नजरेतून....\nभारतीय संस्कृतीमध्ये मिथक कथांना खूप महत्व आहे. नवर्‍याचे प्राण यमाकडून परत आणणार्‍या सावित्रीची कथा अशीच एक जब्राट कथाय.हजारो वर्षे तिच्या प्रभावाने अनेक स्त्रिया वटसावित्री करीत आल्यात. आज अनेक भाविक स्त्रिया तो वटसावित्रीचा सण साजरा करताहेत. आमच्याकडे येणारी मदतनिस मुलगी सकाळीच माझ्या पत्नीला विचारीत होती, \"ताई, तुम्ही का जात नाही वडाला फेर्‍या मारायला\" माझी बायको म्हणाली, \"माझ्या नवर्‍याचा या प्रकारांवर विश्वास नाही.माझाही नाही.मुळात आमचा पुनर्जन्मावरच विश्वास नाही.हा जन्म आनंदात जावा एवढीच आमची धडपड आहे.\"\nतिला काही हे पटलेले दिसले नाही.\"असे कुठे असते काय यांचे आपले जगावेगळे काहीतरीच यांचे आपले जगावेगळे काहीतरीच\" असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.कुमुद पावडे यांच्या \"अंतस्फोट\" मध्ये एक प्रसंग आहे. त्यांच्या आत्याला चांगली ४० वर्षे संसार केल्यानंतर नवर्‍याने सोडले. कारण दिले, \"बायको आवडत नाही\" असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.कुमुद पावडे यांच्या \"अंतस्फोट\" मध्ये एक प्रसंग आहे. त्यांच्या आत्याला चांगली ४० वर्षे संसार केल्यानंतर नवर्‍याने सोडले. कारण दिले, \"बायको आवडत नाही\"आत्या माहेरी भावाकडे येऊन राहू लागली. वटसावित्रीच्या दिवशी भक्तीभावाने वडाला सात फेर्‍या मारून \"हाच नवरा सात जन्म मिळू दे\"अशी प्रार्थना करून आली. कुमुदने आत्याला विचारले,\"ज्या नवर्‍याने तुला सोडले, तो कशाला सात जन्म हवाय तुला\"आत्या माहेरी भावाकडे येऊन राहू लागली. वटसावित्रीच्या दिवशी भक्तीभावाने वडाला सात फेर्‍या मारून \"हाच नवरा सात जन्म मिळू दे\"अशी प्रार्थना करून आली. कुमुदने आत्याला विचारले,\"ज्या नवर्‍याने तुला सोडले, तो कशाला सात जन्म हवाय तुला\" आत्या म्हणाली, त्याने त्याचा धर्म सोडला, आपण कशाला आपला धर्म सोडायचा\" आत्या म्हणाली, त्याने त्याचा धर्म सोडला, आपण कशाला आपला धर्म सोडायचा मी फेर्‍या मारणारच\" कुमुदने कपाळावर हात मारुन घेतला.\nआत्याच्या नवर्‍याने दरम्यान दुसरी बायकोही केली.तरी आत्याच्या फेर्‍या चालूच कुमुद म्हणाली,\" अगं आत्या, तू म्हणतेस हाच नवरा सात जन्म हवा, त्याची दुसरी बायको म्हणते हाच नवरा सात जन्म हवा, म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार कुमुद म्हणाली,\" अगं आत्या, तू म्हणतेस हाच नवरा सात जन्म हवा, त्याची दुसरी बायको म्हणते हाच नवरा सात जन्म हवा, म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार\" आत्या हादरली, म्हणाली \"नको गं बाई, ही सवत मला नको.\" आत्याने वडाला फेर्‍या मारायचे तात्काळ बंद केले.\nआम्ही एक सर्वेक्षण केले. वडाला फेर्‍या मारणार्‍या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली.यात शहरी,ग्रामीण, निरक्षर ते पीएच.डी., मजुरी करणार्‍या ते आय.ए.एस.,वय वर्षे १५ते ८५ असा मोठा गट घेतला.\nतुम्ही दबावापोटी ही पूजा करता की मनापासून करता हाच नवरा तुम्हाला सात जन्म खरेच हवाय का हाच नवरा तुम्हाला सात जन्म खरेच हवाय का या प्रश्नावर २५% महिलांचे उत्तर होते, \"हो. नवरा खूप छान आहे. आमचा संसार खूप सुखाचा आहे.ही पूजा मी मनापासून करते.\"\n५३% महिला म्हणाल्या, सात जन्माचे सोडा, याच जन्मात नवरा नको झालाय. उल्ट्या फेर्‍या मारायची सोय असती तर आत्ताच मारल्या असत्या.पण काय करणार फेर्‍या नाही मारल्या तर नवरा मारहाण करणार.शेजारीण संशय घेणार. एव्हढा ताप कुणी सांगितलाय फेर्‍या नाही मारल्या तर नवरा मारहाण करणार.शेजारीण संशय घेणार. एव्ह��ा ताप कुणी सांगितलायफेर्‍या मारा मोकळे व्हा.\"\n१३% महिला म्हणाल्या,\" ही आमची गुंतवणूक आहे. लग्न झाले तेव्हा नवरा खूप वाईट वागायचा. २०/२५ वर्षे खूप मेहनत घेतली. नवर्‍याचे लाड केले. कायदा, नातेवाईक, संघटना सारे फंडॆ वापरले. नवरा आता दुरूस्त झालाय. आता हाच सात जन्म हवा. दुसरा करायचा म्हणजे कोणताही असला तरी भारतीय \"नग\"असणार. म्हणजे पुन्हा उमेदीची २०/२५ वर्षे वाया घालवावी लागणार. त्यापेक्षा आमची ही गुंतवणूक कामी येईल.\"\n६% बायका म्हणाल्या,\" आम्ही मनापासून पूजा करतो.एकच प्रार्थना आहे देवाला. देवा एक मेहरबानी कर.हाच जन्म सातवा घोषित कर.\"\nतुम्ही \"बाई\" असाल तर यातल्या कोणत्या गटात/ टक्क्यात येता पुरूष असाल तर बाईच्या नजरेने जगाकडे बघा.वटसावित्रीच काय अलीबाबाची सगळी गुहा खुली होईल....\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nवटसावित्री : बाईच्या नजरेतून....\nकृषिवल: नव्या पर्वाची पेरणी\nमहात्मा फुले वाडा:समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र\nमहाराष्ट्राची दिल्लीत नवी ओळख - भव्यतम लेणे\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी के��ेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/nawaz-sharif-grandsons-taken-in-custody-by-london-police-1712652/", "date_download": "2019-02-23T21:14:30Z", "digest": "sha1:F7GMFVRREWROETW5RZC6XBH57EK2GE2V", "length": 11015, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nawaz Sharif grandsons taken in custody by London Police | नवाज शरिफ यांच्या नातवंडांना लंडन पोलिसांनी घेतलं ताब्यात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nनवाज शरिफ यांच्या नातवंडांना लंडन पोलिसांनी घेतलं ताब्यात\nनवाज शरिफ यांच्या नातवंडांना लंडन पोलिसांनी घेतलं ताब्यात\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज संध्याकाळी अटक होणार असताना दुसरीकडे लंडन पोलिसांनी त्यांच्या नातवंडांना ताब्यात घेतलं आहे\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज संध्याकाळी अटक होणार असताना दुसरीकडे लंडन पोलिसांनी त्यांच्या नातवंडांना ताब्यात घेतलं आहे. लंडनमधील घराबाहेर अपमान करत उद्धट भाषेत बोलणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.\nनवाज शरिफ यांच्या मुलाचा लंडनमधील पार्क लेन येथील अॅव्हनफिल्ड येथे फ्लॅट आहे. नवाज शरिफ यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यापासून तिथे समर्थकांसह निषेध करणाऱ्यांचीही गर्दी होत आहे.\nअॅव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणी नवाज शरिफ यांना १० वर्षे तर त्यांची कन्य��� मरियम यांना ७ वर्षांची आणि जावई कॅप्टन (निवृत्त) सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज संध्याकाळी नवाज शरिफ आणि मरियम यांना अबु धाबी विमानतळावर अटक होणार आहे. तेथून त्यांना लाहोरला आणण्यात येणार आहे. नवाज यांना सुमारे ७३ कोटी रुपये आणि मरियम यांना सुमारे १८.२ कोटी रुपये इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.\nगुरुवारी नवाज शरिफ यांचा निषेध करण्यासाठी काही लोक जमा झाले होते. त्यांच्यामधील एका व्यक्तीने आक्षेपार्ह शब्द वापरल्याने शरीफ यांचे नातू जुनैद आणि झाकरीया यांनी त्याला मारहाण केली. दोघांनीही त्यांची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोतच जुनैद आणि झाकरीया यांना ताब्यात घेतलं. जुनैद याने पोलिसांना जमावाने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/congress-protest-against-bad-roads-and-pot-holes-in-sion-1712139/", "date_download": "2019-02-23T22:00:51Z", "digest": "sha1:OPL2CYBFSQSV7AU63EH2ZVDENU647I7R", "length": 9765, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress protest against bad roads and pot holes in Sion | मुंबईतल्या खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस��टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमुंबईतल्या खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन\nमुंबईतल्या खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे रस्त्यातच ठाण मांडून आंदोलन\nकाँग्रेसची रस्त्यावर बसून घोषणाबाजी\nमुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना रोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे. याचाच निषेध करत काँग्रेसने आज मुंबईतील सायन भागात आंदोलन केले. या आंदोलना काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून शिवसेना आणि भाजप विरोधात हाय हायच्या घोषणा दिल्या. तसेच ‘बोल मेरे पॉटहोल बोल, सेना भाजपा की आँखे खोल’ असे बोर्ड हातात घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसने महापालिकेविरोधातही घोषणाबाजी केली. खड्डे बुजवल्याचा दावा दरवर्षी केला जातो आणि तो फोल ठरतो. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची दाणादाण उडते. मुंबईकरांना तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न दरवर्षीच पडतो. तसेच चाळण झालेल्या रस्त्यांवरूनच मुंबईकरांना वाट काढावी लागते. याचाच निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायन येथील रस्त्यावर बसून आंदोलन केले आणि सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.\nमुंबईतल्या खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे आंदोलन pic.twitter.com/5J2zqb43jM\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4620760084121161764&title=Garje%20Marathi'%20book%20will%20published%20on%201st%20august&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T21:13:39Z", "digest": "sha1:Y37KMYPRAFEJUHMIRUEQCHDWRXICNAJG", "length": 10340, "nlines": 138, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन", "raw_content": "\n‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन\nमुंबई : ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित व आनंद गानू व सुनीता गानू लिखित ‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी, एक ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी मुंबईत होणार आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nडॉ. विजय जोशी, अरुण जोशी, हर्षवर्धन भावे, डॉ. अजय राणे, डॉ. मंदार बिच्चू, रवींद्र व नंदिनी नेने, डॉ. दिनेश केसकर, नोआ मेसील, अमित वायकर, नंदकुमार ढेकणे, प्रशांत खरवडकर ही ग्रंथातील मान्यवर मंडळी या वेळी उपस्थित राहणार असून, वाचकांशी संवाद साधणार आहेत.\n‘गर्जे मराठी’ हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राची पताका जागतिक पातळीवर फडकत ठेवणाऱ्या ३३ प्रतिभाशाली मान्यवरांच्या कर्तृत्वाचा शब्दरूप आविष्कार आहे. या पुस्तकाला डॉ. माशेलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘जगभरात आपल्या विविधांगी कर्तृत्वाने तळपणाऱ्या महाराष्ट्रीय प्रतिभेचा प्रतीकात्मक आविष्कार म्हणजे ‘गर्जे मराठी,’’ असे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी म्हटले आहे. तसेच, ‘भारताचा इतिहास आणि प्रगती यात महाराष्ट्राचा मोलाचा सहभाग आहे. जगभरातील अनेक देशांत महाराष्ट्रीय प्रतिभा नव्या पिढ्यांच्या रूपात मुखर होताना दिसत आहे. या सुखद बदलाचे प्रतिबिंब म्हणजे ‘गर्जे मराठी,’’ असे पद्मविभूषण डॉ. अविनाश दीक्षित यांनी म्हटले आहे.\nया पुस्तकाचा आकार ११ x ९.५ असा असून, ते हार्ड बाउंड आहे. संपूर्ण पुस्तकासाठी आर्टपेपर वापरण्यात आला असून, हे ३६० पानी पुस्तक संपूर्ण रंगीत आहे. ‘ग्रंथाली’च्या वतीने हे पुस्तक स्व. एकनाथ ठाकूर यांना अर्पण करण्यात आले आहे. ‘‘गर्जे मराठी’ या पुस्तकाची किंमत १२५० रुपये असून, कार्यक्रमस्थळी ते ८०० रुपयांत उपलब्ध असेल. ‘ग्रंथाली’ची अन्य पुस्तकेही नेहमीच्या सवलतीत उपलब्ध असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल,’ असे ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सु���ेश हिंगलासपूरकर आणि कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी सांगितले आहे.\n‘गर्जे मराठी’ पुस्तकाचे प्रकाशन\nदिवस : मंगळवार, एक ऑगस्ट २०१७\nवेळ : दुपारी, बारा वाजता\nस्थळ : वीर सावरकर सभागृह, चौथा मजला, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई\n‘गर्जे मराठी’ पुस्तक प्रकाशन सोहळा एक ऑगस्टला मुंबईत डॉ. भास्कर थोरात यांच्या आत्मकथनाचे २९ जुलैला प्रकाशन ग्रंथालीचा वाचकदिन सोहळा २४ आणि २५ डिसेंबरला ‘ऋतुरंग’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ची रसिकांसाठी विशेष योजना ‘ग्रंथाली’च्या वाचक दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2017/09/ca27and28sept2017.html", "date_download": "2019-02-23T21:40:03Z", "digest": "sha1:R2QJEJNAC6NS6WCQAN2GYZ6QBFHUJEOD", "length": 17006, "nlines": 121, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २७ व २८ सप्टेंबर २०१७ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २७ व २८ सप्टेंबर २०१७\nचालू घडामोडी २७ व २८ सप्टेंबर २०१७\nविवेक देबरॉय यांची आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली असून नीति आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nपंतप्रधानांनी स्थापन केलेल्या या ५ सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेत प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. आर्थिक सल्लागार परिषदेचे मुख्य कार्य हे पंतप्रधान यांना विविध आर्थिक प्रकरणांमध्ये सल्ला देणे हे असेल.\nदेबरॉय यांच्याशिवाय डॉ. सुरजित भल्ला, डॉ. रथिन रॉय आणि डॉ. आशिमा गोयल यांनाही अर्धवेळ सदस्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर नीति आयोगाचे सदस्य सचिव रतन वाटल यांना परिषदेचे प्रधान सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे.\nएसबीआयकडून 'मिनिमम बॅलन्स'ची मर्य���दा शिथिल\nभारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने मुख्य शहरांमधील शाखांसाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. किमान मासिक शिल्लक (Monthly Average Balance) रकमेची मर्यादा एसबीआयने ५ हजारांवरून ३ हजारांवर आणली आहे.\nतसेच किमान शिल्लक ठेवता न आल्यास आकारण्यात येणारे शुल्कही कमी करण्यात आले आहे. 'सेमी अर्बन' शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात हे शुल्क २० ते ४० रूपये असेल. तर मुख्य शहरांमध्ये हे शुल्क ३० ते ५० रुपये असणार आहे.\nपेन्शनर, सरकारी योजनांचा लाभ घेणारे खातेदार आणि अल्पवयीन खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे कोणतेही बंधन ठेवण्यात आले नाही.\nISRO च्या मंगळ मोहिमेला तीन वर्ष पूर्ण झालेत\nISRO ने नियोजित केलेल्या मार्स ऑरबिटर मिशन (MOM) ला मंगळाच्या परिभ्रमण कक्षेत तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळ ग्रहावरची ही मोहीम ISRO ची तुलनेने कमी खर्चाची मोहीम ठरलेली आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने २४ सप्टेंबर २०१४ रोजी MOM उपग्रहाला (मंगलयान) यशस्वीरित्या मंगळाच्या परिभ्रमण कक्षेत ठेवले. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्रप्रदेशातल्या श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता.\nयासोबतच मंगळावर पोहचणारा भारत हा आशिया खंडातला तसेच पहिल्याच प्रयत्नात पोहचणारा पहिला देश ठरलेला आहे.\nकांडला बंदराचे नवे नाव आता दिनदयाल बंदर\nगुजरातमधील कांडला बंदराचे नाव बदलून पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या नावाने 'दिनदयाल बंदर' असे करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर २०१७ पासून हे नाव प्रभावी करण्यात आले आहे.\nभारतीय बंदर अधिनियम १९०८ अंतर्गत केंद्र शासनाला बंदराचे नाव बदलण्याचा अधिकार मिळतो.\nगुजरातमधील दिनदयाल (पूर्वीचे कांडला) बंदर हे भारतामधील १२ सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. सन १९३१ मध्ये महाराव खेंगर्जी यांनी समुद्रात लहान धक्का बांधून या बंदराच्या कार्यास सुरूवात केली.\nवित्तीय वर्ष २०१५-१६ मध्ये १०० दशलक्ष टन वजनाची मालवाहतूक हाताळून या बंदराने इतिहास घडवला आणि यासोबतच हा इतिहास घडवणारे कच्छच्या प्रदेशात स्थित आणि पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांपैकी एक असे हे बंदर भारतातले सर्वात पहिले बंदर ठरले.\nमुंबईत 'INS तारासा' जहाज भारतीय नौदलात सामील\n२६ सप्टेंबर २०१७ रोजी 'INS तारासा' हे वॉटर जेट FAC जहाज भारतीय नौदलात सामील करण्यात आले. या जहाजाचे तळ मुंबईमध्ये असेल. 'INS तारासा' पश्चिमी नौदलाच्या आदेशाखाली असेल आणि ले. कमांडंट प्रविण कुमार या जहाजाचे कप्तान असतील.\nगार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स (GRSE), कोलकाता द्वारा निर्मित हे जहाज नौदलाच्या वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (FAC) श्रेणीमधील (INS तारमुगली, तिहायु, तिलांचांग यानंतर) चौथे आणि शेवटचे आहे.\n'INS तारासा' जहाजाची लांबी ५० मीटर असून तीन वॉटर जेटच्या सहाय्याने जहाज ३५ नॉट इतका कमाल वेग गाठू शकते. जहाज ३० मिमी स्वदेशी बनावटीची मुख्य तोफ तसेच हलक्या, मध्यम आणि अवजड मशीनगने सुसज्जित आहे. जहाज मदत व बचावकार्य, मानवतावादी कार्ये आदींसाठी योग्य आहे.\nजागतिक पर्यटन दिवस: २७ सप्टेंबर\nदरवर्षी २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. जगभरात पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने सन १९८० पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने हा दिवस साजरा करीत आहे.\nया वर्षी 'सस्टेनेबल टूरिजम - ए टूल फॉर डेवलपमेंट' (विकासासाठी शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष) या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला जात आहे. या वर्षी या दिवसाचे आयोजकत्व दोहा (कतार) कडे देण्यात आले आहे.\nयाचा उद्देश पर्यटन आणि त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक व आर्थिक मूल्यांच्या संदर्भात जागतिक पातळीवर समुदायांमध्ये जागृती निर्माण करणे. तसेच पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशांना उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.\nहे क्षेत्र जगाच्या सकल स्थानिक उत्पादनात अंदाजे १०% चे योगदान देते आणि जागतिक स्तरावर १० पैकी १ या प्रमाणात हे क्षेत्र रोजगार प्रदान करते. अंदाज आहे की, सन २०३० पर्यंत दरवर्षी ३.३% दराने पर्यटन क्षेत्राची वाढ होईल.\nभारत जगातल्या पाच शीर्ष पर्यटक ठिकाणांपैकी एक आहे. भारतीय पर्यटन विभागाने सप्टेंबर २००२ मध्ये 'अतुल्य भारत' नावाने एक राष्ट्रीय अभियान सुरू केले. या अभियानाचा उद्देश म्हणजे भारतीय पर्यटनाला वैश्विक मंचावर चालना देणे. या अभियानांतर्गत हिमालय, वन्य जीव, योग आणि आयुर्वेद वर आंतरराष्ट्रीय समूहांचे लक्ष खेचले गेले.\nसन १९७० च्या २७ सप्टेंबर या तारखेला संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक पर्यटन संघटनाचे (UNWTO) संविधान स्वीकारले गेले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ २७ सप्टेंबरला ह��� दिवस साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाचा रंग निळा आहे.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/upma-dish-1698366/", "date_download": "2019-02-23T21:11:31Z", "digest": "sha1:S765F4S4AX3RHR3EB52PHXPR3QGLBC6J", "length": 17998, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Upma Dish | उबदार उपमा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nतुम्ही चिमुकल्यांनी मोठय़ांची छोटी-मोठी मदत घेऊन त्यांना पोटभरीचं जेवायलाच वाढलंत तर\nतुम्ही चिमुकल्यांनी मोठय़ांची छोटी-मोठी मदत घेऊन त्यांना पोटभरीचं जेवायलाच वाढलंत तर कल्पना तर करा, या मोठय़ांना किती अप्रूप वाटेल. शिवाय अशा बेतामुळे तुमचं कौतुक होईल ते वेगळंच. हं, पण आजची पाककृती मात्र तुमच्यातल्याही थोडय़ा मोठय़ा मुलामुलीं-करताच आहे बरं का कल्पना तर करा, या मोठय़ांना किती अप्रूप वाटेल. शिवाय अशा बेतामुळे तुमचं कौतुक होईल ते वेगळंच. हं, पण आजची पाककृती मात्र तुमच्यातल्याही थोडय़ा मोठय़ा मुलामुलीं-करताच आहे बरं का कारण या पाककृतीमध्ये चुलीपाशी, उकळत्या पाण्यापाशी काम करावं लागणार आहे. अर्थात त्यांनी पदार्थ करतानादेखील घरातल्या मोठय़ा सदस्याच्या मदतीने, त्यांच्या देखरेखीखालीच हा पदार्थ करायचा आहे. थोडय़ा छोटय़ा बच्चेकंपनीने तयारीला मद��� करायला काहीच हरकत नाही. तेव्हा लागा तयारीला आणि आपल्या लेखामध्ये मागे दिलेली क्रंची-कुरकुरीत कोशिंबीर तयार करा. उपम्यासोबत ती खूपच छान लागते.\nचार जणांकरता साहित्य : दीड वाटी बारीक रवा, त्याच मापाच्या वाटीने चार-सहा वाटय़ा पाणी. तिखट आवडत असेल तर अधिक, नाहीतर तीन पोपटी हिरव्या रंगाच्या मिरच्या. एक-दीड इंच आलं. प्रत्येकी दोन मध्यम आकाराचे कांदे, बटाटे, टॉमेटो, गाजर. दोन-तीन मुठी ताजे मटार दाणे. कढीपत्त्याच्या दोन काडय़ा किंवा १०-१२ ताजी पानं. दोन-तीन मोठे चमचे मूग किंवा उडीद डाळ. फोडणीकरता दोन-तीन मोठे चमचे गोडं किंवा खोबऱ्याचं तेल, एक-दीड चमचा मोहरी, सहा चिमटी हिंग. वरून घालण्याकरता खोबऱ्याचं तेल किंवा तूप दोन चमचे. सजावटीकरता कोथिंबीर, ओल्या खोबऱ्याचा चव किंवा तिखट शेव. चवीनुसार मीठ आणि साखर.\nउपकरणं : गॅस किंवा इतर कुठलीही शेगडी. एक मोठंसं जाड बुडाचं पातेलं पाणी तापवण्याकरता. उपमा करण्याकरता नॉनस्टिक किंवा जाड बुडाचं, योग्य आकाराचं भांडं, त्यावर झाकण्याकरता मापाचं झाकण आणि डाव.\nसर्वप्रथम भाजी स्वच्छ धुवून, सालं वगरे काढून साधारण मध्यम आकाराच्या तुकडय़ांमध्ये चिरून घ्या. एक लक्षात ठेवा, तुकडे मोठे चिरलेत तर भाज्या शिजायला वेळ लागेल, फार बारीक केलेत तर उपमा नावाचा गिजगा तयार होईल. तेव्हा त्या अंदाजाने भाज्यांचे तुकडे करा. मी सोप्पं माप वापरतो. मटाराच्या तीन मोठय़ा दाण्यांच्या आकाराचे तुकडे परफेक्ट आकाराचे होतात. त्यानंतर मिरचीचे साधारण एक सेंटिमीटर लांबीचे तुकडे करा. आल्याचे बारीक चिरून तुकडे करा. माझी पद्धत म्हणजे, मी आलं आणि मिरचीचे मोठे तुकडे करून खलबत्त्यात बारीक कुटून काढतो, चटकन् काम होतं. वर सांगितलेलं साहित्यही- अगदी मोहरी-हिंग, रवा वगरे मापामध्ये छोटय़ा वाटय़ा-भांडय़ांमध्ये काढून ठेवा आणि ही भाज्यांची सगळी तयारी करून मगच चुलीपाशी किंवा गरम शेगडीपाशी जा.\nचुलीपाशी किंवा गरम शेगडीपाशी काम करताना घरातल्या मोठय़ा माणसाची देखरेख आणि मदत हवीच बरं का फक्त दादा-ताई वगरेंची नव्हे, तर आई-बाबा, मामा, मावशी, आत्या, काका, आजी-आजोबा अशा मोठय़ा माणसांची मदत घ्या. आता पाणी गरम करायच्या पातेल्यामध्ये मापाने पाणी घेऊन ते शेगडीवर गरम करायला ठेवा. आच मध्यम ठेवा. पाणी गरम करायचं आहे, उकळायची आवश्यकता नाही, म्हणजे ते दुसऱ्या पातेल्यात ओतायला सोपं होईल.\nउपमा करायच्या नॉनस्टिक किंवा थोडय़ा मोठय़ा भांडय़ात फोडणीकरता तेल तापत ठेवा. तेल साधारण तापलं म्हणजे त्यामध्ये सर्वप्रथम मूगडाळ किंवा उडीद डाळ घाला, त्यानंतर लगेचच मोहरी टाका. मोहरी तडतडेपर्यंत डाळ भाजून निघते. मोहरी तडतडली म्हणजे त्यामध्ये हिंग, मिरची-आल्याचे तुकडे किंवा कुट्टा आणि कढीपत्त्याची पानं घाला. चतकोर-मिनिटं हे शिजू दिल्यावर त्यामध्ये कांदा घाला. किंचित मीठ घालून कांदा थोडा मऊ होईतोवर परता. मग बटाटा, गाजर, मटार, टॉमेटो घाला. चांगलं एकजीव होईतोवर हे मिश्रण हलवून झाकण लावून मंद आचेवर शिजू द्या. बटाटा-मटार शिजायला साधारण दोन-चार मिनिटं लागतील. थोडा अधिक वेळ लागला तरी चालेल. आच मोठी करू नका, नाही तर सारंच करपेल. भाज्या साधारण शिजल्या म्हणजे त्या पातेल्यामध्ये दुसऱ्या शेगडीवर ठेवलेलं गरम पाणी हलकेच ओता. चवीच्या अंदाजाने सारं मीठ घाला. आता आच मोठी करून या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. पाणी उकळायला लागलं म्हणजे त्या पाण्यामध्ये हळूहळू वाटीनेच बारीक रवा घाला. एकदम घालू नका बरं का आणि रवा घालताना मदतीला घेतलेल्या घरच्या मोठय़ा व्यक्तीला डावाने हे मिश्रण ढवळायला सांगा. ढवळतानाच तुम्हाला दिसेल की रवा हळूहळू फुलायला लागेल आणि पाणी आटत जाऊन उपमा तयार होईल. पाणी जास्त झालं तर त्या अंदाजाने थोडा रवा घाला. किंवा पाणी कमी पडलं तर त्या अंदाजाने थोडं अधिक पाणी कोमट करून घाला. फार काही अवघड नाही, उपमा बिघडायचा नाही.\nआता उपम्याचं हे मिश्रण घट्ट झालं म्हणजे त्यावर झाकण ठेवून, मंद आचेवर त्याला छान वाफ काढा. दोन-तीन मिनिटं मंद आचेवर उपमा शिजू द्या. म्हणजे तो रवा छान फुलेल, उपमा मऊ होईल. आता झाकण काढा. आच बंद करा. तयार उपम्यावर खोबऱ्याचं तेल किंवा तूप घाला आणि चांगला छान ढवळा. वरखाली, सगळीकडे हे तूप पसरू द्या. उपम्याला छान तकाकी येईल. या वेळी कोिथबीर, ओलं खोबरं वगरे घालून उपमा वाढायलाच घ्या. सोबत कोिशबीर आणि पेलाभर ताक वाढलंत तर छान संध्याकाळच्या जेवणालाही साजरा होईल. करून तर पहा, मी खात्री देतो की दक्षिण भारतात सर्रास करणाऱ्या या पद्धतीचा हा उपमा हमखास छान होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%8F/", "date_download": "2019-02-23T21:37:29Z", "digest": "sha1:VOGMCOYJN7IJBUHHRUUJNK4HFMF6LRUT", "length": 6567, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "नॉर्थ ईस्टर्न फ्रँटियर एजन्सी | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: नॉर्थ ईस्टर्न फ्रँटियर एजन्सी\nअरुणाचल प्रदेश या भारतीय राज्याच्या नावाचा अर्थ ‘उगवत्या सूर्याचा प्रदेश’ असा आहे.\nअरुणाचल प्रदेश:- अरुणाला प्रदेशाला पूर्वी नॉर्थ ईस्टर्न फ्रँटियर एजन्सी नावाने ओळखले जाते. भारताच्या ईशान्य सीमेवरील हे राज्य उत्तरेला तिबेट (चीन), पूर्वेला म्यानमार (ब्रह्मदेश), दक्षिणेला आसाम तर पश्चिमेला भूतानने सीमीत आहे. याची राजधानी इटानगर आहे.\nअरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यास पूर्वी ‘नॉर्थ ईस्ट फ्रॉंटियर एजन्सी’ असे नाव होते.\nहे भारताच्या ईशान्य टोकाला असून त्याच्या पश्चिमेला भूतान, व उत्तरेला स्वायत्त तिबेट, आग्नेयेला म्यानमार, दक्षिणेला नागालँड तर आसामचा काही भाग दक्षिणेला व उरलेला आसाम नैऋत्येला आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.कि.मी. आहे व या राज्याची राजधानी इटानगर (नहार लगून) ही आहे. येथील लोकवस्ती डोंगराळ भाग असल्याने विरळ आहे.\nThis entry was posted in सामान्य ज्ञान and tagged अरुणाचल प्रदेश, आसाम, इटानगर, चीन, तिबेट, नॉर्थ ईस्टर्न फ्रँटियर एजन्सी, ब्रह्मदेश, भुगोल, म्यानमार on मार्च 12, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2019-02-23T20:42:14Z", "digest": "sha1:UEMWYI3JPDHDPKNXJXQOJ6G7NSY4DCNI", "length": 16102, "nlines": 330, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: प्रा.हरी नरके \"भांडारकर\"चे उपाध्यक्ष", "raw_content": "\nप्रा.हरी नरके \"भांडारकर\"चे उपाध्यक्ष\nशताब्धी पूर्ण केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा.हरी नरके यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या गुरूवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.\nमानद सचिवपदी बौद्ध साहित्याचे, धर्मशास्त्राचे तसेच पाली भाषेचे जागतिक किर्तीचे विद्वान ज्येष्ठ संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांची निवड करण्यात आली आहे.\nसंस्थेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सदानंद फडके, कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी भूपाल पटवर्धन, नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अभय फिरोदिया, कोषाध्यक्षपदी संजय पवार यांची निवड करण्यात आली.\nप्रा. सदानंद मोरे, प्रा.मैत्रेयी देशपांडे, प्रा.शिल्पा सुमंत, प्रा.गणेश थिटे, डॉ.विजय बेडेकर, प्रा.महेश देवकर, प्रा. प्रमोद जोगळेकर, अ‍ॅड. विनायक अभ्यंकर आदींचा नियामक मंडळात समावेश आहे.\nसंस्थेच्या दुर्मिळ अशा एक लाख ग्रंथांचे डीजिटलायझेशन सुरू आहे. संस्थेत पाली, संस्कृत, महाराष्ट्री प्राकृत, अवेस्ता, अरेबिक आदी भाषांधील अठ्ठावीस हजार प्राचीन हस्तलिखित पोथ्यांचे जतन व संशोधन केले जाते.\nसंस्थेच्या महामहोपाध्याय पां.वा.काणे यांना \"धर्मशास्त्राचा इतिहास\" हा मौलिक ग्रंथ लिहिल्याबद्दल भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. आजवर हा सन्मान 47 मान्यवरांना मिळाला असला तरी लेखन आणि संशोधन यासाठी भारतरत्न मिळवलेले काणे हे पहिले आणि आजवर एकमेव आहेत.\nसंस्थेने 55 वर्षे संशोधन करून महाभारताची चिकित्सक आवृत्ती 19 खंडांमध्ये प्रकाशित केलेली आहे.\n1926 साली भांडारकरने छ. संभाजी राजे लिखित \"बुधभूषण\" हा ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे.\nमहाराजा सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी संस्थेला भेटी देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केलेला आहे.\nLabels: लोकशाही, विचार, साहित्य-संस्कृती, स्वत:बद्दल\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\n\"अंगविज्जा\" - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रका...\nप्रा.��री नरके \"भांडारकर\"चे उपाध्यक्ष\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8%E0%A4%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-23T20:47:56Z", "digest": "sha1:DXYJATIZABSJ6U6RSXSLDVFJRVKEZRZL", "length": 10335, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हॉट्‌सऍपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्हॉट्‌सऍपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर गुन्हा\nइंदापूर-व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मुस्लिम धर्म���यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील व्हॉट्‌सऍपच्या “ओंकार ग्रुप’मध्ये सदस्य असणाऱ्या अनिल नामदेव कांबळे (रा. इंदापूर) याने व्हॉट्‌सऍप ग्रुपला इस्लाम धर्माची बदनामी होईल अशा प्रकारचा मजकूर टाकून भावना दुखावल्या असल्याच्या कारणावरून मोहसीन कादर शेख (रा. कसबा, इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर करत आहेत. या संदर्भात अनिल कांबळे यांच्या नातेवाईकाने सांगितले की, अनिल हा अतिशय शांत स्वभावाचा आहे. त्याचे पेठेत चप्पल दुकान आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हाची नोंद त्याच्या नावावर नाही. आलेल्या मेसेजमध्ये उर्दू धार्मिक शब्द होते. त्यामुळे अर्थ लागला नाही. त्याच्याकडून तो मेसेज पुढे पाठविला गेला. कोणाच्या ही धार्मिक भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदर�� पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/krida/page/391/", "date_download": "2019-02-23T20:36:14Z", "digest": "sha1:P7CB7XFUOU34STG3R2FFYBQOC46IWD5G", "length": 20404, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "क्रीडा | Saamana (सामना) | पृष्ठ 391", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्र���\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nसराव सामन्यात कांगारुंनी मारली बाजी\n चेन्नई हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवार (१७ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. त्याआधी झालेल्या एकमेव सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी...\nसुरेश रैना कार अपघातातुन थोडक्यात बचावला\n लखनऊ हिंदुस्थानी संघाचा मधल्या फळीतील आक्रमक खेळाडू सुरेश रैना कार अपघातातुन थोडक्यात बचावला आहे. मंगळवारी रैना आपल्या रेंज रोव्हर कारने जात असताना...\n‘तो’ काळ हिंदुस्थानी क्रिकेटमधील सर्वात खडतर – सचिन\n मुंबई वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ पहिल्या फेरीत बाद झाला होता. 'विश्वचषक २००७ दरम्यानचा काळ हिंदुस्थानी क्रिकेटमधील सर्वात खडतर होता',...\nपाच वर्षांच्या चिमुरडीचा तिरंदाजीमध्ये विक्रम\n नवी दिल्ली तिरंदाजीमध्ये भल्याभल्यांना जे जमले नाही ते फक्त पाच वर्षांच्या चिमुरडीने करून दाखवले आहे. चेरुकुरी डॉली शिवानी नावाच्या पाच वर्षांच्या चिमुरडीने...\nऑस्ट्रेलिया-अध्यक्षीय संघ आमने सामने\nसामना ऑनलाईन, चेन्नई बांगलादेशातील कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत राखल्यानंतर स्टीवन स्मिथच्��ा ऑस्ट्रेलियन संघासमोर हिंदुस्थानचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १७...\nकोरिया सुपर सीरिजसाठी सिंधू सज्ज\nसामना ऑनलाईन, सोल कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेची घमासान उद्यापासून (दि. १२) सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेती पी. व्ही. सिंधू सज्ज...\nपुण्याचा अभिजित कटके भारत केसरी\nसामना प्रतिनिधी, पुणे पुण्याच्या मराठमोळ्या अभिजित कटके याने मानाच्या ‘भारत केसरी’ किताबावर आपले नाव कोरले. गतवर्षी उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या अभिजितने कर्नाटकातील जमखंडीत झालेल्या स्पर्धेत हा...\nनदाल बनला अमेरिकन किंग, १६व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला गवसणी, तिसऱ्यांदा जिंकली मानाची स्पर्धा\nसामना ऑनलाईन, न्यूयॉर्क स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने रविवारी मध्यरात्री दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन ऍण्डरसनचा धुव्वा उडवत अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर...\nहिंदुस्थानात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणाऱ्या ‘फिफा’ १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफीचे मुंबईतील तमाम फुटबॉलप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले. ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील काही...\nप्रकाश पडुकोण यांना जीवन गौरव पुरस्कार\nसामना ऑनलाईन, बंगळुरू हिंदुस्थानचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण यांचा बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बाय) वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. प्रकाश पडुकोण...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://business.global-article.ws/mr/category/success", "date_download": "2019-02-23T20:44:04Z", "digest": "sha1:F27FHRXHHI3PUMNZSHXP34M4VNYWH26Z", "length": 86252, "nlines": 793, "source_domain": "business.global-article.ws", "title": "यश | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nमुख्यपृष्ठ संधी कायदेशीर कार्य\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > यश\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nघर संधी म्हणून कायदेशीर काम वागणे इंटरनेट वर घोटाळे वाढत रक्कम, ते आपले पैसे आणि धाव घेणार नाही आहे की एक सुसंगत घर व्यवसाय काम शोधण्यासाठी अधिक आणि अधिक कठीण होत आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय संधी – 9 शोधणे गोष्टी\nआपण बाहेर येतील आणि एक नवीन व्यवसाय सुरू विचार करत असल्यास, तुम्हाला कदाचित म्हणून ओळखले जातात काय तपास सीबीआय करीत आहे \"व्यवसाय संधी\". व्यवसाय संधी सहसा उत्पादन किंवा उत्पादने असलेला एक संपूर्ण पॅकेज आहे, आणि एक की उत्पादन विक्री विपणन धोरण. लक्षात घेऊन वाचतो कोणतीही व्यवसाय संधी आपण चौकशी करू आणि मूल्यांकन करू शकता की एक ट्रॅक रेकॉर्ड लागेल एकतर, किंवा योजना एक स्पष्ट विधान आहे, संभाव्य, आणि टी ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुख्य पान आधारित व्यवसाय यशस्वी होतात की विस्तार अखेरीस घर सोडण्याचे येत अप समाप्त करू शकता. हे मालक करण्यासाठी खूप कठीण निर्णय असू शकते. आता विस्तृत धडकी भरवणारा असू शकते अधिक पैसा ख���्च कल्पना. एक yesteryears व्यवसाय मालक म्हणून पैसे अनेक शोषक समस्या नाही. बराच लीज, प्रचंड सुरक्षा ठेवी, वर्षी पुनर्निर्माण झाले,, आणि उपकरणे खर्च आता नाही वाईट आहेत. अनेक घरी व्यवसाय मालक टी साठी आज पर्याय आहेत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनवीन कुटुंबे आपला समुदाय हलवून आपले नोकऱ्यांच्या: हे शेअर करण्यासाठी अदा करा\nनवीन कुटुंबांना आपला समुदाय दररोज हलवित आहेत. त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या नवीन शहर माहिती वाटत पैसे करा.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n6 करिअर यशस्वी घटक\nनियोक्ते संभाव्य कर्मचारी मध्ये काय दिसत नाहीत ऑनलाइन अलीकडेच पोस्ट होते की एक कारकीर्द चर्चा फोरम वर प्रश्न होता. नैसर्गिकरित्या, प्रत्येक वेगळ्या स्थानावर, या प्रश्नाचे विशिष्ट उत्तरे भिन्न असेल. मात्र, नियोक्ते सर्व कर्मचारी पाहता काही सामान्य कौशल्य आहेत, कर्मचारी नेटवर्क अभियंता किंवा तळणे कूक असल्याचे घडते की नाही हे. मध्ये-मागणी यशस्वी कौशल्य 1. मूलभूत कौशल्ये वाचन, लेखन आणि अंकगणित ऑनलाइन अलीकडेच पोस्ट होते की एक कारकीर्द चर्चा फोरम वर प्रश्न होता. नैसर्गिकरित्या, प्रत्येक वेगळ्या स्थानावर, या प्रश्नाचे विशिष्ट उत्तरे भिन्न असेल. मात्र, नियोक्ते सर्व कर्मचारी पाहता काही सामान्य कौशल्य आहेत, कर्मचारी नेटवर्क अभियंता किंवा तळणे कूक असल्याचे घडते की नाही हे. मध्ये-मागणी यशस्वी कौशल्य 1. मूलभूत कौशल्ये वाचन, लेखन आणि अंकगणित\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआत्मविश्वास एक हरभरा दया\nकोणताही आत्मविश्वास वर्णन. तुम्ही पहाल तेव्हा तुम्हाला ते माहिती आहे आम्ही काहीही करू शकते तर आम्ही वाटत असताना अनेक घटनांमध्ये आहेत, कोणत्याही अडथळा सामोरे, इतर वेळी अद्याप कोणत्याही कार्य किंवा नोकरी लागू, आम्ही फक्त स्टीम संपली\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनाही, फक्त एक रोजच्यारोज नवीन ज्ञान आणि संसाधने इंटरनेट पुरामुळे, पण दुसऱ्या तत्वावर एक सेकंद, का आम्ही वर्गात बाहेर एक चांगले शिक्षण शक्यता स्वतः मर्यादित आहेत\nद्वारा पोस्ट केलेले: व���यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n\"सर्व काही आपण तयार करणे आवश्यक आहे मिळवा कसे, बाजार आणि आपल्या स्वत: अत्यंत फायदेशीर वेबसाइट सुरक्षित, आपण दोन एक कॅज्युअल डिनर वर खर्च होईल पेक्षा कमी सर्व\" व्यावसायिक वेबमास्टर्स आणि विपणन मार्गदर्शक, व्यावसायिक रचना वेब टेम्पलेट आणि ग्राफिक्स, अत्यंत प्रभावी ऑटोमेटेड वेळ बचत साधने, स्वयंचलित उत्पन्न साधने, सुरक्षा संरक्षण साधने आणि बरेच, जास्त\" व्यावसायिक वेबमास्टर्स आणि विपणन मार्गदर्शक, व्यावसायिक रचना वेब टेम्पलेट आणि ग्राफिक्स, अत्यंत प्रभावी ऑटोमेटेड वेळ बचत साधने, स्वयंचलित उत्पन्न साधने, सुरक्षा संरक्षण साधने आणि बरेच, जास्त आपण कमी किंमत काय प्राप्त अधिक वाचा आपण कमी किंमत काय प्राप्त अधिक वाचा आता संपूर्ण संकुल पूर्ण मास्टर विक्री हक्क समाविष्ट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nजलद आणि सोपे कॅनडा कसे कायमची वस्ती करण्यासाठी परदेशातून येणे चरण-दर-चरण मार्गदर्शक प्रवेश करण्यासाठी. संपूर्ण अर्ज प्रक्रिया, म्हणून आपण एक गोष्ट गमावू नका सुकर. वेळ आणि पैसा वाचवतो\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nश्रीमंत हिसका – खूप सुरूवातीला – भाग 2\n3 इंटरनेट विपणन संपूर्ण रिच हिसका आणि हॉली मान जगात महिने. मी हे माझे दैनंदिन जीवनात परिणाम झाला आहे आणि काय स्वातंत्र्य मला आणले आहे कसे चर्चा होईल, समस्या आणि समस्या विसरुन नाही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक आजीवन संधी गमावत\nआपण कधीही एक आश्चर्यकारक संधी नाही आणि वाटले केले असेल, तर आपल्या स्वप्नांच्या तुकडे तुकडे नव्हते, तो संधी ते असल्याचे दिसून काय नेहमी नाही, हे मला माहीत मदत करू शकतील.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक गरम स्पर्धा नोकरी मार्केट मध्ये चालू आहे. आपले प्रोफाईल दावे नोकरी योग्य प्रकारच्या मिळवत एक आव्हानात्मक काम आहे. तो प्रत्येकाला लवकर शिकावीशी ही एक कला आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकसे स्वत: साठी एक करिअर निवड��्यासाठी तो कॉल करणे आपल्या आहे की करिअर जाण्यासाठी महत्वाचे आहे. निवडीसाठी संख्या आहेत. आपण वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू शकता, कायदा, आर्किटेक्चर, अर्थ, डिझायनिंग, मीडिया आणि अनेक फील्ड. आपल्या कारकिर्दीत देखील आपण आपल्या दिवस / रात्र उत्तम भाग आणि आपल्या जीवनाचा अधिक महत्त्वाचे अर्थात काय निर्णय होईल. म्हणून, आपण आणि जीवन आपल्या अपेक्षा अनुरूप असे एक कारकीर्द निवडण्यासाठी सल्ला दिला आहे. नोकरी था निवडा ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n7 कारणे तुमच्या पुढील ईयोब ऑनलाईन शोध\nजॉब शोध कठीण आणि कधी कधी डोकेदुखी होऊ शकते. जर आपण आपले काम बदलून विचार आपण ऑनलाइन शोध वापरण्याचा विचार करावा. हे आपण आपल्या मिळाल्यामुळे आणि आपल्या पुढील काम आपल्या शोध विस्तृत विश्व व्यापी आणि कोणत्याही एका क्षेत्रात मर्यादित नाही होऊ शकतात मदत करेल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआता आपण फार नजीकच्या भविष्यात अभिसरण टाकल्यावर जाईल की एक नवीन आणि ताजा वेब साइट आहे की, पुढील चरण आपण करणे आवश्यक आहे बाजारात एक प्रचंड ठसा या साइटसाठी जाहिरात आहे. कसे एक एक येऊ घातलेला साइट परिचय मजबूत पत्रकार प्रकाशन लेखन बद्दल जा नाही आपण या कशी वर खात्री नसल्यास एकटे नाही आहात, पण आपण प्रारंभ करण्यासाठी काही सूचना नाहीत, येथे गेल्या यश आले आहे, की काही आहेत. पुन्हा ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nविक्री उत्पादने: पाच गुपिते प्रत्येक Inventor ही माहिती पाहिजे\nया अंतरंग सशस्त्र, आपण आपला शोध वस्तुमान बाजार अपील एक यशस्वी नवीन उत्पादन मध्ये उत्क्रांत याची खात्री करू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nविपणन मनी खड्डे टाळणे\nआपला व्यवसाय विक्री आणि इतर विपणन व्यावसायिक ते अर्पण उत्पादने किंवा सेवा प्रभावी आवड आहे की आपल्याला सांगून या शहरावर हल्ला आहे आणि आपल्या संस्थेच्या बाजारात पद्धती कमी खर्च ऑफर चक्रव्यूह आपले मार्ग शोधत, संधी आणि संभाव्य पैसे खड्डे टाळून पर्वा न करता आकार सर्व व्यवसाय महत्त्व हायलाइट लागू आणि त्यानंतर आहे की एक मोक्याचा विपणन योजना आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nविपणन जादूची तयार करा\nआपल्याला विपणन विचार तेव्हा, शक्यता व्यंगचित्रे आणि बोलत प्राणी आपल्या मनात पॉप पहिली गोष्ट नसलेली तेही चांगले आहेत. प्रश्न कदाचित प्रक्रिया क्रमांक, बाजारात ओळख, आणि खर्च कापून मार्ग शोधत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nभीती वाटत आणि असं असलं तरी करा\nभिऊ आपण काय साध्य करू इच्छित काय प्रकारे करा देऊन थांबवा. आपण आपला व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात आपल्याला अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी भीती जिंकणे शकता हे शोधा.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसर्वेक्षण, हे दाखवण्यासाठी 85% जीवनात यश संवाद संबंधित, मानवी संबंध कौशल्य, आणि \"भावनिक बुद्धिमत्ता. जो रीफ, एक अमेरिकन प्रेरणादायी वक्ते म्हणाले: \"तुम्हांला सांगतो की, करण्यापूर्वी, विचारू; आपण बोलू आधी, ऐका; तुम्ही ऐका नंतर, संबंधित; आणि आपण काळजी आहे हे दाखवण्यासाठी. आपण काळजी अनुवाद करू शकता तेव्हा, लोक आपण आणि तपशील व्यवसाय करू मार्ग मिळणार नाही इच्छित असेल.\" एक व्यवसाय दृष्टिकोन पासून आपण देखील ग्राहकांना नातेसंबंध तयार आणि आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nखेळपट्टीवर किंवा प्रकाशन करण्यासाठी\nइंटरनेटवर, प्रश्न न, अधिक संधी आणि मीडिया आणि व्यवसाय मालक दरम्यान चांगले संवाद प्रदान. मात्र, तो देखील मीडिया फक्त अप ठेवू शकत नाही, जे प्रेस प्रकाशन एक भीषण हल्ला प्रोत्साहन दिले आहे. याचा अर्थ असा, तो तू, व्यवसाय व्यक्ती म्हणीसंबंधीचा मऊ चिखल ब्लॉकला माध्यमातून प्रेस प्रकाशन वितरीत करणे आवश्यक आहे एकतर ते प्रकाशणे, असे म्हणून आकर्षक, किंवा आपले लक्ष्य संपादक किंवा उत्पादक पोहोचत एक चांगले दृष्टिकोन शोधण्यासाठी. त्याच reas साठी ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक कार्यालय वातावरणात वाढते जे काम करतात कर्मचारी संख्या, त्यामुळे सामान्य कार्यालय जखम संख्या करू. कारण अनेक कार्यालये त्यांच्या कामगार इर्गोनॉमिकपणे-योग्य सुविधा नाही हे आहे. अलिकडच्या वर्���ांत, एक ergonomically-योग्य काम पर्यावरण येत वेतन आकर्षित करते आणि फायदे संकुल म्हणून महत्वाचे झाले आहे. कर्मचारी ते दररोज कार्यालय मध्ये ठेवले वेळ AFF दिसायला लागायच्या त्यांचे आरोग्य घट योगदान नाही आहे हे मला माहीत इच्छित ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपला व्यवसाय आयडिया कार्य करेल \nसंशोधन योग्य प्रकारच्या आपण शोधण्यात मदत करू शकता\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक यशस्वी व्यवसाय मध्ये आपल्या छंद करा (किमान गुंतवणूक\nजगातील सर्वात यशस्वी व्यवसाय अनेक छंद म्हणून सुरुवात केली. प्रत्यक्षात एक छंद म्हणून सुरुवात केली की कदाचित सर्वात लोकप्रिय कंपनी EBay, प्रमुख ऑनलाइन लिलाव साइट आहे. छंद होते की इतर सुप्रसिद्ध कंपन्या प्रथम Dell संगणक समावेश, प्रसिद्ध आमोस कुकीज, आणि Wendy च्या. आपण आपल्या स्वत: व्यवसाय सुरू विचार केला गेला आहे, तर, पण व्यवसाय काय असावे नक्की निर्धारित नाही- आपण करत आनंद उपक्रम प्रकार विचार. आपले छंद काय आहेत\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nयुक्त्या आणि मोफत छोट्या जाहिरात टिपा कारण आम्हांला माहीत आहे\nऑनलाइन मुक्त वर्गीकृत साइट मुक्त धोका ऑफर, आपले व्यवसाय जाहिरात आणि उत्पादने आणि सेवांची विक्री करण्यासाठी कोणतेही मूल्य उपाय. आपण यशस्वीरित्या या साइटवरील कसे नफा माहित नाही तर मुक्त वर्गीकृत साइट्स मध्ये जाहिरात वेळ घेणारी आणि डोकेदुखी होऊ शकते. ऑनलाइन मोफत छोट्या जाहिराती उजव्या युक्त्या आणि टिपा कारण आम्हांला माहीत आहे कोणतेही परिणाम न जाहिराती हजारो पोस्ट कोण शेकडो तुम्हाला वेगळे होईल.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nफार पहिला प्रश्न की आपण दुसरे काहीही आधी स्वत: ला विचारणे आवश्यक आहे. आपण या उत्तर स्वत: ला मागणी आला. का पृथ्वीवर नदीतील मासे पकडण्याची चौकट आपण विक्री करीत काय कोणालाही अदा होणार\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपला विनामूल्य सर्वोत्तम जाहिरात मोठा आवाज इच्छिता\nनवीन विक्रेत्यांना अनेकदा ऑनलाइन परत, त्यांच्या भविष्य करा आ���ेने, पण यश दर सडपातळ आहे. केन McArthur मते AffiliateShowcase.com येथे, तोफक्त आहे 5%. यशस्वी आणि अयशस्वी दरम्यान की फरक कारणे असंख्य आहेत, पण एक कारण लोकांना डॉन आहेफक्त आहे 5%. यशस्वी आणि अयशस्वी दरम्यान की फरक कारणे असंख्य आहेत, पण एक कारण लोकांना डॉन आहेटी पुरेशी किंवा योग्य प्रकारे जाहिरात. तुम्हाला सर्व अभ्यागतांना मिळविण्यासाठी काही महान मुक्त मार्ग आहेत माहित आहे काय कीटी पुरेशी किंवा योग्य प्रकारे जाहिरात. तुम्हाला सर्व अभ्यागतांना मिळविण्यासाठी काही महान मुक्त मार्ग आहेत माहित आहे काय की सर्वोत्तम मोफत जाहिरात ऑनलाइन आज तीन वेगळ्या सराव येते ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी.\nआपला व्यवसाय पूर्ण यशस्वी करण्यासाठी मार्ग.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय ‘ एक स्वप्न सत्यात\nस्वप्नांच्या म्हणता येणार नाही काय आपण एक वास्तव 'आपण तयार व्यवसाय स्वप्न होतो वर आपले लक्ष ठेवले अपवाद नाही. एक स्वत: च्या व्यवसाय शहरी स्वप्न बारकाईन तो साफल्य फुटणे द्या एक व्यक्ती एक मार्ग नाही तोपर्यंत आत grows. आपण पाहू आणि म्हणून कोणत्याही व्यवसाय रस्त्यावर खाली, किंवा इंटरनेट वर, आपण या सत्य पाहू शकता. काही, जर काही, या व्यवसाय चाळीस वर्षांपूर्वी होते. कोणीतरी स्वप्ने साकार. दुर्दैवाने, या businesse सर्व ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nस्वयंरोजगार अनेकदा रोमांचक ध्वनी असल्याने. इतर कोणालाही काम येत नाही आणि आपल्या स्वातंत्र्य आनंद सक्षम नसणे विचार आकर्षक आहे. लवकरच या मार्ग कधीही घेणे निर्णय ज्यांनी हे अनेकदा प्रकरणात नाही आहे की शोधण्यासाठी आणि ते प्रत्यक्षात यापुढे काम करू शकणार नाही असे लक्षात येईल की, काही वर्षे अजून तास ते जमिनीवर बंद त्यांचे व्यवसाय मिळविण्यासाठी प्रयत्न म्हणून. स्वयंरोजगार जात आणि कोणीतरी काम फरक आता प्रत्येक गोष्ट आपल्या Sho बसतो आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपल्या जाहिरात चांगला मथळा लेखन\nनाही एक जाहिरात यश मथळा मुख्यतः lies की तेथे ते मानत नाहीत आहे. मथळा वाचक आकर्षित आणि त्य���ला जाहिरात उर्वरीत वाचा करावी. जाहिरात मथळा निर्णय तेव्हा मथळा फक्त आकर्षक असावे आणि विविध की गुण एम्बेड पाहिजे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nपुढील स्तरावर आपला व्यवसाय न्या\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्हर्च्युअल सहाय्यक व्यवसाय विपणन: आपण आज वापरून सुरू करू शकता टिपा\nएक आभासी सहाय्यक व्यवसाय विपणन आपल्या यशस्वी करण्यासाठी महत्वाचा तो नेटवर्किंग द्वारे आहे की नाही हे, तोंडातून शब्द, किंवा इतर पद्धती. आपल्या व्हर्च्युअल सहाय्यक व्यवसाय बाजारात अनेक मार्ग आहेत, पण आम्ही सामान्य पद्धती काही चर्चा करणार आहेत. 1) नेटवर्किंग अनेक आभासी Assisstants (कार) ही पद्धत वापर आणि त्यांच्या व्यवसाय वाढत अतिशय यशस्वी झाली आहे. इतर आभासी सहाय्यकांना नेटवर्किंग करून, नाही फक्त आपण नाते तयार, आपण देखील आहोत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक विपणन प्लॅन ए कम्युनिकेशन्स योजना एकच आहे\nएक विपणन योजना संस्थेच्या संचार योजना कसे संबंधित आहे काय फरक आहे विपणन योजना संचार योजना फक्त एक पैलू आहे एक एका दस्तऐवजात त्यांना एकत्र विचार करावा\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nतुमच यश की करणे शक्य नाही\nजगातील सर्वात यशस्वी लोक तुम्हाला नका की काय माहीत नाही हा लेख अशा अँड्र्यू कार्नेगी म्हणून tycoons काम केले आहे की यश गुप्त शोध, हेन्री फोर्ड आणि जॉन डी. रॉकफेलर.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय डिरेक्टरी संगणकाच्या स्क्रीनवर कागद चालविण्याच्या\nव्यवसाय डिरेक्टरी खरेदीदार त्यांना पाहिजे काय विक्री व्यवसाय शोधण्यासाठी मदत. वापरले संचयीका छापील येणे, अनेकदा पिवळा पृष्ठांवर. एक खरेदीदार संबद्ध श्रेणी गेला, सूची माध्यमातून पाहिले, आणि phoned सर्वांत पुरवठादार.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n9 सोपे मार्ग शोधा, अधिक ग्राहक जलद\nशोधणे आणि नवीन ग्राहकांना आकर्षित प्रत्येक व्यवसाय आणि प्रत्येक विक्रेत्याच्या एक प्रचंड आव्हान ���हे. मात्र, आपण फक्त अनुसरण आणि वापर तर आपण फार पटकन हाताळू शकते सर्व व्यवसाय पडघम करू शकता 9 केवळ तांत्रिक. तो मेंदू शस्त्रक्रिया नाही आहे आणि ते काम का की वाट पाहू नका. आता कारवाई.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकौशल्य एक लहान व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक\nआपण आपल्या स्वत: लहान व्यवसाय करू इच्छिता आपण एक लहान व्यवसाय कल्पना आहे पण आपण हे काम करू शकतात असे मला वाटत नाही आपण एक लहान व्यवसाय कल्पना आहे पण आपण हे काम करू शकतात असे मला वाटत नाही आपण एक कर्मचारी असल्याने कंटाळले आणि आतुरतेने आपल्या स्वत: च्या बॉस होण्यासाठी आपण एक कर्मचारी असल्याने कंटाळले आणि आतुरतेने आपल्या स्वत: च्या बॉस होण्यासाठी एक लहान व्यवसाय चालवण्यासाठी आपण आवश्यक कौशल्य आहे एक लहान व्यवसाय चालवण्यासाठी आपण आवश्यक कौशल्य आहे हा लेख मी यशस्वीरित्या लहान व्यवसाय चालविण्यासाठी सक्षम करण्यासाठी माणसे स्वत: करणे आवश्यक आहे की कौशल्य प्रकार पाहू.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nPicmoney आपल्या ऑनलाइन उत्पन्न अंतिम गंतव्य आहे\nसंलग्न विपणन करून आपल्या उत्पन्न चालना, आपण कोणत्याही वेबसाइट आवश्यक नाही, PLR सामग्री, उत्पादन, ईमेल विपणन, येथे ऑनलाइन पैसे आणि त्वरित आपल्या संलग्न उत्पन्न चालना देण्यासाठी सोपे पद्धती आहेत. हे फक्त picmoney आणि jobslover वास्तविक मार्गदर्शक प्रत्यक्ष ऑनलाइन पैसे कमविणे संकल्पना आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nफार सुरुवातीपासून सरळ एक गोष्ट प्राप्त. कोणत्याही कंपनी कधीही भीती तत्त्वज्ञान कार्य करून त्याच्या उद्योग राखले. आणि, शेवटी, तो मिळत तर कंपनी टिकून शकताटी त्याच्या भीती मात शक्यता घेणे जाणून, बदल करा.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nशेवटी – एक शीर्ष गुप्त मार्ग आपण हे करू शकता Google AdWords पैसे प्रति-क्लिक करा मोफत\nनवीन घुसखोरी गुप्त आपण आता प्राप्त करण्यासाठी आवश्यक सर्व आहे आपल्या Google AdWords प्रति-क्लिक मोफत\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nइंटरनेट वर मनी निर्माण एक विचि���्र व चमत्कारिक गेम आहे\nजर आपण आधीच कळले नाही होते, इंटरनेट वर पैसे कमविणे आपण ऑनलाइन एक घन उत्पन्न साध्य करण्यासाठी परवानगी देऊ शकतात की विशिष्ट पद्धती आणि कार्यपद्धती वर उपलब्ध माहिती कसलीही झालेली बेसुमार वाढ असूनही विचित्र व आश्चर्यकारक खेळ आहे ..., त्यामुळे अनेक लोक अजूनही संघर्ष, अनेक कधीही ऑनलाइन कोणतेही पैसे कमावत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nघरी काम… सोपे सांगितले \nआपण एक नवीन चमकदार वेब साइट आहे तेव्हा तुम्ही काय करता, आणि प्रचार मार्ग नाही\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n10 स्थावर AdSense गुपिते\n10 पटकन आपल्या AdSense कमाई वाढत स्थावर secrets $100, $300, अगदी $500 एक दिवस ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक दिवस ते दिवस आधारावर आम्ही इंटरनेट वळून दररोज लोक एक क्रमवारी किंवा दुसर्या ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी पाहू. कारण एक स्टार्टअप खर्च किमान आहे. त्याचा विचार कर आपण storefronts इ आयटम आवश्यक ओव्हरहेड न करता आपल्या घरात सोई ते सर्व करू शकता.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nशीर्ष 2008 सवलत प्रोसेसर\nमुख्यपृष्ठ बाजार ठिकाणी कार्य कार्यक्रम सर्वात लोकप्रिय प्रकार एक सवलत प्रक्रिया आहे. मी गेल्या प्रती आतापर्यंत सर्वात लोकप्रिय कार्यक्रम केला आहे माझ्या स्वत: च्या अनुभव पासून माहित 6 महिने.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nयशस्वी मुख्यपृष्ठ व्यवसाय ‘ होम्स दुसऱ्यांदा उत्पन्न\nयशस्वी घरी व्यवसाय घरी व्यवसाय येथे मुक्काम माहिती आणि उपाय मिळवा.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुख्यपृष्ठ पैसे यशस्वी गॅरंटी की घर आधारित व्यवसाय मध्ये\nतेथे आपण पैसे कमवू शकता, जेथे घरी व्यवसाय कोणत्याही रिअल काम ऑनलाइन आहेत आणि अजूनही आहे 100% पैसे परत हमी\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआता मी एक तज्ज्ञ आहे मी एक 'गुरू' मध्ये चालू आहे\nका 7 किंवा 8 इंटरनेट विपणन वर्षे, स्कॅम flaling, व्यवसाय सु��ू, प्रामाणिकपणाने यशस्वी जात, मला एक 'गुरू' करा\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपला व्यवसाय विपणन बिग आर काय आहे \nआपल्या व्यवसायाचे विपणन आणि एक डिजिटल जाहिरात नेटवर्क कशी मदत करू शकता, ओळख.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nउच्च रेट केलेले Moms नोकरी\nआजच्या काम ठिकाणी आम्ही मार्ग शोधत आहेत अनेक लोक दैनंदिन घूस शर्यतीतून बाहेर मिळविण्यासाठी शोधू शकता. रहदारी मध्ये बसणे व्हायचंय सर्व केल्यानंतर, कामाच्या ठिकाणी ताण सहन आपण आपल्या बिले अदा करण्यासाठी शेवटी पुरेशी करू शकते तेव्हा. अनेक बाबतींत ह्या लोकांना एकच पालक उत्पन्न तयार करण्यासाठी एक चांगला मार्ग शोधत आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक वेब आधारित व्यवसाय निर्माण करणे कसे, भाग 1 च्या 5\nलोक ऑनलाईन वेब व्यवसाय तयार करण्याचा विचार droves इंटरनेट वळत आहेत. आपण ऑनलाइन कुठेही काम आणि आपला व्यवसाय येत एकंदर संकल्पना विचार करता, तेव्हा का हे पाहण्यासाठी सोपे आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nघरातून सवलत प्रक्रिया घरी बाजारात काम उद्योजिकांना रविवारी नवीन संधी आहे. लोक प्रचंड प्रमाणात सूट प्रक्रिया करण्याचा विचार करीत आहेत, उत्तर दिले सर्वेक्षण, घरी फोन उत्तर, घरातून किंवा प्रकार त्यांच्या घरात सोई सोपे डेटा नोंद करू.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसर्वोत्तम पद्धती मनी ऑनलाईन बनवा\nआपण कधीही शेवटी आर्थिक मुक्त करू शकता की ऑनलाइन नोकरी होते का आपण आपल्या बॉस मेटाकुटीस आहेत आणि आपल्या नोकरी सोडू इच्छिता आपण आपल्या बॉस मेटाकुटीस आहेत आणि आपल्या नोकरी सोडू इच्छिता आपले उत्तर आहे, तर 'होय', नंतर हा लेख आपण शोधत गेले आहेत उपाय आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nगेल्या 4 वर्षे, इंटरनेटचा वापर जवळजवळ दुप्पट झाली आहे. का या गतीने फायदा घेऊ शकत\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n3 एक घन घर आधारित व्यवसाय खांब\nहा लेख वाया वेळ आणि पैसा pitfalls टाळून करताना एक यशस्वी घर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शक आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nरोज लोक सुरू आणि वेब आधारित व्यवसाय करण्यासाठी इंटरनेटशी करत आहात. एक प्रमुख कारण स्टार्टअप खर्च किमान आहे. आपण हे इ एक स्टोअर म्हणून ओव्हरहेड आवश्यकता न घरी बसून सर्व असताना आपण करु शकता. आपल्याकडे एकही यादी वाहून आणि त्या आधीच विकल्या जातात होईपर्यंत आपण कोणत्याही उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक मित्रांना सांगा स्क्रिप्ट स्क्रिप्ट स्थापित करणे सोपे आहे, त्याच्या फक्त एक कट आणि गेल्या आपल्या वेब पृष्ठात पेक्षा आपल्या वेबसाइट अभ्यागत सहजपणे त्यांच्या मित्रांना ईमेल संदेश पाठवू शकतो, महान माहिती आणि साधने त्यांच्या समवेत सामायिक ते आढळले आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकसे व्यस्त उद्योजक नाही, व्यस्त मालक किंवा विक्री व्यावसायिक दररोज आशा वेळ शोधू, काहीही झाले तरी उत्तर सोपे आहे, आपल्या कॅलेंडर मध्ये ठेवले.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nऑनलाईन व्यवसाय यशस्वी होण्याचे नेटवर्किंग\nमंच, गट, बोर्ड, आणि loops; तेऑनलाइन ठिकाणी ऑनलाइन नेटवर्किंग सुविधा सर्व समानार्थी पुन्हा. काही संपूर्णपणे सार्वजनिक आहेत, प्रत्येकजण आणि कोणालाही URL वर क्लिक करू शकता, जेथे, संदेश वाचा आणि ते योगदान नाही स्वारस्य आहे तर, ते फक्त लपणे करू शकता. काही सक्रिय सहभाग आवश्यक आहे आणि सदस्य सहभागी करण्यापूर्वी इतर नोंदणी करणे आवश्यक. या ऑनलाइन मंच, गट, बोर्ड किंवा लूप नाही आहे की सशुल्क सदस्यता साइटवरील भिन्न आहेत ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\nउपयोग पे रोल पेनसिल्व्हेनिया, पेनसिल्व्हेनिया वेतनपट कायदा आणि सराव अद्वितीय पैलू\nजाहिरात तंत्र – आपल्या MOMA कधीही आले की\nकायदेपंडित आणि बॅरिस्टर फरक\nव्यापाराची संधी ‘ प्रत्यक्ष ऑनलाईन नोकरी शोधा कसे\nबक्षीस आणि ओळख; तीक्ष्ण प्रसिद्धी\nउच्�� खंड व्यापारी खाती\nआपण नोकरीत परफॉर्मर व्हा\nहिशेब तपासणी व्यवसाय कार्यप्रदर्शन\nलहान व्यवसाय आणि गोल्फ.\nFlameless मेणबत्त्या सुरक्षित जोडा, आपले घर मनमोहक परिवेश\n9 साठी प्रशिक्षण कॉल सेंटर एजंट पायऱ्या\nएक व्यक्ती, तेव्हा आपण फोन कसे पोहोचाल\nकरिअर वाढ – आशावाद मदत करते\nअंतिम संपत्ती पॅकेज: हे नाव योग्य आहे\nबूट कॅम्प लघु, अगदी शॉक\nकाय चांगले ब्रोशर प्रिंट करतो\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/actor-emraan-hashmi-talked-about-metoo/", "date_download": "2019-02-23T20:59:10Z", "digest": "sha1:7RKHW4K5W44KNW5S67UFP4YVXDLD46XN", "length": 3986, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " अखेर इमरान हाशमी #MeeTooवर बोलला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › अखेर इमरान हाशमी #MeeTooवर बोलला\nअखेर इमरान हाशमी #MeeTooवर बोलला\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nतनुश्री दत्ताने #MeToo मोहिमेअंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्‍यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍याने बॉलिवूडमध्‍ये खळबळ उडाली आहे. तनुश्रीने एकदा म्‍हटलं होतं की, इमरान हाशमीसोबत चित्रपट 'आशिक बनाया आपने'मध्‍ये बोल्ड सीन देऊन तिने चूक केली होती. या चित्रपटानंतर तिची प्रतिमाच बोल्‍ड अभिनेत्री अशी बनली होती.\nतिला अनेक बोल्ड चित्रपटांचे ऑफर मिळत होते. आता #MeToo पर इमरान हाशमीचं वक्‍तव्‍य समोर आलं आहे. इमरानने सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एक स्‍टेटमेंट जाहीर केले होते. प्रोडक्शन हाऊस आणि सेटवर महिलांच्‍या सुरक्षेसाठी नवे नियमांचा समावेश करायला हवा, असे इमरानने म्‍हटले आहे.\nत्‍याने टि्वटरवर लिहिलयं, 'लैंगिक शोषण आता आणखी सहन केला जाऊ शकत नाही. चित्रपट इंडस्ट्रीत गाईडलाईन्स देण्‍याची आवश्‍यकता आहे. आमचं प्रोडक्शन इमरान हाशमी फिल्म्स लक्ष ठेवतं की, जर कुणाच्‍या सोबत चुकीचं होत असेल तर त्‍याच्‍या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.'\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-18-october/", "date_download": "2019-02-23T22:09:26Z", "digest": "sha1:YSUYDXT4QZUBSY4DOYJS55NCFCI24HE7", "length": 24603, "nlines": 95, "source_domain": "www.marathigold.com", "title": "गुरुवार 18 ऑक्टोबर : जाणून घ्या माता लक्ष्मी कोणत्या राशीवर आहे प्रसन्न", "raw_content": "\nगुरुवार 18 ऑक्टोबर : जाणून घ्या माता लक्ष्मी कोणत्या राशीवर आहे प्र���न्न\nगुरुवार 18 ऑक्टोबर : जाणून घ्या माता लक्ष्मी कोणत्या राशीवर आहे प्रसन्न\nआज गुरुवार 18 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराला आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.\nचांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात तुम्ही आकर्षणबिंदू ठराल. रोमान्ससाठी चांगला दिवस. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.\nमोतीबिंदू असणा-या रुग्णांनी प्रदुषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास ��्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे.\nमुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.\nमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.\nआपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.\nकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.\nतुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील – परंतु बोलताना सांभाळून बोला. काहीजणांना अनोखा नवा रोमान्स हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरुन जाईल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.\nआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामूळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमचे आयुष्य आज खरच खूप सुंदर असणार आहे कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे.\nआरोग्य एकदम चोख असेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्ही घरात आणि घराच्या अवतीभवती काही मोठे बदल करून घेण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.\nविश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.\nआरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढी आणि मित्रमंडळींसमवेत आज बाहेर जा. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.\nबुधवार 17 ऑक्टोबर : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील त्रासदायक, तर 3 राशीसाठी सुंदर\nशनिवार 20 ऑक्टोबर : शनिदेवाच्या कृपेने आज या 3 राशींचे उघडणार नशीब, बनतील सर्व कामे\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पड�� शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5069817788067527698&title=Denarya%20hatanna%20ghnarya%20hataanparyant%20pohochavnara%20'Disha%20Pariwar'&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-02-23T21:46:10Z", "digest": "sha1:3GNOOSINQRA3SQ6ZEEXUEMV3GZQBDHBP", "length": 14292, "nlines": 138, "source_domain": "bytesofindia.com", "title": "देणाऱ्या हातांना घेणाऱ्या हातांपर्यंत पोहोचवणारा ‘दिशा परिवार’", "raw_content": "\nदेणाऱ्या हातांना घेणाऱ्या हातांपर्यंत पोहोचवणारा ‘दिशा परिवार’\n‘आम्ही फक्त दोन हातांमधलं अंतर कमी करतो’ असं नेमकं आणि अर्थपूर्ण घोषवाक्य ‘दिशा परिवार’ या पुण्यातल्या धर्मादाय संस्थेचं कार्य स्पष्ट करतं. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू या ‘दिशा परिवार’चे संस्थापक राजाभाऊ चव्हाण यांच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी साधलेला संवाद...\n- आपल्या संस्थेची सुरुवात नेमकी कोणत्या उद्दिष्टानं झाली\n- आपल्या राज्यघटनेनं प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे आणि आजच्या जगात शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे; पण चांगलं शिक्षण घेणं अत्यंत महाग झालं आहे. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, बुद्धी आहे, पण पैसा नाही अशा गुणवंत विद्यार्थ्यांना त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयातलं किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यापासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे अशा गुणी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी, त्यांची आर्थिक निकड पूर्ण करण्यासाठी आम्ही २००७ साली ‘दिशा परिवार’ या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेतर्फे आम्ही महाराष्ट्रातल्या गरीब, गरजू आणि मुख्यत्वे हुशार मुलांना मदत करतो.\n- या ट्रस्टचं काम कसं चालतं\n- आम��ही ट्रस्टसाठी देणग्या स्वीकारत नाही आणि देतही नाही. आम्ही फक्त मध्यस्थाचं काम करतो.\n- म्हणजे देणाऱ्या हातांना घेणाऱ्या हातांपर्यंत पोहोचवता\n- बरोबर. आमचे व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. देणगी अथवा मदत देणाऱ्या व्यक्तीला आम्ही गरजू विद्यार्थ्याचं नाव कळवतो. असे देणगीदार मग त्या विद्यार्थ्याच्या नावे किंवा जिथे अॅडमिशन घायची आहे त्या कॉलेजच्या नावे त्याच्या वतीने चेक देतात. क्वचित काही मंडळींना टॅक्स बेनिफिटसाठी आमच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या नावे चेक द्यायचा असतो. अशा वेळी तो चेक स्वीकारून लगोलग त्याच रकमेचा चेक ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्याच्या नावे दिला जातो.\n- २००७पासून आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत मिळाली\n- गेल्या दहा-अकरा वर्षांत आम्ही महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांतल्या मिळून तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मदत पुरवली आहे.\n- एखाद्या विद्यार्थ्याला मदतीसाठीचे निकष सर्वसाधारपणे काय असतात\n- आम्ही साधारणपणे चार-पाच गोष्टींचा विचार करतो. सर्वप्रथम जो विद्यार्थी अनाथ आहे त्याला प्राधान्य देतो. तसंच अल्पभूधारक, शेतकरी, मजूर यांच्या मुलांना आम्ही मदत करतो. याशिवाय रिक्षाचालक, वॉचमन, झोपडपट्टीमध्ये राहणारे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे अशांच्या मुलांना आम्ही मदत पुरवतो. साधारपणे पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाते.\n- याशिवाय ट्रस्टचे इतर काही उपक्रम, वैशिष्ट्ये याबद्दल सांगा...\n- ट्रस्टच्या माध्यमातून शिकणाऱ्या आणि शिक्षण पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी डिसेंबर महिन्यात व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केलं जातं. ज्यांना घरी अभ्यासासाठी जागा नाही, अशांसाठी सदाशिव पेठेमध्ये अण्णा भाऊ साठे प्रशालेमध्ये अभ्यासिका सुरू केली आहे. आणि त्याचा लाभ घेऊन बरेच विद्यार्थी कृषी अधिकारी, आरोग्य सेवक, पोलीस उपनिरीक्षक, मंत्रालय असिस्टंट अशा विविध पदांवर नियुक्त झाले आहेत. देणगीदारांकडून मिळालेल्या पैशांसंदर्भात पूर्ण पारदर्शकता हे आमचं वैशिष्ट्य आहे. देणगीमधला एकही पैसा ट्रस्टच्या प्रशासकीय, प्रिंटिंग, इतर कार्यक्रम किंवा शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जात नाही. आमच्या शिष्यवृत्ती वितरण समारंभातसुद्धा ‘दिशा परिवार’चे माजी वि���्यार्थी संयोजन करतात आणि सर्व जण विनामूल्य काम करतात.\n- लोकांना काय आवाहन कराल\n- दिवसेंदिवस शिक्षणासाठी लागणारा खर्च झपाट्यानं वाढतो आहे. गरजू विद्यार्थ्यांची संख्याही वाढते आहे. दिशा परिवाराने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत आजपर्यंत मदत केली आहे. ती अशीच चालू राहण्यासाठी समाजातल्या दानशूर मंडळींनी पुढे येऊन ‘दोन हातांमधलं अंतर कमी करण्याच्या’ आमच्या या कार्याला आर्थिक पाठबळ द्यावं, असं नम्र आवाहन.\nसंस्थेच्या पुढच्या वाटचालीसाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ परिवारातर्फे शुभेच्छा.\nसंपर्क : दिशा परिवार, पुणे\nमोबाइल : ९१५८३ ८३८५२\n(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)\n(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: BOILene Samajacheलेणे समाजाचेदिशा परिवारराजाभाऊ चव्हाणपुणे\nदाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम भावी खेळाडूंना सक्षम बनवणारी ‘अनुथम’\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/transgender-became-rose-queen-of-ruia-college/", "date_download": "2019-02-23T20:37:34Z", "digest": "sha1:ZOWZZOXONI2H2ZQG7G3E3VFJTMRJCYXW", "length": 19760, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "तृतीयपंथीय विद्यार्थिनी झाली रुईयाची ‘रोझ क्वीन’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात ज��ण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nतृतीयपंथीय विद्यार्थिनी झाली रुईयाची ‘रोझ क्वीन’\nमहाविद्यालयांमध्ये साजरा होणाऱ्या अनेक डेजमधला ���क लोकप्रिय डे म्हणजे ‘रोझ डे’. आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी ज्या व्यक्तीला सर्वाधिक गुलाबं मिळतील आणि ती व्यक्ती त्या वर्षीची कॉलेजची ‘रोज किंग’ किंवा ‘क्वीन’ बनते. मात्र, यंदा महाविद्यालय जगतात एक ऐतिहासिक ‘रोझ डे’ साजरा झाला आहे. कारण, एका तृतीयपंथीय विद्यार्थिनीला कॉलेजची ‘रोझ क्वीन’ होण्याचा मान मिळाला आहे.\nअंजली सिरोया असं या २० वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात मास मीडियाचं शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वी रुईयाच्या रोझ डेला तिला ‘रोझ क्वीन’ घोषित करण्यात आलं. वयाच्या १८ वर्षापर्यंत अंजली एका मुलाप्रमाणे मोठी झाली होती. त्यामुळे ती अजय असं नाव लावत होती. त्यानंतर तिने आईवडिलांना तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेची कल्पना दिली. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. पण, आपल्या आईवडिलांनी आपल्याला आनंदाने स्वीकारल्याचं अंजलीचं म्हणणं आहे.\nरुईया महाविद्यालयात रोझ किंग आणि क्वीनसाठी एक स्पर्धा घेतली जाते. जेव्हा रोझ क्वीन स्पर्धेबद्दल अंजलीने ऐकलं तेव्हा तिला आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकतो का, याबद्दल साशंकता होती. मात्र, रुईया महाविद्यालयाची भूमिका सकारात्मक असल्याने तिने स्पर्धेत सहभागी होण्याचं निश्चित केलं. दुसरीकडे रुईयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार, अंजली या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आम्ही खूप उत्साही होतो. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही अंजलीच्या सहभागाला पाठिंबा दिला होता, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं वाघमारे यांचं म्हणणं आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलभाईंदरमध्ये मेट्रोसाठी शिवसेनेची महाआरती\nपुढीलसफरचंद खाण्याआधी नीट तपासा, टोचू शकते सुई\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्प��तळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-23T22:00:27Z", "digest": "sha1:XBCDIDIZOBBB3FFGN5HSVVH7TUYHIQK7", "length": 9015, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एकाच सोसायटीत दोन घरफोड्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएकाच सोसायटीत दोन घरफोड्या\nपिंपरी – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच सोसायटीतील दोन फ्लॅटमध्ये चोरी केली. ही घटना बुधवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.\nया प्रकरणी सचिन बाळासाहेब सूर्यवंशी (वय-34, अभिजित पार्क, वनदेवनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी घरात नसताना चोरटयांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. चोरटयांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. तसेच याच सोसायटीमध���ये राहणाऱ्या स्वप्नील सुरेश फंड यांच्या घरात देखील चोरटयांनी हात साफ केला. या दोन्ही ठिकाणाहून एकूण 71 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवेस्ट इंडिजने केले इंग्लंडला पराभूत\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T20:38:39Z", "digest": "sha1:NJTOAK2QBP7ZIRXXZUCDEIGVXVPKQ2MW", "length": 7490, "nlines": 128, "source_domain": "www.marathimati.net", "title": "दानसंकल्पना | मराठीमाती", "raw_content": "\nया कर्तव्याधिकारातूनच अगदी सहजपणे निर्माण झाली दानसंकल्पना. पूर्वी अनेक घरी माधुकरी येत व नैवेद्य झाल्याबरोबर प्रत्येकासाठी भाकरी, पोळी, त्यावर भात व वाटीत भाजी-आमटी ठेवली जाई. शिवाय तीनचार वारकरी असत. म्हणजे गरीब मुले ठराविक वारी, ठराविक घरी जेवायला असत. त्यांची राहायची सोय अशीच कोणाकडे तरी झालेली असायची, शिकण्यासाठी आपले घर सोडून परक्या गावात आलेल्या या मुलांची सोय घरोघरी व्हायची. घरोघरी येणाऱ्या या वारकऱ्यांनी आबाळ होणार नाही, याची काळजी घेतली जायची. अनेक घरांतून भिक्षेकऱ्यांना वाढण्यासाठी बाहेरच्या खोलीत एक कोनाड्यात धान्य भरून डबा ठेवलेला असायचा. नेवैद्याबरोबरच गोग्रास वाढला जाई. परसदारी जाऊन कावळ्याला पोळीचा चतकोर ठेवला जाई. अन हे सगळे करताना आपण विशेष काहीतरी करतोय असे कोणाला वाटतच नसे. त्या गोष्टी अंगवळणि पडलेल्या असत.\nआचार्य विनोबा भावे आपल्या लहानपणी एक आठवण सांगत. एकदा त्यांच्या आईने त्यांना एका भिकाऱ्याला भिक्षा वाढण्यास सांगितले. विनोबा आईला म्हणाले, “ चांगला गलेलठ्ठ दिसतो. काही काम न करता उगाच भीक मागतो आहे. ” आई म्हणाली, “ विन्या, तूही तसाच आयतोबा नाहीस का अरे, देण्याची सवय असावी माणसाच्या हाताला. सारखे घेतच राहायचे अरे, देण्याची सवय असावी माणसाच्या हाताला. सारखे घेतच राहायचे ” घरात आई असाही संस्कार करू शकते. दातृत्वाचा अहंकार मात्र वाटता कामा नये. दातृत्वाची जाहिरातही नसावी. कर्तव्य केले त्याची जाहिरात कसली \nThis entry was posted in घरदार and tagged आचार्य विनोबा भावे, दातृत्व, दानसंकल्पना, नैवेद्य, माधुकरी on जानेवारी 26, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.annnews.in/marathi/maharashtra", "date_download": "2019-02-23T20:39:23Z", "digest": "sha1:NPVFNZKTAZ5NWG7GEBQ5GU4SZG6GR2ZS", "length": 6131, "nlines": 147, "source_domain": "marathi.annnews.in", "title": "maharashtra|Marathi News | Online Marathi News | Marathi News Live | Maharashtra News | Marathi News | Marathi News | Ann news marathi", "raw_content": "\nपेट्रोल-डिझेल पाच रुपयांनी स्वस्त होणार\nनवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती…\nआयसीआयसीआय बँकेच्या कोचर यांचा राजीनामा\nआयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी…\nराज्याला भयमुक्त करा; २५० साहित्यिकांचे सीएमना पत्र\n‘कवी दिनकर मनवर यांच्या कवितेचा चुकीचा…\nगृहराज्यमंत्री केसरकर यांचा नानांना पाठिंबा\nअभिनेत्री तनुश्री दत्ता व अभिनेते नाना…\n१ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन\n'येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला…\nसिद्धिविनायक मंदिराकडून केरळला एक कोटी\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी स��पूर्ण देशभरातून…\nभारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सिंहगर्जना…\nऔरंगाबाद शहराला अतिवृष्‍टीने झोडपले\nतब्बल एक महिन्यानंतर शहरात पावसाने गुरुवारी…\nगोवारी समाज आदिवासी; नागपूर खंडपीठाचा निर्णय\nगोवारी समाज हा आदिवासी असून त्यांना अनुसूचित…\n१५ ऑगस्टपासून चूलबंद आंदोलन\nआरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र…\nज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन\nमहाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव,…\nअॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा; आता तत्काळ अटक\nअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार…\nमराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत…\n‘पोस्टमन’ ही संज्ञा इतिहासजमा होणार\nघरोघर जाऊन पत्रांचे वाटप करणाऱ्या व्यक्तीचे…\nरेल्वे पटरीवर फोटोशुट करणाऱ्या महिलेला ट्रेनने उडवले \nऑनलाईन डेटिंग पासून सावध\nव्हॉट्सअॅपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर परतणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/itr-forms-will-soon-be-pre-filled-says-cbdts-sushil-chandra-1801074/", "date_download": "2019-02-23T21:15:30Z", "digest": "sha1:7XJRRQHCKT6NJYZZNIV6YR22Q6FKZUDT", "length": 10708, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ITR forms will soon be pre-filled says CBDT’s Sushil Chandra | आयकर परताव्याची ही कटकट संपणार, नवी सेवा आणण्याची सरकारची तयारी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआयकर परताव्याची ही कटकट संपणार, नवी सेवा आणण्याची सरकारची तयारी\nआयकर परताव्याची ही कटकट संपणार, नवी सेवा आणण्याची सरकारची तयारी\nआधीपासूनच भरलेल्या अर्जाची प्रणाली तयार करण्यावर काम सुरू\n(केंद्रीय कर संचालक मंडळाचे(सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा)\nआयकर परताव्याचा अर्ज भरताना अनेक करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही क्लिष्ट पद्धत संपवण्याचा सरकारचा विचार आहे. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाबाबत सरकारचा विचार सुरू आहे. नव्या योजनेनुसार, आयटीआर भरताना केवळ तुम्हाला स्वाक्षरी करण्याची गरज असेल, उर्वरित काम आयकर विभाग करेल. केंद्रीय कर संचालक मंडळाचे(सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी ��ाबाबत माहिती दिलीये.\nयानुसार, आयकर परतावा भरणाऱ्यांना लवकरच आधीपासूनच भरलेला फॉर्म मिळेल, त्यामुळे परतावा भरण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी होईल. आयकर विभागाकडून कर्मचारी किंवा बँकेसारख्या अन्य संस्थांद्वारे टीडीएसच्या आधारे आधीपासूनच भरलेल्या फॉर्मची प्रणाली तयार करण्यावर काम सुरू आहे. फॉर्म भरणाऱ्या करदात्याला जर आधीपासूनच भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास त्यात एडिटचा पर्याय देखील मिळेल, त्यामुळे आवश्यक बदल करुन त्याला परतावा भरता येईल.\n‘अशाप्रकारच्या एखाद्या व्यवस्थेने जे नागरीक आताच्या कठीण प्रक्रियेचं कारण देत आयकर परतावा भरत नाहीत ते आयकर भरण्यासाठी प्रेरित होतील. करदात्यांना सोपी-साधी प्रक्रिया उपलब्ध करुन देण्याचा आय़कर विभागाचा प्रयत्न आहे. आयकर परताव्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने करण्याचा आमचा विचार आहे. या बदलासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो’, असं चंद्रा म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/largest-muslim-country-indonesia-crazy-for-ramayan/", "date_download": "2019-02-23T22:09:36Z", "digest": "sha1:AL7S7WEOSGI62AZMXMUZJ3WCWCCAEHQ5", "length": 10073, "nlines": 66, "source_domain": "www.marathigold.com", "title": "जगातला 90 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला हा मोठा देश आहे रामायणाच्या प्रेमात, रामाला मानतात आपला नायक जाणून घ्या या देशा बद्दल..", "raw_content": "\nजगातला 90 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला हा ��ोठा देश आहे रामायणाच्या प्रेमात, रामाला मानतात आपला नायक जाणून घ्या या देशा बद्दल..\nजगातला 90 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेला हा मोठा देश आहे रामायणाच्या प्रेमात, रामाला मानतात आपला नायक जाणून घ्या या देशा बद्दल..\nरामायण हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. भारतातील जवळपास सर्व लोक रामायणातील गोष्टीं माहीत आहेत श्रीराम यांना हिंदू धर्मामध्ये मानाचे स्थान आहे आणि देशातील सर्व हिंदू भगवान श्रीराम यांची पूजा करतात. दर वर्षी देशात रामलीला मोठ्या उत्साहात सादर केली जाते. पण काय तुम्हाला माहीत आहे का की रामायण फक्त भारता मध्येच प्रसिध्द नाही तर अजून बरेच देश आहेत ज्यांची रुची रामायणा मध्ये आहे आणि तेथे ही भगवान श्रीराम यांची पूजा होते. चला जाणून घेऊया हा देश कोणता आहे.\nइंडोनेशिया मध्ये होते भगवान श्रीरामाची पूजा\nहा एक मुस्लिम देश आहे जेथे सर्वात जास्त मुस्लिम लोक राहतात. पण मुस्लिम देश असून देखील या देशात रामायण पवित्र मानले जाते. हा देश दक्षिण पूर्व आशियात आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 28 करोड आहे. येथील सरकार ने 1973 मध्ये आंतरराष्ट्रीय रामायण सम्मेलन आयोजित केले होते. हे एक भव्य आयोजन होते ज्यामध्ये लोकांनी भरपूर प्रमाणात सहभाग घेतला होता ज्यामुळे लोकांना रामायणाच्या विशेषता समजल्या आणि येथील लोक रामायणाला पवित्र मानू लागले आणि पूजा करू लागले. भारता प्रमाणे इंडोनेशियासाठी देखील हा एक विशेष ग्रंथ आहे.\nभारत आणि इंडोनेशियाच्या रामायणा मध्ये काय फरक आहे\nश्रीराम यांचा जन्म भारतातील अयोध्या मध्ये झाला होता पण तुम्हाला आश्चर्य होईल की इंडोनेशिया मध्ये पण एक असे स्थान आहे ज्याला लोक “योग्या” नावाने ओळखतात. आपल्या आणि इंडोनेशियाच्या रामायण मध्ये थोडेफार अंतर आहे येथील लोक रामकथेला ककनिन किंवा “काकावीन रामायण” नावाने ओळखतात. भारता मध्ये रामायणाचे रचनाकार आदिकवी ऋषी वाल्मिकी आहेत, तर इंडोनेशिया मध्ये याचे रचनाकार कवी योगेश्वर आहेत. इतिहासकार सांगतात याची रचना 9 व्या शतकात झाली होती. भारतात रामायण संस्कृत भाषेत लिहिलेले आहे तर इंडोनेशिया मध्ये याची रचना “कावी” भाषेत झाली आहे.\nइंडोनेशिया मध्ये सीता मातेस “सिंता” असे बोलले जाते. येथे नौ सेनेच्या अध्यक्षाला लक्षमण बोलतात. हनुमान हे इंडोनेशिया मधील सर्वात लोकप्रिय पात्र आहे. येथील लोक हनुमानाला जास्त पसंत करतात इंडोनेशिया मध्ये हनुमान अत्यंत लोकप्रिय आहे.\n90 टक्के मुस्लिम लोकसंख्यावाल्या देशात 27 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात राजधानी जकार्ताच्या रस्त्यावर युवक हनुमानाचा वेशभूषा करून सरकारी परेड मध्ये सहभागी होतात. हनुमानास इंडोनेशिया मध्ये “अनोमान” बोलले जाते. येथे रामायण शालेय शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : हिंदू धर्मा नुसार महिलेचा कोणता अंग सर्वात पवित्र मानला जातो, तुम्हाला माहीत आहे का\nहे आहेत 5 सर्वात भयंकर जोक्स, जे वाचल्यावर हसून-हसून पोट दुखते\nवेड्या सारख्या या मुलाला डेट करू इच्छितात मुली, देतात भरपूर पैसे, कारण समजले तर थक्क रहाल\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Crime%20Diary/game-ended-in-reverse-plan/", "date_download": "2019-02-23T20:38:46Z", "digest": "sha1:5OWMZRTR4RWXJAXZ7WL54JWS3KF6F5NF", "length": 13699, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " प्लॅन उलटला खेळ संपला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Crime Diary › प्लॅन उलटला खेळ संपला\nप्लॅन उलटला खेळ संपला\nजूनच्या शेवटच्या आठवड्यातील दिवस. सकाळ नऊ वाजले होते. कात्रज परिसरात रोजच्याप्रमाणे रेलचेल सुरू होती. कात्रज येथील उच्चभ���रू सोसायटीच्या मागे असलेल्या मैदानातून कुत्र्यांच्या भुंकण्याने रहिवाशांनी फ्लॅटच्या खिडक्या बंदच केल्या होत्या. पावसाळा सुरू झालेला असल्याने पावसात काहीतरी पडलं असावं आणि ते खाण्यासाठी कुत्र्यांचा गोंगाट सुरू झाला असावा, असा अंदाज बांधला जात होता. शेजारच्या सोसायटीला मैदान लागूनच असल्याने याच गोंगाटाचा छडा लावण्यासाठी सोसायटीचा सुरक्षारक्षक मेहमूदभाई त्या मैदानात गेला. तेव्हा त्याला एकाच ठिकाणी कुत्री जमली असल्याचं दिसलं. त्याला वाटलं काहीतरी मेलं असावं; परंतु तो जसजसा जवळ गेला. तशी कुत्री तेथून पसार झाली. दोन कुत्री पळून गेल्यावर मात्र त्याला लक्षात आलं कुणीतरी झोपलंय. पुढे जाऊन त्याने पाहिलं तेव्हा तो जागच्या जागी थबकला. पाहतो तर काय एका माणसाचा मृतदेह. चेहरा विद्रुप झालेला. रक्ताने माखलेला आणि आजूबाजूला कुत्री. अंगातलं सगळं अवसानच गळालं. त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. शेजारच्या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी तिकडे धाव घेतली. ते दृश्य पाहून त्यांनाही काही सुचत नव्हते.\nसोसायटीच्या शेजारी डेड बॉडी सापडली. ही बातमी मात्र सोसायट्यांमध्ये वार्‍यासारखी पसरली. सोसायट्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना कळविण्यात आले. भारती विद्यापीठ पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा केला. डेड बॉडी घेऊन निघून गेले. सोसायटीत चर्चांना उधाण आले होते. कोणाची बॉडी असेल, का खून केला असेल, लहान मुलांना याबद्दल काही समजू देऊ नका असे मोठी माणसं सांगू लागली. परंतु मुलांपर्यंतही या गोष्टी आल्या. मुलं घाबरू लागली होती.\nमृत व्यक्तीचा चेहरा आधीच दगडाने ठेचलेला होता. त्याबरोबरच कुत्री आणि डुकरांनीही त्याचे लचके तोडले होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अनोळखी व्यक्तीच्या खूनप्रकरणी अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे हाती घेतली. मृतदेहाची ओळख पटविल्याशिवाय पुढील तपासच करता येत नव्हता. त्यामुळे प्रथम पोलिसांनी आसपासच्या मिसिंगच्या तक्रारींची पडताळणी केली. सूरज मडके याच्या मिसिंगच्या वर्णनाप्रमाणे कपडे तर मृत व्यक्तीच्या अंगावर दिसत होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांना त्यांनी त्याला ओळखले. कपडे आणि वर्णनावरून तो सूरजच असल्याचे प्रथमदर्शनी दिसले. त्यावरून पोलिसा���ना खात्री झाली की, हा सूरजच आहे. इकडे सूरजच्या घरात सगळ्यांना अचानक धक्का बसला. सूरज रात्री घरातून गेला, परंतु परत आला नाही तो कायमचा. कुटुंबीयांनाही काही कळेना काय झालं असावं सूरजसोबत. कुटुंबातील व्यक्तींना पोलिसांनी विचारपूस केली. कुणाशी वैर, कोणाशी भांडण, काही झालं होतं का. कोणावर संशय मात्र तसं काही झालं नसल्याचं पोलिसांना सांगितल. पोलिसांना त्याची ओळख पटल्याने थोडा धीर आला. म्हणजे तपासात प्रगती होऊ शकते. याचा त्यांना विश्वास आला.\nपोलिस कामाला लागले. त्यांनी सूरजचे मित्र, नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांच्याकडे चौकशी केली. मात्र काही धागादोरा लागत नव्हता. त्याचवेळी एका खबर्‍याने सांगितले की, सूरज तर काल रात्री अमितेश जाधव सोबत होता. पोलिसांनी अमितेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. अमितेश आणि त्याचे दोन मित्र रितेश आणि राहुल यांच्यासोबत लेकटाऊन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक पाठवून तिघांनाही ताब्यात घेतलं. तिघांकडे चौकशी केली. मात्र तिघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी शेवटी आपला पोलिसी हिसका दाखवल्यावर मात्र अमितेश रडू लागला आणि बोलायला सुरुवात केली.\nअमितेश सांगू लागला. हो, आम्हीच खून केला त्याचा. कारण त्याने मला मारण्याचा प्लान केला होता. त्याचा प्लान त्याच्यावरच उलटवण्याचं ठरवलं. अमितेशचे सूरजच्या बहिणीवर प्रेम होते. दोघांचे प्रेमसंबंध असल्याने दोघेही सोबत हिंडत फिरत असायचे. सूरज आणि अमितेशही एकमेकांचे चांगले मित्र होते. तर रितेश त्यांचा दोघांचा चांगला मित्र होता. परंतु आपल्याच मित्राने बहिणीशी प्रेमसंबंध ठेवणे त्याला आवडले नव्हते. त्यात विशेष म्हणजे त्याला बहिणीशी लग्न करण्यास सांगितल्यावर त्याने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे सूरजला अमितेशचा भयंकर राग आला होता. अमितेशला संपविण्याचा त्याने निर्धार केला. एके दिवशी अमितेश आणि सूरजचा कॉमन मित्र असलेला रितेश सूरजकडे आला होता. दोघे दारू प्यायला गेले. सूरजने त्याला तिथे गेल्यावर दोन पेग रिचवल्यानंतर अमितेशचा विषय काढला. रितेशने विचारले अरे काय झालं तो तर चांगला आहे ना. आणि सूरज त्याला एकेक करून आपली नाराजी सांगू लागला आणि त्याने केलेला निर्धारही रितेशला सांगितला.\nरितेशही त्याच्या हो ला हो करत ऐकू लागला. अमितेशल��� दारू प्यायला घेऊन जाऊ आणि त्याचा काटा काढू. सूरजने प्लान सांगितला. त्यादिवशी दोघेही घरी गेले. रितेशला मात्र काही राहवेना. त्याने अमितेशला दुसर्‍या दिवशी रात्रीचं सगळं सांगितलं. मग अमितेशलाही हे ऐकून राग आला. त्याने आता रितेश सोबत मिळून सूरजला संपविण्याचा प्लान केला. सूरज सोबत दारू प्यायला जायचं, परंतु काटा त्याचाच काढायचा. आणि ठरल्याप्रमाणे त्या रात्री तिघेही दारू पिण्यासाठी मोकळ्या मैदानात गेले. तेथे सूरजला दारू पाजली. चौघेही पिले. त्यानंतर चौघांनी सूरजला मारहाण केली. डोक्यात दगड घालून खून केला. सूरजचा प्लान चौघांनी त्याच्यावरच उलटवला आणि खेळच संपवला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/vaya-suddha-visarun-gela/", "date_download": "2019-02-23T21:38:39Z", "digest": "sha1:ZKK6VM3PTXUAHTWPB3RC75CSW3XPHC6M", "length": 5290, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वय सुद्धा विसरून गेला | Vaya suddha Visarun Gela", "raw_content": "\nवय सुद्धा विसरून गेला\nवय सुद्धा विसरून गेला\nकळलं नाही त्याचं त्याला\nकेंव्हा कधी गुंतून गेला\nया वर्गातील आणखी काही लेख\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघोंगावत लाट येते सुनामी\nवय कमी करणारे यंत्र\nघेऊ नये उंटाचे मुके\nडोळ्यात साठवीन तुझी छबी\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged गुंतून, चारोळी, वय on जानेवारी 16, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← खोट्या दातांची कवळी चंदेरी किल्ला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vyaparapp.in/blog/%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T21:19:37Z", "digest": "sha1:MXQQRNGRN2VKUVVLHEICA6DGHETWMSA2", "length": 8484, "nlines": 79, "source_domain": "vyaparapp.in", "title": "थकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती हवी आहे का?", "raw_content": "\nHome » Marathi » थकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती हवी आहे का\nथकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती हवी आहे का\nजर त���म्ही कोणत्याची सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय तुमच्या व्यवसायाचे अकाउंट्स सांभाळणारे एक छोटे व्यावसायिक असाल, तर निश्चितच तुम्ही वैतागले असाल तुम्हाला कधीकधी असेही वाटत असेद, की तुमच्या मूळच्या व्यवसायापेक्षा तुम्ही अकाउंटिंगचेच जास्त काम करत आहात, होय ना\nपहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मॅन्युअल अकाउंटिंग करायला 1960च्या दशकात वावरत नाही आहात. तुमच्या रात्रंदिवस होणाऱ्या व्यावसायिक देवाणघेवाणीची नोंद केली जाणारे कागदी गठ्ठे आणि वह्या यांची तुम्ही आता सुट्टी करायला हवी..\nथकवणाऱ्या मॅन्युअल बिझिनेस अकाउंटिंग प्रकियेपासून मुक्ती मिळवणे ही आता काळाची गरज बनली आहे कारण-\nआपण नजरचुकीने एखादा चुकीचा अंक लिहितो आणि मग पुढच्या सर्व नोंदी चुकतात, आणि याचा परिणाम होतो शिल्लकाच्या गणनेत. हा घोळ सोडवायला सर्व तपासणे जास्त वेळखाऊ होत . या विपरीत कदाचित ते सर्व काम परत करणे सोयीचे आणि सोपे असू शकते.\nयाउलट व्यापारसारखे सॉफ्टवेअर्स अश्या चुका काही क्षणात सुधारतात आणि तुमचा अमूल्य वेळ वाचवतात, तो वेळ तुमच्या व्यवसायातील दुसऱ्या महत्वाच्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो.\nआपले कागद किंवा वह्या गहाळ होते ही एक सामान्य बाब आहे. त्या खराब सुद्धा होऊ शकतात. कधीकधी एखाद्या जुन्या व्यवहाराचा दुवा तुम्हाला लागत नाही, ही चिंताजनक बाब असू शकते. सर्व संदर्भ दस्तऐवजांमधून पुन्हा हे लिखाण करणे निश्चितच सोपे नाही.\nयाविपरित सेव्ह केलेल्या डिजिटल डेटावर कोणताही परिणाम होत नाही, व्यापार सॉफ्टवेअर वापरून तुम्ही एकपेक्षा जास्त ठिकाणी डेटाचा बॅकअप घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन कॉपीज बनवू शकता. ही माहिती मॅन्युअली कॉपी करणे फार किचकट आहे.\nतुमच्या अकाउंटंटला सगळा डेटा/माहिती संघटितपणे ठेवायला आवडत असते, कारण तसे न केल्यास अकाऊंटची शिल्लक आणि माहितीचे पुनरावलोकन करणे अवघड होते. एखादी माहिती शोधण्यासाठी त्यांना अनेक बिल तपासावे लागू शकतात.\nअश्याप्रकाराची कागदपत्र हाताळायला खूप वेळ लागतो ज्यामुळे त्यांची फीदेखील वाढते. पैसे, वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी अकाउंटंट्स सुयोग्य अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरण्याचा सल्ला देतात\nकागदाला नाही म्हणा, / गो पेपरलेस\nडिजिटल पद्धत वापरा, व्यापार चा वापर करा/ गो डिजिटल, यूज व्यापार\nसर्वोत्कृष्ट बिझि��ेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर, व्यापार डाउनयलोड करण्यासाठी: इथे क्लिक करा >>\nजीएसटी-पालनच्या भयापासून सुटका हवी का\nJuly 17, 2018 July 17, 2018 2\tभारत में एक आर्गेनिक फ़ूड स्टोर कैसे शुरू करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-23T21:50:42Z", "digest": "sha1:TZ6AW3AP255ZNRE55MKMJEQ6JVFIXDPQ", "length": 14265, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राडा तर होणारच…? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या ‘खडतर’ दौऱ्यावर आहे. (ऑस्ट्रेलियाचा दौरा खडतर म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे.) या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ हे खांदे फलंदाज चेंडू छेडछाड प्रकरणामुळे खेळणार नाहीत. त्यांनी मोठा ‘राडा’ केला आहे. असे शब्द वापरतोय कारण नुकतीच मी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्याची प्रमोशनल जाहिरात पहिली आहे. भारतीय क्रिकेटच्या प्रसरणाचे हक्क असलेल्या स्टार स्पोर्टसने ही जाहिरात बनवली आहे.\nसध्या जाहिराती आपल्यात किती भिनल्या आहेत जर हे तपासून पाहायचे असेल तर कोणत्याही तरुणाला विचारा ‘क्‍या चल राहा है, त्याचे उत्तर फॉग चल राहा है असेच येईल.’ त्याचप्रकारे स्टार स्पोर्टसने बनवलेल्या अनेक जाहिराती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या आहेत. त्यात भारत – पाकिस्तान सामन्यासाठीची ‘मौका – मौका’ किंवा बांगलादेश मालिकेसाठी ‘बच्चा अब बडा हुआ है’ या जाहिराती या सामन्यांकडे प्रेक्षक खेचून आणण्यात यशस्वी ठरल्या आहेत. भारत – ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी बनविलेल्या जाहिरातीमध्ये गल्ली ते दिल्ली येथे क्रिकेट खेळताना कसे सीन होतात, हे दाखवले आहे. कुठे बवाल, धक्काबुक्की, प्रेक्षकांना शिवीगाळ तर कुठे खेळ भावनेला बाजूला ठेऊन खुन्नसमध्ये बॉल मारणे हे सर्व दाखवले आहे.\nक्रिकेट खेळाला ‘सज्जनाचा खेळ’ म्हणून ओळखले जाते. राग या मानवी भावनेचे उत्तम चित्रण केले असल्याने अश्‍याप्रकाच्या जाहिराती पाहिल्यानंतर येणारी पिढी असाच आक्रमकपणा दाखवण्यात कोणतीच कसूर सोडणार नाही. चित्रपटाच्या अगोदर येणारी चेतावणी, शक्तिमान आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जसे जे कोणी लहान आणि सांगतात की आम्ही जे स्टंट करतो ते घरी करू नका, तसे लहान आणि किशोरवयीन मुलांना सांगण्याची वेळ येऊ नये. मैदानावरील त्यांच्य�� आक्रमकतेला वेळीच लगाम लागावा.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेटच्या जगातील दोन महासत्ता आहेत. या दोन संघातील सामने कट्टर प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त आवडीने पहिले जाऊ लागले आहेत. ऑस्ट्रेलियाचा खेळ हा समोरच्या संघावर कोणतीही दयामाया न दाखवता चारी मुंड्या चीत करणे असाच असतो. समोरच्या खेळाडूंशी बाचाबाची करणे, त्याची एकाग्रता भंग करून चुका करण्यास भाग पडणे हे त्यांच्या खेळ संस्कृतीत भिनले आहे. विजयासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळेच चेंडू छेडछाडीसारखी प्रकरणे होऊन त्यांच्या खेळाची आणि परिणामी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळली आहे. जर भारतात असे होऊ द्यायचे नसेल तर सज्जनांचा खेळ सज्जनांसारखा खेळण्याची शिकवण आपण दिली पाहिजे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\n#SyedMushtaqAliTrophy : दिल्लीचा मणिपूरवर 10 विकेटने विजय\nकमी अपेक्षा असल्याने स्वतःला सिद्ध करण्याची संधी – हनुमा विहारी\nऑस्ट्रेलियाचा फलंदाज डी आर्सी शॉर्टला फिरकीचा ‘सहारा’\n#INDvENG : भारतीय महिलांचा इंग्लंड महिला संघावर दणदणीत विजय\nभारतानं विश्वचषकात पाकिस्तान विरूध्द खेळावं…पण – सचिन तेंडूलकर\nहार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर\nभारत आणि पाकिस्तान सामना होणारच – आयसीसी\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : आपकी चिठ्ठी आयी है\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-23T20:37:08Z", "digest": "sha1:OMXHB2MAQ4XOKQICGOM34QZD6SRJDZXV", "length": 18508, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिवाळी अधिवेशन सरकारची ‘परिक्षा’ ठरणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहिवाळी अधिवेशन सरकारची ‘परिक्षा’ ठरणार\nमराठा आरक्षण, अवनी हत्या, दुष्काळ, जलयुक्त शिवार आदी मुद्दे गाजणार\nमुंबई: येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासह धनगर आणि मुस्लिम आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, यवतमाळमधील अवनी वाघिणीची हत्या, शिवस्मारक, जलयुक्त शिवार, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या… आदी मुद्दे गाजण्याची शक्‍यता आहे. केवळ नऊ दिवस चालणारे हे अधिवेशन सरकारची परिक्षा घेणारे ठरणार असले तरी विरोधकांचा हल्ला परतवण्यासाठी सत्ताधारी सज्ज झाले आहेत.\nयेत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबई विधानभवन येथे सुरू होत आहे. गेल्या अनेक अधिवेशनात गाजणारा कर्जमाफीचा मुद्दा या अधिवेशनात पुन्हा ऐरणीवर येणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधकांसह सत्तेत असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीपासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे.\nकर्जमाफी देवूनही कर्जमाफी आणि नापिकीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथील एका शेतकऱ्याने, तर चिखलीतील आशा इंगळे या श���तकरी महिलेने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुद्‌द्‌यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात.\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला आहे. मराठा समाजाने येत्या 1 डिसेंबरला जल्लोषाला तयार राहावे, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी विरोधक या प्रकरणी कामकाजाच्या पहिल्या दिवसापासूनच हा मुद्दा लावून धरण्याची शक्‍यता आहे.\nयवतमाळमधील बोराटीच्या जंगलात अवनी या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. अवनीच्या हत्येवरून सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर एकतर्फी हल्लाबोल करण्याची रणनीती आखली आहे. याच मुद्‌द्‌यावरून विरोधक मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे हे अधिवेशनात चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत\nराज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने धनगर समाजासह मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे.\nराज्य सरकारने राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्‍यात दुष्काळ जाहिर केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना केल्या गेल्या असल्या तरी त्यांना अजून नुकसानभरपाई दिली गेलेली नाही. नुकसानभरपाईसाठी राज्य सरकार केंद्राकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून असल्याने या मुद्यावर विरोधक आक्रमक भूमिका घेणार आहे. टंचाईची परिस्थिती असलेल्या अनेक तालुक्‍यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाईल, अशी शक्‍यता आहे.\nआगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर होणारे यावर्षातील हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात जास्तीत जास्त जनेतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याशिवाय विरोधकांकडून विविध विभागांचा घोटाळे बाहेर काढून अनेक मोठे गौप्यस्फोट केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे.\nसिद्धेश पवारच्या मृत्यूचा जाब विचारणार\nअरबी समुद्रात ��भारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाच्या उंचीचा वाद पुन्हा उद्‌भण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. तर नुकत्याच झालेल्या स्मारकाच्या पायभरणीच्या समारंभावेळी स्पीड बोटला अपघात होवून शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता सिद्धेश पवार याचा मृत्यू झाला होता. सरकारी कार्यक्रम असताना त्यासाठी कार्यकर्त्यांची गरजच काय होती, असा प्रश्न उपस्थित करून विरोधक सरकारला जाब विचारणार असल्याचे बोलले जात आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार याजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची रणनिती आखली आहे. 14 हजार गावांची भूजल पातळी 1 मीटरने घटली असल्याचा भूजल विभागाने दिलेल्या अहवालावरून गदारोळ होण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nबारामतीत ‘भाजप-रासपची’ महत्वाची बैठक सुरू\nशिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू\nसंभाजी भिडेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल\nअखेर राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू\n#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.painting-machine.com/mr/uv-spray-automatic-painting-line-for-plastic-parts.html", "date_download": "2019-02-23T21:43:17Z", "digest": "sha1:XCTPB6JE4KYUS2HFXSLD7UBM5TD2CYNK", "length": 10315, "nlines": 258, "source_domain": "www.painting-machine.com", "title": "", "raw_content": "प्लास्टिक भाग अतिनील स्प्रे स्वयंचलित चित्रकला ओळ - चीन Fod विद्युत अभियांत्रिकी\nElectrostatic पावडर लेप प्रणाली\nस्वयंचलित स्प्रे पेंटिंग ओळ\nअॅक्सिस स्प्रे पेंटिंग ओळ\nरोबोटिक स्प्रे पेंटिंग ओळ\nपाच अक्ष चित्रकला प्रणाली / मशीन फवारणी\nTeflon उच्च तापमान वायर\nहॉट वितळणे adhensive इंजेक्शन मोल्डिंग उपकरणे\ntoolings आणि jigs चित्रकला\nअॅक्सिस परस्परदेवघेव चित्रकला प्रणाली\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतोफा चित्रकला स्प्रे वनस्पती निराकरण\nTeflon उच्च तापमान वायर\nद्रव स्प्रे पेंटिंग वनस्पती\nअॅक्सिस परस्परदेवघेव चित्रकला प्रणाली\nपेंट लेप प्रणाली आत\nतोफा चित्रकला स्प्रे वनस्पती निराकरण\nस्वयंचलित स्प्रे पेंटिंग ओळ\nअॅक्सिस स्प्रे पेंटिंग ओळ\nरोबोटिक स्प्रे पेंटिंग ओळ\nहॉट वितळणे adhensive इंजेक्शन मोल्डिंग उपकरणे\nपेंट लेप मास्क साचा\nElectrostatic पावडर लेप प्रणाली\nसाठी यू पूर्ण स्वयंचलित स्प्रे पेंटिंग उत्पादन वनस्पती ...\n5 अॅक्सिस कार सूर साठी reciprocating स्प्रे पेंटिंग ओळ ...\nपरदेशी स्थापना मुक्त स्वयंचलित चित्रकला मशीन ...\nपंचवार्षिक mainternance रोबोटिक स्प्रे पेंटिंग ओळ फ ...\nप्लास्टिक भाग अतिनील स्प्रे स्वयंचलित चित्रकला ओळ\nपरदेशी स्थापना मुक्त रोबोटिक स्प्रे पेंटिंग दु ...\nप्लास्टिक भाग अतिनील स्प्रे स्वयंचलित चित्रकला ओळ\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nअभियंता परदेशी सेवा यंत्रणा उपलब्ध\nस्वयंचलित अतिनील चित्रकला ओळ\nस्वत: ची रोटेशन चित्रकला\nपीएलसी या टच स्क्रीन\nग्राहक विनंती नुसार डिझाइन\nचित्रपट आणि लाकडी पेटी\nपुढील: ऑन लाईन ट्रॅक लाकूड पॅनल बोर्ड पाच अक्ष स्वयंचलित चित्रकला ओळ\n1 Reciprocator पावडर स्प्रे प्रणाली\nस्वयंचलित पावडर फवारणी लाइन\nस्वयंचलित स्प्रे चित्रकला लाइन\nअॅक्सिस स्प्रे चित्रकला लाइन\nकार स्प्रे पेंट कॅबिनेट\nकार व्हील पावडर फवारणी लाइन\nElectrostatic पेंट फवारणी प्रणाली\nपाच अॅक्सिस स्प्रे चित्रकला प्रणाली / मशीन\nउच्च गुणवत्ता पावडर स्प्रे मशीन\nपावडर स्प्रे चित्रकला लाइन\nपावडर फवारणी उत्पादन लाइन\nपावडर फवारणी उत्पादन मशीन Reciprocating\nरोबोटिक स्प्रे चित्रकला लाइन\nस्प्रे पावडर उत्पादन लाइन\nTabletop पावडर स्प्रे प्रणाली\nपावडर लेप वनस्पती 5 condit पूर्ण करावी ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/benefit-of-eating-custard-apple/", "date_download": "2019-02-23T21:59:36Z", "digest": "sha1:VTIHVUYBHZB6JLX2NCAZQC4ZS765HOJO", "length": 5490, "nlines": 66, "source_domain": "www.marathigold.com", "title": "5 अनमोल फायदे सीताफळ खाण्याचे, तुम्हाला माहीत आहेत का", "raw_content": "\n5 अनमोल फायदे सीताफळ खाण्याचे, तुम्हाला माहीत आहेत का\n5 अनमोल फायदे सीताफळ खाण्याचे, तुम्हाला माहीत आहेत का\nसीताफळ तसे लोकांच्या कमी आवडीच्या फळांपैकी एक फळ असावे पण खालील फायदे वाचल्यावर हे फळ तुमच्या आवडीचे होईल.\nरोज एक सीताफळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. यातील अँटिऑक्सिडंट्स तसेच पोटॅशियमसारखी पोषक तत्वे शरीरासाठी फायदेशीर असतात.\nयात प्रोटीन्स आणि कॅल्शियम असते. यामुळे हाडे मजबूत होतात.\nयातील कार्बोहायड्रेटमुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. भरपूर एनर्जी मिळते.\nसीताफळमध्ये पोटॅशियम असते. ज्यामुळे हृद्यरोगांपासून बचाव होतो.\nसीताफळमध्ये झिंक, कॉपर ही खनिजे असतात. चेहऱ्याला ग्लो वाढवण्यास ही खनिजे उपयुक्त करतात. केस लांब आणि घनदाट होतात.\nयातील फॉस्फरसमुळे दात मजबूत होण्यास मदत होते. हिरड्यांच्या समस्या दूर होतात.\nलेख आव��ल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nवाचा : संडे असो वा मंडे रोज का खावे अंडे जाणून घ्या\nघश्यात खवखव होत आहे तर हे सोप्पे उपाय करा.\nफक्त 1 खायचे पान देते 20 अविश्वसनीय फायदे, पण कसे आणि कोणते समजल्यावर थक्क रहाल \nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4613140263920625284&title=Alumni%20Meet%20At%20K.%20J.%20Education%20Institute&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T21:08:23Z", "digest": "sha1:BFSK5J7E6DYYVFKD2MPLR34G6AB3NQ6L", "length": 11760, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "के. जे. शिक्षणसंस्थेत माजी विद्यार्थी मेळावा", "raw_content": "\nके. जे. शिक्षणसंस्थेत माजी विद्यार्थी मेळावा\nपुणे : के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या के. जे. अभियांत्रिकी, ट्रिनिटी अभियांत्रिकी व ट्रिनिटी अॅकॅडमी या तिन्ही महाविद्यालयांतून उत्तीर्ण होऊन विविध सेवा क्षेत्र व उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यशस्वी माजी विद्यार्थ्यांतर्फे सध्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा क्षेत्र व उद्योजकतेवर मार्गदर्शन करण्यात आले.\nसंस्थेचे खजिनदार विनोद जाधव यांनी अशा वैविध्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या कार्यक्रमामध्ये नवोदित विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांना विविध प्रश्न विचारले. मुलाखत कशी द्यावी, तणावाची स्थिती कशी सांभाळावी, परदेशी भाषेचे ज्ञान असावे का, नियमित अभ्यासक्रम हाताळताना आणखी कुठले ज्ञान असावे, तसेच अभियांत्रिकी शाखांनुसार कोणते कौशल्य असावे, अशा विविध प्रश्नांचा सविस्तर ऊहापोह झाला. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.\nवार्षिक १२ लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज मिळालेल्या ताहेर अजनावाला या विद्यार्थ्याची मुलाखत घेण्यात आली. स्वतःच्या प्रयत्नांच्या आधारे अनिकेत लगड (इलेक्ट्रॉनिक) या विद्यार्थ्याने कॉर्पोरेट क्षेत्रात कशी प्रगती केली, याविषयीचे अनुभव त्याने व्यक्त केले. त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी परदेशी उच्च शिक्षणाच्या संधी, अर्थपुरवठा यांबद्दलची माहिती दिली व अनुभव व्यक्त केले. संस्थेच्या आवारातील झेन्सार कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. २००८ साली स्थापन झालेल्या या संस्थेची तीन अभियांत्रिकी महाविद्यालये असून, आजवर तीन हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थी सेवा क्षेत्र व उद्योग क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहेत. यामध्ये मुलींनीही अनुभव व्यक्त केले. नवोदित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.\nताहेर अजनावाला (वार्षिक पॅकेज १२ लाख), किरण भामे (यार्दी सॉफ्टवेअर, वार्षिक पॅकेज ४.२ लाख), मुस्तफा बादशहा (झेन्सार बेस्ट परफॉर्मन्स अॅवॉर्ड विनर), हमीद पटेल (झेन्सारचे दोन अॅवॉर्ड), सानिया डिसोझा (बेस्ट परफॉर्मर ऑफ द टीम), आलोक टिबरेवाल (माजी इन्फोसिस कर्मचारी ‘एमएस’साठी निवड, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी), रोहित कुलकर्णी (‘एमएस’साठी निवड) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या मेळाव्याला ८० ते ९० माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.\nया कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, विभावरी जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, के. जे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य ���ॉ. प्रकाश डबीर व ट्रिनिटी अॅकॅडमी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वढाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रमोद दस्तूरकर व राहुल उंडेगावकर यांनी केले.\nTags: PuneK. J. Educational InstituteVinod Jadhavपुणेके. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटविनोद जाधवप्रेस रिलीज\n‘ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल’ला ब्रिटिश कौन्सिलचा पुरस्कार ‘स्वस्त, दर्जेदार इनोव्हेशनसाठी शिक्षणसंस्थांनी पुढाकार घ्यावा’ ‘इन्क्युबेटर’मुळे नवउद्योजकांना मिळतेय ‘संजीवनी’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://hairstylesformen.in/2015/01/18/what-to-do-about-falling-hair/", "date_download": "2019-02-23T21:54:10Z", "digest": "sha1:EHQ7FX7ZC4D3C7BALOMP6C2SNMIGHI27", "length": 22553, "nlines": 82, "source_domain": "hairstylesformen.in", "title": "What to do about falling hair? - HairStyles For Men", "raw_content": "\nगळणा-या केसांचे काय करायचे\nसकाळची वेळ होती आणि नेहमीप्रमाणे मी चहा पीत वर्तमानपत्र चाळत होते. कामवाल्या मावशी केर काढत होत्या आणि अचानक माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. “काय झालं गं” मी विचारलं. “ एक सांगू ताई, वाईट तर नाही वाटणार न तुम्हाला” मी विचारलं. “ एक सांगू ताई, वाईट तर नाही वाटणार न तुम्हाला” तिने विचारलं. मला काही कळेना. “बोल की”, मी म्हणाले. “ताई, तुमचे केस खूप गळतायेत वाटतं, म्हणजे केर काढताना हा एवढा गुच्छा साफ करते मी” तिने विचारलं. मला काही कळेना. “बोल की”, मी म्हणाले. “ताई, तुमचे केस खूप गळतायेत वाटतं, म्हणजे केर काढताना हा एवढा गुच्छा साफ करते मी “ तिने हात वारे करत मला सांगायचा प्रयत्न केला. “माझ्याकडे एक मस्तं तेल आहे बघा… लावा तुम्ही… ७ दिवसात केसांचं गळण थांबेल “ तिने हात वारे करत मला सांगायचा प्रयत्न केला. “माझ्याकडे एक मस्तं तेल आहे बघा… लावा तुम्ही… ७ दिवसात केसांचं गळण थांबेल \nमी म्हणाले, “अगं बयो, केस सगळ्यांचेच गळतात” तिच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलं. त्यावर मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले “ प्रत्येकाचे केस थोड्याफार प्रमाणात गळत असतात, काही व्यक्तींचे १० गळतात किंवा काहींचे १०० पर्यंत पण गळू शकतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..” तिला माझ्यावर विश्वासच बसेना. “घ्या” तिच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलं. त्यावर मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले “ प्रत्येकाचे केस थोड्याफार प्रमाणात गळत असतात, काही व्यक्तींचे १० गळतात किंवा काहींचे १०० पर्यंत पण गळू शकतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे..” तिला माझ्यावर विश्वासच बसेना. “घ्या १०० मग तर टक्कल पडायची वेळ येईल कि हो काहीही बोलता तुम्ही” असं म्हणत ती कामाला लागली.\nकेसांबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत आणि या एका प्रसंगावरून वरून वाटलं की या आठवड्यातील ब्लॉग केसांवर लिहावा.\nकेस हा शृंगाराचा भाग समजला जातो व केसांमुळे सौंदर्यात भर पडते हे खरं आहेच. आता केसांचा तसा फार उपयोग राहिलेला नाही. जसं प्राण्यामध्ये केस हे त्यांचं संरक्षण करतात तसंच जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हा हे केस माणसाठीही संरक्षण करण्याचेच काम करत. शरीराच्या तापमानाच्या नियमनाचं काम पण ते करत. पण जशी जशी माणसाची उत्क्रांती होत गेली, अंगावर वस्त्र चढले, तसे तसे शरीरावरचे केस कमी होत गेले आणि आजमितीला केसांचा संबंध सौंदर्य पुरताच उरला.\nआज अशी वेळ आली आहे की शरीरावरचे हेच केस आपल्याला अनावश्यक वाटू लागले आहेत व आपण विविध उपचार पद्धती वापरून त्यांना काढण्याचा प्रयत्न करतो; विशेषतः स्त्रिया हे अधिक प्रमाणात करतात.\nविविध प्रकारचे व विविध प्रमाणात केस आपल्या संपूर्ण शरीरावर दिसतात. केस निर्माण होतात बीजकोशांमधून. प्रत्येक व्यक्ती ठराविक बीजकोषांची संख्या घेऊनच जन्माला येते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीमध्ये केसांचा दाटपणा, पोत (कुरळे किंवा सरळ) आणि रंग वेगळा असतो. या बिजकोशांची संख्या जनुकं गर्भाशयातच ठरवतात आणि जन्मानंतर या संख्येत वाढ होत नाही. उलटपक्षी केसांच्या आजारामुळे ही संख्या कमी मात्र होऊ शकते.\nजशी आपली त्वचा सतत तयार होत असते तसेच आपले केस पण एका जीवन चक्रातून प्रवास करत असतात. जुने केस गळून नवीन केसांची उत्पत्ती होत अ��ते. या जीवन चक्रानुसार शरीरावरचा प्रत्येक केस विकासाच्या ३ टप्प्यांमधून जातो.\nटप्पा I / Anagen : केस वाढीचा टप्पा\nटप्पा II / Catagen : केस गळून पडण्याच्या आधीचा टप्पा\nटप्पा III / Telogen : केस गळण्याचा टप्पा\nपहिल्या टप्प्यात/ आनाजेन टप्प्यात :\nकेसाची वाढ होत असते, व सर्वसाधारण अर्धा इंच (o.५ “) प्रती महिना या वेगाने होत असते. एक केस, जनुकं ठरवेल त्या प्रमाणे २ ते ६ वर्ष या टप्प्यात राहतो.\nदुस-या टप्प्यात/ कॅटाजेन टप्प्यात:\nशरीरातून संकेत चिन्ह मिळाल्यावर केसाची वाढ बंद होते. त्याला पोषक तत्व पुरवणं बंद करण्यात येतं. त्या केसा भोवतालचा रक्त पुरवठा सुद्धा बंद करण्यात येतो. म्हणजेच तो केस मृत होतो. केस, या टप्प्यात सर्वसाधारण प्रमाणे २ आठवडे असतो.\nतिस-या टप्प्यात/ टीलोजेन टप्प्यात:\nनवीन निर्माण होत असणारा केस त्या मृत केसाला बीजकोशांतून ढकलतो व बाहेर फेकतो. म्हणजेच केस गळून पडतो. जो पर्यंत तो नवीन केस पूर्णपणे निर्माण होऊन त्या मृत केसाला बाहेर ढकलत नाही तोपर्यंत हा टप्पा असतो. केस या टप्प्यात साधारण १ ते ४ महिने असतो.\nसगळे केस एकाच टप्प्यात नसून ते ३ पैकी एका टप्प्यात आढळतात. जास्ती करून ९०% केस पहिल्या टप्प्यात असतात, १ ते २ % दुस-या टप्प्यात असतात आणि 10% ते १५% तिस-या टप्प्यात असतात. जर यातल्या कोणत्याही टप्प्याला इजा पोहोचली तर तो केस अकालिक त्या जीवन चक्राच्या बाहेर फेकला जातो व नेहमीपेक्षा केस गळण्याचं प्रमाण “वाढतं” उदाः पहिल्या टप्प्यातल्या (आनाजेन) केसांना इजा पोहोचली तर ते सरळ तिस-या टप्प्यात (टीलोजेन) फेकले जातात आणि केस गळण्याचं प्रमाण अचानक खूप वाढतं. अशा वेळेस केसांच्या या आजाराला आपण टीलोजेन एफ्फ्लूवियम असं म्हणतो. तसंचं जर आनाजेन मधले केस गळायला लागले तर आपण त्या आजाराला आनाजेन एफ्फ्लूवियम असं म्हणतो व संप्रेरकांमुळे केस गळायला लागले तर आपण त्याला मेल पाटर्न हेअर लॉस (एम.पी.एच.एल.) असं म्हणतो.\nमाझ्या कडे अनेक पेशंट्स केस गळण्याच्या तक्रारी घेऊन येतात. अर्थात त्यात स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. पण आता पुरुषही सुजाण होत चालले आहेत आणि ते सुद्धा केस गळण्याची तक्रार घेऊन येतात.\nस्त्रियांमध्ये पहिल्या क्रमांकावर टीलोजेन एफ्फ्लुवियम हा केसांचा आजार आहे. शारीरिक दृष्ट्या स्त्रिया जरा नाजूक आहेतच. त्यात आता त्या स्वावलंबी होत चालल्या आहेत, म��हणून घरचं काम करून ऑफिस मधली कामं त्या करत असतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्या कडे दुर्लक्ष होतं. घरातील ताण तणावाला आता ऑफिस मधील ताण ताणावाची भर पडली आहे. शारीरिक दग दग होते ती निराळीच. या सर्व कारणांमुळे केस पहिल्या टप्प्यातून तिस-या टप्प्यात फेकले जाऊ शकतात.\nदुस-या क्रमांकार आहे फिमेल पाटर्न हेर लॉस (एफ.पी.एच.एल.) ज्यात संप्रेरकांच्या (dihydrotestosterone) प्रभावाखाली बिजकोश येतो व केस गळायला लागतात. हा आजार अनुवंशिक आहे आणि प्रामुख्याने जनुकांच्या प्रभावामुळे कार्यान्वित होतो.\nपुरुषांमध्ये तर टक्कल पडण्याची अवस्था नवीन नाही. इथेही संप्रेरक व जनुकांच्या प्रभावाखाली येऊन केस गळायला सुरुवात होते.\nकेस परत येतील की नाही अशी भीती पेशंट्सच्या मनात कायमच असते. ही भीती असणं साहजिक आहे. टीलोजेन एफ्फ्लुवियम, आनाजेन एफ्फ्लुवियम, कोंडा मुळे, पोषणात्मक कमतरते (रक्तक्षय) मुळे केस गळत असतील तर मग उपचाराने केस परत येतात. पण मेल ब फिमेल पाटर्न हेर लॉस मध्ये जर वेळेवर त्वचारोगतज्ञा कडून उपचार नाही घेतला तर मात्र केसाच्या त्या बीजकोशाला कायम स्वरूपी इजा पोहचून त्या बीजकोशातून परत केसाची उत्पत्ती होऊ शकत नाही. या सर्व आजारांवर मी पुढे सखोल माहिती देईनच.\nचाळीशीतील अनेक पेशंट्सना अजून एक पडणारा प्रश्न हा की माझे केस आधी खूप दाट होते, काळेभोर होते, मग आता का नाहीत त्यांची मागणी असते की परत तसेच केस त्यांना हवे असतात. इथे मी त्यांना एकच प्रश्न विचारते, की आपण काळाचं चक्र फिरवून आपलं वय कमी करू शकतो का त्यांची मागणी असते की परत तसेच केस त्यांना हवे असतात. इथे मी त्यांना एकच प्रश्न विचारते, की आपण काळाचं चक्र फिरवून आपलं वय कमी करू शकतो का आपण वयाच्या २० व्या वर्षी जसे दिसत होतो तसे दिसू शकतो का आपण वयाच्या २० व्या वर्षी जसे दिसत होतो तसे दिसू शकतो का शेवटी aging ही प्रक्रिया आपण थांबवू शकत नाही. जसं आपलं शरीर वृद्ध होत जातं तशीच आपली त्वचा व त्यातील सर्व ग्रंथी व बीजकोश पण वृद्ध होत जातात. परत त्यावर वयोमानापरत्वे संप्रेरकांचा प्रभाव पडत जातो. थोड्याफार प्रमाणात आपण या प्रक्रियेला मंदावू शकतो पण थांबवू शकत नाही. केसांच्या बाबतीत हे तितकंच खरं आहे.\nआपण एका दर्ज्यापर्यंत त्यांच्यात सुधारणा करू शकतो पण केसांना पूर्ववत करू शकत नाही. पांढ-या केसांचा उपचार सुद्धा ���ितकाच कठीण आहे कारण एकदा त्या बीजकोशातील मेलानिन (रंग) निर्माण करणारी पेशी मरण पावली तर तिला जिवंत नाही करता येत.\nमाझ्या मते चिंतेची बाब ही आहे की केसांमधील बदल चे चाळीसाव्या वर्षापासून दिसायला पाहिजेत ते आता विशीतच दिसू लागले आहेत. त्याचे कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहेतच. अनियमित आहार, मानसिक व शारीरिक ताण, प्रदूषण, अनेक प्रकारचे केसांवर केले जाणा-या प्रक्रिया, उदाः ironing, coloring, straightening, smoothening इ… हे आपण टाळू शकतोच. नियमित आहार घेणे हे आपल्या हातात आहे. ताण आपण संपूर्ण नाहीसा करू शकत नाही पण प्रयत्नपूर्वक ताण कमी नक्की करू शकतो.\nकेसांवर प्रक्रिया करून घेण्याबाबतीत पण मी हेच म्हणीन की एखाद-दुस-या वेळेला प्रक्रिया केलीत तर अनेकदा चालूनही जातं, पण जर नेहमीच या प्रक्रिया तुम्ही केसांवर करत बसलात तर साध्या भाषेत बोलायचं झाल्यास, केसांची ‘वाट’ लागते. याउपर केसांच्या आजारासाठी त्वचारोगतज्ञाला भेटणं योग्य ठरतं कारण मग केस का गळतायेत याचं निदान ते करू शकतात व त्या प्रमाणे योग्य तो उपचार सुचवू शकतात. उपचार सुरु केल्यानंतर सुद्धा परिणाम दिसून यायला साधारण ३ ते ५ महिने लागतात. त्याचं कारण मी आधी सूचित केलेल्या केसांच्या जीवन चक्रामुळे. केसाला, पहिल्या टप्प्या (केस वाढीच्या टप्पा) मध्ये जायला एवढा कालावधी जातोच\nआजकाल मार्केट मध्ये नानाविविध प्रकारच्या उपचारांच्या जाहिराती मी बघते. हे तेल लावा आणि घनदाट केस मिळवा. हे द्रव्य प्या आणि काळेभोर केस मिळवा. किंवा पार टक्कल असलेल्या स्त्रीला किंवा पुरुषाला केस आले आहेत अशी छायाचित्र दिसतात. माझ्याकडे येणारे बहुतांश पेशंट्सनी पण उपाय करून बघितलेले असतात व अपेक्षेनुरूप ते फोल गेलेले असतात. आपण इतर शरीराचे आजार झाले तर डॉक्टरांकडे जातोच मग त्वचा किंवा केसांबाबतीत आपण वेळ वाया का घालवतो आपल्याला जाग उशिरा का येते आपल्याला जाग उशिरा का येते मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नुसत्या तेलाने व द्रव्याने जर केस काळे भोर व दाट झाले असते एर सर्वांचेच नसते का केस गुढघ्यापर्यंत लांब व रात्राच्या रंगासारखे काळे\nदुस-या दिवशी सकाळी मावशींनी मला तेल आणून दिलंच माझ्या हातात तेल देत त्या म्हणाल्या, “ताई, तुम्ही काहीही बोललात तेरी पण हे तेल वापरून तर बघा माझ्या हातात तेल देत त्या म्हणाल्या, “ताई, तुम्ही काहीही बोललात तेरी पण हे तेल वापरून तर बघा टक्कल पडे पर्यंत वाट का पहायची न टक्कल पडे पर्यंत वाट का पहायची न” मी ती तेलकट बाटली हातात घेतली आणि हसत तिला थांक यू म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/Hyderabad-Youth-Files-Fir-Against-Priya-Prakash-Varrier-and-producer-for-Viral-Video-Song/", "date_download": "2019-02-23T20:39:54Z", "digest": "sha1:UBNCXMCZDP3EACS2IJ6Z3EOWMEWNNVIL", "length": 4664, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › नजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR\nनजरेनं घायाळ करणाऱ्या प्रियाविरोधात FIR\nहैदराबाद : पुढारी ऑनलाईन\nआपल्या नयनांच्या अदाकारीने नेटकऱ्यांना घायाळ करणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या अभिनेत्रींने गाण्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी तिच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादमधील काही मुस्लीम तरुणांनी प्रिया आणि चित्रपट निर्मात्याविरोधात तक्रार दाखल केली.\nहैदराबादमधील काही तरुणांनी प्रियाच्या व्हायरल झालेल्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. मल्याळम अभिनेत्रीच्या गाण्याचे आम्हीही चाहते झालो आहोत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेले गाण्यातून मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. या गाण्यात मोहम्मज पैंगबर आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख करण्यात आला आहे. रोमॅन्टिक गाण्यात पैगंबरांचा उल्लेख करणे अपमानास्पद आहे, असे तक्रारदार खान यानी म्हटले आहे.\nपण, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 'कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 'ओरू अडर लव्ह' हा मल्ल्याळम चित्रपट ३ मार्चला प्रदर्शित होणार आहे.\nवाचा : Video : प्रियाचा 'किलर हँडगन किस'\nवाचा : म्हणून 'प्रिया'ला धाडले होस्टेलवर\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T20:35:49Z", "digest": "sha1:7CGMKJA2Y54ZGM7GEYZPFU4D22KQNVNS", "length": 12838, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "म्हसवड येथे यात्रातील जागांचे लिलाव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nम्हसवड येथे यात्रातील जागांचे लिलाव\nइतिहासात प्रथमच यात्रेपूर्वी पैसे जमा\nम्हसवड – वर्षानुवर्ष सिध्दनाथ यात्रेत जागावाटप करताना पालिकेचे काही मोजके पदाधिकारी कर्मचारी व काही भाई व्यवसायासाठी बाहेरुन आलेल्या व्यावसायिकावर दमदाटी, मनमानी करुन स्वमतलबाच्या हेतुने लाखो रुपये खिशात घालत होते. याची तक्रार मनसुर मुल्ला व युवराज लोंखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर पालिका इतिहासात प्रथमच यात्रेतील जागा वाटपाचा लिलाव कैलास चव्हाण यांनी 9 लाख सहा हजार रुपयांनी घेतला.\nयात्रा आली की गल्लीतील दादा, सामाजिक कार्यकर्त्यांपासून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळेजण जागा देतो असे सांगून व्यवसायिकांना अडवत होते. जागा वाटपात दर वर्षी पालिकेला दिड ते दोन लाखा पर्यंत महसुल मिळत होता. येथील मनसुर मुल्ला यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे यात्रेतील जागा वाटपात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने जागा लिलाव पद्धतीने देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी यात्रा नियोजनाची बैठक घेऊन पदाधिकारी यांनी विनावाद जागा वाटप करण्या बाबत आदेश दिले होते.\nपार्टी प्रमुख शेखरभाऊ गोरे यांच्या पर्यंत सर्व घडामोडी गेल्याने त्यांनी मुख्याधिकारी पंडित पाटील यांना तातडीने फोन करुन माहिती घेतली. यात्रा पटांगणात सकाळी 11 वा. मोफत करमणुकीची जागा फक्त लिलाव करण्यात आली. या लिलावाचे विविध मंडळींनी फॉंर्म भरले होते मात्र डिपॉझीट कैलास चव्हाण, किशोर सोनवणे, अंकुश पिसे, पप्पू खरारे व सुरेश चव्हाण यांनी भरले. या लिलावाची पहिली बोली 8 लाखानी सुरु झाली ती 9 लाख पाच हजारा पर्यात गेली. हा लिलाव कैलास चव्हाण यांनी घेत पालिकेच्या तिजोरीत यावर्षी प्रथमच यात्रे पूर्वी 7 लाखाचा महसुल जमा झाला. यापूर्वी संपूर्ण यात्रेचा पालिकेला पाच लाखा च्या आत महसुल जमा होत होता. यावेळी तक्रारारीमुळे पालिका इत��हासात प्रथमच लिलाव होऊन पैसे जमा झाला आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसाताऱ्यात दिवसाढवळ्या दोन ठिकाणी घरफोडी\n#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा\nखा. उदयनराजेंनी घेतली आ. शशिकांत शिंदेंची भेट\nराजकीय सत्ता उलथून टाकायची ओबींसींमध्ये ताकद\nकोल्हापूरात “निर्भय- मॉर्निंग वॉक\nवनक्षेत्राला वणवा लावला एकास कोर्टाकडून 5000 दंड\nसभापती, उपसभापतींसह सदस्यांचा बहिष्कार\nचिखलीच्या धनगर वस्तीतील डिपीची दुरवस्था\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5402607340903781576&title=Sensitivity%20exceeds%20'Snehvan'&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-02-23T20:57:57Z", "digest": "sha1:B45OXMVEFLKEZ4TZA4TW7AZJTA63W27C", "length": 16329, "nlines": 130, "source_domain": "bytesofindia.com", "title": "संवेदनशीलतेतून बहरतेय ‘स्नेहवन’", "raw_content": "\nऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून समाजसेवेचा खडतर मार्ग निवडून एका तरुणाने ‘स्नेहवन’ची स्थापना केली. अशोक देशमाने असे त्याचे नाव. आत्महत्या केलेल्या, तसेच गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी, त्यांचे शिक्षण सोपे व्हावे, यासाठी त्याने ही संस्था स्थापन केली. ‘लेणे समाजाचे’मध्ये आज पाहू या त्या संस्थेविषयी...\nआजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण सुखाच्या आणि यशाच्या मागे लागला आहे. नोकरी मिळणे, आयुष्यात स्थैर्य मिळणे यातच आयुष्याचे यश असल्याचे मानणाराही एक वर्ग आहे. या सगळ्या प्रस्थापित यशाच्या संकल्पनांना धक्का देत एक तरुणाने वेगळी वाट निवडली. ऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने खडतर मार्ग निवडला, तो म्हणजे समाजसेवेचा. आज हा तरुण अनेकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. त्याचे नाव आहे अशोक बाबाराव देशमाने. परभणी जिल्ह्यातील मानवतमधील मंगळूर हे त्याचे मूळ गाव.\nएक चांगली नोकरी असतानाही अशोकचे मन स्वस्थ बसत नव्हते. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळात होरपळून निघाला होता. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची कुटुंबे वाऱ्यावर पडली. अशोकचे संवेदनशील मन या शेतकरी कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे सांगत होते. दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुले, तसेच आत्महत्या झालेल्या कुटुंबातील मुलांसाठी काम करायचे त्याने ठरवलं. या मुलांनी केवळ शहरात स्थलांतर करून चालणार नाही, तर त्यांचे दारिद्र्य संपवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण, निवासाची सोय करणे गरजेचे होते; पण नोकरी करत असताना हे काम करणे त्याला शक्य नव्हते. त्याला पूर्ण वेळ काम करायचे होते. त्यामुळे त्याने ऐन उमेदीत असताना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला; पण हा प्रवास फार संघर्षमय होता. घरच्यांना पटवणार कसे, हा मोठा प्रश्न होता; पण त्याची तळमळ आणि कामाचे महत्त्व पाहून अशोकच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला. आणि अशोकच्या खऱ्याखुऱ्या संघर्षाला सुरुवात झाली.\nउपेक्षित आणि परिस्थितीने गांजलेल्या मुलांसाठी काम करायचे ठरले खरे; पण सुरुवात कशी आणि कोठून करणार सुरुवातीला अशोकचा कविमित्र अनिल कोठे याने पुण्यातील भोसरी येथील स्वतःची बांधलेली, एक हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची जागा कोणतेही भाडे किंवा अनामत रक्कम न घेता वापरायला दिली. शिवाय अनेक मित्रांनीही त्याला मदत केली. या सर्व प्रवासात त्याने अनेक माणसे जोडली. यातूनच स्नेहवन नावाची संकल्पना आकाराला आली.\nअशोकने डिसेंबर २०१५मध्ये स्नेहवन संस्थेची स्थापना केली. दुष्काळग्रस्त भागातील खरी गरजू मुले शोधण्यासाठी तो वणवण फिरला. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, नंदीसमाज, आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचा शोध त्याने घेतला. सुरुवातीला स्नेहवन संस्थेत १८ गरजू मुलांना आधार मिळाला. त्यात नऊ ते १४ या वयोगटातील मुले आहेत. आता स्नेहवन संस्थेच्या मार्फत अशोकने २५ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे स्नेहवन संस्थेच्या शेजारच्या झोपड्यांतील १५ मुलींची शैक्षणिक जबाबदारीही ‘स्नेहवन’ने घेतली आहे.\nया सर्व प्रवासात अशोकच्या कुटुंबानेही साथ दिली आणि कुटुंबानेही या कार्यात स्वत:ला झोकून दिलं. अशोकची आई, पत्नी या मुलांसोबतच राहतात. त्याचे आई आणि वडील आपल्या मुलाप्रमाणेच ‘स्नेहवना’तील चिमुरड्यांची काळजी घेतात. अशोकची पदवीधर असलेली पत्नी अर्चना स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळते. अशोकला अर्चनाचे स्थळ आले, तेव्हा अशोकने अर्चनाला परिस्थिती समजावून सांगितली. अर्चनानेही होकार दिला. अशोकच्या तळमळीने आणि प्रामाणिक धडपडीने अर्चनाच्या कुटुंबाचे मन जिंकले होते.\n‘स्नेहवन’मधील मुले राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील सहा जिल्ह्यांतून आली आहेत. आज ही मुले भोसरी येथील एका मराठी शाळेत शिकायला जातात. ती उत्तम मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहेत. ‘स्नेहवन’मध्ये एक हजार पुस्तकांचे वाचनालयही तयार करण्यात आले आहे. यात ‘वन बुक वन मूव्ही’ अशी संकल्पना राबविली जाते. मुलांनी कोणत्याही विषयावरचे एक पुस्तक आठवड्यात वाचावे आणि आठवड्यातून एकदा आवडीचा सिनेमा पाहावा अशी ती संकल्पना आहे. तेथे अभ्यासासह भरपूर खेळ आणि मूल्यशिक्षणावर भर दिला जातो. तसेच मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा व बाहेरच्या जगात त्यांना वावरता यावे म्हणून सूर्यनमस्कार, योग, कराटे आदींचे प्रशिक्षण दररोज देण्यात येते. त्याचप्रमाणे गाणी, चित्रकला, तबलावादन आदी कलांचेही शिक्षण दिले जाते.\nया मुलांचा महिन्याचा खर्च ६० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे अशोकला मदतीसाठी नेहमी धावाधाव करावी लागते. अशी बिकट परिस्थिती येणार हे माहिती असतानाही अशोकने मळलेली वाट सोडून आपल्यातील माणुसकीचा ओलावा आणि सकारात्मक दृष्टिकोन जागृत ठेवून आपल्या आयुष्याचेच जणू ‘स्नेहवन’ करून घेतले आहे. समाजातील अनेक संवेदनशील माणसांचे हात पुढे आले, तरच हे ‘स्नेहवन’ बहरू शकेल.\nअशोक देशमाने, स्नेहवन, हनुमान कॉलनी, हनुमान मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत भोसरी, पुणे.\nमोबाइल : ८७९६४ ००४८४\n(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)\n(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: लेणे समाजाचेLene samajacheSnehwanस्नेहवनAshok Deshmaneअशोक देशमानेBhosariPuneभोसरीपुणेFarmerशेतकरीBOI\nदाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू अध्ययन अक्षम मुलांच्या क्षमता वाढविणारी संस्था वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम स्त्री-प्रबोधनासाठी झटणारी संस्था\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/celebrity-hairstylist-sapna-bhavnani-attacks-on-amitabh-bachchan/", "date_download": "2019-02-23T21:56:03Z", "digest": "sha1:6Y3GF6XBP2FYOVRDQYWCXR5TMVFWZLCS", "length": 5977, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " ..तर अमिताभ बच्चनजी तुमचा महानायकाचा बुरखा नक्की फाटेल! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ..तर अमिताभ बच्चनजी तुमचा महानायकाचा बुरखा नक्की फाटेल\n..तर अमिताभ बच्चनजी तुमचा महानायकाचा बुरखा नक्की फाटेल\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\n#MeToo चे चक्रीवादळ बॉलिवुड महानायक अमिताभ बच्चन यांच्यावरही येऊन धडकले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर बॉलिवुड हेअर स्टायलिस्ट सपना मोती भावनानीने ट्विटरवरून अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.\nत्यामुळे #MeToo च्या वादळामध्ये अमिताभ यांच्यावरही बालंट आल्याने बॉलिवुडमध्ये भुवया उंचावणार आहेत यामध्ये शंका नाही. तुम्ही लैंगिक गैरवर्तन केलेल्या अनेक कथा मी व्यक्तिगरित्या ऐकल्या आहेत, मला आशा आहे की, त्या महिलांनी समोर येण्याची गरज आहे, त्यांच्या (अमिताभ बच्चन यांच्या) दांभिकतेचा खुप कंटाळा आलेला आहे.\nभावनानीने अमिताभ यांच्यावर निशाणा साधणारी ट्विट रिट्विट करून राळ उडवून दिली आहे. महानायक बच्चन यांच्यावर पिंक चित्रपटातील भूमिकेवरून टीका केली आहे. या चित्रपटानंतर तुमची कार्यकर्ता म्हणूनच प्रतिमा सादर करण्यात आली. अमिताभ बच्चन यांनी महिलांनी अन्याय सहन करता कामा नये त्यांनी वाच्यता केली पाहिजे, अशी भूमिका काल त्यांनी वाढदिनी ट्विटरवरून मांडली होती.\nतत्पूर्वी, त्यांनी नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार देताना माझे नाव नाना किंवा तनुश्री नाही असे खोचकपणे म्हटले होते. भवनानीने काल बच्चन यांनी केलेल्या ट्विटवरून कडाडून प्रहार केला आहे. तुम्ही केलेले ट्विट खोटारडे असून तुम्ही जी काही वर्तणुक केली आहे ती आठवून नखं कुरतडू नका, तुमचे सत्य बाहेर येईल आणि तुम्हालाही किंमत चुकवावी लागेल अशा शब्दात तिने प्रहार केला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Jalna/Sheikh-Subhan-Ali-Speaking-to-pudhari/", "date_download": "2019-02-23T21:16:00Z", "digest": "sha1:TW6N55TDR5HVMIBNQJFRJI4WP32MSORV", "length": 6069, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली केल्या जातात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली केल्या जातात\nशिवाजी महाराजांच्या नावावर दंगली केल्या जातात\nपरतूर : भारत सवने\nशिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केले जात आहे. दंगली केल्या जातात. हे बंद करण्यासाठी दंगामुक्त अभियान राबवत आहे. समाजात जातिभेद निर्माण करून तंटे लावले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, घर, शेती हे समाजाचे मूलभूत प्रश्‍न बाजूला राहून समाज भरकटत चालला आहे. मूलभूत प्रश्‍नाकडे कोणीच बोलत नाही. आज देशाला संस्कृतीची आणि सक्षम राष्ट्र निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. हिंदू-मुस्लिमांसह सर्व मानव जातीने एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत शिवचरित्रकार तथा दंगा मुक्त अभियानाचे प्रा.शेख सुभान अली यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना परतूर येथे व्यक्त केले.\nगेल्या सात वर्षापासून हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रा. अली समाज प्रबोधन करीत आहेत. सात वर्षात त्यांनी 1300 व्याख्याने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व इतर राज्यांत दिली आहेत.\nप्रा. अली म्हणाले, या अभियानासाठी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन भारतीय सेवा संघाच्या माध्यमातून आज सर्वत्र हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माणसाठी फिरत आहे. शिवाजी महाराज हे एका जाती धर्माचे नसून सर्व मानव जातीचे जगमान्य आहेत.\nमराठा आरक्षण मोर्चात मराठा समाजाच्या महिला, लहान मुले आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते, त्या मोर्चाचे डिझाईन मी बनवून दिले. मुस्लिम महिला व पुरुषांनी मोर्चात पाणी आणि फराळाचे वाटप केले. हिंदूंचे मुस्लिमाबद्दल असलेले ऐक्य आपण दाखवून दिले.\n24 सप्टेंबर 2016 ला सर्व मुस्लिम बांधवांना घेऊन रायगडावर दुसरा शिवाभिषेक सोहळा साजरा केला. यापुढे दंगलमुक्त महाराष्ट्र, दारुमुक्त महाराष्ट्र आणि हुंडामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्याचा संकल्प आहे. आजपर्यंत माझ्यासोबत अडीच हजार मुलांनी एक रुपयाही हुंडा न घेता लग्न लावून देण्याचा संकल्प केला आहे. यापुढेही अशाच प्रकारे दहा हजार मुला-मुलींचे लग्न लावण्याचा निर्धार प्रा. अली यांनी केल्याचे सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/11-people-died-in-tamilnadu-in-gaja-cyclone/", "date_download": "2019-02-23T20:56:24Z", "digest": "sha1:YVNU2JXBUJATRWLOWE3BQOREIHJ4ZN7E", "length": 18724, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "तमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजना��र मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nतमिळनाडूत गजा चक्रीवादळात 11 जणांचा मृत्यू\nतमिळनाडून गाजा चक्रीवादळाने समुद्री किनारपट्टी भागात हैदोस घातला असून यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हजारहून अधिक लोकांनी मदत छावणीत आसरा घेतला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये तर जखमींना १ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर किरकोळ जखमींना 25 हजार रुपये देण्याचीही घोषणा केली आहे.\nमुख्यमंत्री पलानीस्वामी म्हणाले की, “गजा वादळाचे सर्वाधिक फटका नागपट्टिनम भागाला पोहोचला आहे. राज्यात ४७१ मदत छावण्या उभारल्या असून त्यात 81 हजार 948 लोकांनी आसरा घेतला आहे. अधिकार्‍यांनी प्रभावित क्षेत्रात सर्वेक्ष सुरू केले असून केंद्र सरकारकडूनही आम्ही मदत मागण्याचा विचार करत आहोत” असे त्यांनी सांगितले.\nज्या जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसू शकतो त्या भगात राज्य सरकराने ऍलर्ट जारी केला आहे. तसेच 63 हजार 203 लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले असून नागपट्टिनम आणि कुड्डालोर सह सहा जिल्ह्यात 331 बचाव छावण्या उभारल्या आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसौदाळे ग्रा.प भ्रष्टाचार; उपोषण मागे, सीईओंचे बीडीओंना गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nपुढीलमाहूर शहरातील फायबर फर्निचर साहित्य गोदामास भीषण आग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/college/", "date_download": "2019-02-23T21:13:19Z", "digest": "sha1:FYHGDMPJ6XPEA7GU5EDU4YIO3W7R7AJL", "length": 19944, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "कॉलेज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\n मुंबई सध्या परीक्षांचे दिवस सुरू झाले आहेत. या परीक्षा म्हणजे आपल्या आवडत्या वाटा शोधण्याचे प्रवेशद्वार. जीवनमरणाचा प्रश्न नव्हे. उगीचच अवघड वाटणाऱया या...\nआदित्य ढेकळे याची तालावरची वेगळी वाट\n मुंबई आपल्याला आवड असो की नसो, घरात ज्या पद्धतीचे वातावरण असते तशी आवड आपोआप आपल्याला जडते. माझ्या बाबतीत तरी हे असंच झालंय....\nवेब न्यूज : सिंगल हेल्पलाइन नंबरची देशात सुरुवात\n>>स्पायडरमॅन बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर हिंदुस्थानात ‘112’ या ऑल-इन-वन हेल्पलाइन नंबरची सेवा सुरू करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांत यापूर्वीच अशी सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात...\nहोतकरू : सौंदर्य आणि बुद्धिमत्ता\nआर्किटेक्चरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावरही पौर्णिमा बुद्धिवंत हिने मनातली आवड जोपासलीच. सौंदर्यस्पर्धेत उतरून नाव कमवायचं होतं. ते तिने मिळवले. आर्किटेक्चरचे शिक्षण तिने पूर्ण केले आणि...\nपाण्यावर चालणारी लक्झरी कार; किंमत फक्त 1.78 कोटी, 114 कि.मी.चा स्पीड\n नवी दिल्ली जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. रस्तेवाहतुकीमध्ये ट्राफिकची समस्या वाढत असल्याने हवाई आणि पाण्यावर चालणाऱ्या विविध वाहनांची चाचणी सध्या...\nआकाश कुंभार फिटनेस फोटोग्राफीचा मराठमोळा विश्वविक्रमी छायाचित्रकार\n>>नितीन फणसे फिटनेस फोटोग्राफीसारख्या काहीशा अनोळखी क्षेत्रात थोडेथोडका नाही तर चक्क विश्वविक्रम करण्याचा पराक्रम आकाश कुंभार या मराठमोळ्या तरुणाने नुकताच केला. आता याच क्षेत्रात गिनीज...\nवेब न्यूज : सामान्य हिंदुस्थानी नागरिकाला अंतराळात जाण्याची संधी\n>>स्पायडरमॅन अंतरिक्ष हा प्रत्येक मानवाच्या कुतूहलाचा विषय आहे. चंद्र, सूर्य, इतर सर्व ग्रह, तारे हा कायमच मानवासाठी उत्कंठेचा विषय राहिला आहे. अंतराळात जाण्याचे स्वप्न प्रत्येकाने...\nआजच्या तरुणाईला काय वाटतं पॉकेटमनी बाबत, वाचा सविस्तर…\nपॉकेटमनी... आई-बाबांकडून तुम्हाला पॉकेटमनी किती मिळतो... शॉपिंग, पार्टी, खाऊ, मज्जा या सगळ्यांसाठी तो पुरतो... शॉपिंग, पार्टी, खाऊ, मज्जा या सगळ्यांसाठी तो पुरतो... पूर्वी पॉकेटमनीची पद्धतच नव्हती. काही हवं असलं की घरातल्या मोठय़ा...\nनोकियाचा नवा मोबाईल, महिनाभर बॅटरी चालणार\n नवी दिल्ली एकदा मोबाईल चार्ज केला तर किमान महिनाभर तरी त्या मोबाईलची बॅटरी उतरणार नाही. विश्वास बसत नाही ना, पण हे खरे...\nवेब न्यूज : पुन्हा एकदा डाटा चोरीला\nस्पायडरमॅन गेल्या वर्षी संपूर्ण सायबर विश्वालाच डाटा लीक अर्थात माहितीच्या चोरीचा जबरदस्त फटका बसला होता. फेसबुक, गुगलसारख्या कंपन्या तर या चोरीत सहभागी असल्याचा आणि त्यांनी...\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शु��्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-serial-swarajya-rakshak-sambhaji-sambhaji-maharaj-and-diler-khan-1712174/", "date_download": "2019-02-23T21:14:08Z", "digest": "sha1:ZDB2Z6NHAVDP2U63CLHKYWJEU4OQHRNV", "length": 10716, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi serial swarajya rakshak sambhaji sambhaji maharaj and diler khan | संभाजी राजे आणि समर्थ रामदासांची भेट घडणार का? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nसंभाजी राजे आणि समर्थ रामदासांची भेट घडणार का\nसंभाजी राजे आणि समर्थ रामदासांची भेट घडणार का\nयात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे.\nझी मराठी या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठादेखील वाढल्याचं दिसून येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात येत आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्���कांना होतो आहे.\nसध्या या मालिकेमध्ये संभाजी महाराज यांच्या आयुष्यात दिलेरखान प्रकरण सुरु होण्यापूर्वी संभाजी राजांना सज्जनगडावर समर्थ रामदासांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. असा उल्लेख अनेक पुस्तकांत आहे, तसे महाराजांचे एक पत्रही आहे. त्यामुळेच आता मालिकेत समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका दिसणार का याविषयी समर्थ भक्तांच्या मनात मोठे कुतुहल आहे.\nसमर्थ रामदास स्वामींच्या शिवचरित्रातील भूमिकेविषयी अनेक मतमतांतरे असल्यामुळे हा टप्पा कशा पद्धतीने पडद्यावर येणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शुक्रवारी १३ जुलैला या भागाचा उलगडा होईल.\nआता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं… या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2014/01/blog-post_17.html", "date_download": "2019-02-23T20:42:26Z", "digest": "sha1:HTJV4FB2SZXVOSJV4QOGNHH5SD4AB3BF", "length": 29366, "nlines": 334, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: मनाचा तळ शोधणारे चित्रप��", "raw_content": "\nमनाचा तळ शोधणारे चित्रपट\nजगभरात दरवर्षी अनेक चित्रपट महोत्सव होतात. त्यातल्या काहींचे स्थान फार प्रतिष्टेचे आणि महत्वाचे असते. अशाच वैशिष्ट्यपुर्ण महोत्सवात अवघ्या १२ वर्षात पुणे आं.चि.महोत्सवाने स्थान पटकावलेले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आता राज्य सरकारच्या अधिकृत महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे.जगातला हा असा एकमेव चित्रपट महोत्सव आहे की ज्यात मराठी चित्रपटांचेही परिक्षण जागतिक पातळीवरील अमराठी परिक्षक करतात. यावर्षीच्या महोत्सवात सर्वात गाजलेला चित्रपट होता करमाळ्याच्या नागराज मंजुळे यांचा \"फ‘न्ड्री\". लोकमान्यता आणि आंतरराष्ट्रीय विद्वत्मान्यता असा मेळ फारसा कधीही जुळून येत नाही.मात्र येथे तो सुवर्णयोग जुळून आला आणि जागतिक परिक्षकांनी दिलेले सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे महत्वाचे ४ पुरस्कार आणि प्रेक्षकांच्या पसंतीची सर्वोत्तम पावती मिळालेला पाचवा पुरस्कार असे सगळे पुरस्कार जिंकणारा फ‘न्ड्री एकमेव चित्रपट ठरावा.\nशक्तीशाली दलित संवेदना, समकाल आणि सखोल जीवनदर्शन यावरील श्रेष्ठ चित्रपट प्रेक्षकांनीही उचलून धरावा असे बहुधा पहिल्यांदाच होत असावे.आता हा चित्रपट तिकीटबारीवरही यशस्वी होवो हीच शुभेच्छा. मंजुळे यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सोमनाथ अवघडे ह्या यातल्या नायकाची भुमिका करणार्‍या अभिनेत्याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. करमाळ्याजवळील केम या लहानशा खेड्यात ज्याचे वडील हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा घरात जन्मलेल्या आणि स्वत:ही हलगी वाजवणार्‍या या मुलाने हा पुरस्कार मिळवला.तो अवघ्या चौदा वर्षांचा आहे.\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला पोलंडचा \"पपुजा \" हा चित्रपट जोना कोस-क्राऊज व क्रायझ्सतोफ क्राऊज यांनी दिद्गर्शित केलेला होता. जिप्सी या भटक्याविमुक्त जमातीतील एका प्रतिभावंत कवयित्रीची ही सत्यकथा काळजाचा ठाव घेणारी होती. महाकवी तुकारामांच्या वाट्याला जे आले तेच जगभरच्या प्रतिभावंतांच्या वाट्याला येत असते. या अंधश्रद्ध, अभावग्रस्त भटक्या समाजाने तिला कविता लिहिते या गुन्ह्यासाठी जातीबहिष्कृत केल्यानंतर तिची झालेली ससेहोलपट,तिला सोसाव�� लगलेला तुरूंगवास आणि तिची विराट तडफड जगभरातील सगळ्या संवेदनशिल माणसांची प्रातिनिधीक कहाणी बनते.१९१० साली जन्मलेली पपुजा १९८७ साली गेली.तिचे हे प्रदीर्घ आणि असामान्य जीवनचरित्र केवळ एक वृतचित्र न बनता एका श्रेष्ठ कलाकृतीच्या पातळीवर घेऊन जाण्यात दिद्गर्शक यशस्वी झाले आहेत. २०१३ सालचा हा चित्रपट ब्ल‘क अ‘ण्ड व्हा‘ईट आहे.चित्रपटातील जिप्सी समाजाची भटकंती, संगितमय जगणे, व्यसने, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, निरक्षरता आणि कुपोषण यांचे संयत चित्रण मनाला आरपार भावणारे. अशा आदिवासीसदृश्य समाजात ही मुलगी जन्माला येते, तरिही अक्षरांचा ध्यास घेते, तिचा एका प्रौढाशी बालविवाह करून दिला जातो, ती पुढे एक प्रतिभावंत कवयित्री बनते.महायुद्धातील हिटलरी छळाला तिला सामोरे जावे लागते.समाज तिला बहिष्कृत करतो. तिला मदत करणार्‍या जर्सी फिकोवस्की या संशोधकाने जिप्सींवर लिहिलेल्या समाजशास्त्रीय ग्रंथामुळे जिप्सींमध्ये अडाणीपणामुळे उठलेले वादळ, त्यापोटी त्याला आणि पपुझाला सोसावा लागणारा छळ सारेच वेदनादायी.ताकदीच्या दिद्गर्शकांनी कथा,पटकथा, संवाद, छायचित्रण, जिप्सी संगित, सशक्त व्यक्तीचित्रण आणि तगडा अभिनय यातून एक जागतिक कलाकृती साकार केलेली आहे. कोणाही संवेदनशील माणसाने चुकवू नये असा हा चित्रपट आहे.\nया आठ दिवस चाललेल्या महोत्सवात ९ ते १६ जानेवारीच्या काळात ४८ देशातील २१३ चित्रपटांचे अकरा चित्रपटगृहातून ३०० शो करण्यात आले. दहा हजार प्रेक्षकांनी रांगा लावून हे चित्रपट पाहिले. हा तरूणांचा महोत्सव होता. महोत्सवाच्या प्रेक्षकांचे सरासरी वय १९ वर्षे होते.\nजागतिक स्पर्धेतील १४ चित्रपट, ग्लोबल सिनेमा या गटातील ८२ चित्रपट, जगातील नामवंत दिद्गर्शकांच्या गौरवार्थ दाखवण्यात आलेले {जगभरातील} ३६ आणि ११ {भारतीय} तसेच एनएफडीसीचे ५ अभिजात चित्रपट, न‘शनल अर्काइव्जमधील ५ जुन्या महान कलाकृती, चौदा मराठी चित्रपट, विविध देशांची वैशिष्ट्ये दाखवणारे ३८ विशेष चित्रपट आणि इतर ८ असे एकुण २१३ चित्रपट ही पुणेकरांसाठी अविस्मरणीय मेजवानी होती. गेल्या आठवडाभरापासून रंगलेल्या \"पिफ'चा समारोप मराठमोळ्या वातावरणात चित्रपट व कलावंतांचा गौरव करीत गुरुवारी झाला. \"फॅन्ड्री' आणि \"पपुजा' ही नावे जाहीर होताच सभागृहात अक्षरश: टाळ्यांचा पाऊस बरसला. चित्रपटाच्���ा टीमने \"फॅन्ड्रीच्या नावानं चांगभलं' अशा घोषणा देत एकच जल्लोष केला.समारोपानंतर \"पपुझा\" पुन्हा दाखवण्यात आला. मुळची भारतीय असलेली जिप्सी ही जमात आणि त्यातली पपुझा आज जरी पोलंडमध्ये उपेक्षाच्या गर्तेत असली तरी या चित्रपटामुळे आता ती कधीही विसरली जाऊ शकणार नाही.\nउत्कृष्ट दिद्गर्शकाचा आणखी एक पुरस्कार इटलीच्या मिरको लोकॅटल्ली यांना \"फॉरेन बॉडीज\" या चित्रपटासाठी देण्यात आला. क‘न्सरग्रस्त बालकाचा चिंतीत पिता व दवाखान्यातील अरब पेशंटचा मित्र यांची आगळीवेगळी कहाणी म्हणजे \"फॉरेन बॉडीज.\" जागतिक चित्रपट स्पर्धा विभागातील विशेष पुरस्कार जागतिकीकरणाचे चीनवर झालेले परिणाम टिपणार्‍या \"अ टच ऑफ सीन\" या चित्रपटासाठी झिया झॅंग-की यांना देण्यात आला.तसेच \"हाऊस विथ टुरेट\" लाही गौरवण्यात आले.\nजर्मनीच्या सिबेल बर्नर यांना \"रोझी\" या चित्रपटाच्या नायिकेच्या भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी चित्रपटात प्रथमच काम केले होते.एका मनस्वी म्हातारीचा हा रोल त्यांनी अफलातून सादर केला होता. एक व्यक्ती आणि वल्ली म्हणून स्वत:च्या मनाप्रमाणे जगणारी ही वृद्धा श्रीमती बर्नर यांनी ज्या पद्धतीने उभी केली त्याला खरेच तोड नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून प्रेक्षकांनी \"नाईट ट्रेन टू लिस्बन\" या जर्मनीच्या चित्रपटाची निवड केली.\nसरहद्द गांधी म्हणजे भारतरत्न खान अब्दूल गफार खान यांच्या जीवनावरील अमेरिकेच्या टेरी म‘क्लुहान यांनी २० वर्षे अपार मेहनत करून बनवलेल्या डाक्युमेंटरीने या महोत्सवाला फार मोठी उंची प्राप्त करून दिली. एखादे वृतचित्र चित्रपटापेक्षाही किती जबरदस्त असू शकते त्याचा चालताबोलता पुरावा म्हणजे ही ९२ मिनिटांची डाक्युमेंटारी होय.अशी महान डाक्युमेंटरी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नव्हती. अहिंसेच्या या पठाणी पुजार्‍याची ही कहाणी नरेंद्र मोदींच्या चाहत्यांनी आणि विरोधकांनीही अवश्य बघावी.\nभारतीय चित्रपट जागतिक पातळीवर तसूभरही कमी नाही याचा प्रत्यय देणारे दोन महान भारतीय चित्रपट म्हणून जोय म‘थ्यू यांच्या मल्याळम भाषेतील \"शटर\" आणि खुशवंत सिंग यांच्या भारत पाक फाळणीवर आधारित कादंबरीवरून तयार केलेल्या \"ट्रेन टु पाकीस्तान\" या चित्रपटांचा खास उल्लेख करावा लागेल. मानवी जीवनातील अमाणूस क्रौर्य, अपार करूणा, असीम प्रेम, झुंडीचे मानसशास्त्र आणि धर्मांधता यांचा सुन्न करणारा अनुभव म्हणजे पामेला रूक्स यांचा ट्रेन टू पाकीस्तान.\nएका रात्रीची श्वास रोखून धरायला लावणारी कहाणी म्हणजे शटर. जगण्यातली समज वाढवणारी ही कलाकृती.मानवी नात्याची यातली उकल खरेच फार विलक्षण आहे.\nचित्रपटाची भाषा जगाला कशी जोडते याचा अनुभव या महोत्सवाने दिला. जगभरचा माणूस भले भाषा, संस्कृती, विचारधारा, धर्म, पर्यावरण,आर्थिक स्थिती यानुसार वेगवेगळा असेल पण माणूस म्हणून त्याचा पिंड मुलत: एकच आहे. जगभर भली माणसे आहेत. कळवळ्याची माणसे आहेत. तशीच दुष्ट आणि क्रुर माणसेही सगळीकडेच आहेत.जगभरचे कलावंत या माणसाचा न संपणारा शोध आपल्या कलाकृतींमधून कसा घेत आहेत त्याचा पुण्यात बसून जगभर मारलेला आजच्या जगाचा फेरफटका या महोत्सवाने घडवलाच, पण जगण्याची समज उंचावली.माणुसकीवरचा विश्वास दृढ झाला. मानवी प्रतिभेची शिखरे बघता आली.आयोजक डा.\nजब्बार पटेल आणि त्यांच्या सगळ्या सहकार्‍यांना विशेषत: समर नखाते आणि मित्रांना खूपखूप धन्यवाद.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nमनाचा तळ शोधणारे चित्रपट\nअभिजात मराठीचे ऐतिहासिक स्वरूप\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बर��च वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T21:33:34Z", "digest": "sha1:UOCHN5JLOAAF56H2YJXNAIBGKRZ53BAM", "length": 13336, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : स्टीलच्या झाऱ्याने मारहाण करत पत्नीची हत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : स्टीलच्या झाऱ्याने मारहाण करत पत्नीची हत्या\nपुणे – पतीने पत्नीस स्टीलच्या झाऱ्याने मारहाण करत डोके जमिनीवर व भिंतीवर आपटून हत्या केली. तसेच भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीस व मुलासह जबर मारहाण केली. घरी उशीरा आलेल्या मुली व मुलाला घरात घेतल्याच्या कारणावरुन रागाच्या भरात हे कृत्य करण्यात आले. याप्रकरणी पतीला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nसुधा रवी केसरी (45, रा. चव्हाण कॉम्पलेक्‍स गृहरचना संस्था मर्यादीत, धनकवडी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा पती रवी नंदलाल केसरी (55) याला अटक करण्यात आली आहे. संदिप रवी केसरी (24) याने फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी संदिप व त्याची बहिण बुधवारी घरी आल्यावर त्याला सुधा यांनी घरात घेतले. याचा राग रवी यांना आल्याने त्यांनी सुधा यांच्याशी भांडणे केले. रागाच्या भरात त्यांनी सुधा यांच्या डोक्‍यावर स्टीलच्या मोठ्या झाऱ्याने मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या संदिपला हाताने मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या हाताचा चावा घेण्यात आला. तर, त्याच्या बहिणीचे डोके काचेवर आपटून तीलाही मारहाण करण्यात आली.\nमारहाणीत सुधा यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी रवी याने घरातून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक पोलीस निरीक्षक सी. एम. सुर्यवंशी, एस. पी. यादव, पोलीस उपनिरीक्षक पी. वा. ताटे यांनी भेट दिली. दरम्यान रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपीस जेरबंद करण्यात आले.\nयासंदर्भात झोन 2 चे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, आरोपीचा स्वभाव रागिट होता. बुधवारी रात्री मुलगा व मुलगी बाहेर गेले होते. ते उशीरा घरी आल्याने त्यांना घरात घ्यायचे नाही, असे त्याने पत्नीला बजावले होते. मात्र पत्नीने दार उघडून दोघांनाही घरात घेतले. याचा राग मनात धरुन त्याने प्रथम मुलांना व पत्नीला मारहाण केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे : शिरखुर्म्याच्या बहाण्याने नेऊन शीर केले धडावेगळे\nपुणे : बेकायदा वाळू उपसा प्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले\nपुणे : नोटा खराब असल्याची बतावणी करून 16 हजार लांबविले\nपुणे : सराईत मोबाईल चोर जेरबंद\nपुणे : चंदनाचे झाड तोडण्याचा प्रयत्न\nपुणे : दोन वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने दिले चटके\nभीमा-कोरेगाव हिंसाचाराचे नक्षलवादी कनेक्‍शन\nसायबर सेलही करणार राज कुंद्राची चौकशी\nपुणे : जेसीबी यंत्राचे खोरे दोन मजुरांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन ��को\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/online-notice-for-marriage-registration-1711926/", "date_download": "2019-02-23T21:13:40Z", "digest": "sha1:CL27AHBDPRRIJCCAQA5YMJLHHDHYVXR4", "length": 12623, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Notice for Marriage Registration | नोंदणी विवाहासाठी ऑनलाइन नोटीस सक्तीची | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nनोंदणी विवाहासाठी ऑनलाइन नोटीस सक्तीची\nनोंदणी विवाहासाठी ऑनलाइन नोटीस सक्तीची\nनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण केले आहे\n१ ऑगस्टपासून राज्यभर अंमलबजावणी\nपुणे : विशेष विवाह कायदा १९५४ नुसार नोंदणी विवाह करणाऱ्या जोडप्यांना नियोजित विवाहाची नोटीस, वय आणि रहिवास यांबाबत ऑनलाइन नोटीस बंधनकारक करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून येत्या १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.\nविशेष विवाह नोंदणीसाठी वर व वधू यांना विवाह नोंदणीअधिकाऱ्यांकडे नोटीस देणे आणि तीस दिवसांनंतर विवाह करणे, अशा दोन कामांसाठी जावे लागते. त्यामुळे नोटीस देण्याची संपूर्ण प्रक्रिया नियोजित वर किंवा वधू यांना विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात न जाता कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाइन पद्धतीने करता येण्याची सुविधा १ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nविवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोटीस आणि त्यासाठी आवश्यक पुराव्यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर तीस दिवसांच्या आत कोणत्याही प्रकारचा आक्षेप न आल्यास वधू आणि वर तीन साक्षीदारांसमक्ष अधिकाऱ्यांसमोर विवाह करू शकतात. विवाहाचे प्रमाणपत्रही लगेच देण्याची व्यवस्था दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि पुणे अशा तीन जिल्ह्य़ांसाठी मात्र स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.\nनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण केले आहे. त्याकरिता राज्यातील सर्व विवाह नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये मध्यवर्ती सव्‍‌र्हरवर जोडण्यात आली आहेत. विवाह नोंदणी अधिकारी कार्यालयात आल्यानंतर माहिती भरण्यामध्ये (डाटा एण्ट्री) पक्षकारांचा वेळ जाऊ नये आणि त्यामध्ये चुका होऊ नयेत, यासाठी डाटा एण्ट्री करण्याची सुविधा विभागाने igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे यांनी बुधवारी दिली.\nऑनलाइन नोटीसच्या जनजागृतीचा भाग म्हणून पुण्यातील विवाह निबंधक कार्यालयाच्या परिसरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने प्रायोगिक तत्त्वावर नागरिकांसाठी ऑनलाइन नोटीस सुविधेची सोय उपलब्ध केली आहे. त्यासाठी स्वतंत्र संगणक व इतर साहित्य तसेच मार्गदर्शक, संगणकचालक यांची सोय विनामूल्य उपलब्ध होणार आहे.\n– अनिल कवडे, महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांच�� जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/african-story-Bout-night-flight/", "date_download": "2019-02-23T21:06:21Z", "digest": "sha1:NAUCRPLCY5ARN6GJLLBPPTRCDFGXKGCS", "length": 5889, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " रात्री उडणारी वटवाघळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › रात्री उडणारी वटवाघळे\nकोणे एकेकाळी प्राणी व पक्षी एकमेकांचे कट्टर शत्रू होते. त्यांच्यात वारंवार लढाया होत असत. गंमत म्हणजे आपण का लढतोय ते त्यांच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते. या सर्व लढाया पाहणार्‍या वटवाघळाने पक्ष्यांच्या गटात सामील व्हायचे ठरविले. याचे कारण पक्ष्यांचे पारडे जड आहे, असे त्याला वाटले. मात्र पक्ष्यांनी त्याला सुरुवातीला नाकारलेे.\n“तू काही पक्षी नाहीस. आम्ही तुला आमच्या गटात घेऊ शकत नाही” सर्व पक्षी एका सुरात म्हणाले.“असं काय करता” सर्व पक्षी एका सुरात म्हणाले.“असं काय करता पहा माझ्याकडे मलाही तुमच्यासारखे पंख आहेत.” वटवाघूळ म्हणाले. “ठीक आहे,” कावळा म्हणाला, “याला आपल्यामध्ये सामील होऊ द्या. याची आपल्याला मदतच होईल.”वटवाघूळ पक्ष्यांच्या गटात सामील झाले. युद्ध सुरूच राहिले. कालांतराने प्राण्यांची सरशी होऊ लागली. वटवाघळाला पराजितांच्या गटात राहायचे नव्हते. ते लगेच प्राण्यांकडे गेले.“मी तुमच्या गटात येऊ शकतो का” त्याने हत्तीला विचारले.“आम्ही प्राणी आहोत, पक्षी नाही.” हत्ती जोरात हसत म्हणाला. “आम्ही पक्ष्यांना आमच्या गटात घेत नाही.” चित्ता हत्तीची री ओढत म्हणाला.“पण मी एक प्राणी आहे. पहा, मला तुमच्यासारखे दात आहेत.” असे म्हणून वटवाघळाने त्याचे दात दाखविले. मात्र प्राण्यांना त्याचा युक्‍तिवाद पटला नाही. त्यांनी वटवाघळाला हाकलून लावले. “कदाचित मला पक्ष्यांकडे पुन्हा जायला हवे, ते मला पुन्हा त्यांच्या गटात घेतील.” वटवाघूळ स्वत:शीच म्हणाले. मात्र आता पक्षीही त्याला त्यांच्या गटात घेऊ इच्छित नव्हते. “आम्ही तुला प्राण्यांकडे त्यांच्या गटात सामील करण्याची याचना करताना पाहिले आहे.” गरुड म्हणाले. “आम्ही पराभूत होत असताना तू आम्हाला सोडून पळून गेलास. येथून निघून जा व परत येऊ नकोस,” म्हातारा कावळा रागावून म्हणाला. तेव्हापासून स्वत:ची लाज वाटू लागल्यानेच वटवाघूळ नेहमी दिवसा दिवाभीतासारखे लपून राहते व रात्रीच उडते, जेव्हा त्याला कोणी पाहत नाही.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Edudisha/Choose-Career-through-Intelligence-Test/", "date_download": "2019-02-23T20:39:30Z", "digest": "sha1:FXHBB5OULZ25T6VQ55LCQ6IGU3YC6IDL", "length": 11897, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून करिअर निवडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Edudisha › बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून करिअर निवडा\nबुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून करिअर निवडा\nकेवळ कर्तव्यापोटी निवडलेले करिअर उज्ज्वल भवितव्याकडे नेईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे करिअरची निवड करताना बहुतांशी मुले दबावाचा सामना करतात.\nकरिअर निवडणे हे आजच्या युवकांसमोर मोठे आव्हान मानले जाते. सर्वच क्षेत्रात स्पर्धा असून, त्यात सरस करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची कस लागते. कधी-कधी काही पालकांच्या दबावापोटी किंवा समाजाच्या दबावापोटी काही विद्यार्थ्यांना इच्छा नसताना अन्य करिअरकडे वळावे लागते. तेथे त्यांची कामगिरी बेस्ट होतेच, परंतु आत्मिक समाधान लाभत नाही. कारण शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना स्वत:ची क्षमता, रुची किंवा अ‍ॅप्टिट्यूड ओळखण्यासाठी फार कमी संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या मनावर आलेला दबाव दूर करण्यासाठी इंटिलिजिन्स टेस्टस (बुद्धिमत्ता चाचणी) मदतगार ठरू शकते. शिक्षणतज्ज्ञ हे बुद्धिमत्ता चाचणीला व्यक्‍तिमत्त्व आकलन करण्यासाठी सर्वात योग्य आणि प्रभावी माध्यम मानतात. शालेय आणि व्यवसायि�� पातळीवर बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन केले जाते आणि त्या माध्यमातून युवकाला-युवतीला कोणते करिअर सुटेबल आहे, याची दिशा मिळते. त्यामुळे या चाचणीचे विविध पैलू जाणून घेतल्याशिवाय त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही.\nसर्वसाधारणपणे शिक्षक किंवा पालक बौद्धिक पातळीचा विचार करताना विद्यार्थ्यांना हुषार, बुद्धिमान, मंद किंवा मठ्ठ या श्रेणीत विभागणी करतात. ही विभागणी आपण कशाच्या आधारे करतो, तर आपण हुशार किंवा मठ्ठ ठरवणारी काही पारंपरिक मापक डोळ्यासमोर आणतो आणि त्यातून आपण कोणता मुलगा हुशार आहे किंवा नाही, हे ठरवतो. त्यानुसार कोणत्या विद्यार्थ्याला कोणते करिअर पूरक ठरेल याचा सल्ला दिला जातो. परंतु, करिअर निश्‍चितीचा हा मार्ग योग्य नाही. प्रत्यक्षात बुद्धिमत्ता ही अनेक मार्गांची असते आणि कोणत्या विद्यार्थ्यात कशी आणि कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे, हे वरवर विचार करून ठरवू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांत कोणती बुद्धिमत्ता हे आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीच्या माध्यमातून समजू शकते.\nबुद्धिमत्ता चाचणी म्हणजे काय बुद्धिमत्ता चाचणी ही अशी मनोवैज्ञानिक चाचणी आहे, की त्या माध्यमातून वेगवेगळ्या मेंटल फक्शन्स जसे के रिजनिंग, कॉम्प्रिहेन्शन, जजमेंट आदींचे आकलन केले जाते. अशा चाचणीचा उद्देश हा व्यक्‍तीच्या बुद्धिमत्तेचे आकलन करणे होय. या चाचणीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे त्याचे विश्‍लेषण केले जाते. सर्वसाधारणपणे बुद्धिमत्ता चाचणी हे अनेक चाचणीचे एकत्रीकरण करून केले जाते.\nचाचणीचे किती प्रकार :\nसर्वात प्रथम फ्रेंच मनोवैज्ञानिक एल्फ्रेड विनेट यांनी चाचणी परीक्षेचे नियोजन केले होते. त्याच्या मते, जर एखाद्या विद्यार्थ्याचे नियमित अभ्यासात मन रमत नसेल तर त्या विद्यार्थ्यावर लक्ष कसे केंद्रीत करता येईल, यासाठी ही चाचणी शिक्षकांना फायदेशीर ठरणारी होती. कोणत्याही विद्यार्थ्याला शिकवण्याअगोदर या चाचणीच्या माध्यमातूनच तो पुढे अभ्यास करणार आहे की नाही, याचे आकलन शिक्षकाला होते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याला विश्‍वासात घेऊन त्याला अभ्यासाकडे कसे नेता येईल, त्यानुसार अभ्यासक्रमाची रचना केली गेली. त्यानंतर स्टॅनफोर्डचे मनोवैज्ञानिक लुईस टर्मन यांनी या चाचणीच्या आधारावर स्टॅनफोर्ड विनेट चाचणी विकसित केली. यादरम्यान बुद्धिमत्तेचा कस लावणार्‍या अनेक चाचण्या विकसित झाल्या. या माध्यमातून गणितीय आणि तार्किक क्षमतेचे आकलन केले जाऊ लागले. भारतात या चाचणीला विनेट-कामथ टेस्टच्या नावानेे स्वीकारण्यात आले.\nमल्टिपल इंटिलिजन्स टेस्ट :\nहॉवर्ड गार्डनरच्या मल्टिपल इंटिलिजन्स थेरी ही व्यापकपणे मानवीय क्षमतेबद्दल सांगते. त्यांच्या मते, जो विद्यार्थी अ‍ॅकाडॅमिक्सशिवाय संगीत किंवा खेळात चांगले प्रदर्शन करतो, त्यांनाही इंटिलिजन्ट मानले पाहिजे. त्यांच्या मतानुसार सर्व विद्यार्थ्यांत वेगवेगळ्या क्षेत्रासाठी कम्प‘टिबल कॅरेक्ट्रिस्टिक्स असतात. अशा स्थितीत सर्व विद्यार्थ्यांना एकाच मापाने मोजता येणार नाही.\nइंटलिजन्स टेस्टमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांना आपली क्षमता समजते. ज्याकडे विद्यार्थी कधीही लक्ष देत नाहीत अशा गोष्टी या चाचणीतून समजतात. आपली आवड, उणिवा, दोष या गोष्टीचे आकलन बुद्धिमत्ता चाचणीतून होते. या गोष्टींची माहिती झाल्यास विद्यार्थ्याला करिअर करणे सोपे जाते. त्याचबरोबर आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला साजेशे असणारे करिअर निवडल्याने भविष्य अधिक स्थिर आणि सुरक्षित राहते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/nana-patekar-steps-out-of-housefull-4-after-akshay-kumar-n-sajid-khan/", "date_download": "2019-02-23T20:38:56Z", "digest": "sha1:WKMC3C5SKYXP2ZYHRZNJEVTVWWMD4XGZ", "length": 5378, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " #MeToo वादळात 'हाऊसफूल-४' ची वाताहत; अक्षय कुमारनंतर आता नाना पाटेकरही चित्रपटातून बाहेर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › #MeToo वादळात 'हाऊसफूल-४' ची वाताहत; अक्षय कुमारनंतर आता नाना पाटेकरही चित्रपटातून बाहेर\n#MeToo वादळात 'हाऊसफूल-४' ची वाताहत; अक्षय कुमारनंतर आता नाना पाटेकरही चित्रपटातून बाहेर\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\n#MeToo च्या वादळात आगामी हाऊसफुल-४ चित्रपटाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. सन २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांच्याकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केल्यानंतर संपूर्ण बॉलिवुडच हादरून गेले आहे. तिने केलेल्या आरोपानंतर आता एका पाठोपाठ एक लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत. यामध्ये माध्यमे, राजकारण, बॉलिवुड, कॉर्पोरेट अशा सर्वच घटकांमधून महिलांनी लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली आहे.\nवाचा : #MeToo दिग्दर्शक सुभाष घईंनी दारू पाजून बलात्कार केला\nवाचा : #MeTooचा आवाज बुलंद; केंद्राकडून गंभीर दखल, तक्रारी हाताळण्यासाठी समिती\nया संपूर्ण आरोपांच्या मालिकेमुळे आगामी हाऊसफुल-४ च्या चित्रपटाचे भवितव्य अंधातरित झाले आहे. या चित्रपटाचा निर्माता साजीद खानवर दोन महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर त्याने चित्रपटातून काढता पाय घेतला. या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या अक्षयकुमारने सुद्धा साजीद खानवर आरोप झाल्याने चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्याने ट्विटरवरून ही माहिती दिली. आता याच चित्रपटामध्ये आणखी एक प्रमुखेत भूमिकेत असलेल्या नाना पाटेकर यांनी सुद्धा बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद न्यायालयात यापूर्वीच गेला आहे.\nवाचा : टाटा मोटर्समध्येही #MeToo चे वादळं; अधिकाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2013/08/kalamnaama.html", "date_download": "2019-02-23T20:42:41Z", "digest": "sha1:4BV2SMEPINBFOMPW2IAOPM2EKIRB5DFW", "length": 57836, "nlines": 521, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: महाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज....Kalamnaama", "raw_content": "\nनरुभाऊंचा स्वभाव अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणं केवळ अशक्य. त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती. आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपलं म्हणणं अत्यंत विनयपूर्वक, युक्तिवादाच्या आधारे मांडत असत. त्यांच्यासारख्या ऋजू स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारं, सुन्न करणारं आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असं वाटत नाही.\nअंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. श्याम मानव यांच्यासोबत काही वर्षं काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केलं. गेली १८ वर्षं राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावं म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.\nराज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रुंनी ही हत्या केली असावी असं वाटतं. गेली अनेक वर्षं ते ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवं कसदार रूप प्राप्त करून दिलं. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.\nअंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता. ते या चळवळीचे जणू प्रतीकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तकं प्रसिद्ध आहेत. नरुभाऊ हे मुळात सातार्यातील एक नामवंत डॉक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्यात आणून सामाजिक कामात उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. समतावादी चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणं त्यांना शक्य झालं नाही.\nमी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो. १९८२ साली नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षं काम केलं. मी साधनेत अधूनमधून लिहित असे. ते साधनाचे संपा��क झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याला प्रचंड विरोध झाला. स्वतः नरुभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असं नरुभाऊंनी सुचवलं. अवघ्या दोन दिवसांत हे करायचं होतं. त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नि नाही दिली काय, काय फरक पडतो असं त्यांचं मत होतं. आज दाभोलकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकित झाले असते. साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. नरुभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केलं. तो साधना उत्तम चालवत आहे.\nनरुभाऊ तत्त्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मीडियाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती. अनेक ख्यातनाम व्यक्तिंशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्हा सांभाळण्यात नरुभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असं मात्र त्यांनी कधीही केलं नाही. गेली २५ वर्षं चिकाटीने त्यांनी ‘अंनिस’चं काम लावून धरलं. अनेक बाबा, बुवांचे भांडाफोड केले. आम्ही मात्र त्यांना गंमतीने नरेंद्र महाराज दाभोलकर म्हणत असू. औरंगाबादला त्यांच्यावर आणि डॉ. श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डॉ. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.\nनरुभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशेबी. १४ वर्षांपूर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात भल्याभल्यांना कामाला लावलं होतं. ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तिंना मतदान करा असं सा��गण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरुभाऊ आमचे सारथी होते. डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्लॅमरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षं आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहीतच नव्हता. बर्याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावलं याची निळूभाऊंना कुणकुण लागली. डॉक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचं त्यांचं गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.\nसामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावं या हेतुने ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ जमा करायचं ठरलं. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी ‘लग्नाच्या बेडीचा’ दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भूमिका करत होते. दौर्यात या सर्वांची सोय करणं हे सोपं काम नव्हतं. नरुभाऊच ते काम करू जाणोत. नरुभाऊंनी हा ‘साकृनि’ आजवर सांभाळला.\nअमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरुभाऊंची मैत्री होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचे ते गेली काही वर्षं समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऐवजी दोन-तीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रित केलेली होती आणि ती कामं चिकाटीने लावून धरलेली होती. त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर (मुद्रा) अखंड राहील.\nनाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची, प्रमिला कांबळेची निर्घृण हत्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केलं. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. नरुभाऊंचं टायमिंग फार अचूक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली. परवा लातूरलाही ‘जातीला मूठमाती द्या’ ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचं गठ्ठा मतदान मिळावं म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असं माझं मत होतं, आहे. नरुभाऊ म्हणाले, ‘हे करण्याएवढे आपण शक्तिशाली नाही. ते करायचं तर ‘पर्यायी राजकारण’ करावं लागणार. आजतरी तसं करणं मला परवडणारं नाही.’\nमध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जातिद्वेष पसरवणार्या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून, जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडेकरांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. ते लेख मी साधनाकडे पाठवले. मात्र मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत.\nसत्यशोधक समाजाचं अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावलं होतं. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपं नाहीत, चोर्या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी ‘चला चोर्या करायला, चला शिंगणापुरला’ अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आलं. आम्ही चिडलो. ‘त्यांनी हीच वेळ का निवडली अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्या करणं नैतिक कसं अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्या करणं नैतिक कसं’ यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला. चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भूमिका न घेण्याचं आणि त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचं कौशल्य त्यांना साधलेलं होतं.\nव्यक्तिची हत्या करून विचारांची हत्या होत नसते. उलट विचार अधिक मजबूत होतात. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nMahesh Joshi यातुन दोन बाबी अगदी स्पष्ट होतात १ सत्याचा जयघोष करणारे साधनासुद्धा सत्य मांडायला घाबरले व 2 सामाजिक संघटना मग ती कितीही अंधश्रद्धा निर्मूलन करणारी असो त्या राजकीय पक्षांक्या दावनीला असतात\nVivek Ganpule वा: भाऊ,काय टायमिंग आहे, हे कौतुक की टिका हे नरके साहेब सांगतील टार बरे.....\nSanjay Kumbhar म्हणजेच डॉ. लागू. निळू फ़ुले इत्यादींना अंधारात ठेवून दाभोळकरांनी त्यांना धुर्त मुत्सद्दी नेते शरद पवार यांच्या निवडणूक प्रचाराला जुंपले होते की सेना भाजपा युतीच्या विरोधात अपप्रचाराला जुंपले होते धुर्त, चाणाक्ष व लबाड यातला फ़रक नरके सरांनी स्पष्ट केला तर खुप बरे झाले असते.\nभाऊ तोरसेकर यांचे फेसबुक:\nत्या साठी हरी नरके यांनी देखील पुरोगामी किंवा प्रतिगामी या पैकी कुठल्याही एकाच बाजूने असावे\nत्यांच्या भूमिका भुजबळांच्या राजकीय भूमिकेनुसार बदलत असतात याचे काय\nBhau Torsekar Yashwant Gosavi नरके यांनी कुठल्या बाजूने असावे हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण एक भारतीय नागरिक म्हणून त्यांच्या जीविताची सुरक्षितता हा संपुर्ण समाजाचा व देशाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या भूमिका वा विचारानुसार त्याच्या सुरक्षेचा विषय चर्चिला जाऊ शकत नाही.\nPrabodhan Patil कालच्या सवालमध्ये एक मुद्दा आपसूकच प्रकाशात आला. तो म्हणजे शिरीष इनामदारांनी मांडलेला - हिंदूबहुल राष्ट्रात पोलिसांतही हिंदुबहुल आहेत त्यामुळे ते सुद्धा धर्मांध होतात व ९३ च्या दंगलीत आयुक्तांनी ते कबुल केले होते की पोलिस निष्क्रिय झाले होते … कुलाबा परिसराचे उदाहरण. म्हणजे दोष पोलिसांचा होता , त्यावेळेस असलेल्या महाराष्ट्र सरकारचा नव्हे. मग हाच मुद्दा गुजरातमध्ये लागू होत नाही का तिथल्या जर ह्या न्यायाने पोलिसच निष्क्रिय असतील तर मोदी सरकारला दोषी का धरले जाते \nYashwant Gosavi नरके सरांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांना धमक्या आलेल्या नाहीत त्या त्यांना त्यांच्या वैचारिक भूमिकांमुळे आलेल्या आहेत\nत्यामुळे त्यांच्या भूमिकांचा सुद्धा विचार झालाच पाहिजे\nBhau Torsekar Yashwant Gosavi सवाल तुम्ही विचारांचा मुकाबला विचारांनी करू इच्छिता की नाही असा आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर मग चर्चेला अर्थ नाही..\nYashwant Gosavi त्यांची पाठराखण करायची कुणी पुरोगाम्यांनी कि प्रतीगाम्यानी \nत्यांच्या भूमिका कशा बदलतात हे पहायचे असेल तर youtube वर चे त्यांचे vidio पहिले तरी समजते\nमाझे आणि त्यांचे काही वैर नाही पण त्यांच्या सारख्या विचारवंतांच्या उद्या पहिल्या कि आमच्या सारख्या सर्वसामान्याला वाईट वाटते\nSanjay Vaze निखिल वटवागळे आणि त्यांच्यासारख्या सर्व समाजवाद्यांच्या \"सद्सदविवेकबुद्धीला \" ( जी त्यांच्यात थोडीफार होती ती ) भावपूर्ण श्रद्धांजली…\nPrabodhan Patil पण मला राहून राहून वाटते की बीजेपी - शिवसेनावाले आपली बाजू मांडण्यात किंवा डिप्लोमसी मध्ये नेहमीच कमी पडतात. कालच्या सवाल मध्ये प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनीही ठामपणे सांगितले नाही कि आम्ही विधेयक संमत करू , आम्ही सर्व सूचना विचारात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेऊ असे म्हटले आणि वेळ मारून नेली. उत्तर जुजबी होते हे वागळेनेही म्हटले. पण त्याच प्रश्नाचे उत्तर गिरीश बापटांना देत आले नाही. ते म्हणू शकत होते की सार्वमत झाल्यावर आम्ही निश्चितच पाठींबा देऊ आणि तसेही आजकाल एखाद्या नेत्याने बोललेली ��ूमिका पूर्ण पक्षाची भूमिका ठरत नाही. पण त्यांनी गोंधळलेली भूमिका मांडली. अशाने होते काय , वेळेस काहीही चूक नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते . खरी चूक तर त्या सरकारची होती ज्यांनी बहुमत असताना विधेयक संमत केले नाही , पण तो मुद्दा पूर्णतः बाजूला पडला आणि मग काय हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या पक्षावर आगपाखड सुरु झाली.\nLaxmikant Shirke निखिल वागळे हे नेमके कुणाच्या बाजुने असतात हे कळत नाही , सत्याच्या बाजुने निश्चीत नाहीत कारण जेव्हा\nRahul Purohit वागळे कुणाच्या बाजूने नसतात. ते \"सेक्यूलर\" असल्यामुळे हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात असतात.\nLaxmikant Shirke मागे आयबीयन लोकमतचे मालकच भ्रष्टाचार प्रकरणात सापडले तेव्हा सर्व चँनल वर ति बातमी झळकत होती पण आयबीयन साधी पट्टी सुध्दा आली नाही हे स्पष्ट उदाहरण आहे .\nRahul Purohit प्रामाणिक कुत्रा कधी मालकावर भुंकत नसतो\nLaxmikant Shirke म्हणजे निखिल हे वागळे नसुन वटवाघुळ आहेत का\nAparna Lalingkar निखिल वागळे हे फक्त स्वत:च्या बाजूचे आहेत. माझं तर आता असे ठाम मत झाले आहे की दाभोळकरांची हत्या या तथाकथीत पुरोगामी लोकांनीच सुपारी देऊन घडवून आणली आणि त्यामुळे गांधीवधाचे गुर्हाळ लावायला हे लोक मोकळे झाले. माणूस शरीराने जरी मेला तरी त्याच्या विचारांनी तो अमर राहतो. गांधीची शारीरिक हत्या जरी नथुराम गोडसे यांनी केली असली तरी गांधींची खरी हत्या त्यांच्याच या तथाकथीत अनुयायांनी त्यांच्या विचारांची हत्या करून केली आहे........आणि एकदाच नाही तर अनेकदा. हरि नरके यांचा आवाज ह्या गुर्हाळ वाल्यांना कसा ऐकायला येणार\nRahul Purohit दाभोळकरांचा देव झाला नाही म्हणजे मिळविले..\nAparna Lalingkar दाभोळकरांच्या तथाकथीत मित्रांनीच गेल्या दोन दिवसांत विविकवादाची हत्या करून अप्रत्यक्षपणे दाभोळकरांच्या विचारांची हत्या केली आहे.\nBhausaheb Patil अहो भाऊ, एक गोष्ट लक्षात घ्या:- एखाद्याने मारण्याची धमकी दिली हि कांही \"बातमी\" होऊ शकत नाही, पण त्याच व्यक्तीचा जर खरोखरच खून झाला तर त्यावर आपली पोळी भाजता येते, ती सनसनाटी बातमी होऊ शकते. दिवसभर त्या बातमीचा रतीब घालता येऊ शकतो. आता असा विचार करा: जर दाभोळकरावर फक्त खुनी हल्ला झाला असता तर एक बातमी देण्यापलीकडे कुणीच काही केले नसते आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पाहिले नसते. पुण्याच्या लोकल पोलिसांनी यथासांग सोपस्कार पार पाडले असते आणि सगळे जण का��ही घडलेच नाही अशा अविर्भावात वावरले असते.\nमिडियाला फक्त स्वार्थ दिसतो, अन्ना हजारेंचे आंदोलन असो अथवा दिल्लीतला चालत्या बसमधला बलात्काराचा प्रकार असो, मिडियाने प्रकरण एका विशिष्ठ मर्यादेपर्यंत ताणले आणि मग सोडून दिले. निखिल हे एक त्यांच्यातले प्रातिनिधिक उदाहरण असे समजायला हरकत नाही.\nPravin Deshmukh प्रा. हरी नरके यांच्या विधानांची शासनाने दखल घेवून त्यांना संरक्षण द्यावे.\nकै. दाभोळकर गेल्याचे वागळे यांना दु:ख नाही.\nया निमित्ताने हिंदूत्वाला कसे झोडपता येईल याचा आसूरी आनंद आहे.\nअसे त्या चर्चेतून दिसले.\nSantosh Parab व्यक्तीशी कसे संभाषण करावे, हाही शिष्टाचार माहीत नसलेले निखिल वागळे समाजाला काय दिशा देणार\nBhalchandra Mahajan ज्या प्रकारे वागळे िगरीश बापटांशी बोलत होता, त्यावरून मला वाटले की दाभोळकरांचे खुनी सापडले आणी वागळे त्यांची खरडपट्टी घेतोय, अरे काय लावल काय साला, हरी नरकेंनी खुप मस्त सांिगतलं, की जस अंधश्रध्देच्या नावाखाली िहंदू धर्मात काही वाईट असेल तर फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाखाली सुद्धा अनेक अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत. नरके साहेबांच्या या मताला मी खर्या अर्थाने धर्मिनरपेक्ष म्हणेन. बाकी सारा तमाशा आहे नुसता\nYogesh Burke मेलेल्याच्या टाळुवरच लोणी खाणारा वागळे\nBapu Gaikhar स्वत:चा कसा बडेजाव दाखवु या अहमहमिकेत वाहिन्यांचे मुलाखतकार गुरफटलेत , त्यातुन निखिल वागळे तरी अपवाद कसे \nShreekant Juvekar खरे तर इथेच दाभोळकरांची इतक्या वर्षांची मेहनत वाया गेली. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर तपासून मगच विश्वास ठेवा म्हणणारे दाभोळकर कुठे आणि त्यांचे अनुयायी म्हणवणारे किंवा त्यांच्या कार्याची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणारे लोक, सकृतदर्शनी कुठलाही पुरावा नसताना, हिंदुत्ववादी लोक आणि संघटनांच्या नावाने बोंब मारत सुटले आहेत. सप्तर्षी, वागळे वगैरे प्रभृती साक्षात्कारी आहेत. दाभोळकरांची हत्या झाल्या झाल्या तत्काळ त्यांना समजले कि हत्या कोणी केली आहे ते.\nUttam Shinde एखादा मनुष्याला कैन्सर होऊ राहीला आहे व त्यामुळे त्याचा मृत्यु होऊ शकतो हे माहीत असताना त्याच्यावर उपचार करुन त्याला वाचवायचे सोडुन उलट दुसरा एक मनुष्य कैन्सरमुळे मृत्यु पावलेला आहे त्याच्याविषयी उलट सुलट गप्पा मारुन काय उपयोग जे हातात आहे ते करा ना\nSudarshan R. Salunke भाऊ आमच्या भावनांना शब्दबध्द केल��� तुम्ही\nKiran Sonawane एकदम बरोबर आहे , बऱ्याचदा चेनल वरील चर्चा ह्या अश्या भरकटत जातात, त्यामुळे ह्या चर्चा अतिशय गंभीर आणि नेमकेपणाने होण्याची गरज आहे, तुम्ही अतिशय मर्मावर बोट ठेवलेत\nDinesh Nanore हरिनरकेयानधमकि देण-याशक्तिचनिशेधकरतो.\nSunny Akkisagar ...असे धमकी देणारे...दहशतिचे वातवरण निर्माण करू पाह्णारे...असे जे कोणी आहेत त्यांचा जाहिर व तीव्र निषेध \nPrashant Nilkund आम्हाला मुडदे हवेत. आम्हाला त्यांच्या टाळूवरले लोणी आवडते. आम्ही काय बी एन, आम्ही झ. टीव्ही, आम्ही आबापी माझा, आणि आम्हीच जय महाराष्ट्र\nJayant Nikam आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगात त्या धमकी देणाऱ्‍याचा शोध सहज लागु शकतो. त्यांना खरोखरचं धमकी आली असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करायला हवी होती. उगाच टिव्ही समोर हिरोगिरी करुन काय फायदा.\nकलमनामा घेतला. आपली आदरान्जली फारच नेटकी नेमकी भावुक ह्रदयस्पर्शी आहे.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nना‍‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध\nना‍‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध\nतरूणांनी राजकारणात कशासाठी यावे\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभ...\n{ माणूस साहित्य संमेलन} माणूस शोधण्याचा नाद\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Bahar/word/", "date_download": "2019-02-23T21:17:36Z", "digest": "sha1:72H2P57YLVDO2UV55R4OYPOMQYAF7VMI", "length": 13214, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " शब्दांचा शाेधात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bahar › शब्दांचा शाेधात\nप्रत्येक माणूस सतत कसल्या ना कसल्या शोधात असतो, असे आपणास माणसाचे मनोव्यापार पाहिले की लक्षात येते. हे शोध जगाच्या द‍ृष्टीने महत्त्वाचे नसतील कदाचित; पण त्याच्या द‍ृष्टीने आणि त्याच्यापुरते निश्‍चितच महत्त्वाचे असतात, त्यातून त्याच्या जीवनाला प्रसंगी टवटवी मिळत असते आणि त्यातून तो उल्हासितही होत असतो. कदाचित हा शोध इतरांच्या द‍ृष्टीने अगदीच नगण्यही असेल; पण त्याला त्याचे महत्त्व पटलेले असते. एखादी नवी वाट सापडल्यावर माणसाला असाच आनंद होत असावा व त्याचवेळी आपण शोधलेली वाट अन्य कुणालाही ठाऊक नाही, याचाही त्याला आणखीन वेगळा आनंद होत असावा. एखादा मुलगा कुणाच्याही मदतीशिवाय पोहायला शिकतो, त्यावेळी आपले पोहणे सर्वांनी पाहावे, अशी त्याची इच्छा असते. त्यामागेसुद्धा पोहण्याचा त्याला लागलेला शोध हाच कारणीभूत असतो. असेच आपण बर्‍याचवेळा नवनव्या शोधांच्या मागे असतो आणि यातूनच कधीतरी आपणाला शब्दांचा लळा लागत असतो. कवी हे शब्दांशी सतत खेळत असतात, असे त्यांच्या जवळचे आप्‍त सांगत असतात. कवींना नवनवीन शब्दांची गरज भासते, तीसुद्धा त्यांच्या मनात साचून राहिलेला अर्थ व्यक्‍त करण्याकरिताच, म्हणून कविताही जरी शब्दांतून प्रकट होत असल��, तरी शब्द म्हणजे कविता असे मात्र कधी होत नसते.\nशब्द हे आशयाचे वहन करणारे असतात, म्हणजे जसे पालखीला भोई असतात, तसे शब्द अर्थाच्या पालख्या वाहण्याकरिता भोई होत असतात. म्हणून शब्दाभोवती सतत रुंजी घालणार्‍या कवी-लेखकांना नवीन शब्द सापडला की, विलक्षण आनंद होत असावा, हे निश्‍चित आहे. म्हणूनच एका कवितेत ‘शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी,’ असे म्हटलेले आहे; पण आपण खरोखरी उच्चारलेला शब्द कितपत जपून ठेवत असतो, हाच यामागे खरा कळीचा प्रश्‍न आहे. बर्‍याचवेळा शब्द जपून वापरा, असे आपणास वडीलधारी मंडळी बजावत असतात. कारण, एकदा तोंडातून गेलेला शब्द परत घेता येत नाही आणि त्याबरोबरच त्याचा परिणाम नाकारताही येत नाही. शब्दाने माणसे दुखावतात, हे जितके खरे आहे, तितकेच शब्दानेच माणसे सुखावतात, हेही तितकेच खरे आहे. शब्द कधी बेफाम होतात, तर कधी ते प्रचंड गतिमानही होत असतात. गाण्याची चाल कशी आहे, असे कुणाला विचारले तर चाल उडत्या चालीची आहे, असे सांगितले जाते. याचा अर्थ त्यातील शब्द तसेच चटपटीत आणि सर्वसामान्य माणसाला सहज उमजणारे आहेत, असा याचा अर्थ असतो.\nज्ञानेश्‍वरीत ‘फुले झाली अळूमाळू, वारा पाहे चुरगळू’ अशी एक अपूर्व सौंदर्याने नटलेली ओळ आहे. यातील शब्दांचे हळुवारपण केवळ अप्रतिम आहे. ज्ञानेश्‍वरीत आपणास इतके शब्द भेटत असतात की, यातूनच ज्ञानेश्‍वरीचा स्वतंत्र शब्दकोश सिद्ध केला गेला आहे. एखाद्या कवीला किती शब्द सुचावेत याचे आश्‍चर्य वाटावे इतके शब्द ज्ञानेश्‍वरीत येतात आणि तसेच तुकोबांच्या गाथेतही येतात. या संतांना शब्दांची जी गुहा सापडली तिचे वर्णन केवळ अशक्य आहे. आपण फक्‍त त्यांनी मांडलेल्या शब्दांच्या मागे धावत सुटावे, हेच ठीक. मराठी भाषा ही आता जगातील मान्यवर भाषांपैकी एक म्हणून मान्य झाली आहे आणि भाषाशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, भविष्यात जगातील ज्या भाषा टिकून राहतील, त्यामध्ये मराठी भाषा असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. मराठी माणसाचा आजही अभिमानाचा विषय असला, तरी आपणास आपला शब्दांचा शोध मात्र थांबवून चालणार नाही. कारण, नवनवीन शब्द हेच भाषेचे वैभव असते आणि हे वैभव वाढवून नव्या पिढीच्या स्वाधीन करणे ही प्रत्येक भाषाप्रेमिकाची जबाबदारी असते.\nआपण वाहतुकीची कोंडी झाली म्हणतो, मुंबईकर वाहतुकीची गोची झाली असे म्हणतो. ��र्थ एकच; पण शब्दाच्या छटा मात्र भिन्‍न. म्हणून शब्द वापरताना अत्यंत काळजीपूर्वक वापरला पाहिजे, असे जे सांगितले जाते त्यातूनच माणसाच्या मनाचा शब्दांबद्दलचा ओढा समोरच्या माणसाला समजत असतो. कवी शब्दांना जन्म देतो म्हणून तो एकप्रकारे नवे सर्जन करीत असतो. त्याच्या मनाचा शब्दांचा शोध ठप्प झाला की, त्याची कवितापण रेंगाळल्यासारखी होत असते. हे शब्दब्रह्म सर्वस्वी वेगळे आहे. संभाजी महाराजांनी नको ते उद्योग करणार्‍या गणोजी शिर्केला वेळ मिळेल तेव्हा जरा संस्कृत वाचत चला, असा जो अत्यंत उचित सल्ला दिला होता तो या ठिकाणी आठवतो. कारण, शब्दांच्या नादी लागणारा माणूस त्या विश्‍वात एकदा का हरवून गेला की, त्याला बाकीचे अवघे जग व्यर्थ वाटू लागते. एका कवीने ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले,’ असे अप्रतिम लिहून ठेवले आहे.\nतमाच्या तळाशी दिवे लावण्याकरिता कवीचे मन तडफडत असते आणि तीच त्याची खरी धन्यता असते. म्हणून ‘आम्हाला कवितेतच खराब व्हायचे होते.’ यासारख्या ओळीला अपूर्व अर्थ प्राप्‍त होत असतो. अलीकडेच एका पुस्तकाचे नाव ‘शब्द सोन्याचा पिंपळ’ असे असल्याचे पाहिले. ‘शब्द सोन्याचा पिंपळ’ हे तर त्रिवार सत्य आहे आणि याकरिताच आपल्या मनाचा शब्दशोध अखंड सुरू राहिला पाहिजे. नवनवीन शब्द आपल्या मनात रुजले पाहिजेत आणि त्या रुजलेल्या शब्दांतूनच आणखीन नवनवीन शब्द आपणास गवसत गेले पाहिजेत. कदाचित यातूनच आपली शब्दसंपत्ती वाढत जाते आणि आपण खर्‍या अर्थाने सांस्कृतिकद‍ृष्ट्या श्रीमंत बनत जातो, अशा श्रीमंतीपुढे बाकीचे सारे ऐश्‍वर्य आपणास फिजुल वाटले पाहिजे, म्हणून शब्द शोध हा लक्षणीय आनंदही असतो आणि तोच खरा आत्मानंदही असतो.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/Kasturi-Event/", "date_download": "2019-02-23T21:28:38Z", "digest": "sha1:AIF7DOSATG2PFPVFHCARPK4H7JK5USZA", "length": 5623, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘कस्तुरी क्‍लब’तर्फे 15 फेबु्रवारीपासून गडहिंग्लजला झुंबा, एरोबिक्स वर्कशॉप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘कस्तुरी क्‍लब’तर्फे 15 फेबु्रवारीपासून गडहिंग्लजला झुंबा, एरोबिक्स वर्कशॉप\n‘कस्तुरी क्‍लब’तर्फे 15 फेबु्रवारीपासून गडहिंग्लजला झुंबा, एरोबिक्स वर्कशॉप\nमहिलांच्या कलागुणांना वाव देत दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध स्पर्धा, पारंपरिक उपक्रम राबवून सभासदांचे नेहमीच मनोरंजन केले जाते. मनोरंजनासोबत आरोग्य जपण्यासाठी गडहिंग्लज येथील दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब सदस्यांना मोफत झुंबा आणि एरोबिक्स नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वर्कशॉपसाठी गडहिंग्लज येथील नटराज प्रेझेंट डी मेकर डान्स अँड फिटनेस अ‍ॅकॅडमी यांचे सहकार्य लाभणार आहे. येथे बॉलीवूड, फोक, सालसा, फ्री स्टाईल इत्यादी नृत्य प्रकार शिकवले जातात. अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या नृत्याची आवड जोपासण्यासाठी व आरोग्य सांभाळण्यासाठी यामध्ये सहभागी होतात. आपल्या दैनंदिन जीवनातील थोडासा वेळ आपल्या आरोग्यासाठी देऊन फ्रेश व अ‍ॅक्टिव्ह कसे राहता येईल हे या प्रशिक्षणाद्वारे महिला व मुलींना शिकता येणार आहे. दि. 15 ते 25 फेबु्रवारी दरम्यान होणार्‍या या 10 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये झुंबा, एरोबिक्स नृत्य प्रकार व उपप्रकार दाखविले जाणार आहेत. या वर्कशॉपचा शुभारंभ गुरुवार, दि. 15 फेबु्रवारी रोजी दुपारी 2.00 वाजता वर्कशॉपच्या ठिकाणी होणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क : दै. ‘पुढारी’ विभागीय कार्यालय, मोरे बिल्डिंग, आजरा-संकेश्‍वर रोड, गडहिंग्लज. संयोजिका ः श्रेया आजरी.\nवर्कशॉपचे ठिकाण : नटराज प्रेझेंट डी-मेकर डान्स आणि फिटनेस अ‍ॅकॅडमी, शिवगंगा अपार्टमेंट, बँक ऑफ बडोदासमोर, टिळक पथ गडहिंग्लज. वर्कशॉप कार्यकाल : दि. 15 ते 25 फेबु्रवारी वेळ : दु. 2 ते 5.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमद���र निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/03/Indian-National-Congress-Part1.html", "date_download": "2019-02-23T21:00:37Z", "digest": "sha1:BURUTFJIFTMJDMJPGHHFEVPH2HKGW6AG", "length": 23481, "nlines": 130, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) - भाग १ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nHistory इंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) - भाग १\nइंडियन नैशनल कॉंग्रेस (राष्ट्रीय सभा) - भाग १\nराष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था\n१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.\n\"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.\n०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.\n१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.\n०१. न्या��मूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.\n०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.\nमद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.\n०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.\n०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.\n१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.\n२६ ��गस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.\n०१. १८५० ते १९०० हा भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड आहे . या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक विकासाचा वेग कमी होता पर्यायाने कामगार वर्गाची संख्या कमी होती.\n०२. १९००-१९०५ नंतर ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेतून भारतीय भांडवलदारांचा औद्योगिक कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर भारतात औद्योगिक कारखाने स्थापन करायला चालना मिळाली पर्यायाने कामगार वर्गाची संख्या वाढली.\n०३. १८८१ साली Bombay mill hands Association ची स्थापना करण्यात आली होती. महात्मा फुलेंनी ही संस्था नारायण मेघाजी लोखंडे यांच्या मदतीने स्थापन केली होती. नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १८४८ साली ठाणे येथे झाला. ते भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते आहेत. ते महात्मा फुलेचे अनुयायी होते.\n०४. १९२० साली All India trade union congress (AITUC)ची स्थापना लाला लजपत राय, जोसेफ बाप्टीस्टा आणि नारायण मल्हार जोशी यांनी इतरांच्या सहकार्याने केली. १९४५ पर्यंत ही भारतातील प्रमुख कामगार संघटना होती. १९४५ नंतर ही संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सहकारी संघटना झाली आहे.\n०५. नारायण मल्हार जोशी हे एक कामगार नेते होते. १९२० साली त्यांनी AITUC च्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. ते AITUC चे १९२५-१९२९ या काळात general secretary होते. १९३१ मध्ये जोशींनी AITUC सोडली आणि All India Trade union Federation ची स्थापना केली. AITUC मध्ये डाव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणून जोशींनी AITUC सोडली.\nराष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना\n०१. ब्रिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.\n०२. सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.\n०३. राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन मुंबईचे हंगामी गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास भरविण्याचे ठरले होते. याची जबाबदारी पुण्याच्या सार्वजनिक सभेवर टाकण्यात आली होती.\n०४. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. या तीन दिवसीय अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारी बॉम्बे असोसिएशन या संस्थेवर टाकण्यात आली\n०५. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते तर ए.ओ. ह्यूम पहिले सचिव होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.\n०६. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.\n०७. कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.\n* इंडियन नैशनल कॉंग्रेस - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n* इंडियन नैशनल कॉंग्रेस - भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n* राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n* राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्��� परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/rokhthok-on-vijay-mallya/", "date_download": "2019-02-23T21:39:50Z", "digest": "sha1:5BZXWZDJNKREDO2K4XONX46FS4C2SUAO", "length": 35212, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं अस��ं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nविजय मल्ल्या हा ‘बुडीत कर्ज’वाल्यांचा पोस्टर बॉय झाला आहे. लंडनला पळून जाण्याआधी मल्ल्या अर्थमंत्री जेटलींना भेटला. त्यावरून काँग्रेसने आदळआपट सुरू केली, पण कर्जफेडीसाठी तडजोडीचा मसुदा घेऊन आलेल्या उद्योगपतीस भेटणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो उद्योगासाठी इथले वातावरण पोषक नाही. उद्योग करणे हा गुन्हा व उद्योगपती हे चोरच हा अपप्रचार कसा थांबेल\nहिंदुस्थानच्या राजकारणात कधी कोणती भुताटकी निर्माण होईल ते सांगता येत नाही. सध्या विजय मल्ल्याचे भूत सगळय़ांच्याच मानगुटीवर बसले आहे. हे भूत हिंदुस्थानातून पळून गेले आहे व लंडनमधील त्याच्या आलिशान महालात सुखाने जगते आहे, पण तरीही हिंदुस्थानातील अनेक प्रमुख लोकांच्या माना ते लंडन येथून आवळत आहे. विजय मल्ल्याच्या नावाचा इतका धसका घ्यायचे कारण काय विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बुडाली. त्यामुळे त्याला कर्ज दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकाही कोसळल्या. या सगळ्या बँकांचे पैसे न चुकवता विजय मल्ल्या सरकारच्या नाकासमोरून पळून गेला. त्याला विमानतळावर कोणी रोखले नाही किंवा हटकले नाही. मल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात असे सांगितले की, ‘‘देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटलो व त्यांच्या पुढे बँकांच्या कर्जफेडीबाबत तडजोडीचा मसुदा ठेवला.’’ मल्ल्याने खोटे सांगितले की तो खरे बोलला हे बाजूला ठेवा, पण देशाच्या अर्थमंत्र्यांना एक उद्योगपती कर्ज फेडण्याबाबतचा मसुदा घेऊन भेटला असेल तर इतका गहजब माजवायचे कारण का��� विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बुडाली. त्यामुळे त्याला कर्ज दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकाही कोसळल्या. या सगळ्या बँकांचे पैसे न चुकवता विजय मल्ल्या सरकारच्या नाकासमोरून पळून गेला. त्याला विमानतळावर कोणी रोखले नाही किंवा हटकले नाही. मल्ल्याने आता लंडनच्या कोर्टात असे सांगितले की, ‘‘देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटलो व त्यांच्या पुढे बँकांच्या कर्जफेडीबाबत तडजोडीचा मसुदा ठेवला.’’ मल्ल्याने खोटे सांगितले की तो खरे बोलला हे बाजूला ठेवा, पण देशाच्या अर्थमंत्र्यांना एक उद्योगपती कर्ज फेडण्याबाबतचा मसुदा घेऊन भेटला असेल तर इतका गहजब माजवायचे कारण काय आणि देशाच्या अर्थमंत्र्यांनाही इतका घाम फुटायचे कारण काय आणि देशाच्या अर्थमंत्र्यांनाही इतका घाम फुटायचे कारण काय विजय मल्ल्याचे प्रकरण आता विचित्र तितकेच रोचक बनले आहे. इतिहासात असे अनेक वाद आहेत. म्हणजे अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला की अफझलखान स्वतःच मेला. तसाच वाद विजय मल्ल्या पळून गेला की त्यास पळून जाऊ दिले यावर सुरू आहे.\nदेशातील वातावरण उद्योगधंद्यांसाठी पोषक राहिलेले नाही. मुकेश अंबानी, अदानींपासून सगळ्यांच्याच उद्योगांवर बँकांची हजारो कोटींची कर्जे आहेत. धंद्यात गमावले ते अनिल अंबानींसारख्या उद्योगपतीने राफेल विमानाच्या सौद्यात कमावले असा आरोप सुरू आहे. त्यावरून सरकार कोंडीत सापडले, पण अंबानीच्या राफेल सौद्याचे समर्थन करण्यासाठी सरकार व भाजपतर्फे मंत्री आणि प्रवक्त्यांची मोठी फौज उभी राहिली व राफेलच्या संशयास्पद सौद्याचे समर्थन करताना कुणालाही घाम फुटला नाही. म्हणजे जे उद्योगपती भाजपास हवे आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहायचे व इतरांच्या बाबतीत वेगळी भूमिका घ्यायची. हे औद्योगिक धोरण नसून उद्योगाचे मरण आहे. बुडणारा उद्योग जगवायचा की संपूर्ण खतम करायचा हे एकदा ठरवायला हवे. दक्षिण आफ्रिकेतील हिंदुस्थानी वंशाचे एक मोठे उद्योगपती भेटले. त्यांची संपत्ती अंबानींच्या बरोबरीची आहे व त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे एक रुपयाचेही कर्ज नाही. बंद पडलेले, तोट्यात चालणारे उद्योग विकत घ्यायचे, ते दुरुस्त करायचे, मनुष्यबळ विकास (HRD) व्यवस्थापन सांभाळायचे, ते उद्योग पुन्हा उभे करायचे हा त्यांचा धंदा आहे व सरकार त्यांना संपूर्ण मदत करत���. आपल्याकडे हे का घडत नाही उद्योग बंद पाडून त्या जागांचे स्मशान करायचे, मग लिलाव करायचे व त्या बंद पडलेल्या उद्योगांवर इमारती उभ्या करायच्या हे आपले धोरण झाले. म्हणजे उद्योग व कामगार कायमचा मेला. गिरणी व्यवसायाचे तेच झाले. मुंबईतील इंजिनीअरिंग, फार्मा उद्योग बंद पडले. तिथे नवीन उद्योग निर्माण झाले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसी बंद पडल्या आहेत व त्यांच्या जमिनीवर सगळ्यांचाच डोळा आहे. म्हणजे या सर्व जमिनी बिल्डरांच्याच घशात जाणार. उद्योगांच्या जमिनीवर घरबांधणी हा कायद्याने गुन्हा ठरत नाही तोपर्यंत हा खेळ संपणार नाही.\nविजय मल्ल्याचे मूळ कर्ज सहा हजार कोटींचे होते व त्याची परतफेड करायला तो तयार होता. थकलेल्या व्याजाबाबत त्याला तडजोड करायची होती. हिंदुस्थानात राहून त्याला या कर्जफेडीची संधी मिळायला हवी होती. किंगफिशर एअरलाइन्सचे दहा हजार कर्मचारी होते. एअर इंडियापेक्षा हा आकडा दुप्पट आहे. 80 विमानतळांवर किंगफिशरचे ‘कनेक्ट’ होते. जगातही त्याची उड्डाणे सुरू झाली होती. जी.आर. गोपीनाथ हे नागरी हवाई क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व. एअर डेक्कन ही विमान कंपनी त्यांनी सुरू केली. पुढे ती मल्ल्याच्या यू.बी. ग्रुपने विकत घेतली. मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स कंपनी सरकारला वाचवता आली असती असे त्यांचे म्हणणे आहे. किंगफिशर एअर लाइन्सच्या संचालक मंडळावर अत्यंत अनुभवी आणि कार्यक्षम लोक होते. देशाचे माजी अर्थ सचिव आणि ‘सेबी’च्या माजी चेअरमनचा त्यात समावेश होता. किंगफिशर एअरलाइन्स ही Publicly listed कंपनी होती. इतर सर्व हिंदुस्थानी कंपन्यांप्रमाणे मल्ल्या कुटुंबाचे या कंपनीवर पूर्ण नियंत्रण होते. खासगी कंपनीप्रमाणेच ती चालवली गेली. संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक होते, पण कायदेशीर बाबी, कंपनी नियमांचे पालन करण्यापुरतेच त्यांचे अस्तित्व होते. कंपनीच्या छोटय़ा भागधारकांचे हक्क जपण्यासाठी ते काहीच करीत नसतात हे अनेक प्रकरणांत सिद्ध झाले आहे. किंगफिशर एअरलाइन्स प्रकरणातही वेगळे घडले नाही, पण किंगफिशर कोसळल्यावरही राजकीय आणि व्यक्तिगत धोपटेगिरी करण्यापेक्षा सरकार व बँकांनी कंपनीची मालमत्ता, दहा हजार लोकांच्या नोकऱया वाचविण्यासाठी काय केले असा श्री. गोपीनाथ यांचा प्रश्न आहे. अत्यंत दुर्गम भागात (Remote areas) हवाई उड्डाणे भरण्यासाठी सरकारने आता ‘उडान’ योजना सुरू केली. त्यात मोठी गुंतवणूक केली. यापैकी अनेक ठिकाणी किंगफिशरचे जाळे आधीच निर्माण झाले होते. सरकारला ते वापरता आले असते. गोपीनाथ त्यांच्या कॉर्पोरेट भाषेत सांगतात ते महत्त्वाचे, “The bank debt could have been converted into equity and mallya removed from management. The Airline could have been put up for auction and Jobs saved. Banks would have recovered their money and the probe on mallya could have continued.” म्हणजे 6,000 कोटींच्या कर्जाची हमी घेऊन मल्ल्यास संचालक पदावरून हटवायला हवे होते. एअर इंडिया व 5,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी सरकारने 50,000 कोटींची तरतूद केली. इथे 6,000 कोटींचे कर्ज फेडून 10,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या व नागरी हवाई क्षेत्रातले मोठे Infrastructure सरकारच्या ताब्यात आले असते. विजय मल्ल्यास हिंदुस्थानात अडकवून कर्जवसुलीदेखील करता आली असती, पण हे न करता सरकार व तपास यंत्रणा मेलेला साप धोपटत राहिले.\nविजय मल्ल्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, पण बँकांची कर्जे बुडवणाऱ्या बड्या उद्योगपतींची जी यादी रिझर्व्ह बँकेने सरकारला सादर केली आहे, त्यात मल्ल्या नेमका कितव्या स्थानावर व मल्ल्याच्या वर आणखी किती उद्योगपती आहेत ते रिझर्व्ह बँकेने देशासमोर आणायला हवे. मल्ल्या हा कर्ज बुडवणाऱ्या उद्योजकांच्या यादीतील ‘पोस्टर बॉय’ झाला याला कारण विजय मल्ल्याने स्वतःची निर्माण केलेली प्रतिमा. आजही मल्ल्या लंडनच्या कोर्टात त्याच रुबाबात येतो. त्याच्या जीवनमानात व राहणीमानात कोणताही बदल झालेला नाही. तो ट्विटरवर त्याची भूमिका मांडत असतो. त्याचे 60 लाख चाहते ट्विटरवर आहेत. आजही तो लंडनमधील त्याच्या घरात लोकांना उत्तम ‘पार्टी’ देतो. तो त्याच्या ‘बेन्टली’ गाडीतून लंडनच्या कोर्टात येतो तेव्हा ‘ब्रिटिश बॉडीगार्ड’स्नी घेरलेला असतो. ब्रिटिशांना नोकरीवर ठेवणे व त्यांना ‘ऑर्डर्स’ सोडणे हा त्याचा जुना छंद आहे. तो हिंदुस्थान सरकारविरुद्ध हिमतीने केस लढतो आहे व प्रत्यार्पणाची त्याला चिंता वाटत नाही. मल्ल्या पुन्हा हिंदुस्थानात परतेल असे वाटत नाही. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तरी आणि नाही झाले तरी. यापेक्षा गंभीर आरोप असलेल्या अनेकांना युरोपातील न्यायालयाने परत पाठवले नाही. इकडे मल्ल्या तर कोर्टाला सांगतोय, ‘‘मी कर्जबुडव्या नाही. मला कर्ज फेडायचे आहे, पण माझा राजकीय फुटबॉल झालाय. हिंदुस्थानात मानवी हक्कांचे उल्लंघन होतेय आणि तुरुं�� म्हणजे नरक आहेत.’’ हे सत्य युरोपातील कोणतेही न्यायालय नाकारणार नाही.\nआज मल्ल्या पळाला, उद्या इतर उद्योगपती पळून जातील. त्यांचे पलायन सुरू झाले आहे. मालक जगला तर कामगार जगेल. ‘उद्योगपती’ ही शिवी नाही व व्यापार करणे हा गुन्हा नाही असे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत. आज उद्योग करणे हा गुन्हा ठरला आहे व ई.डी., सी.बी.आय., ईओडब्ल्यूसारख्या तपास यंत्रणांचा वापर उद्योगपतींना गुडघ्यावर उभे करण्यासाठीच केला जातो.\nअडचणीतले उद्योग व उद्योगपतींना जगवणे आणि टिकवणे हेच औद्योगिक धोरण असायला हवे. ते आज दुर्दैवाने होत नाही. निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना निधी न देणाऱयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो व त्या उद्योगपतींची कोंडी केली जाते अशा उद्योगांची संख्या वाढते आहे. हिंदुस्थानचे वातावरण उद्योग आणि व्यापारासाठी पोषक राहिलेले नाही. अशाने अच्छे दिन कसे येणार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलराफेलचे भूत मानगुटीवर, पंतप्रधान मोदींकडून खुलासा नाहीच\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्��म\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/cm-devendra-fadnavis-speech-in-dhule/", "date_download": "2019-02-23T20:37:55Z", "digest": "sha1:QEY5RELVO4X3UXJIXFTNSEF7FVHUPHHG", "length": 6459, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " कायद्याचे राज्य न मानणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरणार : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › कायद्याचे राज्य न मानणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरणार : मुख्यमंत्री\nकायद्याचे राज्य न मानणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरणार : मुख्यमंत्री\nराज्यात शहरीकरण वाढल्याने नदी व नाले प्रदूषित झाले आहेत. पण नागपूर मध्ये या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार केला. यातून नागपूर महापालिकेला ८० कोटींचा फायदा होतो आहे. असे प्रकल्प राज्यात करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. राज्यात कायद्याचे राज्य न मानणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.\nधुळ्यात आज भाजपच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावळ, केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, यांच्यासह जळगाव व नाशिक येथील आमदार उपस्तीत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी धुळे महानगरपालिकेत राष्ट्रवादी टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला. धुळे शहराचा विकास राष्ट्रवादीने केला नाही. या शहराची दिशा आणि दशा बदलण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. देशात शहरी करण वाढले आहे. त्यामुळे सांडपाणी नदी नाल्यांमध्ये सोडले जाते. यावर नागपूरमध्ये राज्यातील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार केला. यातून मनपाला उत्पन्न मिळाले आहे. धुळ्यात देखील भुयारी गटार योजना करण्यात येणार आहे. धुळेकर जनता भाजपच्या उमेदवारांना विजयी करणार आहे पण मनप�� मध्येगेल्यानंतर टक्केवारी घेतल्यास त्यांना घरी पाठवेल. धुळ्यात काही नेते गुंडागार्दी करतात. पण राज्यात कायद्याचे राज्य आहे. कायदा मोडणाऱ्यांवर बडगा वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीच्या नेत्यांना पराभव दिसत असल्याने ते ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा प्रचार करीत आहेत. निवडणूक आयोगाने अजून 10 निरीक्षक नेमून काटेकोरपणे प्रक्रिया राबवावी. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात पातळी सोडू नये. आपण विकासाचा नारा दिला पाहिजे. आम्ही झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या कुटुंबाला जागा देण्याचा निर्णय घेतला. या परिवाराला त्याच ठिकाणी हक्काचे घर दिले जाणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2019-02-23T21:35:33Z", "digest": "sha1:BZNIX4YDUBJ34YA7FY7RAVBABO5DS2WK", "length": 9545, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘थर्टी फर्स्ट’साठी तगडा बंदोबस्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘थर्टी फर्स्ट’साठी तगडा बंदोबस्त\nपिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 1100 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 30) रात्रीपासूनच शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकात वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.\nनववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, याकरिता पोलीस व वाहतूक शाखेच्या वतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. परिमंडळ तीन अंतर्गत पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरिक्षक, 137 सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, 670 कर्मचारी. याशिवाय गुन्हे शाखेचे एक पोलीस निरिक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरिक्षक, 1 पोलीस उपनिरिक्षक, 25 कर्मच���री याशिवाय शीघ्र कृतीदल तुकडी, दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय सर्व वाहतूक विभागांचे पोलीस कर्मचारी देखील या बंदोबस्तामध्ये सहभागी होणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T21:41:25Z", "digest": "sha1:DSJS2THKAANVF6K4KWW3JINZVTDZBFSI", "length": 10242, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्कॉर्पिओची काच फोडून तीन लाख लुटले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्कॉर्पिओची काच फोडून तीन लाख लुटले\nचाकण- येथील आंबेठाण चौकातील राजगुरूनगर सहकारी बॅंकेसमोर देशमुखवाडीच्या सारपंचांच्या स्कॉर्पिओ गाडीची काच फोडून तीन लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले असल्याची माहिती ठाणे अंमलदार रामचंद्र कुंभार यांनी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी 12च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद देशमुखवाडीचे सरपंच संजय ज्ञानेश्‍वर देशमुख (वय 46, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली. देशमुख यांनी ट्रक विकून आणलेले तीन लाख रुपये स्कॉर्पिओ गाडी (एमएच 14 डीआर 7172) मध्ये पिशवीत ठेवून ते बॅंकेत धनादेश भरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या गाडीची काच फोडली व पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे पुढील तपास करीत आहेत. राजगुरूनगर बॅंकेसमोर सातत्याने रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही भरदिवसा बॅंकेच्या आवारात लुटीच्या घटना घडल्या असून बॅंकेचा रखवालदार असून नसल्यासारखे आहे. त्यातच बॅंकेची सीसीटीव्ही यंत्रणा मोजक्‍या अंतरापर्यंत कव्हर करीत असल्याने चोरट्यांच्या टोळीचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे या घटना सातत्याने वाढत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भि���त ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/nmmc-to-transform-tandel-grounds-1712527/", "date_download": "2019-02-23T21:59:28Z", "digest": "sha1:XSXVIRWJNIQUHOXDUSFKXRT3ZBYXFHIF", "length": 13073, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NMMC to transform Tandel Grounds | तांडेल मैदानाचा कायापालट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nखेळासाठी मैदान असावे, यासाठी सुरू झालेल्या लढय़ाला ‘लोकसत्ता’ने पहिल्यापासून साथ दिली.\nमैदानाच्या विकासासाठी ९५ लाख ७५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीत नुकतीच मंजुरी देण्यात आली.\nखेळांसाठी जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर\nनवी मुंबई : करावे गावाजवळ सेक्टर-३० येथे असलेल्या गणपतशेठ तांडेल मैदानाचा लवकरच कायापालट होणार असून मैदानावरील २२ हजार चौरस मीटर जागा खेळांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मैदानाच्या विकासासाठी ९५ लाख ७५ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीत नुकतीच मंजुरी देण्यात आली. या विषयी ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.\n‘सिडको’कडून महापालिकेला हा भूखंड हस्तांतरित करण्यात आला. विविध प्रदर्शने, खेळ, उद्यान आदी सयुक्तिक वापरासाठी त्याचा वापर होणे अपेक्षित होते. मात्र मैदानावर सातत्याने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमुळे खेळासाठी या मैदानाचा वापर करता येत नव्हता. या भूखंडावरील ७५ टक्के जागा मैदानासाठी राखी�� ठेवण्याची मागणी माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी प्रस्तावाद्वारे केली होती.\nभूखंडाचे एकूण क्षेत्रफळ ४६ हजार ७०२ चौरस मीटर असून हा भूखंड महापालिकेकडे ११ मे २००७ रोजी हस्तांतरित करण्यात आला होता. भूखंडाचा किती भाग खेळाचे मैदान, प्रदर्शन आणि उद्यानासाठी राखीव ठेवायचा ते निश्चित करण्यात आले नव्हते. ‘सिडको’ने या ठिकाणी ‘हेलिपोर्ट’चा फलकही लावला होता. रेखा म्हात्रे आणि नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला. अखेर हेलिपोर्टची जागा हलविण्याचे आदेश देण्यात आले होते. १९ ऑक्टोबर २०१० रोजी भूखंडातील पंच्याहत्तर टक्के जागा खेळासाठी राखीव ठेवण्याची मागणी रेखा म्हात्रे यांनी केली होती. तर २०१५ मध्ये मैदानाच्या उपयोगाविषयाचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र तरीही महापालिकेने मैदान विकसित केले नसल्याने मैदानावर राजकीय सभा, लग्नसोहळे, मेळावे असे कार्यक्रम होत होते. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळत नव्हते.\nखेळासाठी मैदान असावे, यासाठी सुरू झालेल्या लढय़ाला ‘लोकसत्ता’ने पहिल्यापासून साथ दिली. करावे गाव नवी मुंबईतील सर्वात मोठे गाव आहे. गावातील तरुणांना खेळण्यासाठी मैदान नव्हते. मैदान वापराच्या निश्चितीनंतर पालिकेने मैदान विकसित करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आता स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने लवकरच मैदान विकसित होईल, अशी अपेक्षा स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी व्यक्त केली तर मैदानासाठी पंच्याहत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यामुळे खेळांसाठी हक्काची जागा मिळणार असल्याचे करावे फोर्टी प्लस क्रिकेट संघाचे अध्यक्ष निशिकांत तांडेल यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nनेतृत्व करायला निघालेल्यांनी आघाडी धर्म विसरू नये\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/12/ca26dec2016.html", "date_download": "2019-02-23T21:10:45Z", "digest": "sha1:QHTKLSP5ZUTJNTBN336MIZ2HCXRX7WPO", "length": 27738, "nlines": 149, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी २५ & २६ डिसेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी २५ & २६ डिसेंबर २०१६\nचालू घडामोडी २५ & २६ डिसेंबर २०१६\nभारताला नोटा बनवण्यासाठी आठ विदेशी कंपन्या पुरवणार कागद\n०१. केंद्र सरकार नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नव्या नोटा पुरेशा प्रमाणात छापण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून जगातील आठ मोठ्या कंपन्यांना भारतासाठी नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या कागदांचा पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे.\n०२. एप्रिल २०१७ पासून या कंपन्या भारताला नोटांसाठी कागदाचा पुरवठा करतील. तेथून सुमारे २७, ५०० मेट्रिक टन कागद भारताला मिळेल.\n०३. या कागदातून छोट्या मूल्याच्या नोटा छापल्या जातील. यामध्ये १०, २०, ५० आणि १०० रूपयांच्या नोटांचा समावेश आहे. मोठ्या मूल्याच्या म्हणजे ५०० व २ हजार रूपयांच्या नोटांसाठीचा कागद भारत स्वत:च बनवणार आहे.\n०४. याबाबतचा करार गुरूवार आणि शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ नोट मुद्रण प्रा. लि. च्या मुख्य कार्यालयात झाला.\n०५. यासाठी स्वित्झर्लंडमधील लँकार्ड, दक्षिण कोरियाची कोमस्को, फ्रान्सची अॅरोगिनीस, स्वीडनची क्रेन, रशियाची गोझन्क, इंडोनेशियाची पीटी प्युरा, इटलीची फेब्रियानो आणि जर्मनीच्या लुईसेन्थल या कंपनीचे अधिकारी भारतात आले होते.\n०६. ब्रिटनच्या डी ला रू कंपनीला हा व्यवहार करण्यासाठी बोलावण्यात आले नव्हते. सुमारे एक दशकाहून अधिक काळ डी ला रू ही कंपनी भारताला नोटा छपाईसाठी कागदाचा पुरवठा करते.\nराजमुद्रेचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन\n०१. भारतीय राज्यघटनेच्या पानांचे नक्षीकाम करणारे व राष्ट्रीय बोधचिन्ह अशोक स्तंभाचे डिझाईन करणाऱ्या कलाकारांच्या संचातील सहकलाकार दीनानाथ भार्गव यांचे इंदूर येथे शनिवारी निधन झाले.\n०२. भारतीय राज्य घटनेच्या पानांचे नक्षीकाम करण्यासाठी प्रसिद्ध चित्रकार व शांती निकेतनमधील कला भवनचे तत्कालीन प्राचार्य नंदलाल बोस यांनी अवघ्या २० वर्षांच्या भार्गव यांची कलाकारांच्या संचात निवड केली. भार्गव हे तेव्हा शांतीनिकेतनमध्ये तीन वर्षांचा फाईन आर्टमध्ये डिप्लोमा करीत होते.\n०३. कपड्यांमधील प्रसिद्ध मधुबनी पेंटींग ही त्यांचीच देणगी होती. त्यांच्या वॉश पेंटींग चित्रकला जगतात प्रसिद्ध होती. १९५० च्या दशकात युरोपमधील वर्ल्ड आर्ट टूरमध्येही त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रांसाठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते\nअय्यप्पा मसगी यांना जीवनगौरव पुरस्कार\n०१. पाणीटंचाईवर विविध उपाय शोधणाऱ्या आणि बंगळुरूमधील 'वॉटर वॉरियर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अय्यप्पा मसगी यांना 'किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'मध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.\n०२. शासकीय सेवेत राहून पर्यावरणरक्षणाचे काम करणारे वेंगुल्र्याचे रामदास कोकरे यांना 'वसुंधरामित्र कार्यकर्ता' हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\n०३. वाघांवरील लघुपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक व छायाचित्रकार सुब्बीह नल्लामुथ्थू यांना 'वसुंधरामित्र फिल्ममेकर' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.\n०४. पाणी आणि ऊर्जा स्रोतांच्या विकासासाठी काम करणाऱ्या 'सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रीसर्च स्टेशन' (सीडब्ल्यूपीआरएस) या संस्थेला 'वसुंधरामित्र संस्था' हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.\nनोएडाच्या क्रिकेट स्टेडियमला आयसीसीकडून मान्यता\n०१. आयसीसीने ग्रेटर नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मान्यता दिली.\n०२. आयसीसीने सर्वात आधी डिसेंबर २0१५ मध्ये स्टेडियमची पाहणी केली होती आणि त्यावेळी फक्त असोसिएट सदस्यांच्या सामन्यांचे आयोजनास मान्यता मिळाली होती. त्यानंतर या स्टेडियममध्ये अतिरिक्त सुविधा दिली गेली. ज्यामुळे पूर्ण सदस्यांचे सामने येथे खेळले जाऊ शकतील.\nपाकिस्तानात धार्मिक सहिष्णुतेसाठी 'ख्रिसमस रेल्वे'\n०१. गैर-मुस्लिमांविरोधात हिंसेच्या वारंवार घटना घडणाऱ्या पाकिस्तानात नाताळच्या निमित्ताने एक खास रेल्वे फिरत आहे. संपूर्ण देशात धार्मिक सहिष्णुता आणि शांतीचे आवाहन करत ही ख्रिसमस रेल्वे फिरत आहे.\n०२. पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांची जयंती आणि नाताळच्या निमित्ताने ही रेल्वे गुरुवारी रवाना झाली. या रेल्वेत सांताक्लॉज आणि रेनडीअरचे पुतळेही आहेत.\n०३. याशिवाय जिना यांची छायाचित्रे आणि त्यांचे जीवनचरित्र सांगणारे फलक आहेत. देशभरात फिरल्यानंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही गाडी कराची येथे पोचेल.\nमोदींच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्यदिव्य शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले. शिवसागरातील स्मारकासाठीच्या नियोजित ठिकाणी त्यांनी जलअर्पण केले.\nज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे निधन\nव्यंगचित्राला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे शनिवारी सायंकाळी विलेपार्ले येथील राहत्या घरी निधन झाले.\n०२. सरवटे यांचा जन्म १९२७ साली कोल्हापूर येथे झाला. पुण्याच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर सिमेंट कंपनीत त्यांनी अनेक वर्षे इंजिनीअर म्हणून काम केले. परंतु व्यंगचित्राकडे त्यांचा अधिक कल होता.\n०३. पु. ल. देशपांडे, श्री. दा. पानवलकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी आणि रमेश मंंत्री यांच्या मराठी पुस्तकांवरील मुखपृष्ठे सरवटे यांनी रेखाटली होती. गेल्या ४० वर्षांपासून ललित मासिकात व्यंगचित्रे काढण्याचे काम त्यांनी केले.\n०४. ज्येष्ठ विनोदी लेखक जयवंत दळवी यांच्या ‘ठणठणपाळ’ या मराठीतल्या खुशखुशीत साहित्यकृतीला व्यंगचित्राची जोड देण्याचे काम सरवटे यांनी केले.\n०५. 'खडा मारायचा झाला तर', 'सावधान पुढे वळण आहे', 'खेळ रेषावतारी', 'खेळ चालू राहिला पाहिजे', 'सावधान पुढे वळण आहे', 'खेळ रेषावतारी', 'खेळ चालू राहिला पाहिजे' या व्यंगचित्रसंग्रहातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे अधिक गाजली.\n०६. सरवटे यांच्या तीन संग्रहांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले आहे. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कार्टुनिस्ट जीवनगौरव पुरस्कार, सह्याद्रीचा ‘कलारत्न’ पुरस्कार आणि कार्टुनिस्ट कंबाइन संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\n०१. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या '���-नापास' धोरणावर निर्बंध घालण्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रस्तावाला विधि मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे हे धोरण आता पाचवीपर्यंत सीमित राहणार आहे.\n०२. विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण होण्याची भीती राहिली नसल्याने त्यांचे अभ्यासातील गांभीर्य कमी झाले आहे. शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे निरीक्षणही या टिपणीत नोंदविण्यात आले होते.\n०३. शिक्षणाचा अधिकार कायद्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासंबंधीच्या तरतुदीबरोबरच 'न-नापास' धोरणाचाही समावेश करण्यात आला होता. या तरतुदीची अंमलबजावणी आणि सर्वव्यापी मूल्यांकनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची उपसमिती नेमण्यात आली होती.\n०४. उपसमितीच्या बैठकीत अनेक राज्यांनी या धोरणाला विरोध करत त्याचा आढावा घेण्याची मागणी केली होती.\nपाकने २२० भारतीय मच्छिमारांची केली सुटका\n०१. उरी दहशतवादी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आली आहे.\n०२. पाकिस्तानने त्यांच्या सागरी हद्दीत गेलेल्या २२० भारतीय मच्छिमारांची आज, रविवारी सुटका केली आहे. पाकिस्तानच्या या कृतीमुळे दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध निवळण्यात मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.\n०३. पाकिस्तानी हद्दीत चुकून गेलेल्या मच्छिमारांची मालिर तुरुंगातून सुटका करण्यात आल्याचे तुरुंग अधीक्षक हसन सेहतो यांनी सांगितले. सुटका केलेल्या मच्छिमारांना लाहोर येथे जाणाऱ्या रेल्वेगाडीतून पाठवण्यात आले आहे. तेथून वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात त्यांना दिले जाईल.\n०४. २२० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली असून, अद्याप २१९ मच्छिमार ताब्यात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.\n०५. अलिकडेच भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या मच्छिमारांना तटरक्षक दलाने अटक केली होती. या मच्छिमारांकडून बोटीही जप्त केल्या होत्या.\n०६. त्यापूर्वी भारतीय सागरी हद्दीत सीर क्रीक भागात घुसखोरी केलेली पाकिस्तानी बोट बीएसएफने जप्त केली होती. तर सीर क्रीक भागातच ९ पाकिस्तानी नागरिकांना बोटीसह ताब्यात घेण्यात आले होते.\nरशियन लष्कराचे बेपत्ता विमान कोसळले\n०१. रशिया ते सिरिया या प्रवासासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झालेल्या रशियन विमानाचा अपघात झाल्याची अधिकृत माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.\n०२. काळा समुद्रपरिसरात झालेल्या या अपघातामध्ये विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.\n०३. सोत्शी येथून उड्डाण केलेले रशियन लष्कराचे टी-यू १५४ विमान रडारावरून बेपत्ता झाले होते. या विमानातून स्क्रू मेंबरसह ९२ प्रवासी प्रवास करत होते.\n०४. हे विमान रशियातील जलक्षेत्रात बेपत्ता झाले होते. बेपत्ता विमानाची शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. सोत्शीच्या तळापासून जवळपास दिड किलोमीटर अंतरावर विमानाचे काही अवषेश सापडल्यानंतर बेपत्ता विमानाचा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.\n०५. अखेर विमानातील सर्व प्रवाशांनी जीव गमावला असल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विमान दुर्घटनेमध्ये ९ रशियन पत्रकारांसह कलाकार आणि सैनिकांचाही समावेश होता.\nब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज कालवश\n०१. ब्रिटिश पॉप गायक मायकल जॉर्ज यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले आहे. जॉर्ज यांच्या अल्बम्सच्या आतापर्यंत १० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत. मायकल जॉर्ज यांच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.\n०२. काही वर्षे एकांतवासात राहिलेले मायकल जॉर्ज अंमली पदार्थांच्या अनेक घटनांमुळे चर्चेत आले होते.क्लब ट्रॉपिकॅना, लास्ट ख्रिसमस, केअरलेस विस्पर आणि फेथ यामुळे मायकल जॉर्ज अनेकांच्या लक्षात आहेत.\n०३. जॉर्ज मायकल यांनी अगदी सहजसोप्या पद्धतीने त्यांच्या गाण्यातून जगण्याचे विविध अनुभव मांडले. चीनमध्ये निर्बंध असताना जॉर्ज चीनमध्ये जाऊन गायले होते. त्यावेळी त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.\n०४. इतर पॉप गायकांप्रमाणेच जॉर्ज मायकल यांची जीवनशैलीदेखील थोडी बेधुंद होती. त्यामुळेच त्यांना अंमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्यांना काही वेळा तुरुंगवासदेखील भोगावा लागला होता.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व ���रीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-30-august/", "date_download": "2019-02-23T22:11:53Z", "digest": "sha1:AO7I4EAIGDTSWHOFYLVGQND3ZLGHDMQT", "length": 25456, "nlines": 82, "source_domain": "www.marathigold.com", "title": "गुरुवार 30 ऑगस्ट : ग्रहांची बदलली चाल, या राशींना होणार फायदा, 3 राशींना नुकसान", "raw_content": "\nगुरुवार 30 ऑगस्ट : ग्रहांची बदलली चाल, या राशींना होणार फायदा, 3 राशींना नुकसान\nगुरुवार 30 ऑगस्ट : ग्रहांची बदलली चाल, या राशींना होणार फायदा, 3 राशींना नुकसान\nआज गुरुवार 30 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nजीवन आनंदाने जगण्याची आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. चढउतारांमुळे फायदा होईल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.\nसर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने कठीण असा निर्णय पुढे ढकला. तुमच्या मुलांसमवेत वेळ घालवा. प्रकृतीस बरे वाटेल. मुले ही अमर्यादित आनंदाचे स्रोत असतात. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.\nज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च प्राथमिकता द्यावी. त्यावर विनाविलंब चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे आहे. एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण सुरळित होऊन जाईल, आणि त्यांच्यावर तुमचा प्रभाव टाकण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल.\nठराविक कालाने येणारा मानसिक शाररिक थकवा काही प्रश्न निर्माण करेल. तुमच्या शरीराची प्रक्रीया सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. तुमची प्रिय व्यक्ती जवळ नसल्याने तुम्ही व्याकूळ व्हाल. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . तुम्ही पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्याशी प्रमाणापेक्षा अधिक सक्तीने वागत आहेत, असे तुम्हाला वाटेल.\nअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. तुमच्या चंचल स्वभावामुळे तुम्ही भावाचा मूड खराब कराल. प्रेमबंध चांगले ठेवण्यासाठी परस्पर आदर व व���श्वास याची जोपासना तुम्ही करण्याची गरज आहे. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल.\nअंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. शिशिर ऋतुतील पानगळी प्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. स्त्री सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल.\nतुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. एखाद्या कामात मित्रांचा पाठिंबा असेल, मात्र तुमच्या जोडीदाराच्या मतभिन्नतेमुळे घरातील शांततेचा भंग होईल. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. व्यवसायात नवी आघाडी सुरु करण्यासाठी शुभ दिवस. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.\nतुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. ऐतिहासिक स्थळांवर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. तुमच्या शीघ्रकोपीपणामुळे तुमच्या कामाच्या प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम घालवू नका. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयु��्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.\nघरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुम्ही जगात एकमेव अाहात, याची जाणीव आज तुम्हाला तुमचा/तुमची जोडीदार करून देईल.\nआपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आपल्या बहिणीचा विवाह ठरण्याच्या बातमीमुळे आपण आनंदीत व्हाल. पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने काहीसे दु:खी देखील व्हाल. पण भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.\nआजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. तुमच्या उधळ्या स्वभावावर तुमचे कुटुंबीय टीका करतील. भविष्यासाठी तुम्ही पैशांची बचत केली पाहिजे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच���या गोष्टीबाबत पाठीशी उभी राहील.\nआज महत्त्वाचे निर्णय घेणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरू शकते. त्यामुळे तुमचा तणाव वाढेल आणि तुम्ही उदासही व्हाल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. पत्नीशी सुसंवाद साधून स्वरमिलाफ साधणारा दिवस. नातेसंबधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तीनी, गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाशी बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.\nबुधवार 29 ऑगस्ट : आजचा दिवस या 4 राशीसाठी राहील उत्तम, तर 3 राशीसाठी कठीण\nशुक्रवार 31 ऑगस्ट : या 4 राशीच्या लोकांनी आज रहावे सावध, तर 3 राशीसाठी उत्तम दिवस\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/heart-attack-at-night/", "date_download": "2019-02-23T22:07:58Z", "digest": "sha1:WRPCM24C6SBZFVVU32TFHVE2MFIKABYX", "length": 8722, "nlines": 63, "source_domain": "www.marathigold.com", "title": "99 टक्के लोकांना माहित नाही, रात्री लघवीला उठणे जीवघेणे होऊ शकते, पण या पद्धतीने धोका टाळू शकता", "raw_content": "\n99 टक्के लोकांना माहित नाही, रात्री लघवीला उठणे जीवघेणे होऊ शकते, पण या पद्धतीने धोका टाळू शकता\n99 टक्के लोकांना माहित नाही, रात्री लघवीला उठणे जीवघेणे होऊ शकते, पण या पद्धतीने धोका टाळू शकता\nलघवीला जाणे ही आपल्या जीवनातील महत्वाचे कार्य आहे. कारण शरीरास नको असलेले पदार्थ शरीर या माध्यमातून बाहेर फेकते. जर कोणताही व्यक्ती लघवीला जास्त वेळ थांबवून ठेवत असेल तर त्याचा वाईट परिणाम किडनीवर होऊ शकतो. पण बहुतेक वेळा पाहिले गेले आहे की काही लोकांना दिवसा पेक्षा जास्त रात्री वारंवार लघवीला जावे लागते जे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असते, असे आम्ही नाही म्हणत.\nएका रिसर्च अनुसार जे लोक रात्री वारंवार टॉयलेटला जातात त्यांना स्लीप एपनिया नामक गंभीर आजार असू शकतो. रात्री सारखेसारखे लघवीला जाण्यामागे सर्वात मोठे कारण नाक्सूरिया आजार असू शकतो. रिसर्च मध्ये सांगितले की झोपे मध्ये रक्त आपल्या डोक्या पर्यंत पोहचत नाही ज्यामुळे शरीरामध्ये ECG परिवर्तन होते आणि अश्या स्थितीत जर झोपेतून अचानक उठले तर त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. यासाठी रात्री झोपेतून अचानक उठले नाही पाहिजे.\nडॉक्टरांच्या अनुसार झोपेमध्ये रक्त आपल्या मेंदू पर्यंत व्यवस्थित पोहचत नाही. यासाठी रात्री लघवीला उठत असाल तर पहिले साढे तीन मिनिट असतात जे तुमचा जीव वाचवू शकतात. प्रत्येक व्यक्तीने या सुरुवातीच्या साढे तीन मिनिटांमध्ये सावध राहिले पाहिजे. चला पाहूया सविस्तर याबद्दल.\nझोपेतून जाग आल्या नंतरचे पहिले साढे तीन मिनिटे अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी करू शकतात कारण जेव्हा पण अश्या घटना झालेल्या आहेत तेव्हा निरोगी व्यक्तीचे देखील आकस्मिक निधन होते. रात्री जेव्हा आपण लघवीला उठतो तेव्हा अचानक उठून उभे राहतो आणि परिणामी रक्त आपल्या मेंदू पर्यंत पोहचू शकत नाही आणि यामुळे आपल्या हृद्य क्रिया बंद होते ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.\nया साढे तीन मिनिटाचे काय महत्व आहे\nजेव्हा रात्री तुम्हाला लघवी लागल्यामुळे जा��� येते तेव्हा पहिल्या अर्धा मिनिट तुम्ही अंथरुणात झोपलेल्या अवस्थेतच राहिले पाहिजे त्यानंतर अर्धा मिनिट उठून बसावे आणि नंतर अडीच मिनिट आपल्या पायांना पलंगाच्या खाली लोंबकळत ठेवावे आणि अश्या प्रकारे पूर्ण साढे तीन मिनिट पूर्ण होतील आणि या साढे तीन मिनिटामध्ये रक्त प्रवाह सुरळीत होईल आणि हृद्य क्रिया देखील थांबणार नाही ज्यामुळे अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी होईल.\nमुलतानी माती मध्ये या 2 वस्तू मिक्स करून लावा, 1 आठवड्यात सावळा रंग उजळेल\nझुरळ पळवण्यासाठी घरगुती उपाय\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mozilla.org/mr/firefox/facebookcontainer/", "date_download": "2019-02-23T21:03:14Z", "digest": "sha1:UEOQQEGB3IXZLOKTPBNNESKJHH2DJQE4", "length": 7099, "nlines": 93, "source_domain": "www.mozilla.org", "title": "Firefox साठी Facebook कंटेनर | आपण कोणत्या साईटना भेट देता हे Facebook ला जाणण्यापासून अडवा.", "raw_content": "Facebook. पूर्णपणे ताब्यात. आपले इतर आयुष्य आपल्यासोबतच राहूद्या.\nFirefox डाउनलोड करा आणि फेसबुक कंटेनर विस्तार मिळवा\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्र���ाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nFacebook कंटेनर विस्तार मिळवा\nFacebook कंटेनर विस्तार मोबाइल उपकरणांवर उपलब्ध नाही.\nForefox Focus वापरून पहा, Android आणि iOS साठी गोपनीय ब्राउझर.\nFacebook आपली जवळजवळ सर्व हालचाल ट्रॅक करते आणि आपल्या ओळखीशी जोडून ठेवते. जर हे आपल्यासाठी अती होत असेल, तर Facebook कंटेनर विस्तार एका वेगळ्या कंटेनर टॅब मध्ये आपली ओळख उघडतो आणि आपल्याला ट्रॅक करणे Facebook साठी कठीण बनवतो.\nप्रस्थापित करा व ताब्यात घ्या\nविस्तार प्रस्थापित करणे सोपे आहे आणि एकदा सक्रिय केल्यावर, Facebook निळ्या टॅब मध्ये उघडेल. Facebook सर्वसाधारणपणे वापरून आनंद घ्या. Facebook तरीही आपल्याला जाहिराती व शिफारशी पाठवू शकेल, पण Facebook वरून मिळवलेल्या माहिती वरून आपलयाला लक्ष्य बनवून जाहिराती व इतर संदेश पाठवणे त्यांना अवघड होईल.\nआम्हाला Mozilla च पाठबळ आहे, एक विना-नफा संस्था जी लोकांना ऑनलाईन सशक्त करून फायद्यापेक्षा जास्त महत्व देते. आम्ही हा विस्तार तयार केला कारण आम्हाला असे वाटते की आपल्याकडे सुरक्षा आणि गोपनीयता व्यवस्थापित करण्यासाठी सोपी साधने उपलब्ध असावीत.\nआज Firefox सह मुक्तपणे वाचा.\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:\nFirefox डाउनलोड करा — मराठी\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nआपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.\nFirefox प्रस्थापित करण्यासाठी या सूचना पाळा.\nह्या स्थळाला सहकार्य करा\nह्या अंतर्भुत माहितीमधील काही भाग ©1998–2019 परस्पर mozilla.org सहकार्यांच्या मालकीचे आहे. Creative Commons license अंतर्गत उपलब्ध अंतर्भुत माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/DSK-issue/", "date_download": "2019-02-23T22:04:46Z", "digest": "sha1:AHS7L6CJDRLRJNRNVCC23HIFXFXZBAZ5", "length": 6488, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " डीएसकेंना बुलडाणा बँकेचा मदतीचा हात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसकेंना बुलडाणा बँकेचा मदतीचा हात\nडीएसकेंना बुलडाणा बँकेचा मदतीचा हात\nठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास असमर्थ ठरलेले पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना तूर्त दिलासा मिळाला आहे. बुुलडाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह के्रडिट सोसायटीने कुलकर्णी यांना मदतीचा हात पुढे केल्याने उच्च न्यायालयाने शेवटची संधी म्हणून बँकेच्या संचालक मंडळाला डीएसकेंना पैसे देण्याचा ठराव पास करून तो सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच आता ही शेवटची संधी आहे. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे आणि निर्णय राखून ठेवत असल्याचेही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी स्पष्ट करून डी. एस.\nकुलकर्णी यांना 22 फेबु्रवारीपर्यंत दिलासा दिला.\nउच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने 50 कोटी रुपये जमा करण्यास मुदतवाढ देऊनही ते जमा न करता आल्याने डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी न्यायालयात हजेरी लावली. यावेळी कुलकर्णी यांच्या वतीने अ‍ॅड. अशोक मुंदरगी यांनी सिंगापूरच्या प्रभुणे इंटरनॅशनल कंपनीने पैसे ट्रान्स्फर केले असले, तरी काही तांत्रिक कारणास्तव पैसे ट्रान्स्फर झाले नसल्याचे सांगितले.\nआता कुलकर्णी यांना बुलडाणा बँकेने मदतीचा हात देण्याचे कबूल केले असून, डीएसकेंना 100 कोटींचे कर्ज देण्यास इच्छुक आहे. त्यासाठी 200 कोटींची मालमत्ता तारण ठेवावी लागणार आहे. तसेच त्यांची विकण्यास योग्य असलेली 12 कोटींची संपत्तीही विकत घेण्यास उत्सुक असल्याचेही न्यायालयात सांगितले. त्याला बँकेने दुजोराही दिला. मात्र, न्यायालयाने आम्हाला प्रभुणे इंटरनॅशनलच्या आश्‍वासनाप्रमाणे नुसता प्रस्ताव नको आहे. ठोस पुरावे हवे आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन तसा ठराव संमत करावा आणि त्या ठरावाची प्रत तपासयंत्रणा या नात्याने पुणे ईओडब्ल्यू आणि हायकोर्टाला 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट करून अर्जाची सुनावणी 22 फेबु्रवारीपर्यंत तहकूब ठेवली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sangli/Minor-girl-raped-by-molestation-One-arrested/", "date_download": "2019-02-23T20:37:40Z", "digest": "sha1:N5IHLV64DTKF765WQHHJLO4HQWU56Y6R", "length": 5119, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरजेत बलात्कार; एकास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरजेत बलात्कार; एकास अटक\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरजेत बलात्कार; एकास अटक\nमिरज : शहर प्रतिनिधी\nबेळगाव जिल्ह्यातील बोरगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सदलगा पोलिसांनी तो येथील महात्मा गांधी चौकी पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास मिरज पोलिसांना करावा लागणार आहे.\nपीडित शाळकरी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यांची 15 वर्षांची मुलगी व तिची मैत्रीण दि. 29 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी शाळेला जात होत्या. त्या दोघींचे काहींनी अपहरण केले.\nबेळगाव पोलिसांनी त्या दोघींना दि. 1 डिसेंबर 2017 रोजी मिरज ते गोवा असा रेल्वेने प्रवास करताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्या मुलींना सदलगा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सलदगा पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला.\nत्या दोघीही मिरज रेल्वे स्थानकाजवळ थांबल्या होत्या. त्यानंतर त्यांना तोसीफ हंगड (रा. हंगड गल्ली, मिरज) याने येथील अक्षय हॉटेलमध्ये नेऊन त्यापैकी 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून हंगड याला अटक करण्यात आली. हा गुन्हा मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांच्या हद्दीत घडला असल्याने त्याचा पुढील तपास करण्यासाठी सदलगा पोलिसांकडून वर्ग करण्यात आला. तसे पत्र बेळगावचे पोलिस अधीक्षक यांनी सांगलीच्या पोलिस अधीक्षकांना दिले आहे. याबाबत रात्री पर्यंत महात्मा गांधी चौकी पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बो��णी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2019-02-23T20:35:21Z", "digest": "sha1:NDWRHQYEKGPB63FQHM2SNG5QNGMZRCMK", "length": 10969, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुप्रिया सुळे यांच्याकडून भरीव विकासकामे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसुप्रिया सुळे यांच्याकडून भरीव विकासकामे\nसुनील चांदेरे : कोंढुरमध्ये रस्त्याचे उद्‌घाटन\nपिरंगुट- खासदार सुप्रिया सुळे यांनी कोंढुर गावाच्या पदरात विकासकामांच्या व प्रतिनिधीत्वाचे भरभरून माप टाकले आहे. आजच्या भाऊबीजेच्या मुहुर्तावर सुप्रिया सुळे यांना मतदानरूपी ओवाळणी त्याच पद्धतीने देण्याचा कोंढुरवासीयांनी संकल्प करण्याचे आवाहन भोर विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले. कोंढुर (ता.मुळशी) येथील अंतर्गत रस्ता उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे होत्या.\nयावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे, सरचिटणीस माऊली कांबळे, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच सारिका कुडले, माजी सरपंच शंकर मरगळे, ग्रामविकास अधिकारी खुडे, ज्येष्ठ नेते किसन दिघे, अनिल चांदेरे, सुखदेव चांदेरे, किसन ताकवले, उमेश शिंदे, उमेश धोत्रे, काशिनाथ मोरे, उज्ज्वला हाळंदे आदी उपस्थित होते. प्रा. सविता दगडे म्हणाल्या, भविष्यकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार येणार असल्याने विकासकामांची चिंता करण्याची गरज नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनतर संपूर्ण राज्याचे व देशाचे चित्र बदलणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची घडी सुरळीत बसवली जाईल. तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी गावात केलेल्या विकासकामांचा आढावा यानिमित्ताने मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत दिघे यांनी केले. किसन दिघे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे ��ामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/benefits-of-getting-these-parts-of-the-body-flowing-7861-2/", "date_download": "2019-02-23T22:06:12Z", "digest": "sha1:DYEVV4H76UQE63FURL3LOLVQDYRGWRSE", "length": 8514, "nlines": 83, "source_domain": "www.marathigold.com", "title": "सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे हे भाग फडकण्यामुळे फायदा होतो", "raw_content": "\nसामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे हे भाग फडकण्यामुळे फायदा होतो\nसामुद्रिक शास्त्रानुसार शरीराचे हे भाग फडकण्यामुळे फायदा होतो\nसामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीचे शरीर अत्यंत संवेदनशील असते. व्यक्तीकडे एक अशी शक्ती असते जी होणाऱ्या घटनांचे संकेत पहीलेच देतात परंतु हे पण सत्य आहे कि आजकाल या गोष्टीना अंधविश्वासच्या नावाखाली यागोष्टींवर विश्वास ठेवला जात नाही. पण जर तुम्ही सामुद्रिकशास्त्राबद्दल माहिती मिळवलेली असेल तर व्यक्तीच्या शरीराचा कोणता भाग फडकण्याचा काय अर्थ आहे ���े तुम्हाला सहज माहित होईल. पूर्वीच्या काळी अंग फडकण्या बद्दल अनेक मान्यता होत्या ज्या आजही प्रचलित आहेत. अनेक ठिकाणी यांना शकून आणि अपशकून यांच्याशी संबंध जोडला जातो. यामध्ये किती सत्य आहे हे प्रत्येकाने आपल्या अनुभवाने ठरवावे. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकलच्या माध्यमातून शरीराचा कोणता भाग फडकण्याचा काय अर्थ होतो याची माहिती देत आहोत.\nजर एखाद्या व्यक्तीचे कपाळ फडकत असेल तर याचा अर्थ लवकरच जमीन किंवा घराचा लाभ मिळू शकतो. म्हणजेच जमीन किंवा घर खरेदीची योजना बनवली जाऊ शकते आणि यामध्ये तुम्ही यशस्वी बनाल जर कपाळ फडकत असेल. नोकरी मध्ये पदोन्नती देखील मिळू शकते आणि मानसन्मान मिळू शकतो.\nजर व्यक्तीचे दंड फडकत असतील तर धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुम्हाला येणाऱ्या काळात एखाद्या मार्गाने धनलाभ होऊ शकतो.\nजर एखाद्याचे हात फडफडत असतील तर हे शुभ मानले जाते कारण हात फडकण्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता असते आणि तुम्ही श्रीमत होऊ शकता.\nजर एखाद्या व्यक्तीची छाती फडकत असेल तर हे यश मिळण्याचे संकेत आहेत आणि तुम्हाला एखाद्या कार्यात लवकरच विजय मिळू शकतो.\nजर एखाद्याची नाभी फडकत असेल तर याचा अर्थ होतो की लवकरच तुम्हाला एखाद्या यात्रे दरम्यान फायदा मिळू शकतो.\nजर एखाद्याच्या तळपाया मध्ये फडफड होत असेल तर याचा अर्थ तुम्ही एखाद्या प्रवासाला जाऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला फायदा होईल.\nजर उजव्या डोळ्यावरची पापणी फडकत असेल तर खुशखबरी किंवा धनलाभ होऊ शकतो.\nजर एखाद्याचा उजवा हात फडकत असेलतर हे शुभ मानले जाते. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तर डावा हात फडकणे हानिकारक होऊ शकते.\nआपल्या पतीवर जीवापाड प्रेम करतात या 5 नावाच्या मुली, पहा तुम्ही ते लकी पती आहेत का\nराशिभविष्य 12 जून 2018 : आजचा दिवस 3 राशींसाठी चांगला, तर 4 राशींसाठी राहील कठीण\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्य���्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/virat-kohali-appreciated-by-javed-miandad/", "date_download": "2019-02-23T21:43:08Z", "digest": "sha1:HRKNHBAQJ3QHYOLHY3MXERPHLFJMHQQT", "length": 20478, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज, जावेद मियाँदादकडून कौतुक | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा वि��्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nकोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज, जावेद मियाँदादकडून कौतुक\n‘टीम इंडिया’चे रनमशीन अर्थात विराट कोहली सध्या विक्रमांचे इमले रचत आहे. जबरदस्त कामगिरीमुळे त्याच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र आता या यादीत चक्क पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याचेही नाव आले आहे. स्वतः जावेद मियाँदादने विराट कोहली अलौलिक क्रिकेटपटू असून जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे सांगत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत नाबाद १६० धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीची जावेद मियाँदादने तोंडभरून स्तुती केली. तो म्हणाला, कोहलीचे फलंदाजीतील अफलातून तंत्र आणि ‘टीम इंडिया’ला कठीण परिस्थितीतूनही विजयाकडे घेऊन जाण्याची कला त्याला एक महान फलंदाज बनवते. विशेष म्हणजे त्याच्या कामगिरीत सातत्य आहे. समोरील गोलंदाजाचे सामर्थ्य आणि कमकुवत गोष्टी हेरून कोहली आपल्या फलंदाजी शैलीत तसा बदल करतो. त्यामुळेच विराट कोहली एक अलौलिक खेळाडू असून जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे’, असे मत जावेद मियाँदादने व्यक्त केले.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकीर्दीतील ३४ वे एकदिवसीय शतक झळकाविणाऱ्या विराट कोहलीने कर्णधार म्हणून १२ वे शतक ठोकले. ही उपलब्धी मिळविणारा तो हिंदुस्थानचा पहिला कर्णधार ठरला. त्याने सौरभ गांगुलीच्या कर्णधार म्हणून ठोकलेल्या ११ शतकांचा विक्रम मोडीत काढला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉण्टिंगने सर्वाधिक २२ शतके झळकावली आहेत.\nविराट कोहलीने केवळ २०५ सामन्यांत ३४ शतके झळकावली आहेत, तर विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३४ शतके करण्यासाठी २९८ सामने खेळले आहेत.\nखेळपट्टीवर धावून १०० धावा करणारा तो पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला हे विशेष. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.\nविराटने वन डेमधील १०० वा षटकार लगावला. यावेळी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट हा महेंद्रसिंग धोनी (२१६) व रोहित शर्मा (१६५) यांच्यानंतरचा तिसरा हिंदुस्थानी ठरलाय.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबईत आजपासून फेडरेशन कप, कबड्डी कबड्डीचा दम घुमणार\nपुढीलअमित शहांना ‘पकोडा’ बाधला, खटला दाखल\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/this-is-the-4-indication-of-death-yamdev/", "date_download": "2019-02-23T22:01:54Z", "digest": "sha1:2OKJGNWYX6WV4PM7B6KZPQJ3L6UES55S", "length": 10797, "nlines": 70, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मृत्यूपूर्वी यमदेव प्रत्येकाला देतात हे 4 संकेत, तुम्हाला तर मिळाले नाहीत ना?", "raw_content": "\nमृत्यूपूर्वी यमदेव प्रत्येकाला देतात हे 4 संकेत, तुम्हाला तर मिळाले नाहीत ना\nमृत्यूपूर्वी यमदेव प्रत्येकाला देतात हे 4 संकेत, तुम्हाला तर मिळाले नाहीत ना\nसृष्टीचे काही नियम असून प्रत्येकाला ते पाळावेच लागतात, मृत्यूसुद्धा त्यामधील एक आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू निश्चित आहे. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही परंतु आपला मृत्यू केव्हा होणार याविषयी अगोदरच समजू शकते. मान्यतेनुसार, यमदेवाचे दूत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी यमदेवाचे 4 संदेश पाठवतात. यावरून कोणाचा मृत्यू कधी होणार याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.\nएका प्रचलित कथेनुसार, यमदेवाने त्यांचा भक्त अमृतला वचन दिले होते की, ते प्रत्येक व्यक्तीला मृत्यूपूर्वीच 4 संकेत देती\nयमदेव आणि भक्त अमृतची कथा\nप्राचीन काळी, यमुना नदीच्या कतहावर अमृत नावाचा एक व्यक्ती वास्तव्यास होता. तो यमदेवाची दिवसरात्र पूजा करत असे कारण त्याला मृत्यूची भीती होती. यमदेव, अमृतच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले.\nयमदेवाचे शब्द ऐकून अमृतने त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान मागितले. त्याचे वरदान ऐकल्यानंतर यमदेवाने त्याला समजावून सांगितले की, जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावेच लागते. कोणताही मनुष्य मृत्यूला टाळू शकत नाही. त्यानंतर अमृतने यमदेवाकडे मागणी केली की, मृत्यूला टाळणे शक्य नसेल तर मग कमीत कमी मृत्यू माझ्याजवळ आल्यानंतर मला त्याविषयी माहित व्हावे. ज्यामुळे मी माझ्या कुटुंबाची पूर्ण व्यवस्था लावून ठेवू शकेल.\nयानंतर यमदेवाने अमृतला मृत्यूपूर्वी तुला सूचना मिळेल असे वचन दिले. यमदेवाने त्याला सांगितले की, तुला मृत्यूचा संकेत मिळाल्यानंतर तू लगेच या संसाराचा निरोप घेण्याची तयारी करून ठेव. त्यानंतर यमदेव अदृश्य झाले. त्यानंतर अनेक वर्ष उलटून गेले आणि यमदेवाच्या वचनामुळे अमृत विलासतापूर्ण आयुष्य जगू लागला. आता त्याला मृत्यूची काहीही भीती नव्हती. हळू-हळू त्याचे केस पांढरे होऊ लागले, काही वर्षांनंतर त्यांचे दात पडले, त्यांनतर त्याची दृष्टी क्षीण झाली आणि अजूनही त्याला यमदेवाचा कोणताही संदेश मिळाला नव्हता. अशाप्रकारे आणखी काही वर्ष निघून गेले आणि आता तो अंथरुणातून उठूही शकत नव्हता, त्याचे शरीर सुन्न पडले होते. परंतु मनातल्या मनात त्याने यमदेवाचे आभार मानले होते की अजूनही त्याला मृत्यूचा कोणताही संदेश मिळाला नव्हता.\nअसे जीवन जगात असताना एके दिवशी तो खूप घाबरला कारण त्याच्याजवळ यमदूत उभे होते. त्याने घाबरून घरात यमदेवाचे पत्र शोधण्यास सुरुवात केली परंतु त्याला कोणतेही पत्र सापडले नाही आणि त्याने यमदेवावर धोका दिल्याचा आरोप लावावा.\nतेव्हा यमदेवाने नम्रतेने त्याला उत्तर दिले की, मी तुला 4 संदेश पाठवले होते परंतु तुझ्या लोभ आणि विलासातपूर्ण जीवनशैलीने तू आंधळा झाला होता. तुझे केस पांढरे झाले हा पहिला संकेत होता, दात पडलेला दुसरा, दुष्टी क्षीण झालेला तिसरा आणि तुझ्या शरीराच्या संपूर्ण अवयवांनी काम बंद केलेला मला चौथा संदेश होता. परंतु तुला यामधील एकही संदेशाचा अर्थ समजला नाही.\nअशाप्रकारे यमदेव प्रत्येकाला त्याच्या मृत्यूपूर्वी हे संदेश अवश्य पाठवतात….\nपहिला संदेश-केस पांढरे होणे.\nदुसरा संदेश – दात पडणे.\nतिसरा संदेश-दृष्टी क्षीण होणे.\nचौथा संदेश– कंबर वाकणे किंवा शरीराच्या अवयवांचे काम बिघडणे.\nया 7 लोकांना घरात थारा देऊ नये, अन्यथा तुम्ही सापडू शकता अडचणीत\nआजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार र���पये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-23T20:52:35Z", "digest": "sha1:UT4PBR7DLDH7RUGVVPFU5ILSGYJPHLUC", "length": 13786, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरक्षण टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करणार : चंद्रकांत पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआरक्षण टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करणार : चंद्रकांत पाटील\nन्यायालयीन लढाईसाठी सरकारची जय्यत तयारी\nआरक्षण विरोधकांना झोंबलेय – विनोद तावडे\nमराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका हा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. ते म्हणाले, शिवसेना-भाजपने मराठ्यांना आरक्षण दिलेय हे विरोधकांना झोंबले आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाशी नाते असणारी मंडळी आहेत. असे लोक न्यायालयात जाणार हे गृहीत धरले होते. त्यामुळे आम्ही न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा “फुल प्रूफ’ करण्यात आला असून हे आरक्षण टिकावे यासाठी सरकारने सर्व हवी ती तयारी केली आहे, असेही तावडे यांनी सांगितले.\nमुंबई: मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल होणार हे अपेक्षित असताना हे आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी सरकार वकिलांची फौज उभी करणार आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील वकिलांशी बोलणी सुरु असून त्यांनी सरकारला साथ देण्याचे मान्य केले आहे. ही कायदेशीर लढाई आपण जिंकणारच, असा आत्मविश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nमराठा आरक्षणविरोधात याचिका दाखल झाली आहे. पण याचा काहीच फरक पडत नाही. सरकारनेही आरक्षण टिकविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह नागपूर आणि संभाजीनगर खंडपीठाकडे तसेच सर्वोच्च न्यालयालयात वैॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. आरक्षणाविरोधीाल कायदेशीर लढाई लढावी लागणार. हे सरकारने गृहीत धरले असून ही कायदेशीर लढाई आपण जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nआरक्षण टिकविण्यासाठी वकिलांशी जोरदार सल्लामसलत सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील वकिलांशी बोलणे झाले आहे. त्यांनी सरकारला साथ देण्यासाठी आणि हा कायदा न्यायालयात टिकण्यासाठी ही लढाई लढू असे आश्वासन दिले आहे. ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांच्याशीही सल्लामसलत केली आहे. ज्यावेळी वेळ येईल तेव्ही मी स्वत: फिल्डमध्ये उतरेन असे त्यांनी आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nबारामतीत ‘भाजप-रासपची’ महत्वाची बैठक सुरू\nशिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू\nसंभाजी भिडेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल\nअखेर राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू\n#Video : शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी ��ेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-23T21:58:56Z", "digest": "sha1:36SLYQ6FD5GHPBBMM7OQFJOZYY535GMJ", "length": 12917, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यापेक्षा गावातील रस्ते बरे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाताऱ्यापेक्षा गावातील रस्ते बरे\nग्रेड सेप्रेटरजवळील रस्ते खड्ड्यात : वाहन चालकांचे मोडतंय कंबरडे\nसातारा – पोवईनाक्‍यावर ग्रेड सेप्रेटरजवळील सर्वच रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याने रस्ते अगोदरच अरुंद झाले आहेत, त्या उरलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याने वाहनचालकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. तीव्र उतारांवर खड्डे चुकतवाना लोकांची कंबरडे मोडू लागली आहेत. जिल्ह्याचे ठिकाण सातारापेक्षा गावाकडील रस्तेही अधिक चांगले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.\nसाताऱ्यातील पोवई नाक्‍यावर मोठा गाजावाजा करत ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू झाले. त्यानंतर या परिसरातील सर्वच रस्���्यांवर खोदकाम सुरू झाले. तत्पूर्वी शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यातच अत्यंत रहदारीचा असलेल्या पोवई नाक्‍यावरही ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे रस्ते अरुंद होवू लागले. रस्त्यांचे खोदकाम, कामासाठी होणारी अवजड वाहतूक यामुळे येथील रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडू लागले आहेत. मरिआई कॉम्प्लेक्‍सपासून रयत संस्थेकडे जाणारा रस्ता तीव्र उताराचा आहे.\nसध्या याठिकाणी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मात्र, रस्त्यावर खड्डे असल्याने चालकांची तारांबळ उडत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे जाणारा मार्गही अत्यंत चिंचोळा झाला आहे. याठिकाणीही मोठी रहदारी असते. खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने अनेकदा विरुद्ध दिशेला जात असतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. ग्रेड सेप्रेटसाठी खोलवर खोदकाम झाले आहे. त्याकडेला रस्त्यावरील वाहन चालकांचा त्यात तोल नये, यासाठी भक्कम संरक्षक जाळी अथवा कुंपण उभारण्याची गरज आहे.\nपोवई नाका परिसरात रस्त्यांवर ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे खड्डे पडले असून रस्त्यांची डागडुजी करण्याबाबतच्या सूचना संबंधित टीएनटी कंपनीच्या ठेकदारांना नुकत्याच दिलेल्या आहेत. रस्त्याच्या ुडागडुजीला लवकरात लवकर सुरुवात होईल.\nबांधकाम सभापती, सातारा नगरपालिका\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – रस्त्याच्या कामाची थर्ड पार्टी चौकशी करा\nरस्त्यांवरील मिरवणुकीचे गाडे 24 तासांत उचला\nशहरातील रस्ते खरेच राष्ट्रीय मानांकनानुसार आहेत का\nव्यावसायिकांचा रस्ता, पार्किंगवर ताबा\nशहरातील रस्त्यांचे होणार “थ्री डी मॅपिंग’\nगणेशोत्सवानंतर पेठांमधील रस्त्याची डागडुजी\nगणेश मूर्ती, सजावट साहित्य खरेदीनिमित्त वाहतुकीत बदल\nवेस्ट इंडिजने केले इंग्लंडला पराभूत\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत प���थर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nसंभाजी भिडेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/todays-horoscope-05-october-10582-2/", "date_download": "2019-02-23T22:04:58Z", "digest": "sha1:XT2LTMNHY64ND6GXS2MAQBMXNUBQTNLD", "length": 20361, "nlines": 82, "source_domain": "www.marathigold.com", "title": "शनिवार 06 ऑक्टोबर : जाणून घ्या कसा राहील शनिवारचा दिवस", "raw_content": "\nशनिवार 06 ऑक्टोबर : जाणून घ्या कसा राहील शनिवारचा दिवस\nशनिवार 06 ऑक्टोबर : जाणून घ्या कसा राहील शनिवारचा दिवस\nआज शनिवार 06 ऑक्टोबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.\nआरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्���ेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.\nआरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता.\nभीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमचे हास्य हे तुमच्या प्रियजनांच्या असमाधानावरचे उत्तम औषध आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.\nअध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.\nचार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असते. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.\nयोगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मुलांवर आपली मते लादण्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा, ते आपली मते स्वीकारतील. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.\nभूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.\nतुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील.\nमित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.\nआज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.\nआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील, कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.\nतुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.\nशुक्रवार 05 ऑक्टोबर : माता लक्ष्मी या 4 राशींवर आज राहील प्रसन्न, तर 2 राशीसाठी राहील समस्या\nरविवार 07 ऑक्टोबर : ब्रह्म योग देत आहे या राशींना फायदा\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sangli/Hathkangale-Lok-Sabha-election-Sadabhau-Khot-against-MP-Raju-Shetty/", "date_download": "2019-02-23T21:38:30Z", "digest": "sha1:TSMQQPGEN6PHO4WCX2VUAWRBAVXQJT7O", "length": 5845, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘हातकणंगले’त रंगणार शेतकरी नेत्यांत सामना? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘हातकणंगले’त रंगणार शेतकरी नेत्यांत सामना\n‘हातकणंगले’त रंगणार शेतकरी नेत्यांत सामना\nइस्लामपूर : मारूती पाटील\nआगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने ना. खोत यांनीही मतदारसंघात सातत्याने संपर्क वाढविला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शेतकरी चळवळीतील हे दोन नेते व एकेकाळचे जीवलग मित्र भाजप - राष्ट्रवादीच्या बळावर एकमेकांविरोधात मैदानात उतरतील अशी चिन्हे दिसत आहेत.\nभाजप आघाडीशी फारकत घेतल्यानंतर खासदार शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे. राज्यात भाजपविरोधात समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानीला तसे निमंत्रणही दिल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. खासदार शेट्टी या आघाडीत सामील झाल्यास त्यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघ सोडला जाऊ शकतो. मात्र शेट्टी यांना पाठिंबा देण्यास राष्ट्रवादीतूनच काहींचा विरोध असल्याचे समजते. हा विरोध चर्चेतून सुटेल, असेही जयंत पाटील यांन�� स्पष्ट केले आहे.\nदुसरीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीत ना. खोत यांना मैदानात उतरवले जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ना. खोत यांनीही वेळोवेळी भाजपने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.\nउमेदवारीची माळ गळ्यात पडणार हे गृहित धरुन त्यांनी गेल्या काही महिन्यापासून हातकणंगले मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधीही त्यांनी मंजूर केला आहे. ना. खोत यांना भाजपची उमेदवारी मिळाली व खासदार शेट्टी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीतून मैदानात उतरले तर या दोन शेतकर्‍यांच्या नेत्यात चांगलाच सामना रंगणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-02-23T21:38:51Z", "digest": "sha1:DTCOH2XVG6BP6ZM3ERF5WMSB4Y6YZSQB", "length": 12373, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्राथमिक, माध्यमिक शिक्षक भरती कधी? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्राथमिक, माध्यमिक शिक्षक भरती कधी\nशिक्षक संघटनांकडून उपस्थित होत आहेत अनेक प्रश्‍न\nपुणे – राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केल्यानंतर आता प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील शिक्षक भरती कधी होणार, असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार, रिक्त पदांवर नेमके किती शिक्षक भरणार असे अनेक प्रश्‍न विचारले जात आहेत.\nतावडे यांनी फेब्रुवारीमध्ये 24 हजार शिक्षक भरती करण्याची घोषणा केली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात 18 हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले होते. पवित्र संकेतस्थळाद्वारे रिक्त पदांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, भरतीची प्रक्रिया कधी सुरू होणार याची अद्यापही स्पष्टता नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळेच तावडे यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून शिक्षकभरती हा हॅशटॅग वापरून अनेक प्रश्‍न विचारण्यात आले आहेत.\nरिक्त पदांचा अतिरिक्त ताण\nआज महाराष्ट्रात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्याचा ताण अन्य शिक्षकांवर येतो. शाळांची आणि शिक्षणाची गुणवत्ता राहात नाही. सातवीपर्यंत शाळा आणि दोन-तीन शिक्षक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. प्राध्यापक भरती करण्याची घोषणा केल्यानंतर आता शिक्षक भरती कोणत्या पद्धतीने आणि कधी होणार याचा तपशील शिक्षणमंत्र्यांनी जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-rafel-deal/", "date_download": "2019-02-23T20:57:30Z", "digest": "sha1:YTK3SF2Z2DQNLQJTHRLNZJ5LX7HYZOYK", "length": 27775, "nlines": 276, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाज���ची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\nराफेल व्यवहारासंदर्भात जे बंद पाकीट सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केले गेले त्यात सत्य आहे की ते पाकीट कोरेच आहे ते कुणाला कसे कळेल राफेलचा सौदा हा बोफोर्सचा बाप आहे. पण बापाने गुन्हा केल्याचा एकही पुरावा हाती नाही. बोफोर्स-राफेल व्यवहारात जनतेच्याच पैशाची लूट झाली. पाच रुपयांस मिळणारी वस्तू सरकारी पैशाने दोन हजार रुपयांना कोणी खरेदी करीत असेल तर त्यास काय म्हणावे राफेलचा सौदा हा बोफोर्सचा बाप आहे. पण बापाने गुन्हा केल्याचा एकही पुरावा हाती नाही. बोफोर्स-राफेल व्यवहारात जनतेच्याच पैशाची लूट झाली. पाच रुपयांस मिळणारी वस्तू सरकारी पैशाने दोन हजार रुपयांना कोणी खरेदी करीत असेल तर त्यास काय म्हणावे पण असे काही घडलेच नाही असा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे. म्हणजे न्यायालयाच्या चपलेने राहुल गांधींनी केलेल्या राफेल आरोपाचा विंचू मार���्याचा प्रयत्न झाला आहे. राफेल प्रकरणाचे पुढे काय होणार हा प्रश्न अधांतरितच आहे.\nमहाराष्ट्रात ज्याप्रमाणे जलसंधारण घोटाळा झाला नाही, त्याच धर्तीवर संरक्षण खात्यात राफेल घोटाळा झाला नाही हे आता मान्य करायला हवे राफेल लढाऊ विमानांचा फ्रान्स सरकारशी नक्की काय सौदा झाला हे उघड करता येणार नाही, असा युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात 13 दिवसांपूर्वीच केला होता. त्याच सरकारने 36 ‘फायटर’ विमानांच्या खरेदीची माहिती बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली. या बंद लिफाफ्यात काय दडलेय ते देशासमोर येईल काय, हा प्रश्नच आहे. राफेल कराराची संपूर्ण माहिती गोपनीय आहे. संरक्षणविषयक व्यवहाराची माहिती उघड करता येणार नाही असे सरकारचे प्रवक्ते सांगत होते. पण बोफोर्स, ऑगस्ता वेस्टलॅण्ड कराराप्रमाणे राफेल कराराची संपूर्ण माहिती उघड झाली. फ्रान्सच्या ‘डसॉल्ट’ कंपनीकडून 126 फायटर विमाने घेण्याचा मूळ करार होता. पण आता फक्त 36 विमाने घेतली जात आहेत व संरक्षण क्षेत्राचा अनुभव नसताना अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला हे कंत्राट मिळाले, तेही विमानाच्या किमती चौपट वाढवून, हा विरोधकांचा मुख्य आरोप आहे. राहुल गांधी यांनी राफेल प्रश्नी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले व सरकारी प्रवक्त्यांच्या फौजांना राफेल रक्षणासाठी कामास लावले हे खरे. सरकारची नियत साफ नाही व राफेल व्यवहारात लपवाछपवी सुरू आहे हा\nत्यांनी लोकांच्या डोक्यात टाकला. या प्रश्नी पंतप्रधान मोदी यांनी शेवटपर्यंत मौन बाळगले व आता सर्वोच्च न्यायालयात बंद पाकिटात माहिती देऊन नवा संशय निर्माण केला. राफेल व्यवहारासंदर्भात जे बंद पाकीट सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केले गेले त्यात सत्य आहे की ते पाकीट कोरेच आहे ते कुणाला कसे कळेल राफेलचा सौदा हा बोफोर्सचा बाप आहे. पण बापाने गुन्हा केल्याचा एकही पुरावा हाती नाही. ‘दाल में कुछ काला है’ हे नक्कीच, पण उपयोग काय राफेलचा सौदा हा बोफोर्सचा बाप आहे. पण बापाने गुन्हा केल्याचा एकही पुरावा हाती नाही. ‘दाल में कुछ काला है’ हे नक्कीच, पण उपयोग काय महाराष्ट्रात 70 हजार कोटींचा जलसंधारण घोटाळा झाला व त्यात अजित पवारांपासून तटकरेंपर्यंत अनेक तालेवार नेत्यांची नावे आली. महाराष्ट्राच्या तिजोरीचा पैसा जलसंधारणात कसा बुडाला याची प्रात्यक्षिके ज्यांनी चार वर्षांपूर्वी केली ते सत्तेवर येऊन चार वर्षे उलटली तरी जलसंधारणातले ‘मासे’ जाळ्यात सापडले नाहीत. शरद पवार यांच्या विरोधात अण्णा हजारे, गो. रा. खैरनार वगैरे ‘फायटर्स’ मंडळींकडे ट्रकभर पुरावे होते, तसे अजित पवार वगैरे मंडळींच्या जलसंधारण घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे भाजप नेतृत्वाकडे होते. ही बैलगाडी सरकारची मुदत संपत आली तरी न्यायालयात पोहोचली नाही. दिवाळीपर्यंत अजित पवारांसारखे नेते तुरुंगात जातील किंवा पवारांचा एक पाय तुरुंगात आहे, अजित पवारांवरील आरोपांचा न्यायालयातच खुलासा करू, असे कालपर्यंत सांगितले गेले. पण\nमंत्रालयातील कोणत्या टेबलावर आहे ते कळायला मार्ग नाही. आम्ही जलसंधारण घोटाळा व त्याचा तपास एक चिंतनाचा विषय म्हणून पाहत आहोत व राष्ट्रीय स्तरावरील राफेल घोटाळा हा ‘डॉक्टरेट’ अभ्यासाचा विषय म्हणून पाहत आहोत घोटाळे झालेत, पण पुरावे नाहीत. देशातील सीबीआयचे दोन प्रमुख संचालक एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचार, खंडणीखोरीचे आरोप करतात. सरकार दोघांवरही कारवाई करते. यातील एक अधिकारी म्हणे राफेल व्यवहाराची चौकशी करण्याच्या तयारीत होते. म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले, पण घोटाळा झालाच नाही व सर्वोच्च न्यायालयासमोर सचोटीचा लिफाफा सादर केल्यावर घाबरायचे कारण काय घोटाळे झालेत, पण पुरावे नाहीत. देशातील सीबीआयचे दोन प्रमुख संचालक एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचार, खंडणीखोरीचे आरोप करतात. सरकार दोघांवरही कारवाई करते. यातील एक अधिकारी म्हणे राफेल व्यवहाराची चौकशी करण्याच्या तयारीत होते. म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले, पण घोटाळा झालाच नाही व सर्वोच्च न्यायालयासमोर सचोटीचा लिफाफा सादर केल्यावर घाबरायचे कारण काय श्रीमान अनिल अंबानी यांच्या कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला राफेलचे कंत्राट मिळाले ते काय फक्त गुणवत्तेच्या जोरावर श्रीमान अनिल अंबानी यांच्या कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला राफेलचे कंत्राट मिळाले ते काय फक्त गुणवत्तेच्या जोरावर विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी व इतर अनेक बड्या उद्योगपतींनी बँकांचे कर्ज बुडवले. हा मोठा घोटाळाच आहे. त्याप्रमाणे बोफोर्स-राफेल व्यवहारात जनतेच्याच पैशाची लूट झाली. पाच रुपयांस मिळणारी वस्तू सरकारी पैशाने दोन हजार रुपयांना कोणी खरेदी करीत असेल तर त्यास काय म्हणावे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी व इतर अनेक बड्या उद्योगपतींनी बँकांचे कर्ज बुडवले. हा मोठा घोटाळाच आहे. त्याप्रमाणे बोफोर्स-राफेल व्यवहारात जनतेच्याच पैशाची लूट झाली. पाच रुपयांस मिळणारी वस्तू सरकारी पैशाने दोन हजार रुपयांना कोणी खरेदी करीत असेल तर त्यास काय म्हणावे पण असे काही घडलेच नाही असा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे. म्हणजे न्यायालयाच्या चपलेने राहुल गांधींनी केलेल्या राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न झाला आहे. राफेल प्रकरणाचे पुढे काय होणार हा प्रश्न अधांतरितच आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसंसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून\nपुढीललेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nआजचा अग्रलेख : बँकांना ‘बुस्टर डोस’\nआजचा अग्रलेख : अमेरिका, फ्रान्स काय करणार लढावे तर आपल्यालाच लागेल\nशिवसेना खंडणी खोर पक्ष आहे — चौकशीचा कोणी मनातही विचार आणला नसेल तरीही हा किडा लोकांच्या मनात आहे (एनरोन एवढा उल्लेख पुरे) अगदी तसेच म्हणता येईल का \nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक���रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-international-marathon-2018-results/", "date_download": "2019-02-23T21:06:23Z", "digest": "sha1:XTSGLC72ZVL4DF4OMSAERXNNUPKYQCUM", "length": 10828, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन : झिके अटलाव डेबेबे विजेता तर बेशा गेटाचेव उपविजेता | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅन : झिके अटलाव डेबेबे विजेता तर बेशा गेटाचेव उपविजेता\nपुणे – पुण्यात पार पडलेल्या पद्मश्री डाॅ.बी.व्ही. राव 33 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनमध्ये इथिओपियाच्या झिके अटलाव डेबेबेने बाजी मारली. तर इथिअोपियाच्याच गतविजेत्या बेशा गेटाचेव याने उपविजेतेपद पटकावले. बेकेले अबेबा याने तृतीय स्थान पटकावले.\nआज पहाटे पाच वाजता सारसबागेजवळील सणस क्रीडांगणापासून मॅरेथाॅनला सुरूवात झाली. पुरूषांच्या मॅरेथाॅनमध्ये डेबेबेने 2 तास 17 मि. व 17 सेंकद तर बेशा गेटाचेव याने 2 तास 18 मि. व 07 सेंकद अशी वेळ नोंदविली. तिसऱ्या क्रंमाकावरील बेकेले याने 2 तास 18 मि. व 38 सेकंद वेळ नोंदविली.\nमहिलांमध्ये 42.195 किमी अंतराची शर्यत केनियाच्या पास्कलिया चेप्कोगेइने जिंकली. तर इथिओपियाच्या बेलेव असर मेकोनेनने दुसरा आणि इथिओपियाचीच फेकेडे सिमेन तिलाहूनने तिसरा क्रमांक मिळविला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/possibility-of-heavy-rains-after-saturday-in-the-pune-city-1711943/", "date_download": "2019-02-23T21:20:14Z", "digest": "sha1:AINDNGBKAAKB4OOSQNRVEZBWHHBRBHJE", "length": 11477, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "possibility of heavy rains after Saturday in the pune city | शहरात शनिवारनंतर जोरदार पावसाची शक्यता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nशहरात शनिवारनंतर जोरदार पावसाची शक्यता\nशहरात शनिवारनंतर जोरदार पावसाची शक्यता\nपुणे शहर आणि परिसरामध्ये मागील आठवडय़ापासून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे.\nपुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून दिवसभरात एक-दोन सरी आणि रिमझिम स्वरुपात पाऊस बरसत आहे. मात्र, शनिवारनंतर हे चित्र बदलणार असून, पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (१२ जुलै) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.\nपुणे शहर आणि परिसरामध्ये मागील आठवडय़ापासून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दिवसभरात एक ते दोन चांगल्या सरी कोसळतात. त्याचप्रमाणे काही वेळेला रिमझिम स्वरुपाचा पाऊस होतो. मात्र, शहराला झोडपून काढणारा पाऊस अद्याप झालेला नाही. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या सरी कोसळत असल्याने धरणसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. मागील दोन दिवस शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. बुधवारी मात्र काही सरी कोसळल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध भागात पावसाची भुरभुर सुरू होती. संध्याकाळी साडेपाचपर्यंत शहरात ०.३ मि. मी. पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले, तरी शनिवारनंतर त्याचा जोर वाढू शकणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले.\nदरम्यान, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे राज्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. गुजरात, उत्तर पूर्व मध्यप्रदेश, ओडिशा या राज्यांवर हवेच्या वरील थरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भात चांगला पाऊस पडत आहे. येत्या ४८ तासांमध्ये उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4830233547350733982&title=Lohegaon%20Airport%20Committee%20Meeting&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T21:00:35Z", "digest": "sha1:URQMVGV6MXW6WXN3IST62G7D5OHDJJLO", "length": 7831, "nlines": 119, "source_domain": "bytesofindia.com", "title": "लोहगाव विमानतळ पायाभूत समितीची बैठक", "raw_content": "\nलोहगाव विमानतळ पायाभूत समितीची बैठक\nपुणे : लोहगाव विमानतळासाठी राज्य सरकारतर्फे द्यावयाच्या २५ एकर जमीनीची हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी व पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांना दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पायाभूत समितीच्या बैठकीत दिल्याची माहिती, खासदार अनिल शिरोळे यांनी दिली आहे.\nया बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद महापात्रा, अजय कुमार, एस. विस्वास तसेच, संरक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव बरून मित्रा व हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते.\nबैठकीत विमान नगर ते लोहगाव विमानतळ तसेच, पुढे विकफिल्ड चौक हा रस्ता तयार करण्यासाठी महानगर पालिका, विमानतळ प्राधिकरण आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने बोलाविण्याची सूचनादेखील गडकरी यांनी केली. त्याचप्रमाणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण आणि विमानांच्या उड्डाणसंख्येत वाढ हे दोन मुद्दे लोहगाव विमानतळाच्या विकासासाठी महत्वाचे असल्याने, त्यावर संरक्षण खात्याने कार्यवाही करावी, असेदेखील गडकरी यांनी नमूद केले.\nदरम्यान, लोहगाव विमानतळ येथील कार्गो सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक असलेली, हवाई दलाच्या वापरात नसलेली जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची सूचना बैठकीत करण्यात आल्याचे शिरोळे म्हणाले.\nTags: PuneAnil ShiroleLohegaon AirportCommittee Meetingपुणेअनिल शिरोळेलोहगाव विमानतळपायाभूत समिती बैठकप्रेस रिलीज\nलोहगाव विमानतळ विस्तारीकरण बैठक लोहगाव विमानतळावरील ‘कार्गो’चे स्थलांतर दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://harinarke.blogspot.com/2011/05/blog-post_5224.html", "date_download": "2019-02-23T21:55:08Z", "digest": "sha1:HSUAIG7ESPACDEEKFHSG5TQW5ZX2VV23", "length": 18549, "nlines": 336, "source_domain": "harinarke.blogspot.com", "title": "प्रा. हरी नरके: दादोजी कोंडदेव प्रकरणी शासनाने फिर्यादींनाच न्यायाधीश नेमले - प्रा. हरी नरके", "raw_content": "\nदादोजी कोंडदेव प्रकरणी शासनाने फिर्यादींनाच न्यायाधीश नेमले - प्रा. हरी नरके\nपुणे, ३१ डिसेंबर/प्रतिनिधीदादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजीमहाराजांचे गुरू नव्हते, असा निर्णय ज्या शासकीय समितीने दिला. तिच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून शासनाने फिर्यादी संभाजी ब्रिगेडच्या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांना या समितीवर कसे नेमले, असा सवाल ख्यातनाम संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख प्रा. हरी नरके यांनी केला. ‘स्टार माझा’ या वाहिनीवरील या विषयावरील चर्चेत ते बोलत होते. या चर्चेत गोविंद पानसरे, डॉ. अनिल अवचट, प्रा. सदानंद मोरे आदींनी भाग घेतला होता.\nतत्कालीन शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै २००८ रोजी नियुक्त करण्यात आलेल्या या समितीत पदसिद्ध अध्यक्ष व सचिव यांच्या व्यतिरिक्त अन्य १३ सदस्य होते. त्यातील आठ जण मराठा समाजाचे तर उर्वरित पाच जण ब्राह्मण समाजाचे होते, हा निव्वळ योगायोग असावा असे सांगून प्रा. नरके म्हणाले. आपला आक्षेप सदस्यांच्या जातीला नसून या समितीमध्ये फिर्यादी संभाजी ब्रिगेडच्या पाच पदाधिकाऱ्यांना घेण्याला आहे. फिर्यादीच्याच हाती निर्णय प्रक्रिया देण्याची ही पद्धत नैतिकतेला धरून होती काय असा प्रश्न विचारून प्रा. नरके म्हणाले, ‘फिर्यादींबद्दल आपल्याला व्यक्तीगत आदर असला तरी त्यातील काहींच्या इतिहासविषयक योगदानाबद्दल महाराष्ट्र अनभिज्ञ आहे. समितीमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गजानन भास्कर मेहेंदळे, डॉ. अ. रा. कुलकर्णी, डॉ. जयसिंगराव पवार आदी ख्यातनाम संशोधक होते. त्यांच्या निवडीचे स्वागत करून प्रा. नरके म्हणाले, आयुष्यभर इतिहास संशोधनाला वाहून घेतलेल्या डॉ. मेहेंदळे यांच्यासारख्यांनी या समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याने व समितीवर संभाजी ब्रिगेडचे बहुजन असल्याने समितीचा निर्णय वादग्रस्त ठरला. मंत्री पुरके यांना संभाजी ब्रिगेडने ‘मराठा विश्वभूषण’ पुरस्कार दिला असून त्यांचे सरकार आल्यावर पुरकेंनाच मुख्यमंत्री करू अशी घोषणा केली आहे.\nशासनाच्या अवर सचिवाने एका शासनादेशाद्वारे ही समिती नियुक्त केली होती. तरीही ही समिती राज्यपालांनी नियुक्त केली होती, असा संभाजी ब्रिगेडचा दावा आहे.\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले: समग्र वाड्मय, मुखपृष्ठ\nडॉ. अरूणा ढेरे यांच्यासमवेत-\nमहात्मा फुले समग्र वाङ्मय\nमाझे आवडते लेखक प्रा.भालचंद्र नेमाडे यांच्यासोबत..\nईतिहासात लग्न, ईतिहसातच मुलेबाळे\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\nमराठी भाषा सल्लागार समिती\nसंभाजी ब्रिगेड व हरि नरके: प्रा. श्रावण देवरे\nविद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वो...\nसर्वप्रथम शाहू व सयाजीराजांनी शिक्षण सक्तीचे केले:...\nशिवरायांच्या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्या -ड...\nविकासासाठी सक्तीचे मोफत शिक्षण आवश्‍यक - हरी नरके\nहरी नरके व डॉ. कांबळेंची नियुक्ती\nदादोजी कोंडदेव प्रकरणी शासनाने फिर्यादींनाच न्याया...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर:चित्रमय चरित्र\nओबीसींच्या कल्याणासाठी स्वतंत्र जनगणना आवश्यक - हर...\n\"दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण\"...एक चर्चा....\nओबीसीच्या विकासासाठी पुरेशी तरतुद होत नाही - प्���ा....\nओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके\nओबीसी आरक्षण आणि क्रीमीलेयरचे राजकारण\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (12)\nडॅा. रखमाबाई सावे - राऊत (6)\nतू माझा सांगाती (1)\nनिंबा मुका जाधव (1)\nनेमाडे - कसबे-वाद (1)\nन्या. गायकवाड आयोग (1)\nप्रा. रंगनाथ पठारे (1)\nबुद्ध आणि बोधिसत्व (1)\nमाळी व तेली (1)\nलोक माझे सांगाती (1)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ (4)\nसावित्रीबाई फुले स्मारक (1)\nशिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचे कार्य\nनिषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा\n(श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श...\nमहाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव\nबाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले ...\nमहाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर\nचार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. \"हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा\" अशी सुरुवात करून बराच वेळ बो...\nद्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग\nआरक्षण आर्थिक आधारावर द्यावे काय\nगेले काही दिवस आरक्षणाचा पाया जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमि...\nवामन मेश्राम, मुलनिवासी नायक आणि सांस्क्रुतीक दहशतवाद\nशाळकरी वयात मी फुले - आंबेडकरी चळवळीच्या सम्पर्कात आलो . डा . बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान , राष्ट्रसेवा दल आदि संघटन...\nपवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली \n*पवारांनी आत्मपरिक्षणाची संधी गमावली *पवार नावाचे रसायन उलगडण्याचा आत्मसमर्थनपर प्रयत्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/7-april-todays-horoscope/", "date_download": "2019-02-23T22:05:57Z", "digest": "sha1:DKJO3Z77WEHZPEXA6R7AKWRVSXMHOPXV", "length": 5358, "nlines": 70, "source_domain": "www.marathigold.com", "title": "आजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018", "raw_content": "\nआजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018. पहा आजचा तुमचा दिवस कसा जाणार आहे.\nमेष: दैवी आराधनेने अपमृत्यूसमान संकटे टळतील.\nवृषभः आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्य लाभेल.\nमिथुन: उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल, नवी जबाबदारी स्वीकाराल.\nकर्क: नोकरीत वरीष्टांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.\nसिंह: वाहन योग, वस्त्रे व दागिने खरेद कराल.\nकन्या: सर्व इच्छा पूर्ण होतील, जवळच प्रवासाचे बेत आखाल.\nतुळ: घराचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होईल, पण प्रयत्न आवश्यक.\nवृश्चिक: मध्यस्थी करुन निष्कारण कुणाशी शत्रूत्व घेऊ नका.\nधनु: मित्रांच्या नादी लागून आचरण बिघडण्याची शक्मयता.\nमकर: पवित्र स्थळी व झाडाखाली वादविवाद करणे धोकादायक.\nकुंभ: घरच्या वाटण्यांवरुन भावंडांशी प्रखर विरोध, तडजोड करा.\nमीन: अडलेल्या नोकरी व विवाहविषयक व्यवहारात यश लाभेल.\nमृत्यूपूर्वी यमदेव प्रत्येकाला देतात हे 4 संकेत, तुम्हाला तर मिळाले नाहीत ना\nशनिवारी चुकूनही या 6 वस्तू खरेदी करू नयेत, केल्यास कधीही श्रीमंत होणार नाहीत\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-465196-2/", "date_download": "2019-02-23T20:44:25Z", "digest": "sha1:CH6KPTKZVQIWMS6HLULHZC5JVJ4OHQCW", "length": 13493, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईच्या अट्टल गुन्हेगारास शिर्डी पोलिसांनी केले जेरबंद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुंबईच्या अट्टल गुन्हेगारास शिर्डी पोलिसांनी केले जेरबंद\nशिर्डी – मुंबई शहरातील अट्टल गुन्हेगार जाफर खान याचा सिनेस्टाईलने पाठलाग करून शिर्डी पोलिसांनी एक गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतुसासह त्यास जेरबंद केले. त्याने चोरून आणलेला टेम्पो शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई रविवारी शिर्डी पोलिसांनी केली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. 25) शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे व त्यांचे साथीदार पो. हे. कॉ. प्रसाद साळवे, पो. ना. बाबा सातपुते, पो. ना. किरण कुऱ्हे, पो. ना अजय अंधारे, चालक गांगुर्डे, नितीन सानप यांचे पथक गस्त घालत होते. यावेळी उपनिरीक्षक घुगे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक इसम चोरीचा टेम्पो घेऊन शिर्डीनजीक निमगाव कोऱ्हाळे ते पिंपरी निर्मळ मार्गे जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी संस्कृती लॉन्सजवळ सापळा लावला.खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पिवळ्या रंगाचा टेम्पो भरधाव वेगामध्ये समोरून आल्याचे दिसताच पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला.\nमात्र चालकाने पोलिसांच्या अंगावर टेंपो घालत तेथून पळ काढला. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून त्यास हॉटेल गोटू का धाबा समोर अडविले. तसेच चालकास बाहेर येण्याचा इशारा केला असता, त्याने गावठी पिस्तूल पोलिसांच्या दिशेने रोखले. उपनिरीक्षक घुगे यांनी समय सूचकता दाखवत सर्व्हिस रिव्हॉल्व्हर त्याच्या दिशेने रोखले व त्याला शरण येण्याची सूचना केली.\nत्यास बोलण्यात व्यस्त ठेवून इतर सहकाऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली व ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पाच जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने जाफर खान (वय 42, रा. कुरेशी कंपाऊंड, बेहरामबाग, जोगेश्वरी पश्‍चिम, मुंबई) असे सांगितले. सदर टेम्पो चोरून आणल्याचेही सांगितले.\nदरम्यान शिर्डी पोलिसांत त्याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. त्याची माहिती मागितली असता, तो मुंबई शहरातील अट्टल गुन्हेगार असलायचे समजले. दरम्यान शिर्डी पोलिसांनी त्यास राहता न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मिथुन घुगे करीत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मो���ाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nमद्यपीने पोलीस ठाण्यात प्रशान केले विषारी औषध\nनगर : स्थायी, महिला व बालकल्याणवर शिवसेना\nगोपाळपूर ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला\nटॅंकरची धडक बसून वृध्द ठार\nगोपाळपूरमध्ये जनावराचा चारा जळाला\nनिळवंडे कालव्याचे काम सुरू झाले पाहिजे- खा. लोखंडे\nजि. प.कडून कोपरगावला आतापर्यंत 52 कोटींचा निधी- शालिनी विखे\nनगर दक्षिणसाठी राष्ट्रवादीकडून अनुराधा नागवडे\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/new-ministry-to-create-happiness-1711821/", "date_download": "2019-02-23T21:19:12Z", "digest": "sha1:F37KISDOUK4EG7DX57HYKQUPYLRV3WT4", "length": 10154, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New ministry to create happiness | आनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nआनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय\nआनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय\n‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ ही संकल्पना मांडली.\nआनंदी माणसांच्या निकषात भारत ११३ व्या क्रमांकावर असून ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्यातील जनतेला सुखी, आनंदी, सुरक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक वाढीस लागण्यासाठी आनंद मंत्रालय (हॅपिनेस मिनिस्ट्री) आणण्याचा विचार सरकार करीत आहे. या मंत्रालयाचा आराखडा तयार झाला असून लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.\nविधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्य़ा पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘महाराष्ट्र गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे योगदान’ या विषयावर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.\n१९७९ मध्ये भूतानच्या राजाने देशाच्या विकासाचा पर्यायी निर्देशक म्हणून ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ ही संकल्पना मांडली. २००८ मध्ये भूतानच्या राज्यघटनेत या संकल्पनेचा समावेश.\nभूतानच्या पावलावर पाऊल ठेवत व्हेनेझुएला, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांत आनंद मंत्रालयांची स्थापना.\nभारतात ऑगस्ट २०१६ मध्ये सर्वप्रथम मध्य प्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना.\nएप्रिल २०१८ मध्ये आंध्र प्रदेशात आनंद निर्देशांकानुसार विकासाचे मापन सुरू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-23T20:51:19Z", "digest": "sha1:XJUJ3PVCJ2QNAFNFWBSEQCCNWPC7VK4A", "length": 11864, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्र-आरबीआय वाद संपुष्टात येणार? उर्जित पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकेंद्र-आरबीआय वाद संपुष्टात येणार उर्जित पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट\nनवी दिल्ली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून दोघांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेत एका फॉर्म्युलावर दोघांचेही एकमत झाल्याचे समजत आहे.\nया फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकार आरबीआयकडून पैसे मागण्यासंदर्भात नरमाईची भूमिका घेणार आहे, तर आरबीआयही केंद्राला कर्ज देण्यात थोडी सूट देणार आहे. या फॉर्म्युल्यांतर्गत आरबीआय काही बँकांनी करेक्टिव अॅक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून बाहेर काढणार आहे. जेणेकरून बँक अधिक कर्ज देऊ शकेल.\nकाय होता केंद्र आणि आरबीआय वाद –\nरिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून मोठा हिस्सा मिळवण्याचा सरकारचा होता. तसेच बँकांच्या कर्ज वितरणावर आणलेले निर्बंध दूर करावेत, असेही सरकारचे म्हणणे आहे. तसेच केंद्र सरकारने आजवर कधीही वापरात न आलेल्या रिझर्व्ह बँक कायद्याचा कलम ७(१) चा वापर करण्याची भूमिका घेतल्याने तणाव टोकाला गेला होता. उर्जित पटेल हे गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार अशीदेखील चर्चा सुरु झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊन���ोड करा\nआसाम विषारी दारू प्रकरण : मृतांचा आकडा 94 वर; तर 300 हून अधिक गंभीर\nएयरो इंडिया 2019 : आगीत शंभराहून अधिक वाहने जळून खाक\n#Video: एअर शो 2019-‘पी.व्ही. सिंधू’चे तेजस उड्डाण\nजम्मू-काश्मीरहून तेलंगानाला जाणारा ‘सीआरपीएफ’ जवान बेपत्ता, लूकआऊट नोटीस जाहीर\nआंध्र प्रदेश – रूग्णवाहिकेतून पावणेतीन कोटींचा गांजा जप्त\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nफुटीरतावादी नेता यासिन मलिक ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी नृत्य करत होते -भाजप\nभाजपाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, एका महिला मंत्रीने घेतली प्रियंका गांधींची भेट\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकार�� कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-50-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T20:37:53Z", "digest": "sha1:GA32TEZJJP7NFU5ETOWUQUTNJLBHG52I", "length": 12025, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाताचे उत्पादन 50 टक्‍क्‍यांनी घटले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाताचे उत्पादन 50 टक्‍क्‍यांनी घटले\nखेडच्या पश्‍चिम भागात झोडणी अंतिम टप्प्यात : दाणे भरण्याच्या कालावधीतच पावसाची दडी\nराजगुरूनगर- खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये भात झोडणी अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी ऐन भाताचे दाणे भरण्याच्या सुमारास पाऊस गेल्याने उत्पादनात 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट झाली आहे.\nखेड तालुक्‍यात सर्वाधिक भाताचे पिक घेतले जाते. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात हे पीक मुख्य पिक आहे. या भागात सर्वाधिक पाऊस पडतो त्यामुळे भाताचे पीक चांगले येते पावसावर आधारित शेती असल्याने भाताच्या विविध जाती शेतकरी लावतात. यावर्षी सुरुवातील समाधान कारक पाऊस पडला त्यामुळे भाताची रोपे चांगली आली. जुलै महिन्यात भाताची लागवड (आवणी) करण्यात आली मात्र सप्टेंबर महिन्यात भातपिकात दाणे भरण्यापूर्वी पाऊसाने दांडी मारल्याने भाताचे दाणे भरले नाहीत. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात दरवर्षीपेक्षा 50 पेक्षा जास्त घट झाली आहे.\nयावर्षी पावसाने ओढ दिल्याने खेड तालुक्‍यात भात शेती उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ भात पिकावर याभागातील शेतकरी अवलंबून असतो रब्बी हंगामात याभागात शेती पिकत नाही. पाणी योजना नसल्याने आणि पाण्याचे स्रोत नसल्याने या भागातील शेतकऱ्यावर नेहमीच संकटे आली आहेत. शेतकरी काबाड कष्ट करून भात शेती करतो शेवटी मात्र कोरडा, ओला दुष्काळ, करपा रोग आदि संकटे आल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होतो त्यामुळे त्याची प्रगती होत नाही.\nयावर्षी पावसाने मोठी दडी दिल्याने भात पिकाचे उत्पादन घटल्याने हाताशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी भागातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून शासकीय मदत मिळण्याची मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.\nइंद्रायणी, बासमती, कोलम, कोलंबा, जीरा, कमावत्या, खडक्‍या, आंबेमोहर, यासह आधुनिक भाताच्या वाणाची शेतकरी लावणी करतात मात्र दरवर्षी कोणत्या न कोणत्या नैसर्गिक संकटात भात शेती सापडत असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dip.goa.gov.in/newsdisp.php?id=465", "date_download": "2019-02-23T20:57:19Z", "digest": "sha1:S5K5WJ4RMG4MPOC6J76KFQ7SRF7WOADZ", "length": 9434, "nlines": 64, "source_domain": "dip.goa.gov.in", "title": "Department of Information and Publicity | Goa Government", "raw_content": "\nभारतीय शास्त्रीय नृत्यासंदर्भात नृत्य व्याख्यान सादरीकरण मालिका\nता. २८ ऑगस्ट २०१८\nगोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयातर्फे नवी दिल्ली येथील भारत आंतरराष्ट्रीय ग्रामीण सांस्कृतिक कें��्राच्या सहकार्याने गोव्यातील २४ शाळांमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्यासंदर्भात नृत्य व्याख्यान सादरीकरण मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ८ सप्टेंबर दरम्यान होणार्‍या या उपक्रमात पुणे येथील कथ्थक नृत्यांगना श्रीमती अमर्त्या चटर्जी (घोष) आणि बंगलुरू येथील भरतनाट्यम् नृत्यांगना श्रीमती रेवती श्रीनिवासराघवन् यांची उत्तर गोव्यात व दक्षिण गोव्यात नृत्य व्याख्याने होतील. शिक्षणातील सांस्कृतिक मूल्ये अधिक मजबूत करणे आणि नृत्य व संगीत या भारतीय सांस्कृतिक वारशासंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.\nश्रीमती अमर्त्या चटर्जी (घोष) यांच्याकडे कथ्थक नृत्यातील पदविका असून पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यांनी पं. संतोष कुमार चटर्जी, श्रीमती मधुमिता राय, पद्मविभूषण पं. बिर्जु महाराज व शाश्वती सेन यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी भारतात तसेच भारताबाहेर कथ्थकचे कार्यक्रम केले आहेत.\nश्रीमती अमर्त्या चटर्जी (घोष) व त्यांचे सहकारी ३ ते ८ सप्टेंबर दरम्यान उत्तर गोव्यातील १२ शाळांमध्ये नृत्य व्याख्यान सादरीकरण करतील. त्यात धारगळ-पेडणे येथील लोकशिक्षण हायस्कूल, हळर्ण-पेडणे येथील हळर्ण पंचक्रोशी हायस्कूल, म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर, शिवोली-बार्देश येथील कीर्ती विद्यालय, आमोणा-डिचोली येथील सरकारी विद्यालय, कुडणे-साखळी डिचोली येथील महालक्ष्मी हायस्कूल, वाळपई येथील अवर लेडी ऑफ लूर्डस् हायस्कूल, वाळपई येथील युनिटी हायस्कूल,, शिरोडा येथील श्री कामाक्षी हायस्कूल, तळावली-फोंडा येथील श्री महालक्ष्मी इंग्लिश हायस्कूल, पणजी येथील पीपल्स हायस्कूल आणि कात्येभाट एला-ओल्ड गोवा येथील ओल्ड गोवा एज्युकेशनल इन्स्टिट्युट या शाळांचा समावेश आहे.\nश्रीमती रेवती श्रीनिवासराघवन् यांनी सुरूवातीचे शिक्षण स्व. गुरू कोमालवल्ली कृष्णमणी यांच्याकडून घेतले व त्यानंतर पद्मभूषण श्रीमती कलानिधी नारायणन्, एस. पी. श्रीनिवासन् व टी. एस. नंदकुमार यांच्याकडून शिक्षण घेतले. सध्या त्या श्री. सतीश कृष्णमूर्ती यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी ललित कलेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या नृत्य अलंकार पदवीधा���क आहेत. त्यांनी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळांमध्ये भाग घेतला असून अनेक शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत. तसेच भारतात व विदेशात त्यांचे कार्यक्रमही झाले आहेत.\nश्रीमती रेवती श्रीनिवासराघवन् व त्यांचे सहकारी ३ ते ८ सप्टेंबर दरम्यान दक्षिण गोव्यातील १२ शाळांमध्ये नृत्य व्याख्यान सादरीकरण करतील. त्यात रिवण-सांगे येथील अवर लेडी ऑफ फातिमा हायस्कूल, नेत्रावळी-सांगे येथील सरकारी विद्यालय, पिळयें-धारबांदोडा येथील गोमंतक विद्यालय, तामसोडा-धारबांदोडा येथील मातोश्री आनंदीबाई वामन मराठे विद्यालय, फातोर्डा येथील प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायस्कूल, मडगाव येथील भाटीकर मॉडेल हायस्कूल, आगोंदा येथील सरकारी विद्यालय, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय हायस्कूल, शिरवई-केपे येथील लोकविश्वास प्रतिष्ठान हायस्कूल, बाळ्ळी-केपे येथील विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय, वास्को येथील अवर लेडी ऑफ कॅन्डेलेरिया हायस्कूल आणि वास्को येथील म्युनिसीपल हायस्कूल यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/12/tuberculosis.html", "date_download": "2019-02-23T20:56:28Z", "digest": "sha1:VCH24P7P5GJA6LBE7IL432UA44PK2URE", "length": 9109, "nlines": 116, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "क्षयरोग रोगाविषयी माहिती - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nScience क्षयरोग रोगाविषयी माहिती\nहा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो. या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी २४ मार्च १८८२ रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.\nक्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो. क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.\n०२. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)\nतीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,\nहलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप\nलहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.\n०१. थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.\n०२. 'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्र���शीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.\n० ते १ वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम १९६२ साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)\nसुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन १९९२-९३ मध्ये सुरू करण्यात आला.\nसुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.\n०१. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.\n०२. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)\nजागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/suspected-accused-chain-snatcher-police-in-custody/", "date_download": "2019-02-23T20:39:43Z", "digest": "sha1:FUJVHAKBJXODVWGRP6FZWIEL64QS3EVL", "length": 3126, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " पोलिसांची झोप उडविणारा चेन स्नॅचर पोलिसच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › पोलिसांची झोप उडविणारा चेन स्नॅचर पोलिसच\nपोलिसांची झोप उडविणारा चेन स्नॅचर पोलिसच\nयेथील सातारा परिसरात महिनाभरात अनेक महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पोलिसांची झोप उडविणारा चक्क भारत बटालियनचा (राज्य राखीव पोलिस दल) पोलिस कॉन्स्टेबल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली ��हे. गुन्हे शाखेने योगेश सिंघाटे (वय ३३) नामक पोलिस कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७ ते ८ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसीपी नागनाथ कोडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या कारवाईमुळे सातारा परिसरातील (औरंगाबाद) एसआरपीएफ कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने केली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.tallysolutions.com/mr/tag/input-tax-credit/", "date_download": "2019-02-23T21:39:57Z", "digest": "sha1:C3HBZOZUOTYIBB4PDGOV5ENPFGWVG7ZL", "length": 12447, "nlines": 170, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "input tax credit Archives | GST (Goods and services tax) - India - Tally Solutions", "raw_content": "\nजीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम\nऑक्टोबर १४, २०१६ रोजी अखिल भारतीय ट्रेडर्सच्या कॉन्फेडरेशनने (सीएआयटी) आपल्या सदस्यांना, म्हणजेच भारतातील जवळपास ६ लाख व्यापाऱ्यांनाजीएसटीच्या विषयावरप्रशिक्षण देण्यासाठी टॅली सोल्यूशन्स बरोबर एक सामंजस्य करार केला.याचा मुख्य हेतू म्हणजे व्यापारी समुदायाला डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे असले तरी जुलै १ पासून जीएसटी स्वीकारली असल्याने हे…\nउत्पादकांवर जीएसटीचा प्रभाव – भाग 2\nया विषयावरच्या आपल्या शेवटच्या ब्लॉगमध्ये, आम्ही आपल्या देशभरातील उत्पादकांवर जीएसटीच्या सकारात्मक परिणामांवर चर्चा केली. मुख्य फायदे व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने उभे असताना आणि अनेक आघाड्यांवर खर्च कमीझाल्यास जीएसटीचे काही विशिष्ट भाग आहेत जे उत्पादन क्षेत्रासाठी अनुकूल नसतील. चला एक नजर टाकूया. Are you GST ready yet\nलहान असणं हे पापच जणू : जीएसटी कायद्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल\nवादविवादाची बाब म्हणजे सर्वात मोठा अप्रत्यक्ष्य कर परिवर्तन हा काही आठवडेच दूर आहे. कायदा निर्माते हे विशिष्ट संविधानिक कलमे आणि आकृत्यांविषयी चर्चा करीत आहेत – जेणेकरून योग्य कायदे अमलात येतील. Are you GST ready yet\nअशा परिस्थिती ज्याच्यात आपण इनपुट टॅक्स क्रेडि���चा लाभ घेवू शकत नाही\nआपल्या मागील ब्लॉग मध्ये आपण जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याच्या अटी आणि आयटीसी घेता येण्यासाठी अनुकूल परिस्थिती शिकलो. या ब्लॉग मध्ये, आपण अशा परिस्थिती पाहु जिथे आपण इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेऊ शकत नाही याबद्दल खाली चर्चा केली गेली आहे.. Are you GST ready yet\nजीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्याकरीता सूची\nचालू कर प्रणाली मध्ये, इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याचा एक संक्षिप्त आढावा खाली दिला आहे: इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकार इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी अटी (ITC) VAT एक VAT विक्रेता म्हणून, व्यवसाय संर्दभात पुनर्विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तू किंवा नियमांनुसार,…\n‘जीएसटी’ कडे वळताना: नोंदणीकृत व्यवसायांसाठी\nआपले पहिले आणि सर्वात महत्वाचे काम म्हणजे ‘जीएसटी’ कडे आपल्या नोंदणीकृत व्यवसायाला परावर्तित करणे. यात जीएसटी’ ची तत्वे इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आगाऊ लेखी आणि अहवाल प्रक्रीया, खरेदी, व्यवसाय नियमनाचे (लॉजिस्टिकस) निर्णय यांचे पुनरावलोकन करणे आवश्यक असेल. Are you GST ready yet\n‘जीएसटी’ कडे वळताना: मी शेअर बंद करून इनपुट क्रेडिट मिळवू शकतो का\n26 नोव्हेंबर 2016 रोजी प्रकाशित सुधारित ‘जीएसटी’ मॉडेलच्या कायद्यानुसार मसूद्यात ‘जीएसटी’च्या दिशेने स्थानांतर करण्याच्या तरतुदींमध्ये ठळक बदल करण्यात आले आहेत. ही पोस्ट सुधारित मसूद्यातील बदलानुसार अद्ययावतीत केली गेली आहे. ‘जीएसटी’ कडे स्थानांतरीत झाल्या नंतर, सामान्यपणे खालीलपैकी कोणत्याही श्रेणींमध्ये मोडणारा व्यवसायसुद्धा समाविष्ट असेल: ज्या व्यवसायांना…\nजीएसटी प्रणालीत टॅक्स लायबिलिटीच्या बदल्यात इनपूट टॅक्स क्रेडिट सेट ऑफ कसे करावे\nआम्ही मागील पोस्टमध्ये इनपूट टॅक्स क्रेडिट (आयटीसी)ची ओळख करून दिली होती. आता, जीएसटी प्रणालीत तुमच्या टॅक्स लायबिलिटीच्या बदल्यात तुमचे इनपूट क्रेडिट कसे सेट ऑफ करावे, हे समजून घेऊया. Are you GST ready yet\n‘जीएसटी’ इनपुट टॅक्स क्रेडिट बद्दल थोडक्यात माहिती [व्हिडिओ]\nही पोस्ट नवीन बदल अंतर्भूत करून 21 ऑक्टोबर 2016 रोजी सुधारित केली आहे. ‘जीएसटी’चे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे देशभरात एका शृंखले सारखा अखंड इनपुट क्रेडिटचा (कर्जाचा) प्रवाह (माल उत्पादनावरील किमती पासून त्याचा उपभोगत्या द्वारा उपयोग होईपर्यंत) होय. या विभागात, वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यावर जीएसटी इनपुट टॅक्स…\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-42963602", "date_download": "2019-02-23T22:31:21Z", "digest": "sha1:6NMBXEPYD52ULXIX23IOHXGUT5EEH25G", "length": 13231, "nlines": 114, "source_domain": "www.bbc.com", "title": "मोदींच्या 'हमी'ला किती भाव द्यावा? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमोदींच्या 'हमी'ला किती भाव द्यावा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nशेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार ही महत्वाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र ही घोषणा केवळ धूळफेक असल्याचा दावा देशभरातल्या वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी केला आहे.\nहमीभाव जरी मिळणार असला तरी ज्या उत्पादन खर्चावर हा हमीभाव मिळणार आहे, तो मोजताना सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचं अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचं म्हणणं आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी 1 फेब्रुवारीला सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प असल्याचं केंद्र सरकारकडून सांगितलं जात आहे.\n'त्यांनी आम्हाला मुंबई-पुण्यात काही हजारांतच विकलं'\nगोष्ट 100 वर्षांपूर्वीची : जेव्हा ब्रिटीश महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार...\n'माझ्या आई, बायकोला गोळ्याच घाला' चीनमधल्या मुस्लिमांची अशी मागणी का\nकृषी क्षेत्रासाठीची तरतूद वाढवण्यात आली आहे. 2022 सालापर्यंत, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा मानस आहे अशी घोषणा जेटलींनी केली आहे.\nबाजार समित्या, गोदामं, सिंचन यासाठी भरीव तरतूद करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\nशेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणे ही तर या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा ठरली. गेल्या अनेक वर्षांपासून हमीभाव देण्याची आग्रही मागणी देशभरातल्या शेतकरी संघटना करत होत्या. त्यामुळे हमीभावाच्या घोषणेला विशेष महत्व आहे.\n'हमीभावाची घोषणा तर धूळफेक'\nमात्र हमीभावाची आग्रही मागणी करणाऱ्या शेतकरी संघटनाच सरकारच्या घोषणेवर समाधानी नाहीत.\nउत्पादन खर्चावर हमी भाव तर सरकार देणार आहे, मात्र उत्पादन खर्च कसा ठरवायचा याची मेख मारून ठेवल्याने शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल असे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे प्रा. योगेंद्र यादव यांचे म्हणणे आहे.\n\"अर्थमंत्र्यांनी उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभावाची घोषणा करताना म्हटलं आहे की, सरकारनं रब्बी हंगामातच किमान आधारभूत किंमत अर्थात MSP देण्याचं आश्वासन पूर्ण केलं आहे. मात्र यातच सरकारची धूळफेक उघड झाली. कारण रब्बी हंगामात MSP देताना सरकारनं उत्पादन खर्च C-2 या मानकानुसार न पकडता A-2+FL या मानकानुसार पकडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी मोजला जाऊन शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामाप्रमाणे खरिपातही आता उत्पादन खर्च कमीच पकडला जाईल आणि त्यावर आधारित हमी भाव दिला जाईल. ज्यातून शेतकऱ्याचे नुकसानच होणार आहे.\"\nC-2 आणि A-2+FL काय प्रकार आहे \nउत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आलेले आहेत.\nजेव्हा A-2+FL या मानकानुसार उत्पादन खर्च मोजला जातो, तेव्हा त्यामध्ये केवळ शेतकऱ्यानं बियाणं, खतं, अवजारं आणि कुटुंबानं केलेल्या श्रमाची मजुरी यांचा समावेश होतो. तर C-2 या मानकानुसार शेतकऱ्यानं बियाणं, खतं, अवजारं आणि कुटुंबानं केलेल्या श्रमाच्या मजुरी यासोबतच भांडवली खर्च आणि जमिनीच्या मुल्याचा आधार घेतला जातो.\nस्वामिनाथन आयोगाने काय म्हटले होतं\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, \"शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव देताना उत्पादन खर्च C-2 या मानकानुसारच दिला पाहिजे अशी स्पष्ट तरतूद स्वामिनाथन आयोगाच्या अहवालात आहे. सरकार���ं उत्पादन खर्चाची व्याख्याच बदलून टाकली आहे, त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांना अपेक्षित हमी भाव मिळणार नाही. हमी भावासाठी उत्पादन खर्च ठरवताना जमीन मालकी किंवा जमिनीचं भाडं ग्राह्य न धरल्यानं उत्पादन खर्च अत्यंत कमी मोजला जाईल. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसानच होईल.\"\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\n#BollywoodSexism : 'लैंगिक शोषणाच्या कटू सत्याला कटू सत्याला वाचा फोडावीच लागेल'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nभारताने पाकिस्तानविरुद्धचा वर्ल्डकप सामना नाही खेळला तर...\nआसाममध्ये गावठी दारूचे 99 बळी: नेमकी दारू विषारी कधी बनते\nकाश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांना अटक, 20 हजार जवान तैनात\nट्रंप यांचं विद्यापीठ आणि एअरबस A380 - फसलेल्या प्रकल्पांची गोष्ट\nलैंगिक छळवणुकीच्या आरोपांवरून चर्चने केला कार्डिनलचा बचाव\n'इस्लामिक स्टेटचा पाडाव पण त्यांचा विखारी विचार कायम आहे'\nभारतातील 10 लाख आदिवासी कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर\nमहिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/book-review-of-johar-chokhoba/", "date_download": "2019-02-23T20:38:03Z", "digest": "sha1:I5G5KJSWUICSOSGXBIWT5Z4GRBRMCQTU", "length": 23920, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "वाचावे असे काही-शोध एका संताचा | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळ���ंवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nवाचावे असे काही-शोध एका संताचा\nसंत चोखामेळा यांच्या ६६९ व्या स्मृतिदिन सोहळय़ानिमित्त नुकतेच मंगळवेढा येथे ‘जोहार चोखोबा’ या ग्रंथाचे संत चोखोबांच्या समाधीसमोर प्रकाशन झाले. नाग-नालंदा प्रकाशित या पुस्तकाचे संपादन संत साहित्याचे अभ्यासक सचिन परब व श्रीरंग गायकवाड यांनी केले आहे. संत चोखामेळांविषयी सर्वार्थाने अभ्यास मांडणारे हे पुस्तक. ‘जोहार चोखोबा’चे प���रकाशक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी पुस्तकाविषयी मांडलेलं हे मनोगत.\nपुस्तकाचे नाव- जोहार चोखोबा\nसंपादन-सचिन परब,श्रीरंग गायकवाड, प्रकाशन-नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपूर, मूल्य-२३० रुपये, पृष्ठ-२६३\nमध्ययुगीन महाराष्ट्रातला खराखुरा मानवताधर्म म्हणजे वारकरी संप्रदाय लोकोत्तर प्रतिभेचे संत नामदेव आणि कारुण्यमय प्रज्ञा असणारे ज्ञानदेव यांच्या अथक प्रयत्नांतून या संप्रदायाचा पाया रचला गेला. आपल्या क्रांतिकारी कार्याचे नेमके भान असणाऱया नामदेवांनी ज्ञानदेवादी भावंडे, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, जनाबाई आणि चोखामेळा परिवार अशी मांदियाळी जमवून चंद्रभागेच्या वाळवंटात नवा डाव मांडला, नवे रिंगण धरले. त्यातूनच मध्ययुगात भक्तींची आणि अभिव्यक्तीची पहाट उगवली. त्याचा लखलखीत आणि चमत्कारसदृश आविष्कार म्हणजे संत चोखामेळा होय.\nयादव काळ हा कर्मठ ब्रह्मवृंदाचा प्रभाव असणारा काळ होता. या काळात राजसत्ता यज्ञ आणि क्रतेउद्यापने यामध्ये गुंतली होती तर अठरापगड जातींचा कृषक समाज बहुदैवतवादाच्या जंजाळात गुंतला होता. अशा काळात अस्पृश्य जातीतून एका सत्शील व्यक्तिमत्त्वाचा उदय व्हावा आणि नामदेवांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारावे, संतमंडळात स्थान द्यावे हे सारेच अलौकिक होते. चोखामेळा हा परंपरेने गावकीच्या कामात अडकलेला, पण वृत्तीने साधू. शुद्ध वाणी, शुद्ध वर्तन, परिस्थितीच्या दलदलीतून बाहेर पडण्याची तळमळ. त्यातूनच चोखोबा पंढरपूरच्या वाळवंटात चालणाऱया नामदेवांच्या भजन-कीर्तनात रंगला. त्याच्या वृत्तीत आमूलाग्र बदल झाला आणि एका अंत्यजाचा संतत्वाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. एका संताच्या जडणघडणीचा हा प्रवास अभ्यासकांना संशोधनातून खुणावत होता. त्यातूनच ‘रिंगण’चा 2015चा आषाढी विशेषांक संत चोखामेळांना वाहिला गेला. त्या विशेषांकात काही मौलिक भर घालून सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या तरुण धडपडय़ा अभ्यासकांनी ‘जोहार चोखोबा’ या ग्रंथाचे संपादन केले आहे. तर इस्लामपूरच्या नाग-नालंदा प्रकाशनाने अत्यंत देखण्या स्वरूपात व सुबक शैलीत हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.\nया ग्रंथात चोखोबांना ‘संस्कृतीच्या पायातील तडा’ संबोधणारे भालचंद्र नेमाडे, ‘संत आणि साहित्य’ याचा अनुबंध स्पष्ट करणारे डॉ. सदानंद मोरे, ‘निरुत्तर करणारं प्रश्नोप��िषद’ अशी चोखोबांची भलावण करणारे अभय टिळक यांच्यापासून ‘आम्ही चोखाबा का नाकारतो’ ते स्पष्ट करणाऱया ज. वि. पवारांपर्यंत 30-32 अभ्यासकांचे अभ्यासपूर्ण लेख येथे एकत्र करण्यात आले आहेत.\nया पुस्तकात आजच्या संदर्भात चोखोबांचे स्थान शोधण्याचा प्रयत्न करणारे सुकृत करंदीकर, राजेश शेगोकार, नीलेश बने, प्रशांत जाधव यांचे लेख आहेत. मंगळवेढा ही चोखोबांची कर्मभूमी, मेहुणपुरा ही जन्मभूमी, पालखी सोहळय़ातील त्यांचे स्थान यासंदर्भातील हे रिपोर्ताज आहेत. आ. विवेक पंडित यांचा ‘वेदनेचे कॅथार्सिस’ हा लेख अंतर्मुख करतो. त्याचवेळी भारतकुमार राऊत, पराग पाटील, अरुण खोरे हे चोखोबाविषयक अभ्यासाच्या काही दिशा स्पष्ट करतात.\nह.भ.प. निवृत्तीबुवा गायकवाड यांचे अनुभवकथन तर आजची भक्तीची, वारीची पायवाट कशी खाचखळग्यातून जाते ते स्पष्ट करते. चोखोबा संत असले तरी त्यांचा अभंग कीर्तनासाठी घेतला आहे असे सहसा घडत नाही. वाळवंटातील आध्यात्मिक लोकशाही अजून सर्वदूर पसरायची आहे. याचे लख्ख भान हा संदर्भग्रंथ देतो. चोखोबा समजून घ्यायचे असतील तर हा ग्रंथ मुळातून वाचला पाहिजे. अन्वर हुसेनच्या मुखपृष्ठापासून रंगनाथ पठारेंच्या कथेपर्यंत खूप महत्त्वाचा दस्तावेज येथे आपणास सापडू शकतो.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमुंबईसह २७ महापालिकांना मिळणार कायम नुकसानभरपाई\nपुढीलनिसर्गभान- निसर्गाचे मूळ तत्त्व\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचटक मटक : फ्रुट पंच\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सास���्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/article-about-womens-reign-on-indian-sports-horizon-1798667/", "date_download": "2019-02-23T21:29:30Z", "digest": "sha1:6MT47EK7L4XVCURMLC3OBUNS7NO74G5E", "length": 33294, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about women’s reign on Indian sports horizon | आभाळमेरी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nबॉक्सर मेरी कोमने विक्रमी सहावे जागतिक अजिंक्यपद जिंकून देशातील महिला खेळाडूंच्या विजिगीषु वृत्तीला चालना दिली आहे.\nबॉक्सर मेरी कोमने विक्रमी सहावे जागतिक अजिंक्यपद जिंकून देशातील महिला खेळाडूंच्या विजिगीषु वृत्तीला चालना दिली आहे. त्याचे फलित येत्या काळात पाहायला मिळेलच. परंतु आपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठून त्यावर दीर्घकाळ विराजमान होता येते, हेही मेरीने सिद्ध केले आहे. भारतीय क्रीडाक्षितिजावर सध्या ‘महिलाराज’ सुरू आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये.\nबॉक्सर मेरी कोमच्या विक्रमी सहाव्या जागतिक अजिंक्यपदामुळे एका महत्त्वाच्या, परंतु आजपर्यंत काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विषयावर नव्याने प्रकाशझोत टाकलेला आहे. हा विषय म्हणजे भारतीय क्रीडाक्षेत्रात महिलांचे योगदान २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक (कुस्ती) आणि पी. व्ही. सिंधू (बॅडिमटन) या महिलांनीच भारतीय तिरंगा फडकवला. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकनंतर भारतीय खेळाडू सातत्याने पदक-तालिकेत दिसत आहेत. ते किती कमी संख्येने झळकता��� आणि किती अधिक संख्येने त्यांनी पदके मिळवली पाहिजेत, ही चर्चा जरा बाजूला ठेवू. परंतु ज्या मोजक्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक जिंकले, त्यांत महिलांची संख्या लक्षणीय आहे. उदा. कर्णाम मल्लेश्वरी (सिडनी- २०००), सायना नेहवाल (लंडन- २०१२), मेरी कोम (लंडन- २०१२), पी. व्ही. सिंधू (रिओ- २०१६), साक्षी मलिक (रिओ- २०१६) २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक (कुस्ती) आणि पी. व्ही. सिंधू (बॅडिमटन) या महिलांनीच भारतीय तिरंगा फडकवला. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकनंतर भारतीय खेळाडू सातत्याने पदक-तालिकेत दिसत आहेत. ते किती कमी संख्येने झळकतात आणि किती अधिक संख्येने त्यांनी पदके मिळवली पाहिजेत, ही चर्चा जरा बाजूला ठेवू. परंतु ज्या मोजक्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक जिंकले, त्यांत महिलांची संख्या लक्षणीय आहे. उदा. कर्णाम मल्लेश्वरी (सिडनी- २०००), सायना नेहवाल (लंडन- २०१२), मेरी कोम (लंडन- २०१२), पी. व्ही. सिंधू (रिओ- २०१६), साक्षी मलिक (रिओ- २०१६) १९८० च्या दशकात ज्यावेळी हॉकीपलीकडे इतर खेळांकडे आशेने पाहावे अशी स्थिती नव्हती, त्यावेळी पी. टी. उषा हिच्याकडेच पदकांची आशा म्हणून पाहिले जायचे. नवीन सहस्रकात सानिया मिर्झाने काही काळ टेनिस एकेरीमध्ये चमक दाखवली आणि दुहेरी टेनिस विश्वही गाजवले. अंजली भागवतने नेमबाजीत पहिल्यांदा सर्वोच्च पातळीवर चमक दाखवायला सुरुवात केली. सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये प्रकाश पडुकोण, पुलेला गोपीचंद यांच्या तोडीची कामगिरी करून दाखवली आणि तिच्यापासून स्फूर्ती घेऊन पी. व्ही. सिंधूने जागतिक कांस्य आणि ऑलिम्पिक रौप्यपदकापर्यंत मजल मारली. या दोघींची वाटचाल अजूनही सुरू आहे. जिम्नॅस्टिक्समध्ये एशियाड, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक अशा बहुविध स्पर्धामध्ये आशा वाटावी अशी कामगिरी सध्या दीपा कर्मकार करून दाखवीत आहे. रानी रामपालच्या नेतृत्वाखाली हॉकी संघाने गेल्या वर्षी आपल्यापेक्षा वरचढ चीनला हरवून आशिया कप जिंकून दाखवला. क्रिकेटमध्ये महिला विश्वचषक स्पर्धामध्ये चमक दाखवत आहेत. अंजली भागवतपासून सुरू झालेली नेमबाजीतली यशोगाथा सुमा शिरूर, राही सरनोबत, हीना सिद्धू अशांनी सुरू ठेवली आहे. कुस्तीमध्ये फोगट भगिनी चमकत आहेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन साक्षी मलिकसारख्या उदयोन्मुख कुस्तीपटू ऑलिम्पिकसारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये हुन्नर दाखवी�� आहेत. या क्रीडापटू देशाच्या विविध भागांमधून येत आहेत. मोठय़ा शहरांप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक प्रमाणात निमशहरी आणि ग्रामीण भागांतून क्रीडाक्षेत्रात उतरणाऱ्या मुलींची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली दिसते. महिला सक्षमीकरण आणि महिलांचे शोषण यांविषयी सारख्याच उच्चारवात चर्चा होत असताना गेल्या २५ वर्षांमध्ये क्रीडाक्षेत्रातील भारताच्या प्रगतीमध्ये महिलांचे वाढते योगदान या महत्त्वपूर्ण घडामोडीची दखल फारशी घेतली गेलेली नाही. मेरी कोमच्या निमित्ताने याची र्सवकष दखल घेणे भाग पडते.\nमेरी कोमची कामगिरी अभूतपूर्व आणि पुनरावृत्ती होण्यास जवळपास अशक्यकोटीतली आहे. तिची तुलनाच करायची झाल्यास भारतीय क्रीडाक्षेत्रातील त्रिमूर्तीबरोबर करावी लागेल. नव्हे, मेरी कोमची कामगिरी सचिन तेंडुलकर, लिअँडर पेस आणि विश्वनाथन आनंद या त्रिमूर्तीच्या कामगिरीइतकीच अढळपदप्राप्त ठरते. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात सचिन, लिअँडर आणि आनंद यांची कारकीर्द सुरू झाली. नव्वदच्या दशकात ती फुलली. नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात त्यांचा आलेख एका वेगळ्या उंचीवर गेला. केवळ चांगले खेळत राहणे हे या तिघांचे वैशिष्टय़ नव्हते. त्यांनी किमान दोन पिढय़ा तो दर्जा टिकवून धरला. आज सचिन निवृत्त झाला आहे. लिअँडर पेस अस्ताला निघाला आहे. तर आनंद अजूनही खेळतो आहे. बुद्धिबळात टेनिस आणि क्रिकेटप्रमाणे शारीरिक कस लागत नसल्यामुळे आनंदची कारकीर्द इतर दोघांच्या तुलनेत अधिक प्रदीर्घ ठरणार, हे स्वाभाविकच आहे. पण या तिघांचे केवळ क्रीडाक्षेत्रात नव्हे, तर एका अर्थाने राष्ट्रघडणीतही अप्रत्यक्ष योगदान राहिले आहे. कसे, ते तपासणे महत्त्वाचे आहे. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेवर आपण स्वार झालो. देश बंदिस्त अर्थव्यवस्थेतून संक्रमण करत असताना आपल्या क्षमतेचीही कवाडेही खुली झाली होती. केवळ मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे, तर त्या तोडीचे कुशल मनुष्यबळ पुरवू शकणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाऊ लागले. या क्षमतेचे प्रतिबिंब लोकांना सचिनच्या सुरुवातीच्या परदेशी मैदानांवर झळकवलेल्या चार शतकांमध्ये दिसू लागले. पहिल्यांदा ज्युनियर बुद्धिबळ जगज्जेता बनल्यानंतर विश्वनाथन आनंद नव्वदच���या सुरुवातीपासूनच कास्पारॉव, कारपॉव, कोर्चनॉय या दिग्गजांशी बुद्धिबळाच्या पटावर दोन हात करू लागला आणि जिंकू लागला तेव्हा तो बदलत्या भारताच्या असीम प्रतिभेची प्रचीती देऊ लागला. लिअँडर पेसने अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन ज्युनियर अजिंक्यपदे मिळवल्यानंतर त्याच्याकडूनही अपेक्षा वाढल्या. १९९६ मध्ये अटलांटात पेसने भारतासाठी कांस्यपदक जिंकले तेव्हा परिस्थिती बदलू लागल्याची भावना सार्वत्रिक होती. कारण खाशाबा जाधवांच्या पदकानंतर (१९५२ : हेलसिंकी ऑलिम्पिक : कुस्ती : कांस्य) ४४ वर्षांनी भारताच्या नावासमोर वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाची नोंद झाली होती. त्यानंतर आजवरच्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारताची पाटी कधीही कोरी राहिलेली नाही. या तिघांनी अनेक अविस्मरणीय क्षण दिले. काही वेळा निराशाही केली. मात्र, तिघेही जवळपास २५ वर्षे आपापल्या खेळांमध्ये सर्वोच्च स्थानावर राहिले. खेळण्याची आणि जिंकण्याची त्यांची भूक कधी शमली नाही. खेळांमध्ये केवळ सहभागातच समाधान मानणाऱ्या (किंवा मानून घेणाऱ्या) भारतीय क्रीडाप्रेमींसाठीही हा कालखंड त्यांची यशाची व विजयाची भूक, अपेक्षा वाढवणारा, चेतवणारा ठरला. मेरी कोमला या तिघांच्या बरोबरीचा दर्जा द्यावासा वाटतो, कारण २००२ पासून सुरू झालेली तिची वाटचाल उत्तरोत्तर बहरतेच आहे. पण वरील तिघांना मिळालेले प्रोत्साहन आणि पाठबळ मेरीला किमान सुरुवातीला तरी मिळाले नव्हते. अशा प्रकारे प्रोत्साहन व पाठबळाअभावी खेळत राहणे आणि जिंकत राहणे अधिक आव्हानात्मक ठरते.\nपरवा दिल्लीत जिंकले ते मेरी कोमचे बॉक्सिंगमधले सहावे जागतिक अजिंक्यपद पण तिच्या बॉक्सिंग कारकीर्दीची सुरुवात २००१ मध्ये झाली. त्यावेळी अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत तिने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पण अंतिम फेरीत तिला पराभव पत्करावा लागला होता. तिच्या नंतरच्या प्रवासाची चर्चा होते, पण या टप्प्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाची फारशी चर्चा होत नाही. तो प्रवासही तितकाच आव्हानात्मक होता. मणिपूरमधील चुरचंदपूर जिल्ह्य़ातील एका खेडय़ात मेरीचा जन्म झाला. तिचे वडील शेतमजूर होते. तीन भावंडांमध्ये मेरी सर्वात मोठी. ती जन्माला आली तो कोम समुदाय मणिपुरातही अल्पसंख्य. अवघ्या ४० हजार लोकसंख्येचा. गरिबी असली तरी ईशान्येकडील बहुतेक राज्यांप्रमाणे मेरीलाह�� शिक्षणापासून वंचित राहावे लागले नाही. अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलिबॉल, फुटबॉल आणि भालाफेक या खेळांमध्ये तिने सुरुवातीला चमक दाखवली. तिचे वडील हौशी कुस्तीपटू होते. पण मेरी बॉक्सिंगकडे कशी वळली याबाबत तिनेच एका मुलाखतीत सांगितले आहे. १९९८ मध्ये बँकॉक एशियाडमध्ये डिंकोसिंग या बॉक्सरने सुवर्णपदक जिंकले. डिंकोसिंग मणिपूरचा. तो भारतात आल्यानंतर मणिपूरमध्ये त्याचा मोठा सत्कार झाला. त्यावेळी मणिपूरच्या युवावर्गात डिंकोसिंग हिरो ठरला होता. त्याच्या प्रभावामुळे एक पिढीच बॉक्सिंगकडे वळली. त्यात मेरी कोमही होती. दहावी आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी मेरी कोम इम्फाळला आली. पण शाळा-महाविद्यालयाऐवजी इम्फाळमधील स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीत प्रवेश हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. अ‍ॅथलेटिक्सऐवजी बॉक्सिंग खेळण्याचा निश्चय तिने केला. प्रशिक्षक के. कोसाना मैकेल यांच्या मार्गदर्शनाखाली मेरीने बॉक्सिंगचे धडे गिरवले. ‘तिने साऱ्या क्लृप्त्या चटकन् आत्मसात केल्या,’ असे मैतेल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. पुढे मणिपूरचे बॉक्सिंग प्रशिक्षक एम. नरजित सिंह यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी ती इम्फाळला आली आणि वयाच्या १८ व्या वर्षी ती जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत खेळण्यासाठी सिद्धही झाली. वयाच्या १९ व्या वर्षी तिने पहिल्यांदा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सचिन- लिअँडर-आनंदप्रमाणेच वयाची विशी ओलांडण्यापूर्वीच मेरी कोम जागतिक दर्जाची खेळाडू बनली होती.\n५ फूट २ इंच उंचीची आणि ४५ किलोच्या आसपास वजन असलेली मेरी कोम कित्येकांना बॉक्सर वाटायचीच नाही. पण तिच्यात खास ईशान्येकडील महिलांमध्ये विशेषत्वाने दिसतो तसा निर्धार आणि चिवटपणा होता. बॉक्सिंगसारख्या खेळात करीअर करत असल्याचे तिने वडिलांना खूप नंतर सांगितले. सांगितले म्हणजे एके दिवशी वृत्तपत्रात फोटोच छापून आल्यामुळे त्यांना समजले जवळपास तीन वर्षे त्यांनी मेरीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला नव्हता. बॉक्सिंग खेळून चेहरा विद्रुप झाल्यावर हिच्याशी लग्न कोण करणार, ही त्या पित्याला चिंता जवळपास तीन वर्षे त्यांनी मेरीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला नव्हता. बॉक्सिंग खेळून चेहरा विद्रुप झाल्यावर हिच्याशी लग्न कोण करणार, ही त्या पित्याला चिंता विवाहबद्ध होईपर्यंत तिन�� तीन वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावले होते. विवाह आणि मातृत्वात काही वर्षे व्यतीत करून मेरी कोम पुन्हा बॉक्सिंगकडे वळली. दोन आशियाई स्पर्धा आणि चौथ्यांदा जागतिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. चालू दशकात मेरीने ऑलिम्पिक, एशियाड आणि राष्ट्रकुल या प्रमुख स्पर्धावर लक्ष केंद्रित केले. हे आव्हान तसे सोपे नव्हते. वजनी गट बदलण्याचे प्रमुख आव्हान तिच्यासमोर होते. एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धासाठी ४८ किलोची मर्यादा, जागतिक स्पर्धेसाठी ४६ किलोची मर्यादा आणि ऑलिम्पिकसाठी मात्र ५१ किलो वजनी गट अशी कसरत मेरीला करावी लागते. तरीही या दशकात एशियाड स्पर्धेत एक सुवर्ण (२०१४) आणि एक कांस्य (२०१०), राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण (२०१८) आणि ऑलिम्पिक स्पर्धेत (२०१२) एक कांस्य पदक अशी भरीव कामगिरी तिने करून दाखवली. याच्या जोडीला २०१० आणि २०१८ मध्ये जागतिक अजिंक्यपदही तिने जिंकले. प्रत्येक स्पर्धेसाठी तिला एकतर वजन घटवावे लागते किंवा वाढवावे तरी लागते. त्यासाठी सतत बदलणारा सराव व खुराक योजावा लागतो. हे सर्व करत असताना तीन मुलांचे मातृत्वही ती निभावते. त्यात आणखी आता राज्यसभा सदस्यत्व तसेच भारतीय बॉक्सिंग संघटनेकडून मिळालेले सल्लागारपद\nया व्यापांतूनही मेरीने २०२० मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा ध्यास घेतला आहे. गेल्या खेपेला- २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये ती पात्रता फेरीतच गारद झाली होती. त्यामुळे ऑलिम्पिकसारख्या खडतर आव्हानाची तिला पूर्ण कल्पना आहे. सतत अथक सराव आणि फिटनेसच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणे हे हे तिच्या आजवरच्या वाटचालीचे रहस्य असल्याचे ती सांगते. ‘फ्लायवेट’, ‘लाइट फ्लायवेट’, ‘पिनवेट’ अशा नावांनी बॉक्सिंगमधील तिचे ‘चिमुकले’ वजनी गट ओळखले जातात. तिच्यापासून स्फूर्ती घेत आज देशाच्या विविध भागांतील कितीतरी मुली निरनिराळ्या खेळांमध्ये उतरत आहेत नि चमकतही आहेत. मेरीसमोर तिच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षांनी तरुण असलेल्या मुली प्रतिस्पर्धी म्हणून उतरत आहेत. त्या मेरीपेक्षा काही वेळा उंच व दणकट असतात. तंत्रात त्या मेरीला हार जात नाहीत. पण मेरीची जिंकण्याची प्रचंड भूक त्यांना खुजे करून जाते. मेरीने भारतीयांना जिंकायला नव्हे, जिंकत राहायला शिकवले. हे करत असताना पाय जमिनीवर कसे राहतील याचीही शिकवण दिली. चि��ुकल्या चणीची मेरी त्यामुळेच या देशात आभाळाएवढी उंच ठरते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाशातही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Marathwada/dhananjay-munde-attack-on-maharashtra-govt/", "date_download": "2019-02-23T20:57:40Z", "digest": "sha1:O3BYWHDZM2RQ4EVKI7RV7IVQB7H4IUFS", "length": 6317, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " गारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे\nगारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे\nमराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्‍याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानी पोटी राज्य सरकारने एन.डी.आर.एफ. च्या निकषाप्रमाणे जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. शासनाने 2014 प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहुसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यासोबतच वीज बील माफ कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.\nतीन दिवसांपूर्वी मराठवाडा व विदर्भात झालेल्या गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मराठवाडा व विदर्भातील सुमारे 2 लाख हेक्टरवरील पीके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची मुंडे यांनी आज काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. आज दुपारी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकस���न झालेल्या शेतकर्‍यांना एन.डी.आर.एफ.च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले. मात्र या मदतीला धनंजय मुंडे यांनी तिव्र आक्षेप घेतला आहे. 2014 मध्ये शेतकर्‍यांवर अशाच प्रकारचे संकट आले होते. तेव्हाच्या आघाडी सरकारने शेतकर्‍यांना प्रचलित मदतीसोबतच विशेष पॅकेज दिले होते. त्याच धर्तीवर सरकारने आपतीग्रस्त शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी. 2014 मध्ये 200 कोटी रूपयांचे लाईट बील माफ केले होते. जवळपास 265 कोटी रूपयांचे कर्जावरील व्याज माफ केले होते, पिक कर्ज वसुलीस मुदतवाढ व सक्तीने कर्जवसुली करू नये असे आदेश दिले होते. याची आठवण करून देतानाच त्यावेळचा 20 मार्च 2014 चा शासन निर्णयही ट्विट करून शासनाच्या निदर्शनास अणून दिला आहे.\nयावेळेसचे नुकसानही 2014 प्रमाणे अतिशय मोठे असल्याने सरकारने एन.डी.आर.एफ.चे निकष अधिक पॅकेजमधील रक्कम मिळून कोरडवाहुसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रूपयांची मदत द्यावी, वीज बील माफ करावे, शेती कर्जाचे व्याज माफ करावे, पिक कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/military-recruitment-for-six-districts-in-kolhapur-from-6th-december/", "date_download": "2019-02-23T21:50:39Z", "digest": "sha1:F4Z3IWVO4HNQDU4CUMIJ53RKUDXNZCDD", "length": 10984, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापूरात 6 डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्य भरती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोल्हापूरात 6 डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्य भरती\nकोल्हापूर – कोल्हापूर येथे 6 ते 16 डिसेंबर दरम्यान 11 दिवसांच्या कालावधीत सैन्य भरती मेळावा होणार आहे. या भरती मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करुन हा भरती मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.\nकोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिर�� या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी याच कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, या भरतीमध्ये आतापर्यंत 38 हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली असून नोंदणीची 20 नोव्हेंबर 2018 ही अंतिम तारीख आहे. आगामी काळातही हजारो तरुण सहभागी होतील, असा अंदाज आहे. सैन्य भरतीची प्रक्रीया सुरुळीत, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी, यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\nविश्वास नांगरे-पाटील नाशिकचे नवे आयुक्त\nआरोपींविरोधात आठवड्याभरात पुरवणी आरोपपत्र\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nशॉर्टसर्किटमुळे लक्ष्मीणारायण अपार्टमेंटला आग\nझोपलेल्या अस्वस्थेत दोघांचा थंडीने गारठून मृत्यू\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\nअमोल काळेच्या पोलीस कोठडीत वाढ\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nऋतुजा गोरेला आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक\nएलटीआय, झेन्सर संघांचे शानदार विजय\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-23T22:08:12Z", "digest": "sha1:3Z4OJJREARBOD5YQ6J3BXJ7CXZWBV5U5", "length": 7590, "nlines": 66, "source_domain": "www.marathigold.com", "title": "अॅसिडीटी आणि वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय", "raw_content": "\nअॅसिडीटी आणि वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय\nअॅसिडीटी आणि वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय\nअनेक लोकांना नेहमी अॅसिडीटीचा त्रास होत असतो. अनियमित झोपण्याची आणि जेवणाची वेळ यामुळे हा त्रास होतो. जर तुम्ही वेळेवर जेवण केले आणि शरीराला आवश्यक असणारी झोप पूर्ण केली तर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होणार नाही, पण त्याच बरोबर खालील उपाय देखील तुम्हाला फायद्याचे ठरतील. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तसेच येथे दिलेल्या उपायामुळे तुम्ही शरीराची वाढलेली चरबी म्हणजेच फॅटस करेल ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारा पासून लांब राहता येऊ शकते.\nआपल्या शरीरामध्ये सतत फॅटस वाढले तर ही एक समस्या होऊ शकते कारण यामुळे अनेक आजार आपल्याला हळूहळू घेरू लागतात. त्यामुळे काही साधे सोप्पे उपाय जे तुमचे वजन आणि अॅसिडीटी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.\nखालील उपाय फायदेशीर आहेत मात्र जर तुमची समस्या जास्त वाढली तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.\nअॅसिडीटीवर असे करा उपाय\nतुम्हाला अॅसिडीटीचा त्रास जाणवत असेल आणि तुम्हाला आपले वजन देखील कमी करायचे असेल तर सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्यास सुरुवात करा.\nलिंबू पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला अॅसिडीटीपासून एका आठवड्यात आराम मिळू शकतो, त्याच प्रमाणे शरीरातील फॅटस कमी होण्यासदेखील मदत होईल. परंतु पोटाची समस्या जास्त असेल तर हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.\nलिंबूरस आणि कोमट पाण्या��ुळे शरीराला उत्तम फायदा मिळतो. अन्न पचनात मदत होण्याच्या सोबतच किडनी संबंधित तक्रारी देखील दूर होण्यास मदत मिळते.\nहा उपाय जरूर करून पहा. एका आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल. लिंबू पाण्यामध्ये चमचाभर मध घेतल्याने अधिक जास्त फायदा होतो. परंतु कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळताना तो लिंबू ताजा आणि रसरशीत असला पाहिजे. तसेच हा उपाय करताना यामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे.\n5 शाकाहारी फूड जे चिकन आणि मटन पेक्षा जास्त ताकत देतात, जाणून घ्या कोणते आहेत हे सुपरफूड\nचहा चपाती खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे का\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/treatment-of-liver-cirrhosis/", "date_download": "2019-02-23T21:59:11Z", "digest": "sha1:2GGZJH37VGCIOUTT4PLIYNDPRDPHQLII", "length": 9285, "nlines": 89, "source_domain": "www.marathigold.com", "title": "लिव्हर सिरोसिस : कॅन्सरनंतर अत्यंत गंभीर असणार्‍या 'या' आजाराची लक्षणं कशी ओळखाल?", "raw_content": "\nलिव्हर सिरोसिस : कॅन्सरनंतर अत्यंत गंभीर असणार्‍या ‘या’ आजाराची लक्षणं कशी ओळखाल\nलिव्हर सिरोसिस : कॅन्सरनंतर अत्यंत गंभीर असणार्‍या ‘या’ आजाराची लक्षणं कशी ओळखाल\nयकृत हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. यकृतामुळे शरीराचे पचन सुरळीत राहण्यास मदत होते. सोबतच शरीरात प���त्ताचं प्रमाण संतुलित ठेवणं, रक्त स्वच्छ ठेवणं, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पण आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का \nयकृताच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर संबंधित टिश्यू खराब होतात. हळूहळू यकृताशी निगडीत अनेक समस्या वाढायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हर कॅन्सर, लिव्हर अ‍ॅबसेस,फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिसचा त्रास जडू शकतो. आजकाल लिव्हर सिसोरिसचं वाढत आहे.\n1 लिव्हर सिरोसिस म्हणजे काय \n2 लिव्हर सिरोसिसचे तीन टप्पे\n5 अंतिम आणि तिसरा टप्पा\n6 लिव्हर सिरोसिसची कारणं आणि लक्षण\n7 कसा टाळाल धोका\nलिव्हर सिरोसिस म्हणजे काय \nकॅन्सरनंतर सगळ्यात गंभीर आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरॉसिसच्या शेवटच्या टप्प्यात त्यामधून बचावण्याचा एक मार्ग म्हणजे यकृताचं प्रत्यारोपण. जेव्हा यकृताचे टिश्युज नष्ट होतात तेव्हा ही समस्या जडायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हरचा आकार असामान्य होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीमध्ये पोर्टल हायपरटेंशन वाढण्यास सुरूवात होते.\nलिव्हर सिरोसिसचे तीन टप्पे\nलिव्हर सिरोसिसचा आजार हा तीन टप्प्यांमध्ये वाढतो. प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी लक्षण आढळतात.\nलिव्हर सिरॉसीसमध्ये पहिल्या टप्प्यात वजन कमी होणं, थकवा जाणवनं, पचन बिघडणं अशा समस्या जाणवतात.\nउलटी होणं, भूक मंदावणं, ताप येणं, चक्कर येणं\nअंतिम आणि तिसरा टप्पा\nअंतिम टप्प्यात अनेकदा रक्ताची उलटी होणं, लहानशा जखमेतूनही भळाभळा रक्तप्रवाह होणं, शुद्ध हरपणं अशी लक्षणं दिसतात. लिव्हर सिरोसिसच्या या टप्प्यात यकृत प्रत्यारोपणाशिवाय इतर पर्याय नाही.\nलिव्हर सिरोसिसची कारणं आणि लक्षण\nरक्तामध्ये आर्यनची मात्रा वाढल्याने,\nपोटात वेदना, सूज वाढणं\nमूत्राचा रंग अधिक गडद होणं\nलिव्हर सोरासिसचा धोका टाळायचा असेल तर खाण्या-पिण्यासोबतच तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा.\nदारू किंवा सिगारेटचं व्यसन असल्यास त्याचा मोह टाळा\nआहारात गाजर, फळं, शिंगाडा, अंड, दूध, सोयाबिनचा समावेश करा. संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश केल्यास यकृताचं आरोग्य जपण्यास मदत होते.\nफिश फूट स्पा करत असाल तर वाढू शकतो ‘या’ गंभीर आजारांंचा धोका\nअपचनाचा त्रास होतोय तर करा या घरगुती चाटणाने त्यास दूर\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4612032785341964778&title=In%20Research%20Women's%20Participation%20Needs%20To%20Be%20Increase&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T20:34:32Z", "digest": "sha1:YM3KKYNT5TWLB5MSDOR7JENOAXKUREVC", "length": 9696, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’", "raw_content": "\n‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’\nपुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. विनिता बाळ यांनी व्यक्त केले. बायकी दृष्टिकोनातून जीवशास्त्राचे आकलन गरजेचे असल्याचेही डॉ. बाळ यांनी नमूद केले.\nमराठी विज्ञान परिषद, आयसर आणि गरवारे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक गप्पा कार्यक्रमात डॉ. बाळ ‘जीवशास्त्र : एक बायकी दृष्टिकोन’ या विषयावर बोलत होत्या. या वेळी ‘आयसर’च्या डॉ. अपूर्वा बर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव नीता शहा, सहसचिव संजय मालती कमलाकर, विनय र. र., डॉ. विद्याधर बोरकर आदी उपस्थित होते.\nडॉ. बाळ म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर उच्च शिक्षणामध्ये मुलींची टक्केवारी जास्त आहे; मात्र संशोधन किंवा एखाद्या संस्थेत उच्चपातळीवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण तुलनेने अतिशय कमी आहे. दुय्यम असणाऱ्या गोष्टी महिलांना अधिक प्रमाणात कराव्या लागतात. संशोधन क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याने जीवशास्त्रीय संशोधनाकडे सहसा एकांगी दृष्टिकोनातून पाहिले जाते. बहुतांश वेळा पुरुषांना सोयीस्कर ठरेल, असाच निष्कर्ष यामधून काढला जातो. हे चित्र बदलण्यासाठी अधिकाधिक स्त्रियांनी संशोधन क्षेत्रात सहभाग घेणे आवश्याक आहे.’\nप्रा. यशवंत घारपुरे म्हणाले, ‘समाजामध्ये विज्ञान रुजविण्यासाठी मराठी विज्ञान परिषद सातत्याने विज्ञानविषयक व्याख्याने, उपक्रम आयोजित करीत असते. मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे कार्य केले जात आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा असे विविध उपक्रम परिषदेतर्फे घेतले जातात.’\nकार्यक्रमात डॉ. अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर शहा यांनी आभार मानले.\nTags: PuneIndian Institute Of Science Education And ResearchISERDr. Vinita BalMarathi Vidnyan ParishadGarvare Collegeइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चआयसरडॉ. विनिता बाळपुणेमराठी विज्ञान परिषदगरवारे महाविद्यालयप्रेस रिलीज\n‘सायन्स गप्पा’मध्ये डॉ. विनिता बाळ विज्ञानप्रेमींनी अनुभवली समुद्रातील सफर ‘सायन्स गप्पा’ कार्यक्रमात ‘ओशियनोग्राफी’वर चर्चा ‘ज्यू लोकांना समाजकल्याणाचा मोठा वारसा’ ऐका वैज्ञानिक गप्पा\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T20:35:37Z", "digest": "sha1:25FEBAGOEATGFFOJ6YG7WAFPXRMUXEJ4", "length": 13265, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सँट्रो गाडीचे देशभरातून ४० हजारावर बुकिंग्स; जाणून ‘घ्या’ नव्या सँट्रोचे फीचर्स | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसँट्रो गाडीचे देशभरातून ४० हजारावर बुकिंग्स; जाणून ‘घ्या’ नव्या सँट्रोचे फीचर्स\nह्युंडाई या ऑटो क्षेत्रातील कंपनीने आपली आयकॉनिक कार ‘सँट्रो’चे नवे मॉडेल काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल केले आहे. सध्या बाजारपेठेमध्ये सँट्रो या कारला सेलेरिओ, वॅगन आर, टाटा टिआगो सारख्या कारशी सामना करावा लागणार असला तरी देखील सँट्रोला भारतीय बाजारपेठेमध्ये मिळालेला प्रतिसाद उत्तम आहे. २०१८च्या या ‘सँट्रो’ कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.\nइंजिन : सँट्रो २०१८ मॉडेलमध्ये १०८० सीसीचे एप्सिलॉन १.१ लिटर इंजिन वापरण्यात आले आहे. इंट्री लेव्हल हॅचबॅक कार्सच्या दृष्टीने सँट्रोमध्ये वापरलेले इंजिन समाधानकारक आहे. मात्र स्पीड वाढविल्यानंतर इंजिनचा थोडा आवाज होण्याची शक्यता आहे.\nएक्स्टेरियर : बाहेरून गाडीचा लूक बघायचा झाल्यास समोरील बाजूस ‘वॉटरड्रॉप’ हेडलॅम्प्स, ब्लॅक ग्रील, तर मागील बाजूस हेडलॅम्प्स आणि थोडासा बाहेर आलेला बम्पर यांमुळे सॅंट्रोचे हे नवे मॉडेल बाहेरून ठीक-ठाक दिसते. असं असलं तरी सॅंट्रोच्या या मॉडेलमध्ये ऑलोय व्हील्स वापरले नसल्याने ती इतर गाड्यांच्या तुलनेत मागे पडताना दिसते.\nइंटेरियर : सँट्रो या कारमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र तुम्ही या गाडीच्या प्रेमामध्ये पडता. कारच्या मध्यभागी वापरण्यात आलेली इन्फोइन्टरटेन्मेन्ट सिस्टम तुमचं लक्ष वेधून घेते. इन्फोइन्टरटेन्मेन्ट सिस्टीमच्या दोन्ही बाजूस एसीचे व्हेंट्स दिले आहेत. दोन्ही दरांजवळ असणाऱ्या एसी व्हेंट्सला देखील आकर्षक आकार देण्यात आला असून मागील बाजूच्या आसनांसाठी देखील एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत. गाडीमध्ये बूटस्पेस देखील चांगला देण्यात आला असून मागील बाजूच्या आसनांवर बसने आरामदायी आहे.\nएकंदरीतच सँट्रोचे २०१८ चे हे नवे मॉडेल ३.९ लाखाच्या किमतीमध्ये एक ‘व्हॅल्यू फॉर मनी’ पॅकेज आहे अर्थ��त जर तुम्ही काही ड्रॉ-बॅक दुर्लक्षित केले तर.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\nसीआरपी��फच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/chintoo-animated/", "date_download": "2019-02-23T22:04:33Z", "digest": "sha1:MH256Y6EEQ3AP6UYQURWJ3MEELO5IBHY", "length": 5915, "nlines": 61, "source_domain": "www.marathigold.com", "title": "आपला चिंटू कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का? त्याची धमाल अजून चालू आहे, पहा कोठे आणि कशी", "raw_content": "\nआपला चिंटू कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का त्याची धमाल अजून चालू आहे, पहा कोठे आणि कशी\nआपला चिंटू कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का त्याची धमाल अजून चालू आहे, पहा कोठे आणि कशी\nमित्रांनो आपल्या बालपणीचा सर्वात आवडता मित्र आता आपल्या भेटीला युट्युब येत आहे. तुम्ही त्याची भेट घेतली का नाही अजून तो अजूनही तेवढाच गोंडस आणि खोडकर आहे. त्याच्या गमती जमती अजूनही संपलेल्या नाहीत उलट्या त्या अजून वाढल्या आहेत. कश्या माहीत आहे का तुम्हाला कारण तो आता आपल्याला वर्तमानपत्रातून नाही भेटत तर युट्युबवर एनिमेटेड व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भेटीला येतो. त्यामुळे तो अजून जास्त मनोरंजन करतो. त्यामुळे तुम्ही जर अजून त्याची भेट घेतली नसेल तर आताच त्याच्या युट्युब चैनलवर जाऊन सबस्क्राईब करा. आणि धमाल करा आपल्या जुन्या सर्वात विश्वासू मित्रा सोबत.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : 7 दिवस दुधा मध्ये हळद टाकून पिण्यामुळे जे फायदे मिळतात, त्याचा विचार तुम्ही स्वप्नात देखील केला नसेल\nस्कूल बस पिवळी आणि एयरप्लेन सफेद रंगाचे का असते काय असते यामागे कारण\nहे आहेत 5 सर्वात भयंकर जोक्स, जे वाचल्यावर हसून-हसून पोट दुखते\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aarogya/Get-Rid-Of-Restlessness/", "date_download": "2019-02-23T21:06:57Z", "digest": "sha1:B7VB7YLFXKEZ3J5GRIZCOX6JOLTKR2HL", "length": 6180, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " थकवा दूर करणाऱ्या टिप्स | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aarogya › थकवा दूर करणाऱ्या टिप्स\nथकवा दूर करणाऱ्या टिप्स\nसततचे काम, शरीराला विश्रांती न दिल्याने खूप थकवा आणि अशक्तपणा येतो. अशावेळी काम करायचे ठरवले तरी शरीर मात्र साथ देत नाही. या थकव्याला दूर करण्याचे सोल्युशन आपल्याच हातात आहे. पाहूयात कोणत्या गोष्टी तुम्हाला थकव्यापासून दूर करतील...\nजेवण वेळेवर न घेणे, जंक फूड खाणे, स्टार्च आणि गोड पदार्थ खूप खाणे यामुळे अशक्तपणा येतो. यासारख्या सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होते आणि आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. शरीराला पुरेशी एनर्जी मिळत नाहीत. तेव्हा प्रॉपर डाएट घेतला जाईल, याची काळजी घ्यावी. रोजचा आहार शक्यतो ठरलेल्या वेळेतच घ्यावा. पोषणतत्वांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. दर दोन ते तीन तासांनी थोडे थोडे खावे.\nएखाद्या गोष्टीचा अतिविचार, सतत निगेटीव्ह विचार करणे किंवा मला सगळं येतं अशा अविर्भावात राहणे, यासारख्या गोष्टी आपल्याला पॉझिटीव्हनेसपासून दूर नेतात. यामुळे मानसिक थकवा येतो. तेव्हा तुम्ही तुमच्या विचाराची दिशा सुरूवातीला बदलली पाहीजे.\nएखाद्या गोष्टीची विनाकारण भिती बाळगल्यामुळे आलेल्या समस्या, तसेच नकारात्मक विचारांमुळे फेस करावे लागलेले प्रॉब्लेम्स, याबद्दल एका ठिकाणी लिहून ठेवा आणि समस्येवर कशी मात करता येईल, याचा विचार करा.\nथोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी टिव्ही बघत बसावे किंवा पुस्तक वाचण्याची सवय लावून घ्यावी. कारण त्यामुळे माइंड रिलॅक्स होते. दिवसभर आपण ऑफिसच्या कामात व्यस्त असतो किंवा घरातही सातत्याने काही ना काही काम असतेच. परिणामी धावपळीमुळे श्वासोच्छवास आणि हार्ट बीट्सचा रेट कमी होतो. तसेच ब्लड सर्क्युलेशन मंदावते. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.\nशरीरास मुबलक ऑक्सिजन न मिळाल्यास आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा शक्य तितक्या वेळेस दिर्घ श्वास घेऊन सोडण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे प्रेशर कमी होते. त्यामुळे रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम, योगा करावा.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/banana/", "date_download": "2019-02-23T22:07:03Z", "digest": "sha1:OLTS5TJCVXCSP3LBCHKMYFTFZFOVUTN3", "length": 6930, "nlines": 64, "source_domain": "www.marathigold.com", "title": "केळी काळी पडू नयेत म्हणून या ट्रीक्स नक्की वापरा", "raw_content": "\nकेळी काळी पडू नयेत म्हणून या ट्रीक्स नक्की वापरा\nकेळी काळी पडू नयेत म्हणून या ट्रीक्स नक्की वापरा\nउन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उष्णतेमुळे अनेकदा खाण्याची, जेवण्याची इच्छा होत नाही. अशावेळी अनेकजण केवळ फळं किंवा हलका फुलका आहार घेण्याकडे भर देतात.\nउन्हाळ्याच्या दिवसात आंबा, फणसाचा मौसम असला तरीही केळं हे बारा महिने उपलब्ध असते. झटपट एनर्जी देण्यासाठी केळं फायदेशीर ठरतं. म्हणूनच उन्हाळयात तुम्ही केळी आणून ठेवत असाल पण उष्णता तीव्र असल्याने ती फार लवकर खराब होतात. मधूमेहींच्या आहारात ‘ही’ एक भाजी असणं ठरू शकते बहूपयोगी \nकेळ्यांना दीर्घकाळ टिकवण्यासाठी काय कराल \nकेळी मऊ, काळी पडू नयेत म्हणून ती क्लीन रॅपमध्ये गुंडाळून ठेवावीत. अ‍ॅल्युमिनियम फॉईलप्रमाणेच क्लीन रॅप असते. यामुळे केळी फार काळ टिकून राहण्यास मदत होते.\nप्लॅस्टिक बॅगेमध्ये केळी फार काळ ठेवू नका. बाजारातून विकत आणल्यानंतर प्लॅस्टिकच्या बॅगेतून ती पटकन बाहेर काढून ठेवा. यामुळे केळी फार काळ टिकून राहतात.\nकेळी आणि नाशपाती हे एकमेकांच्या आजुबाजूला ठेवा. केळ्याच्या शेजारी कच्च नाशपातीचं फळ ठेवल्याने केळ हळूहळू पिकेल आणि नाशपाती पटकन पिकते. यामुळे दुहेरी फायदा होतो. रात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का \nएरवी केळी फ्रीजामध्ये साठवून ठेवल्यास ती फार पटकन पिकतात. पन केळी फारकाळ टिकवायची असतील तर ती प्लॅस्टिकच्या बॅगेत भरून पॅक करून ठेवा. असे केल्याने ती फार पटकन पिकत नाहीत. सोबतच टिकून राहण्यास मदत होते. फणसाच्या आठळ्यांंचा आहारात या ‘4’ फायद्यांंसाठी समावेश करायलाच हवा \nफक्त या एका परस्थिती मध्ये फ्रीजचे थंड पाणी सेवन करू नये, ठरू शकते धोकादायक\nआहारात ‘या’ भाजीचा समावेश कराल तर दूर होईल ‘मूळव्याधी’ची समस्या \nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4794124210062431429&title=Jio%20Diwali%20Offer&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-02-23T21:16:51Z", "digest": "sha1:57FAAO4ANIPU673GGVNAWRWOLXJYGNTC", "length": 7039, "nlines": 117, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘जिओ’ची ‘दिवाळी धन धना धन’ ऑफर", "raw_content": "\n‘जिओ’ची ‘दिवाळी धन धना धन’ ऑफर\nनवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी ‘दिवाळी धन धना धन’ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत चालू महिन्यात १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ३९९ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या प्री-पेड ग्राहकांना १०० टक्के ‘कॅशबॅक’ आणि आपला मागील ऑफर प्लॅन कायम ठेवता येणार आहे. ही ऑफर फक्त प्री-पेड ग्राहकांस��ठी असून ती आगाऊ रिचार्जसारखे काम करेल, म्हणजेच ज्या ग्राहकांची वैधता संपणार असेल त्यांना देखील या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.\n‘जिओ’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दिवाळी धन धना धन’ ऑफरअंतर्गत ३९९ रुपयांचे रिचार्ज केल्यास आधीचा प्लॅन कायम ठेवता येणार आहे. शिवाय ८४ दिवसांसाठी १जीबी ४जी डेटा मिळणार आहे. तसेच अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, एसएमएस आणि देशांतर्गत रोमिंगची सुविधा मिळणार आहे. १२ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ३९९ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर १९ ऑक्टोबरपासून हा प्लॅन लागू होणार आहे. दिवाळी आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या ऑफर्सच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओने ही कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे.\nTags: New DelhiReliance JioDiwali Dhan Dhana Dhanनवी दिल्लीरिलायन्स जिओदिवाळी ऑफरप्रेस रिलीज\n‘एअरटेल’तर्फे ‘आयपीएल’चे अनलिमिटेड फ्री स्ट्रीमिंग मानसी किर्लोस्कर यांचे व्याख्यान ‘ट्रम्फ’तर्फे ‘टायगर १२०० एक्ससीएक्स’ सादर ‘डिओलिओ’ची भारतीय केंद्रीय वितरण यंत्रणेत नाविन्यता ‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nपौर्णिमेच्या चांदण्यात रंगणार अरुणा ढेरे यांची काव्यमैफल\nभगवान परशुराम यात्रेचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत\nकोतवडे-लावगणवाडीतील श्री धरणकरीण देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार\nविषमुक्त शेतीमालाचा ‘अमृत नॅचरल’ ब्रँड\n११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घातलेला माणूस\nसंगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक\nशहीदांच्या कुटुंबीयांसाठी पुण्यातील सोसायटीने उभारले पाच लाख\nबर्ड बॉक्स : थरार आणि संघर्षपूर्ण नाट्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ahamadnagar/nager-Modi-should-do-plastic-ban-in-Gujarat/", "date_download": "2019-02-23T20:45:20Z", "digest": "sha1:IBNWZJNA6ZOMNUQOS2PAUDESLY5QVLPJ", "length": 6167, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " मोदींनी गुजरातेत प्लास्टिकबंदी करावी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मोदींनी गुजरातेत प्लास्टिकबंदी करावी\nमोदींनी गुजरातेत प्लास्टिकबंदी करावी\nदेशात प्लास्टिक बंदीचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. राज्यातील उत्पादन 90 टक्के बंद झालेय. मात्र, गुजरात व दीव दमणमधून काही उत्पादक राज्यात प्लास्टिक विक्री करत आहेत. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल�� आहे. महाराष्ट्रामुळे पंतप्रधानांचा ‘युनो’त सन्मान होऊन प्लास्टिकबंदीच्या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी आता गुजरातमध्येही प्लास्टिकबंदी करावी, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.\nनगर येथील शिवसेनेच्या वक्ता शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रामदास कदम म्हणाले की, राज्यात जनतेने प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्लास्टिकबंदीनंतर व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुरेशी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. आतापर्यंत तीनशे टन प्लास्टिक जप्त केले असून, पावणेतीन कोटींचा दंड वसूल झाला आहे. येत्या काही दिवसांत हायकोअर कमिटीची बैठक होणार आहे. व्यापार्‍यांकडून प्लास्टिकबंदीच्या कायद्याची माहिती असल्याचे व आम्ही प्लास्टिक वापरणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध होऊन कठोर कारवाईला सुरुवात होणार आहे. सध्या परवाने नूतनीकरण करतानाच असे प्रतिज्ञापत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.\nगुजरातमधून छुप्या मार्गाने राज्यात प्लास्टिक विक्री होत असल्याचा प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या काही गाड्या जप्तही करण्यात आल्या आहेत. दमण येथील काही उत्पादक अद्यापही राज्यात प्लास्टिक विकत आहेत. त्यांची माहिती गुजरात सरकारला देण्यात येणार आहे. तसेच या उत्पादकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे पर्यावरण मंत्री कदम यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://aks-the3dimensions.blogspot.com/2010/06/blog-post_05.html", "date_download": "2019-02-23T22:14:09Z", "digest": "sha1:KFHQZIASS7U5RT7D67CSQSPRQYKRRJ2T", "length": 14872, "nlines": 303, "source_domain": "aks-the3dimensions.blogspot.com", "title": "AKS: माझा पहीला अपराध!", "raw_content": "\nआधी ह्या पोस्टचं नाव - \"When Apple and Blackberry were just fruits\" देणार होतो, पुढे विश्लेषण देता देता खूप लांबड लागली असती. त्या पेक्षा एक घटना रंगवली.\nमाझा पहिल्यांदा झुलता-पूल झालेला. बऱ्याच वेळ आर या पार नतीजा लागत न्हावता. पुढे काय परिणाम भोगावे लागणार हे ही माहित नाही.\nतशी हि घटना घडून खूप वर्ष लोटून गेलेत. त्या वेळी आम्ही वापीला राहायचो. मी सेंट मेरीज स्कूल च्या जुनियर के.जी मध्ये होतो, आणि रेणुका पाचवीत. त्यावेळचा मित्र परिवार इतकासा आठवत नाही, पण त्यातला \"जिग्नेश पटेल\" आठवतो. नुकतेच आमचे वर्ग शाळेच्या मुख्य इमारतीत भरू लागले होते. एकदा मैदानावर खेळतांना माझा धक्का जिग्नेश ला लागला. जिग्नेश पडला. त्याचा गुडघा फुटला. रक्त येत होतं. लगेच वर्गातल्या सगळ्या मुलांची गर्दी जमली. आ रक्त येतंय. सगळ्यांच्या नजरेत आता मी जालीम झालो. मला अपराध्या सारखं वाटू लागलं. मग जिग्नेशला कोणाच्या तरी मदतीने उचललं. शाळेतल्या सिस्टर कडे घेऊन गेलो. त्यांना सगळी घटना सांगितली. ( आणि मी मुद्दाम काही केलं नाही, हे पण समजावत होतो.)\nमग काय राव, आयुष्यात पहिल्यांदा इतकं रक्त पाहिलं होतं. त्यावेळी आजच्या सारखे सेरियल नसायचे, आणि चित्रपटात उग्गाच रक्ताच्या चील्कान्ड्या नाही उडायच्या.\nसगळी वाटून जाण्याची क्रिया पट्ट-पट्ट होत होती. ह्या प्रसंगामुळे मला तर वाटलं ह्या अपराधासाठी आपल्याला पोलीस पकडून नेणार. अगदीच नकळत सिस्टरला हा प्रश्न विचारल्या गेला. मग सिस्टरने सांगितलं, आपल्या शाळेचे फादर सांभाळून घेतील. मग त्यांनी त्यांच्या काळ्या रोटरी टेलिफोन वरून कोणाला तरी फोन लावला. इंग्रजीत बोलल्या. मला काही जास्त कळलं नाही. माझी मजबूत तंतरली होती. मग म्हणे काही होणार नाही. मग कुठे जीव भांड्यात पडला. पण तरी सिस्टरवर भरोसा न्हवता. म्हंटल फादर कडून एकदा खात्री करून घ्यावी.\nवर्गात गेलो, तर सगळ्या नझर माझ्याकडे. (खुनी खुनी - म्हणत असावेत.) मी धावत माझ्या जागे वर पोहचलो. खूप वेळ दाखवायचा प्रयत्न केला, की मला काय पोलीस-बिलीस पकडून नेणार नाहीयेत. पण अजून खात्री कुठे होती. मग म्हंटल जर मला अटक केलीच, तर माझे दप्तर घरी कोण नेणार मग दप्तराची विल्हेवाट लावली. माझं नवीन कोरं शार्पनर, जे मी अजून हि वापरलं ही नाही; लगेच पेन्सिल काढून तिला नोक केलं. मग ते शार्पनर घेऊन धावत पहिल्या मजल्यावर गेलो. रेणुका तिच्या वर्गात ���ोती. तिचे वर्ग चालू होते. तिला बाहेर बोलावलं आणि शार्पनर दिलं. काय बोललो ते मला ही नाही आठवत. खाली फादर च्या गाडीचा आवाज ऐकू आला. आता काही खैर नाही आपली.\nत्या पुढची सगळी चित्र अंधुक दिसत होती. पण मला जेल मध्ये नेलं नाही\nACP प्रद्युम्न: अभिजित इस ब्लॉग का चप्पाचप्पा छान मारो... झिग्नेस्स पटेल का खुनी यही कही छुपा होना चाहिये..\nदया, तुम इस ब्लॉग के सारे दरवाजे तोड दो...\nडॉक्टर सालुंखे... ब्लॉगपे लिखे गये पोस्ट्स कि स्याही का DNA चेक करो, झिग्नेस्स के खुन का पोस्टमॉर्टम करो... आज तो खुनी मेरे हाथोसे बच नही सकता...\nACP प्रद्युम्न: आखिर झिग्नेस्स पटेल का खुनी पकडाही गया... आक्याबोक्या (एक उंगली घुमाते हुए) अब तो तुम्हे फासी होगी फासी...\nहा हा हा मजा आली वाचताना\n :-O मी तेंव्हा पासून घूस देण्यात एक्स्पर्ट होतो हाहाहाहा त्या वेळचं इतकं कोर-कार्र्करीत नाही आठवत. पण आता तू म्हणतेच आहेस तर विश्वास ठेवतो ;)\nसागर: आरे तुझं पण ह्या ब्लॉग वर स्वागत आहे सगळं एकदम एकाच दिवशी नको वाचून काढूस रे....... त्या सौरभ सारखं बसावं लागेल मग तुला पण.......काही वाचायला मिळालं कि हे बुवा त्याचा फडशा पाडतात.....\nपण त्यातला \"जिग्नेश पटेल\" आठवतो. <<.... आणि हे वाक्य वाचल्या वर मी पुढे वाचू शक्लो नहीं.\nआणि पुढचे अपराध ब्लॉग वर ताकू नकोस नहीं तर खरच पोलिस नेतील..\nमिहीर भाय आप फिक्कर नको करू, लेका तुझ्या पोराचं नाव \"जिग्नेश / जीगीसा\" च ठेवणार आहे\nविक्रम एक शांत वादळ Says:\nजिग्नेश हे नाव वाचून मला खरच हसायला आले या नावाचे पत्र कोणत्या तरी सिनेमात होते नक्की आठवत नाही.\nपरंतु असे गुन्हे खूप वेळा घडत असतात लहान वयात ;)\nयल्गार - गुरु ठाकुर\nसुचलं ते लिहलं (8)\nशब्द... नव्हे भावना... (2)\nकेरळ प्रवास वर्णन (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/The-garbage-in-Aurangabad-took-fire/", "date_download": "2019-02-23T21:25:16Z", "digest": "sha1:3COYW6WW5KNOEQHXKHNPC45OUYLPX7BA", "length": 3454, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " औरंगाबादमध्ये कच-याला लागली आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये कच-याला लागली आग\nऔरंगाबादमध्ये कच-याला लागली आग\nऔरंगाबादमधील पैठणगेट येथे मागील अनेक दिवसांपासून पडलेल्या कच-याला आज सकाळी साडे अकरा वाजता आग लागली. परिसरातील दुकानदाराने माहिती दिल्याने मनपा अग्निशमन दलाच्या बंबाने धाव घेवून ही आग विझवली.\nया शहराची कचराकोंडी झाल्यानंतर ग��ल्या आठ महिन्यांपासून कचरा पेटविण्याचे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. पुन्हा सकाळी साडे अकरा वाजता पैठणगेट परिसरातील मनपाच्या वाहन तळालगत पडलेला कचरा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या कच-याने काही मिनिटांतच पेट घेतला.\nदुस-या घटनेत शहागंज भाजीमंडई येथेही अकरा वाजण्याच्या सुमारास कच-याला आग लागली होती. याठिकाणी ही धाव घेवून अग्निशमनच्या जवानांनी आग विझवली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T20:36:41Z", "digest": "sha1:FGEM4KH7T3SKJQZ2Q6EH4I3YUNVHES56", "length": 13675, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाण्याची थकबाकी हप्त्याने देणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाण्याची थकबाकी हप्त्याने देणार\nबंद खोलीतील चर्चेनंतर निर्णय : अधिकारी अनभिज्ञ\nपुणे – जलसंपदा विभागाने महापालिकेकडे मागितलेली पाण्याची थकबाकी देण्यासाठी अंदाजपत्रकात निधी नाही. त्यामुळे ही रक्कम हप्त्याने देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी डिसेंबर 2018 ते मार्च 2019 पर्यंत प्रत्येक महिन्यात साडेसात लाख रुपये देण्यात येणार आहेत.\nपालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बंद खोलीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, यापासून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनाही दूर ठेवण्यात आले.\nराज्यशासनाने नुकत्याच काढलेल्या एका आदेशाद्वारे कालवा समितीचे अधिकार कमी केले असून, यापुढे शहरांचा पाणीपुरवठा ठरविण्यासाठी लोकसंख्येनुसार, प्रति व्यक्ती 155 लिटर पाणी द्यावे. यानुसार पाणी वाटपाचे अधिकार जलसंपदामंत्र्यांना असतील. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास महापालिकेची कोंडी होणार असून शहरास वर्षाला अवघे 8.50 टीएमसी पाणी मिळेल. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेत आलेल्या बापट यांनी स्वतंत्र बैठक घेतली. यात पाटबंधारे अधिकाऱ्यांनी कालवा समितीत झालेल्या निर्णयानुसार, महापालिकेने तातडीने थकबाकी द्यावी, तसेच डिसेंबरअखेर 50 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली. मात्र, महापालिकेने यापूर्वीच चालू वर्षाच्या बिलापोटी 30 कोटी रक्‍कम दिली असून मार्च-2019 अखेर प्रतिमाह साडेसात लाख रुपये देण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच उर्वरित 165 कोटी रुपये पुढील अंदाजपत्रकात तरतूद करण्याबाबत चर्चा करण्यात आली.\nपाटबंधारे विभागाची मागणी कायम\nउन्हाळा लक्षात घेऊन महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणी कमी करावे, अशी मागणी या बैठकीत पाटबंधारे अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा केली. मात्र, त्यास नकार देण्यात आला. त्यानंतर महापालिका किती पाणी वापरते, शेतीसाठी किती पाणी लागते, बंद जलवाहिनीमुळे किती फायदा होणार, याबाबत बापट यांनी माहिती घेत सध्या शहराला आवश्‍यक पाणी सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच महापालिकेनेही थकबाकी द्यावी, याबाबत सूचना केल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – बारावीच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांकडून कॉपी\nपुणे पोलिसांच्या गुन्हे शाबितीचा टक्‍का वाढला\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपुणे – 32 हजार वीजग्राहकांची “बत्ती गुल’\nपुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर\nपुणे – साक्षर भारत योजनेचा निधी केंद्राकडे थकल्याने आंदोलन\nपुणे – भरदिवसा बॅंकेतून 28 लाख लांबविले\nविद्यावेतनासाठी पुणे विद्यापीठाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न\nपुणे – ‘तो’ गेला चार जणांना जीवनदान देऊन\nबोरगाव येथील हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये शहीद जवान कृतज्ञता दिवस\nलोणंद मेडिकल असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात\nमायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड\nमहाआरोग्य शिबिरे सामान्यांसाठी संजीवनी\nरावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’\nरस्ता लुटमारीत पाथर्डी व बीडमधील दोघांना अटक\nकुंदन गायकवाड यांच्या जागी नियुक्‍तीचा प्रस्ताव तहकुब\nगृहप्रकल्पांसाठी रेरा सल्लागाराची नेमणूक\nनवीन मिळकतींचा सर्व्हेची जबाबदारी; आयटीआय’च्या विद्यार्थिनींकडे\nआता जनताच भाजप सरकारला धडा शिकवेल\nरणवीर सिंह म्हणतो, मानधन नको\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nपवार साहेबांच्या माढ्यात गटबाजीचा अपशकून\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\n#व्हिडीओ : कोल्हापूर विमानतळाची संरक्षक भिंत ग्रामस्थांनी पाडली\n#व्हिडीओ : पुण्यात मनाचे श्लोक सामुहिक पठणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार\nपराभव पदरी पडल्यानंतरही पिता-पुत्र यातून बोध घेत नाहीत- केसकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nप्राची कुलकर्णी यांचा नवी मुंबईत अपघाती मृत्यू\n ; भाजपचा निर्णय झालाय, शिवसेनेकडून होकारची प्रतीक्षा\nकाँग्रेससोबत ‘जागांसाठी’ वाद नाहीच : प्रकाश आंबेडकर\nवंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी\nवंचित बहुनज विकास आघाडी सभा -पुलवामा हल्ल्यावरून ओवेसींचे सरकारवर टीकास्त्र\nसीआरपीएफच्या शहीद जवानाच्या पत्नीला विमा देण्यास कंपनीचा नकार; आश्चर्यकारक कारण\nराजू शेट्टी यांचा काँग्रेस आघाडीशी काडीमोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-shahid-afridi-commen-on-kashmir/", "date_download": "2019-02-23T20:47:32Z", "digest": "sha1:G4D6OZDVKVBZ7KLWAI5DFGQTPBWHJAM7", "length": 25111, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "आजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nपाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीने त्याच्या देशाला कश्मीरप्रश्नी दोन शब्द सुनावले म्हणून उडय़ा मारायच्या की कश्मिरी स्वातंत्र्याचा ‘चांदतारा’ पुन्हा फडकविला म्हणून त्याचेच कान उपटायचे, असा प्रश्न आहे. अर्थात पाकिस्तानात गदारोळ होताच आफ्रिदीने यू टर्न घेतला. ‘कश्मिरींच्या लढय़ाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे’ असे गरळ ओकून आपले खरे दातही दाखवले. आफ्रिदीचे आधी कौतुक करणाऱ्यांनी आणि त्याने यू टर्न घेतल्यानंतर त्याला शिव्या घालणाऱ्यांनी ह�� लक्षात घ्यायला हवे.\nपाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने\nकश्मीरवरून त्याच्याच देशाला दोन शब्द सुनावले. पाकिस्तान आपलेच चार प्रांत नीट सांभाळू शकत नाही तेव्हा कश्मीर काय सांभाळणार, असा सवाल म्हणे आफ्रिदीने केला. आफ्रिदी बोलला त्यात चुकीचे काहीच नाही. पाकिस्तानला स्वतःलाच सांभाळताना नाकीनऊ आले आहेत. दहशतवाद आणि भ्रष्टाचार पोसता पोसता तो देश एवढा कंगाल झाला आहे की, सरकारी खर्चासाठी पंतप्रधान निवासस्थानातील म्हशी, गाडय़ा विकण्याची आफत विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आली. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पाकिस्तान सध्या उभा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे त्यांना ‘बेल आऊट पॅकेज’ची विनंती करावी लागली यावरून त्या देशाच्या आर्थिक अरिष्टाची कल्पना येते. पुन्हा नाणेनिधीने ही विनंती फेटाळल्याने इम्रान खान यांना चीनच्या दारात कटोरा घेऊन जाण्याची वेळ आली. चीनने म्हणे त्यांना सहा अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य देण्याचे कबूल केले आहे. म्हणजे तो पैसा आला तर पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला तात्पुरता ‘ऑक्सिजन’ मिळू शकेल. ज्या पाकिस्तानला स्वतःची अर्थव्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी\nगरज भासत आहे तो पाकिस्तान कश्मीर काय सांभाळणार असे आफ्रिदीला म्हणायचे असावे. खरं तर आफ्रिदीच कशाला, पाकिस्तानच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे हेच मत असणार. मात्र पाकिस्तानात सामान्य माणसाला विचारतंय कोण त्याच्यापेक्षा पाकडे राज्यकर्ते आणि लष्करशहांनी दहशतवादाचा जास्त विचार केला, पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनतेच्या भल्यापेक्षा हिंदुस्थानच्या वाईटाचा विचार नेहमी केला. त्यामुळेच आज 70 वर्षांनंतर त्या देशावर कटोरा घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. तेव्हा आफ्रिदीसारख्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने स्वदेशी राज्यकर्ते आणि लष्करशहांच्या ‘कश्मीरप्रेमा’चे वस्त्रहरण केले असेल तर त्यात वावगे काही नाही. अर्थात आफ्रिदीने त्याच्या देशाच्या कश्मीर धोरणावर टीका केली म्हणजे पाकडय़ांचे वळवळणारे शेपूट शांत होईल असे नाही. त्यामुळे त्याने कश्मीरवरून त्याच्या देशाला घरचा आहेर दिला म्हणून आपण फार हुरळून जायचे कारण नाही. कारण आफ्रिदी हादेखील हिंदुस्थानद्वेष्टाच आहे. हिंदुस्थानद्वेषाचे गरळ त्याने यापूर्वी अनेकदा ओकले आहे. काही महिन्यांपूर्वी जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कराने 13 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर याच आफ्रिदीला त्या दहशतवाद्यांबद्दल पान्हा फुटला होता. ठार मारलेले\nप्रमाणपत्र देत त्याने कश्मीरमधील या ‘खुनी खेळा’बाबत संयुक्त राष्ट्रांचा धावा केला होता. शिवाय कश्मीर स्वतंत्र व्हावा असेच त्यालाही वाटते. आतादेखील त्याने ‘कश्मीर हिंदुस्थानलाही देऊ नका, तो स्वतंत्रच व्हायला हवा’ हा नेहमीचा पाकिस्तानी राग आळवलाच होता. कश्मीरमधील ‘जीवितहानी’बद्दलही पुन्हा नक्राश्रू ढाळले. तेव्हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीने त्याच्या देशाला कश्मीरप्रश्नी दोन शब्द सुनावले म्हणून उडय़ा मारायच्या की कश्मिरी स्वातंत्र्याचा ‘चांदतारा’ पुन्हा फडकविला म्हणून त्याचेच कान उपटायचे, असा प्रश्न आहे. अर्थात त्याचे उत्तर खुद्द आफ्रिदीने 24 तासांतच देऊन टाकले. पाकिस्तानात गदारोळ होताच आफ्रिदीने यू टर्न घेतला. अपेक्षेप्रमाणे आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे नेहमीचे तुणतुणे वाजवीत त्याने त्याचे खापर हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांवर फोडले. मुख्य म्हणजे, ‘कश्मिरींच्या लढय़ाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे’ असे गरळ ओकून आपले खरे दातही दाखवले. कश्मीरप्रश्नी पाकडय़ांची, मग ते कोणीही असोत, नियत कधीच साफ नव्हती आणि नाही. आफ्रिदी प्रकरणात ते पुन्हा दिसले इतकेच आफ्रिदीचे आधी कौतुक करणाऱ्यांनी आणि त्याने यू टर्न घेतल्यानंतर त्याला शिव्या घालणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nआजचा अग्रलेख : बँकांना ‘बुस्टर डोस’\nआजचा अग्रलेख : अमेरिका, फ्रान्स काय करणार लढावे तर आपल्यालाच लागेल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\n���म्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mpscacademy.com/2016/09/ca12sept2016.html", "date_download": "2019-02-23T20:59:47Z", "digest": "sha1:VPDHF2OMRMBEJED65PV2IANF45CQ3XV3", "length": 11646, "nlines": 107, "source_domain": "www.mpscacademy.com", "title": "चालू घडामोडी १२ सप्टेंबर २०१६ - MPSC Academy - MPSC Marathi Notes", "raw_content": "\nCurrent Events चालू घडामोडी १२ सप्टेंबर २०१६\nचालू घडामोडी १२ सप्टेंबर २०१६\n* अँजेलिक कारभार युएस ओपनची विजेती\n०१. अँजेलिक कर्बरने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कॅरोलिन प्लिसकोव्हाला नमवत जेतेपदावर नाव कोरले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पक्के झालेल्या कर्बरचे कारकीर्दीतील हे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. याच वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतही कर्बरने जेतेपदाची कमाई केली होती.\n०२. यंदाच्या वर्षांत ४४७ बिनतोड सव्‍‌र्हिसेसचा विक्रम नावावर असणाऱ्या प्लिसकोव्हाचा सलग बारावा विजय मिळवण्याची संधी हुकली. गेल्या महिन्यात सिनसिनाटी स्पर्धेत प्लिसकोव्हाने कर्बरला नमवले होते.\n०१. सहसा पॅरालिम्पिकमध्ये आपले खेळाडू फारसे चमकत नाहीत. मात्र थांगवेलू याने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णझेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.\n०२. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आजपर्यंतचा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (१९७२- जलतरण) व देवेंद्र झाझरिया (२००४- भालाफेक) यांनी ��ुवर्णपदक जिंकले होते.\n०३. तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्य़ातील पेरियावादागाम्पती या खेडेगावातील रहिवासी. त्याच्यासह चार मुले व एक कन्या यांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी त्याच्या आईलाच करावी लागत असे. पाच अपत्यांना व पत्नीला वाऱ्यावर सोडून त्याचे वडील बेपत्ता झाले. वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या मरियप्पनच्या आईने जिद्दीने या सर्वाना वाढविले.\n०४. मरियप्पन हा केवळ पाच वर्षांचा असताना त्याला अपघात झाला. तो शाळेत जात असताना एका बसचालकाने त्याला उडविले. या अपघातात मरियप्पन याला उजवा पाय गमवावा लागला. त्याला कायमचे अपंगत्व आले.\n०५. त्याच्या आईने या संकटासही धैर्याने तोंड दिले. नंतर तिने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला.\n०६. शाळेत असताना मरियप्पन अन्य मुलांबरोबर व्हॉलीबॉल खेळत असे. व्हॉलीबॉलमध्ये स्मॅशिंगचा फटका मारत असताना तो खूप उंच उडी मारत असे. हे त्याच्या शाळेतील शारीरिक शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी मरियप्पन याला उंच उडीचा सराव करण्याचा सल्ला दिला. त्याने हा सल्ला मानला आणि उंच उडीचा सराव सुरू केला.\n०७. दिव्यांगत्व येऊनही त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले एवढेच नव्हे तर त्याने व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी चांगल्या गुणांमध्ये प्राप्त केली.\n०८. हे शिक्षण सुरू असताना त्याने उंच उडीच्या सरावात खंड पडू दिला नाही. दिव्यांग असले म्हणून निराश न होता संकटांना आत्मविश्वासाने सामोरे गेले तर अनपेक्षित यश मिळविता येते हे त्याने दाखवून दिले.\n०९. शिक्षण व क्रीडा या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. जर इच्छाशक्ती असेल तर या दोन्ही क्षेत्रांवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येते याचा परिपाठ त्याने घालून दिला आहे. पॅरालिम्पिक क्रीडाप्रकारात करिअर करतानाही त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे.\n१०. कोणत्याही परदेशी प्रशिक्षकाची मदत न घेता व कोणत्याही जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध नसताना त्याने रिओ येथे तिरंगा ध्वज फडकाविला. सवलती व सुविधा नसल्याची कोणतीही तक्रार न करता त्याने हे यश मिळविले आहे.\nUPSC नागरी सेवा परीक्षा माहिती\nसाधारणपणे नागरी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात नोवेंबर किंवा डिसेंबर मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यांनतर मे महिन्यात परीक्षा आ...\nMPSC इतर परीक्ष�� प्रश्नपत्रिका डाऊनलोड\nलिपिक व टंकलेखक वर्ष प्रश्नपत्रिका उत्तरतालिका निकाल २०१५ Click Here Click Here Click Here २०१४ Click Here...\nMPSC राज्यसेवा मागील प्रश्नपत्रिका\nराज्यसेवा परीक्षा २०१६ पूर्व परीक्षा पेपरचे नाव प्रश्नपत्रिका उत्तरतालिका पेपर १ Click Here Click Here पेपर २ ...\nMPSC PSI/STI/Assistant मागील प्रश्नपत्रिका\nअसिस्टंट परीक्षा २०१६ Name Download Download पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरतालिका मुख्य परीक्षा पेपर १ प्र...\nजन्म : २२ सप्टेंबर १८८७ (कुंभोज, कोल्हापुर, महाराष्ट्र) मृत्यू : ९ मे १९५९ (ससून हॉस्पिटल, पुणे) * जीवन व शिक्षण ०१. भाऊरावांचा जन्म...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sharechat.com/tag/r19Od?referrer=footerTrendingTags", "date_download": "2019-02-23T22:06:04Z", "digest": "sha1:TO7CP5PKJU3WNJ7G5ZRBVA2LGX6U4XWV", "length": 3836, "nlines": 131, "source_domain": "sharechat.com", "title": "Free Marathi Ringtones - मराठी रिंगटोन्स - Download now with ShareChat", "raw_content": "\nमी माझ्या फोनवर ही रिंगटोन सेट केलेली आहे. तर आपण एकदा ऐकून बघा आवडली तर नक्कीच सेट करा आणि लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nकई बार बिना गलती के भी, गलती मान लेते है हम क्योंकी डर लगता है. कही कोई अपना हमसे रूठ ना जाये\nमी माझ्या फोनवर ही रिंगटोन सेट केलेली आहे. तर आपण एकदा एकूण बघा आवडली तर नक्कीच सेट करा आणि लाईक करायला विसरू नका.\nकई बार बिना गलती के भी, गलती मान लेते है हम क्योंकी डर लगता है. कही कोई अपना हमसे रूठ ना जाये\nही रिंगटोन खुपच जबरदस्त आहे\nमाझ्या मोबाईल ची ringtune\nकई बार बिना गलती के भी, गलती मान लेते है हम क्योंकी डर लगता है. कही कोई अपना हमसे रूठ ना जाये\nही Ringtone खुपच भारी आहे. तूम्हाला नक्की आवडेल. आवडली तर नक्कीच सेट करा आणि लाईक करायला विसरू नका.\nमिठीत तुझ्या असतांना, वेळेनही थोडं थांबावं.. अन् शक्य नसल या आयुष्यात तरी, जन्मात पुढच्या हेच घडाव.. तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये, गणितच थोडं वेगळ असावं..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/the-hindu-succession-act-10003-2/", "date_download": "2019-02-23T22:02:59Z", "digest": "sha1:BYHC7UQJ6PUIKDHVAO2U7ERU2GCOLYVX", "length": 8259, "nlines": 68, "source_domain": "www.marathigold.com", "title": "आजोबा-पणजोबांच्या कोणकोणत्या संपत्तीवर नातू आणि नातीचा हक्क असतो? कायदा हे सांगतो", "raw_content": "\nआजोबा-पणजोबांच्या कोणकोणत्या संपत्तीवर नातू आणि नातीचा हक्क असतो\nआजोबा-पणजोबांच्या कोणकोणत्या संपत्तीवर नातू आणि नातीचा हक्क असतो\nकाही दिवसापूर्वी ���िल्ली हायकोर्टाने निकाल दिला की वडिलांची पूर्ण संपत्ती मुलाला मिळू शकत नाही कारण अजून आई जिवंत आहे आणि संपत्ती मध्ये बहिणीचा देखील अधिकार असतो. कायद्याच्या अनुसार वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा पत्नीला आणि आर्धा दोन आपत्याना (एक मुलगा आणि एक मुलगी) यांना मिळाला पाहिजे. पण मुलाने आपल्या बहिणीला प्रोपर्टी देण्यास नकार दिला.\nयावर दिल्ली हायकोर्टात हिंदू उत्तराधिकार अधिनियम प्रमाणे निकाल दिला गेला. कोर्टाने मुलीचा देखील संपत्तीवर समान हक्क असल्याचे सांगितले. अश्यात आज आम्ही तुम्हाला आजोबा आणि पणजोबाची संपत्ती मिळणाऱ्या या कायद्या बद्दल माहिती देत आहोत.\nपैतृक संपत्ती म्हणजे काय\nवडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्या कडून मिळणाऱ्या संपत्तीला पैतृक संपत्ती किंवा कौटुंबिक संपत्ती बोलतात. बाळाचा जन्म होताच तो पैतृक संपत्तीचा अधिकारी होतो.\nस्वताच्या कमाईने उभी केलेली संपत्ती स्वर्जित संपत्ती असे म्हणतात. तर वंश परंपरागत मिळालेली संपत्ती पैतृक संपत्ती म्हणतात.\nपैतृक संपत्ती विकण्यासाठी सर्व हिस्सेदारांची संमती घेणे आवश्यक असते. जर कोणत्याही एकाची जरी असहमती असेल तर पैतृक संपत्ती विकता येत नाही.\n2005 मध्ये झाले संशोधन\n2005 च्या अगोदर हिंदू कुटुंबात फक्त मुलालाच पैतृक संपत्ती मिळू शकत होती. 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम मध्ये संशोधन केल्या नंतर मुलगा आणि मुलगी दोघांना संपत्ती मध्ये समान हक्क दिला गेला.\nहिंदू उत्तराधिकारी अधिनियम बौद्ध, सिख आणि जैन समुदायावर देखील लागू होतो. 20 डिसेंबर 2004 च्या अगोदर मुलींना हिस्सा नाही.\nकोणत्याही पैतृक संपत्तीची वाटणीहिस्सा 20 डिसेंबर 2004 अगोदर झाला असेल तर मुलीचा हक्क राहणार नाही. कारण या बाबतीत पूर्वीचा हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू होईल.\nकायदे तज्ञांच्या मध्ये या अवधीच्या पर्यंत मुलींचे पैतृक संपत्तीमध्ये हिस्सेदारी नव्हती त्यामुळे त्याअवधी पर्यंत केलेले वाटणीहिस्से फक्त मुलांनाच संपत्तीत हिस्सा देतात.\nएक सन्मानपूर्ण जीवन जगण्यासाठी किती पैसे आवश्यक असतात\nहरवलेला मोबाईल शोधण्यासाठी ही युक्ती मदत करेल\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हज���र रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Arthabhan/share-rate-down/", "date_download": "2019-02-23T20:48:07Z", "digest": "sha1:SCAZJ7M2QEPU34WC67SGD2EKYDIMARV2", "length": 5400, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " स्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होऊ शकतो | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Arthabhan › स्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होऊ शकतो\nस्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होऊ शकतो\nमागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 34005 अंकाला तसेच निफ्टी 10454 अंकाला बंद झाला.सप्ताहअखेर शुक्रवारी सेन्सेक्सने 407 अंकांची अंकांची तसेच निफ्टीने 121 अंकांची मंदी दर्शवली.साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक नकारात्मक म्हणजेच मंदीचा कल दर्शवत आहे .अल्पावधीच्या आलेखानुसार पुढील आठवड्यासाठी निफ्टीची 10276 तसेच सेन्सेक्सची 33483 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. शेअर मार्केटमध्ये सिक्युरिटी ट्रँझॅक्शन टॅक्स म्हणजेच एस टी टी लागू असतानादेखील अर्थसंकल्पात लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू केल्याने तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटनेसुद्धा नकारात्मक संकेत दिल्याने अर्थसंकल्पानंतर निर्देशांकाने मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली.\nमागील लेखांमधे नमूद केल्यानुसार अशा वेळेस नमूद केल्यानुसार ऑप्शन मार्केटमध्ये मर्यादित धोका स्वीकारून मंदीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरले. शेअर मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडिंग करण्यासाठी तेजीच्या काळात तेजीचे तसेच मंदीच्या काळात मंदीचे व्यवहार करणे म्हणजेच दिशा ओळखून व्यवहार करणे फायदेशीर ठरते. साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक अद्यापही मंदीचाच कल दर्शवत आहे; यामुळे पूर्वीपेक्षा शेअर्सचा भाव स्वस्त झाला म्हणून खरेदीची गडबड करू नये कारण आगामी कालावधीमध्ये निर्देशांकाने आणखी मंदी दर्शविल्यास स्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होऊ शकतात. यामुळे जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत तोपर्यंत गुंतवणूकदारांनी गडबड करून तेजीचे व्यवहार करू नयेत म्हणजेच योग्य संकेत मिळेपर्यंत स्टे-अवे पवित्रा स्वीकारणे योग्य ठरेल.\nभूषण गोडबोले (सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार)\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HUM-latest-cartoons-pics-4968031-PHO.html", "date_download": "2019-02-23T21:31:39Z", "digest": "sha1:7SZB4W2MAHYZRYHZFTOJOU674RBGDT2J", "length": 5151, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest Cartoons Pics | PHOTOS: नूडल्सला नाचवण्याचे प्रयत्न पाहा असेच काहीसे मजेशीर फोटो", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nPHOTOS: नूडल्सला नाचवण्याचे प्रयत्न पाहा असेच काहीसे मजेशीर फोटो\nसध्या वॉट्सअॅपचा वापर चॅटिंगसाठी कमी आणि मजेदार फोटो आणि मेसेजेस पाठवण्याकडे युजरचा कल वाढल्याचे चित्र आहे.\nसध्या वॉट्सअॅपचा वापर चॅटिंगसाठी कमी आणि मजेदार फोटो आणि मेसेजेस पाठवण्याकडे युजरचा कल वाढल्याचे चित्र आहे. एकंदरीत कमी कष्ट घेत समोरच्याला कसे भरपूर हसवता येईल याकडे सगळ्याच युजरचे लक्ष आहे. अशाच काही मजेदार आणि स्मितहास्य उमटवणा-या फोटोंचे कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा असेच काही मजेदार फोटो...\nPIX CRAZY: चला एकदाची काय ती भाजी घेऊन जाऊ, बघा डोक्याची मंडई करणारे फोटो\nWhatsApp Funny : भारत- ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलला विनोदाचा तडका\ntest FUNNY MISTAKES: अरे कोणत्या मुर्खाने बसवलाय हा ATM\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/how-to-prevent-your-skin-from-getting-blackheads/", "date_download": "2019-02-23T22:03:29Z", "digest": "sha1:J6VQKWTFYUH62J2HYNHPPB5I66NCCIKY", "length": 7758, "nlines": 75, "source_domain": "www.marathigold.com", "title": "त्वचेवर ब्लैकहेड्स होण्यापासून थांबवण्यासाठी करा हे उपाय", "raw_content": "\nत्वचेवर ब्लैकहेड्स होण्यापासून थांबवण्यासाठी करा हे उपाय\nत्वचेवर ब्लैकहेड्स होण्यापासून थांबवण्यासाठी करा हे उपाय\nत्वचेवर ब्लैकहेड्स होणे तसे सामान्य गोष्ट आहे. ब्लैकहेड्स त्वचेची सुंदरता कमी करतो. ब्लैकहेड्स धूळ आणि माती मुळे नाही तर तेल ऑक्सीडाइज होऊन रोमछिद्रामध्ये जमा होण्यामुळे होतात. ब्लैकहेड्स संपवण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते यासाठी चांगले राहील जर तुम्ही ब्लैकहेड्स होण्या पासून त्वचेचे रक्षण केले तर.\nब्लैकहेड्स होणे तुम्ही थांबवू शकता यासाठी तुम्हाला काही सोप्प्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. चला पाहू त्वचेवर ब्लैकहेड्स होणे कसे थांबवता येते.\n1 त्वचेची स्वच्छता ठेवा\n2 मेकअप साफ करा\nत्वचेवर अतिरिक्त तेल आणि मृत कोशिकामुळे ब्लैकहेड्स निर्माण होतात. यासाठी न्युट्रल pH वाले क्लींजरने त्वचा स्वच्छ करा ज्यामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होणार नाही.\nमेकअप करून झोपल्यामुळे मेकअप मध्ये असलेले केमिकल्स तुमच्या त्वचेच्या रोमछीद्रांना बंद करते. हेच कारण आहे की मेकअप साफ करून झोपल्याने ब्लैकहेड्स होत नाहीत. यासाठी मेकअप नेहमी स्वच्छ करून झोपा.\nत्वचा एक्सफोलिएट केल्यामुळे चेहऱ्यावरील मृत कोशिकांचे आवरण निघून जाते जे ब्लैकहेड्स होण्याचे मुख्य कारण आहे. यासाठी त्वचेला एक्सफोलिएट करा पण कधीही मुरुमे असलेल्या भागाला एक्सफोलिएट करू नका कारण यामुळे चेहऱ्यावर जळजळ होऊ शकते.\nरोमछिद्र निरोगी आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी त्वचेला नैसर्गिक पण हाइ़ड्रेट ठेवा. यासाठी त्वचेवर लाइट मॉइश्चराइज लावा आणि भरपूर पाणी प्यावे.\nतुम्ही जे पण सेवन करता त्याचा सरळ परिणाम त्वचेवर होतो यासाठी त्वचेला सुंदर बनवण्यासाठी हेल्दी डाइट करा. विटामिन सी युक्त खाद्यपदार्थ सेवन करा ज्यामुळे त्वचेची कोशिका निरोगी आणि सुंदर राहतील.\nनियमित 7 दिवस गरम पाणी पिण्यामुळे होतात 11 चमत्कारीक फायदे, जे समजल्यावर तुम्ही कायम गरम पाणी प्याल\nकोणत्या आरोग्य समस्या तुम्हाला चारचौघांत लाजवू शकतात\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत ह��ती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B3/", "date_download": "2019-02-23T20:37:50Z", "digest": "sha1:QPLPR4P273TWLCFTTDYGNMVM6JR5K6ZI", "length": 5123, "nlines": 128, "source_domain": "www.marathimati.net", "title": "झुरळ | मराठीमाती", "raw_content": "\nहॉटेलमध्ये गेलेला एक इसम गरम गरम मिसळ खात असता त्याला त्या मिसळीत एक मेलेलं झुरळ सापडलं. त्याबरोबर मिसळ आणून देणाऱ्या पोऱ्याला हाक मारून तो रागानं म्हणाला, “या मिसळीत बघ, मेलेलं झुरळ आलंय\nयावर तो पोऱ्या म्हणाला, “तुम्हा गिऱ्हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील\nThis entry was posted in छोट्यांचे विनोद and tagged गरम, झुरळ, मिसळ, विनोद, हॉटेल on फेब्रुवारी 9, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/sultan-azlan-shah-cup-2018-india-vs-england/", "date_download": "2019-02-23T20:39:12Z", "digest": "sha1:63B56SBZOO6VHSSSXOHEZUGAZ2JQ26ZW", "length": 19229, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "अझलन शहा हॉकी स्पर्धा – इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानला बरोबरीत समाधान | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\nराष्ट्रीय अजिंक्यपद ��ॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप\nPulwama attack मोदींचे इम्रान खानला थेट आव्हान, पठाणाचा मुलगा असेल तर…\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\n जखमी तरुणाला खांद्यावर घेऊन रुळांवरून धावला, वाचवले प्राण\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\n चुकीचे आयस्क्रीम खाल्ल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू\nड्रामेबाज पाकड्यांचा नवा डाव, जैशच्या मुख्यालयात मीडियाला नेणार\n पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध\nPulwama Attack हिंदुस्थान कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- डोनाल्ड ट्रम्प\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे व रश्मी कुमारी विजेते\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nISSF World Cup : हिंदुस्थानच्या अपूर्वीचा विश्वविक्रम, नेमबाजीत सुवर्णपदकाचा वेध\nहिंदुस्थानी महिलांची विजयी सलामी, इंग्लंडवर 66 धावांनी मात\nठसा : राजाभाऊ जोशी\nलेख : दहशतवादविरोधी लढाई आणि नागरी कर्तव्य\nआजचा अग्रलेख : नवा नारा; नवा प्रयोग, आधी कश्मीर; नंतर मंदिर\nठसा : श्रीधर माडगूळकर\n– सिनेमा / नाटक\n… तर मी शाहरुखचं थोबाड फोडलं असतं- जया बच्चन\nएका क्षणात सर्व बदलले… मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अभिनेत्रीच्या आईचे निधन\nLove story तब्बल 19 वर्षांनी भन्साळींच्या चित्रपटात दिसणार ‘दबंग’ सलमान\nसेक्रेड गेम्समधील बंटीला चित्रपटाची लॉटरी\nचटक मटक : फ्रुट पंच\nटीप्स : वजनावर मिळवायचे नियंत्रण, मग खाण्यावर हवे बंधन\nप्रजननशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ मंदिरात अर्पण करतात अनोखी भेट\nVideo – तर्राट महिला 3 वर्षांच्या मुलीच्या अंगावर थुंकली, वाचा विचित्र…\nस्वतःच्या शरीराला मलमूत्र लावून कैदी फरार\nVIDEO – पिझ्झावर केसांचे टॉपिंग,फुकट्या महिलेचा पराक्रम\nजन्म देताना माझी परवानगी घेतली का ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला\nअमिताभ महानायकाची 50 वर्षे\nमाझी मैत्रीण… मधुरा-अभिजित साटम\nअझलन शहा हॉकी स्पर्धा – इ��ग्लंडविरुद्ध हिंदुस्थानला बरोबरीत समाधान\nमलेशियामध्ये सुरू असलेल्या २७ व्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानला इंग्लंडसोबत बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने अखेरच्या क्षणाला केलेल्या गोलमुळे सामना १-१ असा बरोबरीत सुटला आणि हिंदुस्थानने विजयाची संधी गमावली.\nसलामीच्या लढतीमध्ये अर्जेंटीनाकडून ३-२ असा पराभव स्वीकारावा लागल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानने सावध सुरुवात केली. पहिले सत्र संपण्यास १ मिनिटांचा अवधी असताना शिलानंद लाक्राने गोल करत हिंदुस्थानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हिंदुस्थानी संघाने ही आघाडी तिसऱ्या सत्रापर्यंत कायम ठेवली होती, मात्र चौथ्या सत्रामध्ये ५२व्या मिनिटाला इंग्लंडच्या मार्क ग्लेघोरीनने पेनल्टी कॉर्नवर गोल करत इंग्लंडला बरोबरी साधून दिली.\n…तर विजय निश्चित होता\nइंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानी संघाला तब्बल ९ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र एकाही पेनल्टी कॉर्नवर गोल करण्यास हिंदुस्थानला यश आले नाही. या ९ पैकी एक-दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यास यश आले असते तर सामन्याचा निकाल हिंदुस्थानच्या बाजूने लागला असता. रुपिंदरपाल सिंह आणि हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाचं ड्रॅगफ्लिकींग सेक्शन कमकुवत पडल्याचे स्पष्ठ दिसत होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकार्ती चिदंबरम, इंद्राणी, पीटर मुखर्जीची समोरासमोर होणार चौकशी\nपुढीलआता एका तासानंतरही डिलीट करा व्हॉटसअॅपवरील मेसेज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nमुख्यमंत्री पर्रिकर इस्पितळात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती\nमाथेरानच्या राणीचे रुपडे पालटले, पाहा टॉय ट्रेनचा नवा लूक\n16 षटकारांसह चोपल्या 162 धावा, अफगाणी फलंदाजाची टी-20 मध्ये धडाकेबाज फलंदाजी\nताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये ���ुल्क, नागरिकांचा संताप\nपरळीत धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे, प्रितम मुंडेंवर निशाणा\nजम्मू कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला अटक\nआई वडील की हैवान, पोटच्या पोरांना साखळीने बांधून करायचे अत्याचार\nदहशतवादी पुन्हा ‘कंदहार’च्या प्रयत्नात, देशभरातील विमानतळांवर हाय अलर्ट जारी\nLok sabha 2019 बीड : प्रीतम मुंडेंना राष्ट्रवादीचे अमरसिंह देणार शह\nपतीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सासऱ्याने व दिराने केला बलात्कार\n1800 षटकानंतर फेकला ‘असा’ चेंडू, इंग्लंडच्या खेळाडूचा लाजिरवाणा विक्रम\nधनगर आरक्षणाचा विषय लोकसभेपूर्वी निकालात काढू, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे आश्वासन\nममता बॅनर्जींवर आरोप करत माजी सनदी अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nअपघातग्रस्तांच्या मदतीला धावले शिवसेनेचे एकनाथ शिंदे\nPulwama Attack : संरक्षण मंत्र्यासोबत तीन्ही दलाच्या प्रमुखांची होणार बैठक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/research-in-india-1696632/", "date_download": "2019-02-23T21:23:55Z", "digest": "sha1:LBTB7WJYXPQAEF5B2Q4C4UPSMKX2L3XM", "length": 16860, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Research in India | देशी संशोधन उपेक्षितच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nवाहने चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक\nप्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात\nराज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत\nस्टेट बँकेच्या शाखेतून २८ लाखांची रोकड लंपास\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nप्रदूषणाच्या समस्येबाबत डॉ. उदय भवाळकर यांचे संशोधन दुर्लक्षित\nप्रदूषणाच्या समस्येबाबत डॉ. उदय भवाळकर यांचे संशोधन दुर्लक्षित\nजागतिक तापमानवाढ हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जमीन, पाणी आणि हवा हे निसर्गातील तिन्ही घटक प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. या प्रदूषणावर मात करण्यासाठी जगभरात पॅरिस करार आणि तत्सम उपायांचा अवलंब केला जात आहे. १९७३ साली आयआयटी झालेल्या संशोधकाने ‘बायोसॅनिटायझर’ या नॅनो तंत्रज्ञानाचा अफलातून आविष्कार समोर आणला. मात्र विदेशी तंत्रज्ञानाच्या मागे धावणाऱ्या भारतात, या नैसर्गिक उत्प्रेरकाची अजूनही म्हणावी तशी दख��� घेतलेली नाही.\nजंगल तयार होणे ही नैसर्गिक प्रक्रिया औद्योगिकीकरणामुळे बंद झाली. पर्यायाने शुद्ध ऑक्सिजन तयार होणे बंद झाले आणि पर्यावरण प्रदूषणात रूपांतरित झाले. जागतिक पातळीवर तापमानवाढीचा प्रभाव तीव्रतेने जाणवत असताना गॅट कराराअंतर्गत प्रगत राष्ट्रांना आता कार्बन ट्रेडिंगची आठवण आली. जागतिकदृष्टय़ा त्यासाठीचे कायदे तयार होत आहे. मात्र ४० वर्षांपासून संशोधनकार्यात असलेल्या डॉ. उदय भवाळकर यांनी ‘बायोसॅनिटायझर’च्या रूपाने एक नैसर्गिक उत्प्रेरक तयार केले आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यास अजूनपर्यंत कुणालाही सुचले नाही. सर्वच प्रकारच्या जलाशयातील पाण्यात मोठय़ा प्रमाणात नायट्रेट्स, सॉल्ट्स असे अनेक रासायनिक घटक मिसळलेले आहेत. बायोसॅनिटायझर हे नैसर्गिक उत्प्रेरक त्या पाण्यात टाकल्यास पाणी जिवंत होते. त्यात डासांची अंडी तयार होत नाही, शेवाळं तयार होत नाही. पाण्यातील क्षार वेगळे करण्यासाठी वेगळी प्रक्रिया करावी लागत नाही, तर क्षार आपोआप कमी होतात. वाहनांच्या टँकमध्ये या उत्प्रेरकाला टाकल्यास त्या माध्यमातून ऑक्सिजन मिळाल्यामुळे वाहनांच्या अ‍ॅव्हरेजेसमध्ये दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढ होते. वाहनातून निघणाऱ्या धुरातून कार्बनडाय ऑक्साइड व नायट्रेट्सचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तापमानवाढीवर मात करता येते. हवेतील प्रदूषणासाठी वाहनातून निघणारे धूर कारणीभूत आहेत. हे नैसर्गिक उत्प्रेरक उद्योगात वापरल्याने रसायनामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात. शेतीच्या प्रदूषणावरही ते तेवढेच गुणकारी आहे. शेतातील विहिरीत, जलाशयात तसेच पाण्याचे पाट यातून त्याचा वापर केल्यामुळे अशुद्ध पाणी शुद्ध होते. त्या माध्यमातून शेतातील जमिनीत साधारणत: एक ते दीड वर्षांत जमिनीची पूर्णपणे सुधारणा होते. बायोसॅनिटायझरच्या पाण्यामुळे जमिनीची क्षारता कमी होते. गांडुळे जमिनीत तयार झाल्याने नैसर्गिकरीत्या पावसाचे पाणी मुरायला लागते आणि त्यामुळे पाण्याची समस्या सुटते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वेगळी फवारणी व त्यासाठीचा खर्च करावा लागत नाही. जमीन तीव्र गतीने सेंद्रिय होते. जमिनीत गांडुळे व विविध जैविक संपदा निर्माण होते.\nया प्रकारच्या बायोसॅनिटायझरचा उपयोग नागपूर, नाशिक, निफाड, पुणे, मुंबई, कोलकाता या शहरांमध्ये तसेच तमिळनाडू, आसाम, गुजरातसह अनेक राज्यांत आणि विदेशातदेखील करण्यात येत आहे. जागतिक तापमान वाढ हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. आयआयटी मुंबईचे रासायनिक अभियंता डॉ. उदय भवाळकर यांनी हवा, पाणी आणि जमिनीच्या प्रदूषणावर मार्ग शोधून काढला आहे. प्रदूषणांच्या समस्येचे मूळ असणारे नायट्रेस त्यांनी शोधून काढले. प्रदूषणासाठी कारणीभूत केवळ कार्बन आणि संबंधित घटकांचे संशोधन न करता वेगळ्या पद्धतीने त्याचे विभाजन करून समस्येचे समाधान शोधले.\nडॉ. उदय भवाळकर हे १९७३ ला आयआयटी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या ४० वर्षांपासून ते संशोधनकार्यात आहेत. त्यांनी तयार केलेले हे बायोसॅनिटायझर ‘क्रिस्टल’ रूपात आहेत. हे एक नॅनो तंत्रज्ञान असून कोणत्याही द्रवपदार्थात ते टाकले तर प्रदूषित घटक नष्ट करतात. त्यातील घटक जंगलासारखे ऑक्सिजन तयार करतात. अमेरिकेचे आणि भारताचे प्रत्येकी दोन पेटंट त्याला मिळाले आहे. हे नॅनो तंत्रज्ञान असल्याने त्याचा फारसा प्रसार नाही. आपल्या देशातल्या वैज्ञानिकांनी तयार केलेले हे तंत्र वैशिष्ठय़पूर्ण आहे. विविध पातळ्यांवर त्याला पारितोषिके मिळाली आहेत. या बायोसॅनिटायझरमुळे हवा, पाणी आणि जमीन शुद्ध होईल. वातावरणातील व्हायरस कमी होतील आणि पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम भारत पुढच्या पिढीच्या हातात देऊन त्यांचे जीवन नैसर्गिकदृष्टय़ा समृद्ध होईल, असा विश्वास डॉ. भवाळकर यांच्यासोबत कार्य करणारे रेनवॉटर हार्वेस्टिंगतज्ज्ञ प्रा. अरविंद कडबे म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nथिएटरमधला ‘टॉर्चमन’ बनला मराठी चित्रपटाचा ‘नायक’\nTrailer : इस 'नोटबुक' में हम हमेशा साथ रहेंगे\nमला कानशिलात लगाविण्याचा लतादीदींना पूर्ण अधिकार - अजय देवगण\nप्रविण तरडे उलगडणार 'सरसेनापती हंबीरराव' यांचा जीवनप्रवास\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी योग्यच- अजय\nपदवीसाठी ३० टक्के गुण पुरेसे\nअनुसूचित जातींमधील महिलांना न्याय कधी\nविद्यापीठाच्या ६२६ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी\nवडाळा ते सातरस्ता मोनो रेल्वे बुधवारपासून\nदहशतवाद रोखण्यासाठी पाणी तोडण्याचा उपाय\nपंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ\nअपुऱ्या सूर्यप्रकाश���तही सौरचुलीचा वापर शक्य\nराज्यातील ४० हजार गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी मार्चपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/6-vastu-tips-to-keep-away-bad-energy/", "date_download": "2019-02-23T22:08:17Z", "digest": "sha1:4IM426W676HEO3QXLGVCZHH2PPSX4JLT", "length": 7750, "nlines": 67, "source_domain": "www.marathigold.com", "title": "6 उपाय : घराला गरिबी पासून वाचवू शकतात", "raw_content": "\n6 उपाय : घराला गरिबी पासून वाचवू शकतात\n6 उपाय : घराला गरिबी पासून वाचवू शकतात\nवास्तू मध्ये बाथरूम घरातील सर्वात महत्वाच्या भागा पैकी एक आहे. घरामध्ये होणाऱ्या वास्तू दोषाचे कारण बाथरूम संबंधीत असू शकता. जर बाथरूम मध्ये यागोष्टीकडे लक्ष दिले गेले नाही तर समस्या होतात. जर तुमच्या घर-परिवारात देखील समस्या असतील तर बाथरूम संबंधीच्या या टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात.\nहे 6 उपाय : घराला गरिबी पासून वाचवू शकतात\nनीळा रंग हा आनंद आणि शुभतेचे प्रतीक मानले गेले आहे. वास्तू मध्ये निळ्यारंगाला जास्त महत्व दिले जाते. वास्तूच्या अनुसार बाथरूम मध्ये निळ्या रंगाची बादली ठेवणे शुभ मानले जाते. यागोष्टी लक्ष द्या की बाथरूम मध्ये ठेवलेली ही बादली खाली राहू नये. बादली नेहमी भरलेली असावी. असे केल्यामुळे सुख-शांती टिकून राहते.\nजर बाथरूम मध्ये आरसा लावलेला असेल तर काळजी घ्या की तो दरवाज्याच्या अगदी समोर नसावा. जर दरवाज्याच्या ठीक समोर काच असल्यास त्याला आदळून निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येते.\nज्या घरामध्ये नळ सतत ठिपकत राहतो, तेथे धन कधी टिकत नाही. अश्या घरामध्ये नेहमी पैश्यांची कमी राहते. आर्थिक नुकसाना पासून वाचण्यासाठी यागोष्टीकडे लक्ष द्या.\nबाथरूमचा दरवाजा उघडा ठेवणे चांगले नसते. बाथरूम आणि बेडरूम मध्ये वेगवेगळ्या उर्जा असतात, ज्या आपसात संपर्कात आल्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.\nघरामध्ये होणारा पाण्याचा दुरुपयोग हा देखील वास्तू दोष होण्याचे कारण बनू शकते. जे धन आणि आरोग्याशी निगडीत समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे काळजी घ्यावी की पाण्याचा घरामध्ये कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होऊ नये.\nकिचन आणि बाथरूमचे नेहमी स्वच्छ असने आवश्यक आहे. यादोन्ही जागेवरून संपूर्ण घरामध्ये पॉजिटीव किंवा निगेटिव्ह एनर्जी पसरते. यासाठी बाथरूम आणि किचन नेहमी स्वच्छ ठेवावे.\nलेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका\nवाचा : ज्या घरामध्ये हे 5 काम होतात, तेथे पैसे नाही टिकत आणि येते गरिबी\nज्या घरामध्ये हे 5 काम होतात, तेथे पैसे नाही टिकत आणि येते गरिबी\nया 9 मंत्रांनी दूर होतात नवग्रहांचे दोष, बदलू शकते तुमचे नशीब\nवाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच\nसरकार दर महिन्याला देईल 3 हजार रुपये, तुमच्याकडे हे दोन डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे\n1 फेब्रुवारी पासून देशभरा मध्ये बदलणार हे 7 मोठे नियम, जाणून घ्या नाहीतर संकटात पडू शकता\n31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस\nघर बसल्या सरकारसाठी करा हे काम, 10 हजार रुपये पर्यंत होऊ शकते कमाई\nआठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई\nएका कावळ्याला पाहून यमदूत दररोज हसत होता, कावळ्याला वाटले मृत्यू जवळ आला आहे, त्याचा मित्र गरुड त्याला हजारो किलोमीटर दूर घेऊन गेला तेथे यमदूत का हसत होता याचे रहस्य उघडले\nहे आहेत जगातील सगळ्यात कठीण कोडी, उत्तर फक्त हुशार लोकच देऊ शकतात\n1 मार्च पासून LIC लागू करत आहे नवीन नियम, सगळ्या ग्राहकांवर होणार लागू, जाणून घ्या आत्ताच अन्यथा पेनाल्टी द्यावी लागू शकते\nकर्ज मुक्ती मिळवण्यासाठी करून पहा हे पाच अचूक तोडगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249550830.96/wet/CC-MAIN-20190223203317-20190223225317-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/commentary-panel-for-the-freedom-series-announced/", "date_download": "2019-02-23T23:01:04Z", "digest": "sha1:P7FMXPKN4U7TM2WB7EW476XOTYCOFTG4", "length": 6305, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा", "raw_content": "\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समालोचकांच्या नावांची घोषणा\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याची चर्चा गेली ४-५ महिने थांबायची नावं घेत नाही. अखेर भारतीय संघ या दौऱ्यावर आज मुंबई विमानतळावरून रवाना झाला. भारतीय संघ ५ जानेवारी रोजी केप टाउन येथे आपला पहिला कसोटी सामना खेळणार आहे.\nया मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी पिक्चर्स नेटवर्क्स (SPN), सोनी टेन(इंग्लिश) आणि सोनी टेन (हिंदी) या चॅनेलवर होणार आहे.\nया मालिकेचे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत समालोचन होणार आहे. त्यासाठी संजय मांजरेकर, हर्षा भोगले, अजय जडेजा, मुरली कार्तिक, विवेक राझदान, आरपी सिंग, जॉन्टी र्होडस आणि दीप दासगुप्ता हे समालोचक म्हणून जबाबदारी पार पडताना दिसतील.\nयातील बहुतेक खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा क्रिकेटपटू म्हणून केला आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-471/", "date_download": "2019-02-23T22:52:34Z", "digest": "sha1:HGOTR4D5FGCCUKL3N4SS6ESCVSPA4LPH", "length": 29077, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अडचणींवर मात करून खेळात उल्लेखनिय कामगिरी करा - सुप्रिया गाढवे/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra अडचणींवर मात करून खेळात उल्लेखनिय कामगिरी करा – सुप्रिया गाढवे\nअडचणींवर मात करून खेळात उल्लेखनिय कामगिरी करा – सुप्रिया गाढवे\nआंतरविद्यापीठ महिला ���ो-खो स्पर्धांना सुरुवात; गोंडवना विद्यापीठ, राष्टसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विजयी\n प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रात असंख्य अडचणींना महिलांना सामोरे जावे लागते.मात्र या अडचणींना तोंड देत सातत्याने सराव करुन आपला ठसा खेळामध्ये उमटवित उल्लेखनिय कामगिरी करावी असे आवाहन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो-खो खेळाडू सुप्रिया गाढवे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.\nस्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई, सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट आणि देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करीत आपला पहिला विजय नोंदविला. सायंकाळी उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होत्या. गोंडवना विद्यापीठ व राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाने बाद फेरीत प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला.\nविद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो महिला स्पर्धांना मोठया उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यांमधील 62 विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रिया गाढवे यांच्या हस्ते झाले.\nअध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर होते. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य व स्पर्धेचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.नितीन बारी, दिपक पाटील, डॉ.जितेंद्र नाईक, कुलसचिव भ.भा.पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.प्रतिभा ढाके, डॉ.के.एफ.पवार यांची उपस्थिती होती.\nसुप्रिया गाढवे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना आपण सकाळ व संध्याकाळी नित्यनियमाने सराव केला त्यातून यश प्राप्त झाले असे सांगितले. दिलीप पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभे असते असे सांगून स्पर्धांच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा आल्या तर खेळाडूंना परीक्षेची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा तसेच खेळाडूंचा विमा उतरविण्याचा विद्यापीठाचा विचार असल्याचे यावेळी सांगितले.\nअध्यक्षीय भाषणात प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी ऑलम्पिकमध्ये खो-खो या खेळाचा समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन या खेळात चपळता आणि बौध्दिक क्षमता महत्वाची असल्याचे नमूद केले.यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे मैदानावर पथसंचलन करण्यात आले. सायली चित्ते या विद्यार्थिनीने खेळाडूंना शपथ दिली. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील यांनी आभार मानले.\nउद्घाटनानंतर पहिल्या सत्रात एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई विरुध्द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टिचर्स एज्युकेशन गांधीनगर, गुजरात यांच्यात पहिला सामना झाला. यामध्ये मुंबईच्या महिला खेळाडूंनी गांधीनगरचा 24-11 असा पराभव केला. 13 गुणांनी विजय प्राप्त केलेल्या एस.एन.डी.टी.विद्यापीठाच्या श्वेता पाटील या खेळाडूने दोन मिनिटे संरक्षण केले तसेच 8 गडी देखील बाद केले.\nदुसरा सामना गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद विरुध्द सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट यांच्यात झाला. यामध्ये सौराष्ट्र विद्यापीठाने एक डाव आणि 13 गुणांनी गुजरातवर विजय प्राप्त केला. 18-5 अशा फरकाने विजय प्राप्त करताना सौराष्ट्रच्या काजलबेन चावडा हिने पहिल्या डावात 1 मिनिटे 20 सेकंद आणि दुसज्या डावात 2 मिनिटे 30 सेकंदाचे संरक्षण केले तसेच सहा गडी बाद केले.\nतिसरा सामना देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर विरुध्द श्री.गोविंद गुरु विद्यापीठ, गोध्रा यांच्यात झाला. यामध्ये इंदोरने 16-13 असा तीन गुणांनी विजय प्राप्त केला. मुस्कान जहारिया हिने 1 मिनिटे 20 सेकंदाचा संरक्षणात्मक खेळ केला तसेच पाच गडी बाद केले.\nरात्री प्रकाशझोतात सामने सुरू होते. ब गटात बरकतउल्ला विद्यापीठ भोपाळने बनस्थळी विद्यापीठ बनस्थळीचा एक डाव दोन गुणांनी ( 10- 8 )पराभव केला.रितिका सिलोरियाने 6 मिनिटे संरक्षण आणि दोन गडी बाद करीत उत्तम खेळ केला.याच गटात गोंडवना विद्यापीठ गडचिरोलीने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडला 14-12 असे अवघ्या दोन गुणांनी पराभूत केले.रोहिनी जावरेने चांगला खेळ केला.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एल.एन.आय.पी.ई.ग्वाल्हेरला एक डाव चार गुणांनी (9-5) अशी धूळ चारली.नागपूरच्या रूचिता नासरेने पहिल्या डावात पाच मिनिटे दहा सेकंद व दुसर्‍या डावात एक मिनिटे वीस सेकंद खेळ केला व चार गडी ���ाद केले. वीर नर्मद दक्षिण गुजराथ विद्यापीठ सुरतला मात्र भक्तकवी नरसिंह मेहता विद्यापीठ जुनागढने एक डाव बारा गुणांनी पराभूत केले.\nजुनागढच्या शिवांगी चौधरीने साडेसहा मिनिटांचा खेळ तर केला परंतु 9 गडीदेखील बाद केले. क गटात राज रूषी भरीतहरी विद्यापीठ,अलवरने सुखाडिया विद्यापीठ उदयपूरला एक डाव चार गुणांनी (12-8 )पराभूत केले अलवरची ममता चौधरी पहिल्या डावात पाच मिनिटे वीस सेकंद दुसर्‍या डावात एक मिनिटे चाळीस सेकंद खेळली व 3 गडी बाद केले. अन्य एका सामन्यात डा.हरीसिंग गौर विद्यापीठ सागरला जय नारायण व्यास विद्यापीठ जोधपूर कडून एक डाव तेरा गुणांनी पराभव पत्करावा लागला.\nPrevious articleSBI बँकेची ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर, 5 लिटर पेट्रोल फ्री…\nNext articleदिल्लीत सुरु आहे ‘चौकीदार ही चोर’ हा क्राइम थ्रिलर : राहुल गांधी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/23-october-2014", "date_download": "2019-02-23T23:58:25Z", "digest": "sha1:ZYSDBZTVIVXMRCLJZMSWYN4GEB5JFNC3", "length": 2577, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल October 23 2014", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 23 ऑक्टोबर 2014\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 23 ऑक्टोबर 2014\nखाली गुरूवार 23 ऑक्टोबर 2014 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला ���ेट द्या.\nगुरूवार 23 ऑक्टोबर 2014\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Chief-Minister-Devendra-Fadnavis-Assembly-Elections-issue/", "date_download": "2019-02-23T23:52:44Z", "digest": "sha1:2Y5WML4XVRKQ6DL7MJCYGXK2MW7NW7CR", "length": 4711, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : मुख्यमंत्री फडणवीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : मुख्यमंत्री फडणवीस\nविधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : मुख्यमंत्री फडणवीस\nइस्लामपूर : शहर वार्ताहर\nआगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाच्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भाजप कार्यकर्त्यांना दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी स्वागत केले. ना. चंद्रकांत पाटील, ना. पंकजा मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाळवा तालुक्यासह जिल्ह्यातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. राज्य व केंद्राच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून त्याला विविध योजनांचा लाभार्थी बनवा. आपले शासन सर्व स्तरातील घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. भाजप पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी तालुका सरचिटणीस धनंजय रसाळ, धैर्यशील मोरे, जगन्नाथ मोरे, यदुराज थोरात, संग्रामसिंह पाटील, भास्कर कदम, चंद्रशेखर तांदळे, लव्हाजी देशमुख, अजितराव थोरात, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sath-bara-%E0%A5%AD-%E0%A5%A7%E0%A5%A8-digital-from-1st-May/", "date_download": "2019-02-23T23:04:04Z", "digest": "sha1:LYS2JKBDRPIOFX4UYA6F3KLYCU7AGIYR", "length": 4960, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सात-बारा उतारा 1 मेपासून डिजिटल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सात-बारा उतारा 1 मेपासून डिजिटल\nसात-बारा उतारा 1 मेपासून डिजिटल\nजिल्ह्यातील केवळ आठ गावांचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यातील 1131 गावांतील शेतकर्‍यांचा सात-बारा उतारा आता डिजिटल स्वाक्षरीने मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यापुढे उतार्‍यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.\nशासनाने सर्वच गोष्टी आता ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीचा उताराही ऑनलाईन करण्याचे धोरण राज्याच्या महसूल विभागाने ठेवले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 1139 गावांतील शेतकर्‍यांच्या शेतीचा सात-बारा उतारा डिजिटल करण्याचे प्रयत्न शासनाच्या महसूल विभागाने केले होते.\nमात्र काही तांत्रिक अडचणी आल्याने सोलापूर जिल्ह्यातील आठ गावांचे सात-बारा डिजिटल होऊ शकले नाहीत. मात्र उर्वरित 1131 गावांतील उतारे डिजिटल करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे या कामात सोलापूर जिल्हा अग्रेसर ठरला असून सोलापूर जिल्ह्यात या मोहिमेचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. काही गावे मोठी असल्याने तांत्रिक अडचणी आल्या अन्यथा सोलापूर जिल्हा या कामात शंभर टक्के यश प्राप्त करु शकला असता, असा विश्‍वास तेली यांनी व्यक्त केला आहे. या कामात महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेल्या दहा तलाठी, प्रत्येक तालुक्यातून दोन मंडल अधिकारी, एक तहसीलदार आणि एका उपजिल्हाधिकार्‍यांचा महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/31-october-2013", "date_download": "2019-02-23T22:50:10Z", "digest": "sha1:VUA2274SHWXT37DCR3FB2QQYKWITW57V", "length": 2578, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल October 31 2013", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 31 ऑक्टोबर 2013\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 31 ऑक्टोबर 2013\nखाली गुरूवार 31 ऑक्टोबर 2013 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 31 ऑक्टोबर 2013\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/dec14.htm", "date_download": "2019-02-23T23:13:18Z", "digest": "sha1:72ZWOK4HUFV3XP2AGWVCBNEV5ELGFAPY", "length": 9137, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १४ डिसेंबर", "raw_content": "\nनाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे.\nखरोखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला. मग ती ऐकू कशी जाणार सहवासाने प्रेम वाढते. आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते, तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होत नाही सहवासाने प्रेम वाढते. आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते, तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होत नाही देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ति कमी होऊन नामावर प्रेम जडते. बायकामुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो, म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ति कमी होऊन नामावर प्रेम जडते. बायकामुलांच्या प्रेमाकरिता आपण केवढा त्याग करतो मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरिता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे; दुसरी कोणतीच वृत्ति उठता कामा नये; तेच खरे नामस्मरण. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत, म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजविता कामा नये.\nसमजा, राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत; ते वेगळे करायचे असतील तर त्यांतले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते. शिवाय, त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे ते आपण काढतो. त्याप्रमाणे, घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे, भगवंताचे अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच. पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते असे की, \"तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल.\" भगवंताचे अनुसंधान याचा अर्थ असा की, बाकीच्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष झाले तरी चालेल, पण परमात्म्याचे विस्मरण होता कामा नये. भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही. कोणी पूजा करुन ते ठेवील, तर कोणी भजन करून ते ठेवील, कोणी नामस्मरण करून ठेवील, कोणी मानसपूजा करून ठेवील, तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील. भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे, आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करू या. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे.\n३४९. अखंड मुखी रामनाम, आत असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/sep29.htm", "date_download": "2019-02-23T22:52:43Z", "digest": "sha1:UILE3HILDNFVD6MMFXSZTPII5T6MGSVU", "length": 9185, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २९ सप्टेंबर", "raw_content": "\nप्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य.\nमी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे, ही दृढ भावना ठेवावी. 'मी माझ्याकरता जगतो' असे न म्हणता 'रामाकरता जगतो' असे म्हणू या, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो, म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावे. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे पण साधू त्याचा सदुपयोग करतात; आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही. जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संतसमागम, आण��� मुमुक्षत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहीजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर, राम भेटेलच. समई लावली पण तेल बरोबर् न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ-दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार् पण साधू त्याचा सदुपयोग करतात; आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही. जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संतसमागम, आणि मुमुक्षत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहीजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर, राम भेटेलच. समई लावली पण तेल बरोबर् न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ-दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार् परमार्थमार्गावर गुरू खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या.\nआचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर, जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे, पोथीतले सगळे कळले नाही, तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या. दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणुन भगवत्स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे. संत, सद्‍गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला; उलट्, प्रपंचातला अहंकार दूर झ��ला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना, जीव विनाकारणच 'मी कर्ता' असे मानतो. झाडाचे पान रामावाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवितो. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना.\n२७३. कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/singh-rashi-bhavishya-leo-today-horoscope-in-marathi-30082018-122630692-NOR.html", "date_download": "2019-02-23T22:38:06Z", "digest": "sha1:6ZZOGGTOD6TJIEVFULR6J6MDG6UC736Z", "length": 8895, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सिंह आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 30 Aug 2018 | 30 Aug 2018, सिंह राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n30 Aug 2018, सिंह राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\nसिंह राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.\nआजचे सिंह राशिफळ (30 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक उदार आणि मोठ्या मनाचे असल्यामुळे आज काही लोकांची मदत करतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. या व्यतिरिक्त आज राग आणि चिडचिड करण्यापासून दूर राहावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - काही बाबतींत खूप विचारपूर्वक आपण एका निष्कर्शावर पोहोचाल. आपल्या व्यवहार लवचिक स्वरुपाचा ठेवा. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली योजना आपल्यासाठी फलदायी ठरू शकते. गरज पडल्यास लोकांचा सल्ला घेण्यात संकोच करू नका. बिझनेसमध्ये चांगला विचार करूनच निर्णय घ्या त्यातून आपल्याला फायदा होईल आणि इतरांवर सुद्धा आपला सकारात्मक प्रभाव पडेल. कुटुंब आणि इतरांची मदत मिळू शकते.\nनिगेटिव्ह - गोचर कुंडलीत चंद्र आठव्या भावात असल्याने अचानक धनहानी होऊ शकते. खर्च वाढत राहील. आसपास राहणाऱ्या लोकांशी आपले वाद देखील होऊ शकतात. प्रवास कार्यक्रम अचानक ठरवण्यापासून दूर राहा. अशाने अवाजवी खर्च करण्यापासून वाचाल. मनात काही चढ-उतार येऊ शकतात. यातून आपल्याला घबराट होऊ शकते. जवळपास राहणाऱ्या ��ोकांचा व्यवहार किंवा आपले विचार त्रास वाढवू शकतात. आपल्या प्रकरणांमध्ये कुणी विनाकरण दखल देऊ शकतो. त्यामुळे आपण आपल्या इच्छेनुसार काम करू शकणार नाही. विचारांसह भावनांची ताळमेळ बसणार नाही. त्यामुळे वैयक्तिक संबंधांमध्ये वाद होऊ शकतात.\nकाय करावे - एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची मदत करा.\nलव्ह - आपल्याला विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. पार्टनरच्या भावनांचा आदर करा. लव्ह लाइफच्या समस्या दूर होत असल्याने आपल्यासाठी दिवस चांगला राहील.\nकरिअर - नव्या व्यवसायाची रूपरेषा ठरवण्याचा योग आहे. शिक्षणात कठोर मेहनत घ्यावी लागेल. लवकरच चांगले परिणाम मिळतील.\nहेल्थ - आरोग्यासंदर्भात सावध राहा. कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/doctor-bus-nagar-accident-ahmednagar/", "date_download": "2019-02-23T22:54:27Z", "digest": "sha1:FBOKRLQMJZRUENWO6MMYH7N7ETPWKCGX", "length": 23711, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "डॉक्टरांच्या बसला केडगावात अपघात | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडा���े-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News डॉक्टरांच्या बसला केडगावात अपघात\nडॉक्टरांच्या बसला केडगावात अपघात\nएक ठार तिघांची प्रकृती चिंताजनक 37 जखमी\nअहमदनगर (प्रतिनिधी) – मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल व इतर रुग्णालयातील डॉक्टर पथकाच्या बसला भीषण अपघात झाला. त्यात बसचालक जागीच ठार झाला. तीन डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर 37 जण जखमी आहेत. आज (शनिवारी) पहाटेे 4 वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपासजवळ हा अपघात झाला. पुढे चाललेल्या कन्टेनरला डॉक्टरांची बस (डीएलसीडी 0289) मागून धडकली. जखमींवर नगरमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.\nऔरंगाबाद येथे आज कॅन्सरविषयी नामंकित डॉक्टरांचे सेमिनार आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील 40 डॉक्टरांची टिम खाजगी बसने औरंगाबादच्या दिशने निघाली होते. पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास केडगाव बायपासवरील नील हॉटेलसमोर डॉक्टरांची लक्झरी बस कंटेन��ला(सीजी 04 जेए 2256) पाठीमागून धडकली. हा अपघात ऐवढा भीषण होता की त्यात बसचालक अल्ताफ अहमद (वय 37 रा.मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. बसमधील डॉ. पुष्कर इंगळे, जानी कार्टन, अनिल टिबडेवाल हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नगरमधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर अन्य 37 डॉक्टर किरकोळ जखमी आहेत. दरम्यान या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना, डीवायएसपी संदीप मिटके यांनी जखमींना रूग्णालयात हलविण्यास मदत केली.\nटाटा कॅन्सर हॉस्पिटलची टीम\nडॉ. पुष्कर इंगळे, डॉ.जॉनी कार्ल्टन, डॉ. अनिल टिबडेवाल, डॉ. आकांशा अनुप, डॉ.पल्लवी खुरुड, डॉ.स्वाती चूग, डॉ.निशिता सेहरा, डॉ. हर्षता के, डॉ. केतकी अडसूळ, डॉ. निखिल कल्याणी, डॉ. असफिया खान, डॉ. देबांजली दत्ता, डॉ. सचिता पाल, डॉ. मनीष बदाणे, डॉ. प्रशांत नायक, डॉ. उन्मेश मुखर्जी, डॉ. जाहिद मुलानी, डॉ. कस्तुरी बरवा, डॉ. सय्यदडे, डॉ. सचित आनंद, डॉ. गार्गी मुळे, डॉ. जिम्पी जोशी, डॉ.अनुज कुमार, डॉ.जिन्स मॅरी मॅथ्यू डॉ. प्राची सावंत, डॉ. समर्पिता मोहंती, डॉ. अजय शशीधर, डॉ. सुलगना मोहंती, डॉ. व्ही. मूर्ती, डॉ. ए. टेबीदेवाल, डॉ. दीपांजली अडळूकर, डॉ. सागर गायकवाड, डॉ. भाविन विषारिया, डॉ. दीपक देशमाने, डॉ. उपासना सक्सेना, डॉ. तिरंजल बसू, डॉ.आशिष, डॉ. अमेंद्र, डॉ. रवीशंकर दास, डॉ. प्रारंध सिंग, डॉ. प्रीती सुब्रह्मण्यम, नामदेव दगडू साळुंके (क्लिनर).\nकेडगाव बायपासच्या रस्त्यावर प्रशासनाने मोठे स्पीड ब्रेकर बनविले आहे. हा रस्ता शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जातो. पुणे-औरंगाबाद या दोन महानगरांना जोडणार्‍या या रस्त्यावर साधा सिग्नलही नाही. सिग्नलअभावी वाहनचालकांना जीव मुठीत धरून चौक ओलांडावा लागतो. काही महिन्यांपूर्वी मोटारसायकलवरून चाललेल्या तीन विद्यार्थ्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला होता. चहूबाजूने वाहने भरधाव येतात. स्पीड ब्रेकरमुळे ती अचानक थांबतात. परिणामी पाठीमागील वाहनाची धडक बसते. या अपघातातही असेच झाले.\nPrevious articleमोखाड्यात राष्ट्रवादीचा रास्तारोको\nNext articleकमळीच्या कडेवर शेजारणीची पोरं\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभाजप विरोधकांचा छावण्यांसाठी ठिय्या\nखासगी उपसासिंचन योजनांना मुदतवाढ\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nकेंद्रप्रमुखांची दोन हजार पदे रिक्त\nपहिल्या वर्षी स्थायी समितीत जाण्यास अनुभवी��ची नकारघंटा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/kalyan-Railway-safety-alert-25-crores-check-bag-of-passenger-Received/", "date_download": "2019-02-23T22:58:47Z", "digest": "sha1:J3JJZXXSPZPRMXTUFH4AWSFO3M2B5ARY", "length": 5157, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 25 कोटींच्या चेकची हरवलेली बॅग मिळाली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 25 कोटींच्या चेकची हरवलेली बॅग मिळाली\n25 कोटींच्या चेकची हरवलेली बॅग मिळाली\nरेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाची 25 कोटींचे चेक असलेली बॅग परत मिळाली असून या प्रवाशाने रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले आहेत. कल्याणमध्ये राहणारे राजाराम मोरे हे एका खासगी एजन्सीमध्ये काम करतात. या एजन्सीद्वारे बँकेचे चेक गोळा केले जातात. काही दिवसांपूर्वी राजाराम यांनी त्यांच्या साथीदारासह कल्याणहून 12 वाजून 53 मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल गाडी पकडली. राजाराम यांच्या टिमकडे एका बॅगेत 25 कोटींचे चेक होते. राजाराम दादर स्थानकात कामानिमित्त उतरले. त्यांच्या टिमचे अन्य सदस्य हे मुंबईकडे निघून गेले. काही तासानंतर एका बँकेतून फोन आला की एलआयसीचे चेक अद्याप प्राप्त झालेले नाही.\nराजाराम यांनी त्वरीत आपल्या टिमच्या साथीदारांना फोन करून विचारणा केली असता त्यांच्या सहकार्‍यांनी आमच्याकडे बॅगच नाही असे सांगितले. हे उत्तर ऐकून राजाराम यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कल्याण, डोंबिवली अशा प्रत्येक रेल्वे स्थानकात याबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना रेल्वे प्रशासनाकडून त्यांची बॅग ही दादर स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे समजले. रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी व बी. एन. यादव यांनी राजाराम यांना 25 कोटी रुपयांच्या चेकची बॅग परत करताच राजाराम यांचा जीव भांड्यात पडला. ही बॅग परत मिळाल्याने मोरे यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे व रेल्वे प्रशासनाने अभार मानले आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/01/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-23T22:56:42Z", "digest": "sha1:PUGRTV2EZ6ASWCLZPL4UE5CGFGMAJ6ZW", "length": 9185, "nlines": 126, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप आमदारांची बैठक | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप आमदारांची बैठक\nमुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप आमदारांची बैठक\nगोवा खबर: दिल्ली येथील एम्स मध्ये उपचार घेऊन आल्यापासून आपल्या दोनापावल येथील खाजगी निवासस्थानाहुन सरकारी कारभार हाकत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आज दुपारी साडेतीन वाजता प्रथमच भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत.\nपर्रीकर यांना सध्याच्या घडीला घराबाहेर पडणे त्यांना तूर्त शक्य नाही. त्यामुळे ते पर्वरीतील सचिवालयातही येऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी उपेंद्र जोशी हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात.\nमुख्यमंत्री गेल्या आठवड्यात म्हणजे इफ्फी संपल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊ पाहत होते. मात्र काही मंत्री गोव्या बाहेर असल्याने मंत्रिमंडळ बैठक घेतली गेली नाही, असे सांगितले जाते.\nभाजापच्या सर्व आमदारांना पर्रीकर अलिकडे आपल्या खासगी निवासस्थानी भेटले नव्हते. शनिवारी आमदारांना बोलवण्यात आले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. प्रशासन ठप्प झाल्याची टीका काही मंत्री, आमदार सातत्याने करत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठका होत आहेत.\nमुख्यमंत्र्य��ंना दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री विजय सरदेसाई भेटले. तासभर सरदेसाई मुख्यमंत्र्यांशी बोलले. पर्रिकर यांना भेटून आल्या नंतर सरदेसाई यांनी आपण भेटलो तेव्हा पर्रीकर टीव्हीवर सिनेमा पाहत होते,असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. काही प्रशासकीय कामांविषयी मी पर्रीकरांशी बोललो. ते मला बौद्धीकदृष्टय़ा तरी चांगल्या स्थितीत दिसले. ते घरातूनच काम करत असल्याने विद्यमान मुख्यमंत्री बदलला जावा ही मागणी मला योग्य वाटत नाही. मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न येत नाही. माझा पक्ष तरी दुस:या कोणत्या पक्षासोबत जाणार नाही, कारण पर्रीकर घरातून काम करतात, असे देखील सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.\nNext articleमुंबईतील तरुणाला ड्रग्स प्रकरणी कळंगुटमध्ये अटक\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nकळंगुट मधील सेक्स रॅकेट उध्वस्त\nमीरामार येथे रुतुन बसलेल्या जहाजाला भगदाड; पर्यावरणाला धोका वाढला\nपर्रिकर यांना निवडून आणा:अपक्ष आमदार\nमला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं: जुई गडकरी\nस्ट्राँगमॅन इंडिया लीग पर्यटकांसाठी आकर्षण:खंवटे\nसनदी अधिकाऱ्यांनी आपले लक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकडे वळवावे:राष्ट्रपती\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणाऱ्यास अटक\nकळंगुट मध्ये उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 9 पर्यटकांना अटक,कोल्हापुर येथील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/after-12-overs-pakistan-are-28-4-in-their-chase-of-273-ishan-porel-with-all-the-three-wickets-for-india/", "date_download": "2019-02-23T23:52:44Z", "digest": "sha1:WYENWFXESJVFKHA4RCHD5MVMNPISVSBV", "length": 8662, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पाकिस्तानला ४ था झटका, भारताची अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु", "raw_content": "\nपाकिस्तानला ४ था झटका, भारताची अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु\nपाकिस्तानला ४ था झटका, भारताची अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरु\nभारताने पाकिस्तान समोर ठेवलेल्या ल���्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाच्या १२.३ षटकांत ४ बाद २८ धावा झाल्या आहेत.\n१९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तान समोर जिंकण्यासाठी २७३ धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने ५० षटकांत ९ बाद २७२ धावा केल्या.\nईशान पोरेल या गोलंदाजाने भारताकडून ६ षटकांत १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान संघाला अजूनही २४५ धावांची गरज असून त्यांचे ६ फलंदाज बाकी आहेत.\nहा सामना जिंकला तर भारत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ३ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे.\nतत्पूर्वी आज कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय सार्थ ठरवताना भारताकडून स्वतः कर्णधार पृथ्वी शॉने ४१ तर मनजोत कार्लाने ४७ धावा करत १५.३ षटकांत ८९ धावांची सलामी दिली.\nत्यानंतर शुभमन गिलने १०२ धावांची नाबाद शतकी खेळी केली. ९४ चेंडूत त्याने ७ चौकार मारताना त्याने हे शतक साजरे केले.\n१९ वर्षांखालील विश्वचषकात शुभमन गिलने सलग चौथ्या सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. असे करणारा तो केवळ जगातील केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.\nतसेच १९ वर्षांखालील विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्यात शतक करणाराही तो पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सलमान बटने २००२मध्ये नाबाद ८५ धावा केल्या होत्या.\nभारताकडून अन्य खेळाडूंना विशेष चमक दाखवता आली नाही. खालच्या फळीत केवळ अनुकूल रॉयने केवळ ३३ धावा केल्या. तब्बल ५ फलंदाज एकेरी धावांवर बाद झाले.\nपाकिस्तानकडून मोहम्मद मुसाने ४ तर अर्शद इक्बालने ३ विकेट्स घेतल्या. भारताने २७० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्यावर १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये कधीही पराभूत झाले नाहीत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते ��ीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/this-temple-is-lucky-for-team-india/", "date_download": "2019-02-23T23:06:26Z", "digest": "sha1:EOBXSK7IHTQ4A7MTYMPKBIFEAVQHZMMP", "length": 8134, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हैद्राबादच्या स्टेडियमवर मंदिर बांधल्यापासून टीम इंंडियाचा एकही पराभव नाही", "raw_content": "\nहैद्राबादच्या स्टेडियमवर मंदिर बांधल्यापासून टीम इंंडियाचा एकही पराभव नाही\nहैद्राबादच्या स्टेडियमवर मंदिर बांधल्यापासून टीम इंंडियाचा एकही पराभव नाही\nहैद्राबाद| भारत आणि विंडिज यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून (12 आॅक्टोबर) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. हैद्राबादच्या या मैदान परिसरात एक मंदिर आहे.\n“सामान्यपणे हे मंदिर आपल्याला दिसत नाही. त्या मंदिराच्या पाठीमागे अनेक कल्पना आहेत. हे मंदिर 2011मध्ये बांधण्यात आले होते. हे मंदिर बांधण्यामागचे कारण म्हणजे या ठिकाणी भारतीय संघ आणि आयपीएलमधील हैद्राबादचा डेक्कन चार्जेस हे दोन्ही संघ सामने जिंकत नव्हते. घरच्या संघासाठी हे मैदान अशुभ ठरत होते. या मैदानाच्या वास्तुमध्ये चुक असल्याचे सांगितले जात होते. गणपतीला वास्तुशास्त्राची देवता मानतात. त्यामुळे तेथे गणपतीचे मंदिर बांधण्यात आले आहे.” असे मंदिराचे पुजारी हनुमंत शर्मा यांनी सांगितल���.\nविशेष म्हणजे 2011 पासून या मैदानावर भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही.\n“या मंदिरात एकदा महेंद्रसिंग धोनी आणि करन शर्मा हे दोन्ही खेळाडू आल्याचे आपल्याला आठवते.” असेही हनुमंत शर्मांनी सांगितले.\nहनुमंत शर्मा हे येथील पुजारी असून ते तेलगू चित्रपटात काम देखील करतात.\n२०११ पासून भारतीय संघ या मैदानावर ५ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात भारताने सर्व ५ सामने जिंकले आहेत.\nपदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शार्दुल ठाकुरला बसला मोठा धक्का\nवेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी\nआर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-south-africa-gavaskar-questions-indias-team-selection-for-2nd-test/", "date_download": "2019-02-23T23:03:00Z", "digest": "sha1:Y6LRCGGCYDP6K3B75I77NAZ45PDZ73BN", "length": 6413, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "शिखर धवनला कायमच बळीचा बकरा बनवलं जात; एक माजी क्रिकेटपटूच स्पष्ट मत", "raw_content": "\nशिखर धवनला कायमच बळीचा बकरा बनवलं जात; एक माजी क्रिकेटपटूच स्पष्ट मत\nशिखर धवनला कायमच बळीचा बकरा बनवलं जात; एक माजी क्रिकेटपटूच स्पष्ट मत\n पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. यातील सर्वात पहिला बदल म्हणजे शिखर धवनच्या जागी केएल राहुलला दिलेली संधी.\nयाबद्दल माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी थेट नाराजगी केली आहे. शिखर धवनला कायम बळीचा बकरा बनवण्यात येत. एक सामना खराब खेळल्यावर त्याला संघातून काढून टाकण्यात आलं. हे काय होतंय हे समजत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.\nतसेच केपटाउन कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला संघात कायम ठेवायला हवं होत. बुमराह किंवा शमीच्या जागी इशांत शर्माला संधी द्यायला हवी होती.\nसंघातून भुवनेश्वर कुमारला वगळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटू अॅलन डोनाल्ड यांनाही नाराजी व्यक्त केली आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/articlelist/3025964.cms?curpg=4", "date_download": "2019-02-24T00:15:27Z", "digest": "sha1:75V2T2EISNZZRMWZWSFBIHRJVTIEJZIR", "length": 8969, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\n४८ मेगापिक्सल Redmi Note 7ची भारतात ही असेल किंमत\nशाओमीचा रेडमी नोट ७ याच महिन्यात चीनमध्ये लाँच झाला आहे. यानंतर हा फोन जगभरात लोकप्रिय ठरला आहे. ४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. चीनमध्ये याची किंमत ९९९युआन म्हणजेच जवळप...\nXiaomiला टक्कर देण्यासाठी आज येणार सॅमसंगचे फोनUpdated: Jan 28, 2019, 02.04PM IST\nWhatsapp: फेसबुकच्या निर्णयामुळे व्हॉट्सअॅपची सुर...Updated: Jan 27, 2019, 04.22AM IST\nPUBG Lite Beta: पबजी खेळाडूंसाठी खुशखबर...\nस्वच्छ भारत मिशनवर 'छोटा भीम'; नवीन गेम लाँचUpdated: Jan 25, 2019, 12.35PM IST\nLGचा ५जी स्मार्टफोन पुढल्या महिन्यात येणारUpdated: Jan 25, 2019, 12.09PM IST\nSMS द्वारे डेटा सर्व्हिस देणार बीएसएनएलUpdated: Jan 24, 2019, 03.49PM IST\nMeizu Zero: आला अनोखा फोन\nकॅमेरा रँकिंमध्ये या स्मार्टफोन्सनी मारली बाजीUpdated: Jan 23, 2019, 03.56PM IST\nPUBG नाइट मोडसह मिळणार पोलार लाइट्स, उत्सुकता शिग...Updated: Jan 23, 2019, 03.18PM IST\nzomato: झोमॅटोचा झोल; बिर्याणी पडली ५० हजाराला\nJio, BSNLचे ग्राहक वाढले; २३ लाख ग्राहकांनी सोडली व्होडाफोन ...\nलाँच पूर्वीच वन पल्स ७चे (OnePlus 7) फोटो लीक\nसॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड (Galaxy Fold)१.४१ लाख किंमतीचा फोल्ड...\nAmazon Apple Fest: अॅमेझॉन 'अॅपल फेस्ट'वर जबरदस्त सूट\nSiddhant Chaturvedi: अमिताभ यांच्याकडून सिद्धांत चतुर्वेदीचं कौतुक\nBollywood on Pulwama: बॉलिवूडमुळे पाकिस्तानला बसणार १०० कोटींचा फटका\nसत्तेचा गैरवापर करून पवार विजयीः देशमुख\nSA Vs Lanka Test: आफ्रिकेला नमवून श्रीलंकेने रचला इतिहास\nvanchit bahujan aghadiपुलवामा हल्ला मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश: ओवेसी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ��ळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/26979", "date_download": "2019-02-24T00:09:35Z", "digest": "sha1:VO5DQAJYJXOSF22QZEVRZU2TUCFSZR5G", "length": 39404, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आळंदी देवाची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आळंदी देवाची\nमहाराष्ट्रातल्या तमाम वारकर्‍यांची पावले आज पंढरपूरच्या दिशेने वळलेली आहेत. पावसाचा जोर जरी म्हणावा तसा नसला तरी वारकर्‍यांचा जोश मात्र नेहमीप्रमाणेच मुसळधार आहे. मिडियाच्या कृपेने घर बसल्या सगळी क्षणचित्रे पहायला मिळताहेत. वारीला न जाता वारीचा आनंद लुटता येतोय. घाटातली अभुतपुर्व गर्दी, रिंगण सोहळा, दिंडी.... वारी पहाणे हाही एक अविस्मरणीय सोहळाच.\nमी आजवर कधी वारीला गेलो नाही. पुढे कधी योग येईल याची कल्पना नाही. पण आळंदीत जायचं मात्र फार पुर्वी नक्की झाल होतं. शेवटी एकदाचा तो योग आला. २९ जुन २०११ ला. तेही ऐन वारीच्या दिवसात. तसा या दिवसात आळंदीत बर्‍यापैकी शुकशुकाटच असेल अशी कल्पना होती आणि ती खरी ठरली सुद्धा. फारशी चहलपहल जाणवली नाहीच. पण ठरल्याप्रमाणे एकदाचे पोहोचलो आळंदीत.\nखर तर आळंदीच्या या माझ्या वारीमागे महत्त्वाचं कारण होत आणि याचा उगम झाला ६ जानेवारी २०११ ला जेव्हा मी 'मराठी पाऊल पडते पुढे' च्या ऑडीशनसाठी पुण्यात होतो. आळंदीच्या 'अमृतनाथ स्वामी महाराज संस्था' या संस्थेच्या वतीने काही वारकरी ऑडीशनला आले होते. पांढरे सदरे, धोतर, डोक्यावर गांधीटोपी, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळाला गंध... असा सर्वांचा वेष. ते नेमकं काय सादर करणार आहेत याचं कुतूहल होतं. टाळ मृदुंगाच्या स्वरात त्यांनी दिंडीतील 'पाऊली' हा प्रकार सादर केला. फारच साधा, सुंदर पण थक्क करणारा असा त्यांचा तो प्रयोग. मनाला प्रचंड भावला.\nपुण्यात सुरु झालेला हा त्यांचा प्रवास कर्जतच्या एन. डी. स्टुडीयोपर्यंत पोहोचला. चार एपिसोड मध्ये त्यांनी दिंडीतील 'पाऊली' सादर केल्या. शेवटच्या भागात तर पोतराज होऊन किर्तन सादर केलं. या दरम्यानच्या काळात या सर्वांशी चांगलीच गट्टी जमली होती. रिहर्सलच्या दरम्यान किंवा शुटनंतर गप्पा रंगायच्या. माझ्यासाठी तो माझ्या कामाचाच भाग होता. सुत्रधार म्हणून त्या माहीतीचा जितेंद्रला उपयोग होत असे. वारकरी संप्रदायाचा इतिहास, वारकर्‍यांचा प्रवास, त्यांच्या अडचणी वगैरे...वगैरे. बरेच किस्से, कथा त्यांच्याकडून ऐकल्या होत्या. त्यातल्या काहींचा शुट दरम्यान वापर ही झाला. पण एडिटींग टेबलवर मात्र अनेकदा त्यांना कात्री लागली.\nएकदा गप्पांच्या ओघात श्री. पुरुषोत्तम महाराज (जे आता वारसा हक्काने संस्थेचे कार्यवाह आहेत.) यांनी एक किस्सा सांगितला. त्यांचा एक खास मित्र जो लहानपणापासून त्यांच्याबरोबर होता. दोघे एकत्र वाढले, खेळले, शिकले. पुढे पुरुषोत्तम महाराज धार्मिक शिक्षणाकडे वळले. ('अमृतनाथ स्वामी महाराज संस्था' या संस्थेची मुहुर्तमेढ त्यांच्या वाडवडिलांनी रोवलेली. वारसा घरात होताच. शिवाय पुढे तेच उत्तराधिकारी होणार होते.) त्यांचा मित्र आयटी क्षेत्राकडे. मध्ये पुलाखालून बरचं पाणी लोटलं. एव्हाना पुरुषोत्तम महाराज किर्तनाचे, समाज प्रबोधनाचे कार्य करू लागलेले. एके दिवशी त्यांची व त्यांच्या त्या बालमित्राची भेट झाली. त्यांचा मित्र म्हणाला,\"उगाच तू या नसत्या फंदात पडलास. मला बघ, मी आयटीत आहे. आज सत्तर हजार पगार घेतोय आणि तू किर्तन करत फिरतोयस.\" यावर पुरुषोत्तम महाराज म्हणाले,\" पण मित्रा, तुझ्यासारखे सत्तर हजार घेणारे किर्तनात नेहमी माझ्या पाया पडत असतात.' (मला तेव्हा दिवारमधल्या शशी कपूर व अमिताभच्या सीनची आठवण झाली. तद्दन फिल्मी सवयी. इलाज नाही.) हा किस्सा लक्षात राहीला. यानंतर मग गप्पातून वारकरी संप्रदायाचे धार्मिक शिक्षण, किर्तनकारांची जडणघडण, त्यांची शालेय आणि त्यानंतरची वाटचाल... एक ना अनेक विषय असत गप्पांसाठी. इथेच वारकरी संप्रदायाच्या धार्मिक शिक्षणाबद्दल कुतूहल निर्माण झालं. कारण कळलेल्या अनेक बाबी नक्कीच विचार करण्याजोग्या होत्या.\nपुढे त्यांचा कार्यक्रमातला सहभाग संपला. त्यांनी आळंदीला येण्याचे निमंत्रण दिले पण कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे मी काही आळंदीला पोहोचला नाही. पण कार्यक्रमाचे कॉ-ऑर्डीनेटर श्री. अंकुश भगत यांनी गेले काही दिवस आळंदीला जाण्याचा पाठपुरावा केला. तशी ही आळंदीतली पहिलीच फेरी. चाचपणीची. आमच्या भाषेत लोकेशन हंटींग.\nनेमाने वारीला जाणारे वारकरी हा कायम शहरी कुतूहलाचा विषय राहीलाय. पण असं असताना वारकरी शिक्षणाबद्दल ओढ निर्माण होण्याचं कारण ��ाय हा प्रश्न पडला असेलच. आज आळंदीत धार्मिक शिक्षण देणार्‍या अनेक संस्था आहेत. काही मान्यताप्राप्त तर काही अनधिकृत. हे साहजिकच आहे म्हणा. आता ती देवाची आळंदी असली म्हणून काय झालं हा प्रश्न पडला असेलच. आज आळंदीत धार्मिक शिक्षण देणार्‍या अनेक संस्था आहेत. काही मान्यताप्राप्त तर काही अनधिकृत. हे साहजिकच आहे म्हणा. आता ती देवाची आळंदी असली म्हणून काय झालं तिथे जर चौधरी याची मटण खानावळ असेल तर हे ही ओघानेच आलं. नाही का तिथे जर चौधरी याची मटण खानावळ असेल तर हे ही ओघानेच आलं. नाही का \nआपला विषय अधिकृत शिक्षणसंस्थाचा आहे. यातल्या काही शिक्षणसंस्था विनामुल्य धार्मिक शिक्षण देतात. यात जशी विद्यार्थ्यांना फी नाही तसाच शिक्षकांनाही पगार नाही. वर्गही किंचित वेगळे. फळा आहेच, शिक्षकांसाठी बैठक व विद्यार्थ्यांसाठी अंथरलेल्या चटया. सगळेच वारीला गेलेले असल्याने शाळा बंद.\nज्याला शाळा म्हणता येईल अशी ही एक संस्था.\nचार वर्षांचा अभ्यासक्रम. यात चाचणीपरिक्षा, सहामाही, वार्षिक परिक्षा हे आहेच. चार वर्षाच्या अभ्यासानंतर अंतिम चाचणीत विद्यार्श्याला काही श्लोक किंवा ओव्या दिल्या जातात आणि ४५ मिनिटात त्याला निरुपण सादर करायला लागते. जो उत्तम सादरीकरण करेल तो पास. अशी पाच जणांची निवड होते. म्हणजे वाटतो तितका हा प्रकार नक्कीच सोपा नाही. देणगीधारकांच्या माध्यमातून शाळेचे खर्च भागतात.\nशाळेत दिसलेली कृष्णकमळाची वेल.\nसिद्धबेट.... माऊलींना गावाने वाळीत टाकल्यावर माऊली जिथे राहात ती जागा. आजही वाळीत टाकल्यासारखी. इथे जायला पायवाट आहे. एक दुसरी डांबरी वाटही आहे. पण पहाताक्षणी हा भाग दुर्लक्षित वाटावा असाच आहे.\nहे सिद्धबेटातील निव्वळ शेड असलेलं देऊळ...\nमाऊलींच इथे वास्तव्य होतं व इतर इतिहास इथे फलकांवर लिहीलाय.\nहा पाठीमागे असलेला अजानवृक्षांचा गोतावळा.\nही इथल्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययनाची जागा. इथेही माऊलीच्या देवळाप्रमाणे अजानवृक्षाची पाने तोडण्यास बंदी आहे.\nसिद्धबेटाच्या वाटेवर साधारण पाच कोट रुपये खर्च करून देऊळ उभं केलं जातेय. त्यामुळे पुढे मागे कदाचित तिथे वाट होईल सुद्धा. नाहीतर देऊळ जितकं महागडं तेवढाच भक्तांचा राबता जास्त... अशी वहिवाट होण्याची शक्यता आहेच.\nइंद्रायणीच्या काठावरून घेतलेला अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या देवळाचा हा कळस��चा भाग.\nसिद्धबेटावर असलेले ही आणखी एक वारकरी संप्रदायाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था.\nआणि ही शेजारीच असलेली इवलीशी घरे...\nया शाळेतले विद्यार्थी इथे राहतात. एका खोपटात साधारण दोन विद्यार्थी असतात. खोपटाला टाळे पाहून मला उगाच आश्चर्य वाटल. इथे चोरी होईल असं काही असेल का त्यावर उत्तर आल की ग्रंथसंपदा असते. त्यांची काळजी घ्यायला हवीच. उसाचा पाला वापरून खोपटाची शाकारणी होते. प्रत्येक ऋतूत आतल्या माणसाची काळजी घेण्यास सिद्ध असलेले हे इवलेसे खोपट. तशी इथे अनेक मोफत धर्मशाळातून त्यांची राहण्याची सोय होते. पण हा काहींनी माऊलींच्या राहण्याच्या जागेत स्वतःपुरता उभारलेला निवारा.\nशाळेतले विद्यार्थी पंचक्रोशीतल्या गावात माधुकरी मागायला जातात. त्यांचे गट असतात. रोज एकाची माधुकरी आणण्याची पाळी. मग ती चालत असो वा सायकलवर. माधुकरी देणारी घरेही ठरलेलीच. त्या माधुकरीवर विद्यार्थ्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सुटतो. आजच्या काळातही ही जुनी परंपरा अजून चालू आहे याचं खरच आश्चर्य वाटते. ज्या पद्धतीने महागाईचा आगडोंब उसळतोय त्यामुळे अजून किती काळ चालेल हा उगाच मनात डोकावून गेलेला एक आगाऊ आगंतूक प्रश्न.\nविद्यार्थी वारीला गेल्याने मनातले अनेक प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहीले. पुढच्या फेरीत मात्र उत्तरे मिळवीनच.\nमोफत शिक्षण देणार्‍या या संस्थाशिवाय फी घेऊन शिक्षण देणार्‍या संस्थाही आहेत. त्यातलीच पुरुषोत्तम महाराजांची संस्था. वर्षाला दहा हजार फी. येथे मुलांची राहण्याची व जेवणाची सोय आहेच. शिवाय शालेय शिक्षणाबरोबर त्यांना धार्मिक शिक्षण देखील दिले जाते. मुलं बीड, नगर, यवतमाळ, वर्धा अशी अनेक ठिकाणाहून आलेली. ही सगळी आठवी नववीपर्यंतची मुले. पालक अधुनमधून मुलांना येऊन भेटतात. महाराष्ट्राच्या गावागावातून इथे विद्यार्थी येतात. काही शिकून माघारी जातात तर काही इथेच स्थायिक होतात.\nशाळेतून आल्या आल्या मुलं जेवायलाच बसली.\nअनेकांना भेटायचं होतं. विद्यार्थ्यांना, त्यांच्या गुरुंना, पालकांना, किर्तनकारांना.... फक्त माझी भेटीची वेळ चुकली. अनेक प्रश्न मनात होते. माधुकरीमुळे जेवणाचा किंवा धर्मशाळेमुळे राहण्याचा खर्च सुटला. पण विद्यार्थ्यांच्या इतर खर्चाच काय त्या शिक्षकांच्या प्रपंचाची सोय कशी होत असेल त्या शिक्षकांच्या प्रपंचाची सोय कशी होत असेल वारकरी शिक्षणासाठी मुलांना एवढ्या लांब पाठवणार्‍या पालकांची नेमकी मनोभुमिका काय असेल वारकरी शिक्षणासाठी मुलांना एवढ्या लांब पाठवणार्‍या पालकांची नेमकी मनोभुमिका काय असेल मुळात यावर इथल्या विद्यार्थ्यांच काय मत आहे मुळात यावर इथल्या विद्यार्थ्यांच काय मत आहे त्यांना आवड आहे की पालकांच्या आवडीमुळे ते इथे आलेत त्यांना आवड आहे की पालकांच्या आवडीमुळे ते इथे आलेत एक ना अनेक प्रश्न. यांची उत्तरे मिळवायला पुन्हा आळंदीला जाणार आहेच.\nनागपुरातून आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या एका महाराजांच्या बंगल्यावर मी गेलो होतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी इथे शिक्षण घेतलं. पण आज त्यांचा आळंदीत तीन मजली बंगला आहे. दोन तासाच्या प्रवचनाचे २५००० आणि सात दिवसाच्या पारायणाचे अडीच लाख... हा मानधनाचा आकडा. महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांच्या त्यांच्यासोबत बैठक असते. त्यांच बंगल्यात वास्तव्यफार कमी. महाराज ब्रम्हचारी आहेत. कायम कार्यक्रमासाठी फिरतीवर. आळंदीत शिक्षणासाठी आलेल्या मुलांची विनामुल्य सोय बंगल्यावर होते.\nइथल्या स्थानिकांबरोबर मस्त गप्पा झाल्या. अडिचशे किमीची आळंदी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन करणारे देवस्थानाचे जेष्ठ चोपदार श्री. रंधवे यांची भेट झाली. अजूनही माऊली आणि माऊलीच्या संदर्भात म्हटल्या जाणार्‍या अनेक कथा तिथे पुन्हा एकदा ऐकण्यात आल्या. माऊलीच्या देवळातली समाधीची जागा, एकनाथमहाराजांनी जेथून सुक्ष्मरुपाने जाऊन माउलींच्या गळ्यास लागलेली अजानवृक्षाची मुळे बाजूस सारून त्यांची ज्ञानेश्वरी जगासमोर आणली ती जागा, माऊलीच्या मंदिरास लागून असलेले शंकराचे देवस्थान..... तेवढ्या परिघातच अनेक गोष्टी आणि कथा. उदा. आकाशमार्गे भगवान शंकर पार्वतीमातेबरोबर फिरत असताना ते या जागी उतरले आणि मग भगवान शंकर त्या जागेवर लोळू लागले. पार्वतीमातेने त्याचे प्रयोजन विचारताच भगवान म्हणाले, काही काळाने इथे भगवान विष्णू एका सिद्धपुरुषाचा अवतार घेणार आहेत. ही जागा फार पवित्र आहे. मला इथेच राहायचे आहे..... इत्यादी. खरतर मी फार देवभोळा नसलो तरी एखाद्याच्या श्रद्धेचा मान राखण्याची जाणिव असल्याने अनेक कथा शांतचित्ताने ऐकून घेतल्या. त्या कथांपेक्षा त्या कथा सांगणार्‍याच्या डोळ्यातल�� अपार श्रद्धा जास्त भावली. आपण माऊलीच्या गावात राहतो हा अभिमान त्यांच्या देहबोलीतून सहज जाणवत होता.\nवारकरी संप्रदायाचा योग्य प्रसार, शिक्षणपद्धती, त्यासाठी आजवर केले गेलेले सायास, आळंदीतील संस्था, तेथील गुरू, येथे निर्माण झालेले किर्तनकार... अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐन बाजारातील पुस्तकपेठ गाठली खरी.\nपण वारी, वारकरी यांच्या पलिकडे पुस्तके मिळाली नाही. यातच उद्घव ठाकरे यांच्या 'पहावा विठ्ठल' यातल्या श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विधानामुळे निर्माण झालेला रोष मात्र ऐकावयास मिळाला. 'तुकाराम महाराज विमानाने सदेह वैकुंठाला गेले या भाकडकथांबर लोकांनी विश्वास ठेवू नये.' हे त्या प्रस्तावनेतील विधान. वारीनंतर यावर गदारोळ होणार याची ग्रामस्थांना खात्री. कोण करेल का करेल हा काही माझ्या आळंदी वारीचा हेतू नसल्याने मी तो विषय टाळला.\nपुस्तकांच्या दुकानात लेखकाचा फोटो हवा असा पुरुषोत्तम महाराजांचा आग्रह झाल्याने काढलेला फोटो. सोबत महाराष्ट्रातील लोककला कलाकारांचे कॉ-ऑर्डीनेटर श्री. अंकुश भगत.\nआळंदीतून परतत असताना 'पुन्हा येण्याचा' शब्द देऊन निघालोय. वारी संपल्यावर माझ्या अनुत्तरीत प्रश्नांसाठी पुन्हा आळंदीत जाईन. हा आळंदीतला शेवटचा फेरफटका\nइंद्रायणीच्या काठावरील हा मोठा पडदा. यावर धार्मिक प्रक्षेपणे दाखवली जातात.\n|| विश्वशांती केंद्र ||\nसंत श्री ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञान तीर्थ\nवारीमुळे काठावर असलेला शुकशुकाट\nफोटो आणी लेख छान आहे.\nफोटो आणी लेख छान आहे.\nकौतुका.. छान ओळख करुन दिलीस\nकौतुका.. छान ओळख करुन दिलीस रे.. पुढचेही लिही पटापट\nवारकरी संप्रदायाचे शिक्षण देणार्या संस्था तिथे आहेत हे अजिबात माहित नव्ह्ते. नंतर मग ही मुले उपजिविकेसाठी फक्त प्रवचन करतात कि भि़क्षुकी पण करतात \n खरच हे सर्व प्रश्न\n खरच हे सर्व प्रश्न पडलेत.. लवकर तुल परत तेथे जायला मिळो अन उत्तरे मिळुन आमच्याही माहितीत भर पडो..\nएकनाथमहाराजांनी जेथून सुक्ष्मरुपाने जाऊन माउलींच्या गळ्यास लागलेली अजानवृक्षाची मुळे बाजूस सारून त्यांची ज्ञानेश्वरी जगासमोर आणली ती जागा, >> या बद्दल अधिक माहिती वाचायला अवडेल.. \nएकनाथमहाराजांनी जेथून सुक्ष्मरुपाने जाऊन माउलींच्या गळ्यास लागलेली अजानवृक्षाची मुळे बाजूस सारून त्यांची ज्ञानेश्वरी जगासमोर आणली ती ज��गा, >> प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशि जाण्याच्या तुमच्या स्वभावामुळे हि व पुढेहि अशिच छान माहिति मिळेल ह्याबद्द्ल खात्रि आहे.\nज्ञानेश्वर माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय \nइतकी बदललंय श्री माऊली तिर्थक्षेत्र. काही महिन्यांपुर्वी एम.आय्.टी चे विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विश्वनाथ कराड यांचे व्याख्यान ऐकले होते. त्यांनतर तुमच्या लेखातून हि आळंदीची नव्याने ओळख होते आहे. आळंदीची यात्रा म्हणजे कार्तिकी एकादशी ना घाटावरच्या भाविकांची खूप मोठी गर्दी असते असे ऐकले होते.\nकौतुक, छान \"डिटेलवार\" माहिती\nकौतुक, छान \"डिटेलवार\" माहिती दिलीयेस. त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक प्रश्नं उरतातच...\nसिध्दबेटावरच्या वै. जयरामबुवा भोसलेंना भेटण्याचा योग १९९० साली आला होता. त्यांनी आपली शेतजमीन आणि घर वारकरी शिक्षण संस्थेला दिले होते.\nइथे फी नव्हती. जयरामबुवांच्या घरात विद्यार्थि रहात. काही विद्य्यार्थी शेतीमधेच झोपडि बांधुन पण राहिले होते. जयरामबुवांनी वारकरी शाळेला दिलेल्या शेतीत काम करुन संस्थेमधले विद्यार्थी स्वतःच्या उपजिवीके इतके मिळवत. जयरामबुवा भोसले स्वतः बहिणीच्या घरी जेवत.\nमी भेट दिली तेव्हा या संस्थेत १०० च्या वर विद्यार्थी होते.\nएका दुरदर्शनवर गाजलेल्या किर्तनकाराच्या संस्थेला त्याच वेळेला टाळ लागलेल होत. ते स्वतः मुंबईला शुटिंगसाठी गेल्याच समजल होत.\nछान आहे माहीती, लेख मला आवडला\nछान आहे माहीती, लेख मला आवडला खूप.\nपुढील सचित्र माहितीच्या प्रतिक्षेत....\nसुरेख लेख व प्र्.चि.मुळे\nसुरेख लेख व प्र्.चि.मुळे आळंदीदर्शन घडलं. धन्यवाद.\nहल्ली आळंदीत खूपच सुधारणा झालीय. इंद्रायणी स्वच्छ ठेवण्याची नियमित व्यवस्था झाली, तर माऊलीच्या भेटीचा आनंद दुणावेल.\nखूप दिसांनी बघायला मिळाली ही\nखूप दिसांनी बघायला मिळाली ही ठिकाणं...धन्यवाद कौतुक भौ\nमला देवाच्या आळंदीला जाऊन\nमला देवाच्या आळंदीला जाऊन बरीच वर्षे झाली. हा परिसर बघितला आहे. छान वाटलं.\nती \"भिंत\" पण आहे अजून तिथे. पण त्या काळातच लोकांनी तिचे दगड काढून न्यायला सुरवात केल्याने, ती परत बांधावी लागली.\nइथे प्रत्येक वास्तूच्या नावात, आवर्जून आळंदी देवाची.. असा उल्लेख आहे.\nसुरेख लेख पुढील लेखाची वाट\nसुरेख लेख पुढील लेखाची वाट बघतेय\nलेख अतिशय आवडला. धन्यवाद\nखुप मस्त वर्ण�� वाचायला\nखुप मस्त वर्णन वाचायला मिळाल...\n , पण मिडीया तर तेच तेच\n , पण मिडीया तर तेच तेच घोटते. नविन लवकर काही दाखवे नाही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comment/14399", "date_download": "2019-02-23T23:03:05Z", "digest": "sha1:UUIVS6VZMZ62VDROSTSHPBMNXGBU56NT", "length": 13193, "nlines": 182, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पुण्यात ४ ठिकाणी बॉम्बस्फोट | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपुण्यात ४ ठिकाणी बॉम्बस्फोट\nनुकतीच टीव्ही चॅनेल्स वर बातमी पाहिली\nपुण्यात ४ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आहेत. जंगली महाराज रस्त्याच्या आसपासचा परिसर यासाठी निवडण्यात आला होता.\nचारही स्फोट कमी क्षमतेचे असल्यामुळे जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाहिये. फक्त १ व्यक्ती जखमी झाली आहे अशी अधिकृत बातमी दिली जात आहे.\n५. खैबर पाशी / दरबार चौक \nठिकाणे एवढीच माहिती आहेत. अद्याप सविस्तर वृत्त कळायचे आहे.\nआज तक ची बातमी येथे पहा\nझी २४ तास ची बातमी\nमन सुन्न झाले.काही लोक हे असे का करतात तेच कळत नाही. पुण्यात काही आप्तेष्ट आहेत पण सुखरूप आहेत.\nस्फोटके वापरण्याच्या कंजूषीवरून हे कोण्या अस्सल पुणेकराचेच काम आहे हे सिद्ध होते.\nएका गटाच्या खास वैशिष्ट्याचे\nएका गटाच्या खास वैशिष्ट्याचे श्रेय सगळ्या पुणेकरांनी घेण्याचा निषेध.\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nटाईम्समधली ही बातमी थोडी\nटाईम्समधली ही बातमी थोडी चिंताजनक आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nम्हणजे केवळ अतिरेक्यांच्या तांत्रिक अकार्यक्षमतेमुळे मोठे स्फोट झाले नाहीत. दाट लोकवस्ती असूनही आणि प्रमुख शहरांपैकी एक असूनही गुप्तचर, दहशतवादविरोधी पथक किंवा पोलिसांना स्फोट घडण्यापूर्वीच खबर मिळू नये हे जास्तच चिंताजनक आहे.\nअसो. मोठमोठ्या शहरात अशा छोट्यामोठ्या गोष्टी घडतातच. लंडन, न्यूयॉर्क सारख्या किरकोळ शहरांत बाँब फुटण्याआधीच किंवा ठेवण्याआधीच पकडणे सोपे असेल कदाचित पण पुण्यासारख्या अतिभव्य महानगरात ते कसे शक्य आहे\nपरवाच एक मित्र नात्यातल्या लग्नाला सांगलीला जाऊन आला. माननीय गृहमंत्री त्या लग्नाला उपस्थित होते सांगत होता.\nपरवाच एक मित्र नात्यातल्या\nपरवाच एक मित्र नात्यातल्या लग्नाला सांगलीला जाऊन आला. माननीय गृहमंत्री त्या लग्नाला उपस्थित होते सांगत होता.\nएका मैत्रिणीच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी २००३ साली हैद्राबादेत गेले होते. तेव्हा चंद्राबाबू मुख्यमंत्री होते आणि मैत्रिणीचे वडील चंद्राबाबूंचे सेक्रेटरी (IAS). चंद्राबाबू तिथे दोन-पाच मिनीटं येऊन गेले हे आम्ही त्या मैदानाच्या दुसर्‍या टोकाहून पाहिलं. त्या समारंभस्थळी पोहोचण्यासाठी विमानतळांवर आता असते त्यापेक्षा अधिक सिक्यूरिटी होती.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nashik-north-maharashtra-news/nashik/opponents-strength-test/articleshow/65743402.cms", "date_download": "2019-02-24T00:08:28Z", "digest": "sha1:X6WEFCFCUTE3P6AUVZXRKOD6DLSL2VD6", "length": 13452, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: opponents' strength test - विरोधकांची शक्तीपरीक्षा | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nइंधनदरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे बंद; जनआंदोलनातून राष्ट्रवादीचा करवाढीला विरोध म टा...\nइंधनदरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे बंद; जनआंदोलनातून राष्ट्रवादीचा करवाढीला विरोध\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने भारत बंदची हाक दिल्याने सोमवारी (दि. १०) नाशिक बंद राहणार आहे. दुसरीकडे, महापालिकेविरोधात जनआंदोलनाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजीव गांधी भवनावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही आंदोलनामुळे नाशिकचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. या आंदोलनात विरोधी पक्षांच्या एकजुटीसह शक्तीपरीक्षाही होणार आहे.\nकाँग्रेसने भारत बंदची घोषणा दिल्यानंतर या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं यांनी पाठिंबा दिला आहे. 'राष्ट्रवादी'च्या आंदोलनालाही यातील बहुतांश पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबई नाक्यावरील राष्ट्रवादी भवन येथून दुपारी एक वाजता 'राष्ट्रवादी'चा मोर्चा निघेल. तर काँग्रसचे बंद आंदोलन सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे. बंदमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, उपाध्यक्ष विजय राऊत, सरचिटणीस सुरेश मारू, राजकुमार जेफ, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, रमेश पवार, मध्य नाशिक ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, गोपाळराव जगताप, किशोर बाफना यांच्यासह विरोधी पक्षांनी केले आहे. तर जनआंदोलनात सामील होण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आवाहन केले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे जनआंदोलनाच्या माध्यमातून पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. त्यामुळे जनआंदोलनाच्या या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ���वाजवी लादलेली करवाढ व महापालिकेसंबधी अलेल्या विषयावर हा मोर्चा असून यात सर्वच विरोधी पक्षांना सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nमहापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात वातावरण शांत होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनआंदोलनामुळे मुंडेचा करवाढीचा निर्णय आता पुन्हा चर्चेत येणार आहे. या आंदोलनातून आयुक्त मुंढे विरोधात भुजबळ असे चित्रही समोर येणार आहे.\nनाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे नाशिक शहर परिसरातील मेनरोड, एम. जी. रोड, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड येथील व्यावसायिकांना पत्रक वाटून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nआयकरचे छापे, उत्तर महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ\nनाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा मिटेना वाद\nनाशिकच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील\nनाशिक: वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार\nतर ‘तो’ पैसा गेला कुठे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरिक्षा चोरास सात महिन्यांची शिक्षा...\nजिल्हा बँकेत तक्रारींचा पाढा...\nपोलिस अधिकाऱ्याची महिलेकडून फसवणूक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48958", "date_download": "2019-02-23T23:13:26Z", "digest": "sha1:6TNUGVSTSQ3TWKKD3RYVWLWCDLFMW7G4", "length": 34949, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार\nमुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार\nनुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी \nस्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.\nत्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.\nपण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.\nखरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.\nजी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.\nकोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा.\nमी दूसरा बाफ शोधायचा प्रयत्न\nमी दूसरा बाफ शोधायचा प्रयत्न करत होते\nही लिंक त्याच्याशी संबंधित नाही\nलिमिटेड ममता आणि ही वरची घटना\nलिमिटेड ममता आणि ही वरची घटना अगदीच वेगवेगळे आहेत, इथे ही लिंक का दिलीय ते कळले नाही म्हणून विचारले.\n बघायला सुद्धा अवघड जात आहे तो विडियो.\nहो, वरचा विडीओ नाही बघवला माझ्याने.\nह्यावर काय बोलायचे. नोकरी\nनोकरी करताना कोणीही मिळेल त्या मुलीला बाईला नोकरीवर ठेवावे लागते. आपण काम करणार्‍यांचे अ‍ॅड्रेस प्रूफ घेत नाही तर ता बायकांची मानसिक कंडिशन काय आहे ते थोडच चेक करतो.\nजर घरात बाळाला सांभाळणारं कोणी नसेल तर सासरचे / महेरचे ह्यांच्यासोबत/ जवळ राहा. कमीत कमी बाईला कामावर ठेवलं तरी तिच्यावर लक्ष तरी राहिल. नाही तर बाळाला पाळणाघरात ठेवा. तिथे अनेक मुलांमध्ये तर रिलेटिव्हली सुरक्षित राहिल. नाही तर नोकरी करू नका किंवा सोडता येत नसेल तर बाळाला जन्म द्यायचा विचार करू नका.\nकाय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून\nस्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता\nस्वतःची नोकरी करियर महत्वाचे\nस्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता >>> कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका.\nकृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ\nकृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका.>>>> +1\nहा व्हिडियो खूप जुना आहे. मी\nहा व्हिडियो खूप जुना आहे. मी एक - दीड वर्षांपूर्वी बघितला होता फेसबुक वरतीच . ती त्या बाळाची आई आहे कि सांभाळणारी मुलगी आहे ते समजत नाहीये. शेजारी एक छोटी मुलगी पण उभी आहे.\nमुलांना स्वताच्याच घरात ठेऊन गावावरून सांभाळणाऱ्या मुली आणण खूप डेंजरस आहे. माझ्या ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणीने गावरून मुलगी आणली होती .पण ती सतत फोन वर बोलत असायची परत कुठल्याही वेळी तिचा बोय फ्रेंड घरी येत होता. मुलाचा खाऊ खाऊन टाकायची. त्याला वेळच्या वेळी जेवायला देत नव्हती हे सगळ तिच्या मुलानीच तिला सांगितलं\nतिला आम्ही सतत सांगत होतो. पाळणा घरात ठेव. पण तिने कधीच ऐकल नाही .\nअशा गावावरून मुली आणून स्वताच्या घरी ठेवण खूपच धोकादायक . त्या पेक्षा पाळणाघरात ठेवावे . मुलांना त्यांच्या सारखे पाळणाघरात येणारे मित्र मिळतात .:) आणि पाळणा घरातही ठेऊ नये अस मात्र कोणी म्हणू नये. कारण काही वेळा वेळा दुसरा पर्यायही नसतो निदान एकट्या पालकांना तरी .:)\n>>कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ\n>>कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका>> +१००\nपियू, १४व्या सेकंदाच्या पुढे\n१४व्या सेकंदाच्या पुढे तो व्हिडिओ बघवला नाही. कृपया ताबडतोब लिंक काढून टाका अशी विनंती, कारण ती पाहून आणखीन लोक हळहळतील आणि त्यांचे विचार वाचून पुन्हा तेच आठवून वाईट वाटत राहील.\nकृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ\nकृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका.<<<\nनीट समजले नाही. कोणते भलते वळण आणि ते कोण लावणार आणि हे कोणी कोणाला सांगणे योग्य आहे\nअ‍ॅडमीनच्या शैलीतील सूचना वाटली ही\nक्लिप बघवली नाही. जर\nक्लिप बघवली नाही. जर घरचं/विश्वासाचं कोणी लक्ष ठेवू शकणारं माणूस उपलब्ध नसेल तर पाळणाघराचा ऑप्शन safer वाटतो.\n>> कृपया बाफ भलत्या वळणावर न��ऊ नका\nअर्थार्जन/करिअर करण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही, मूल किंवा कुटुंबातील वृद्ध/अपंग सदस्य यांच्यासाठी वेळेला मदत कोणालाही लागू शकते.\nतो व्हिडिओ भयानक आहे.\nतो व्हिडिओ भयानक आहे. डोक्यातून जात नाहीये.\nमुलांना सांभाळणार्या बायकांचे हे असे प्रसंग इतक्यात बरेच वाचले. इतक्या वाईट थराला जातील इतकं मानसिक संतुलन का बिघडते त्यांचे\nकृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ\nकृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका>>>भलत्या नाही, योग्य प्रकारेच बोलत आहेत त्या.रणरणत्या उन्हात दाणे टिपून आपल्या पिलाला भरवणारी चिमणी ,त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते आजच्या पोरिंना कळत नाही.\nघारीचे लक्ष तिच्या पिलांकडे असते पण करीयर करणार्या बायकांचे लक्ष पैसे आणि चंगळवादाकडे असते .दुर्दैवाने हेच सत्य आहे.\nनाही तर नोकरी करू नका किंवा\nनाही तर नोकरी करू नका किंवा सोडता येत नसेल तर बाळाला जन्म द्यायचा विचार करू नका.\n>>>>> हे भलतच वळण आहे बेफि. दुसरे ही ऑपशन आहेत जे वापरले तर असं काही भयंकर टळू शकतं. त्या करता लगेच नोकरी करणे ह्या गोष्टीला दोष द्यायची काहीच गरज नाही.\nबेफी, माफ करा पण >>स्वतःची\nबेफी, माफ करा पण\n>>स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता>> हे योग्य आहे का\nयापेक्षा सुरक्षित नॅनी/आया सर्विस/पाळणाघरांची उपलब्धता, प्रमाणीकरण, कायदे याबाबत विचार व्हायला हवा.\n>>>काय अचिव्ह करतात ह्या\n>>>काय अचिव्ह करतात ह्या बायका असं वागून\nस्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता\n>>कृपया बाफ भलत्या वळणावर नेऊ नका>> +१००\nतो व्हीडिओ फार फार डिस्टर्बिंग आहे. ती बाई नक्की कोण आहे हे समजत नाही पण मुलांना सांभाळायला ठेवली असेल तर नक्कीच वाईट आहे.\nत्या बाळाची आईच असेल तर तिचे मानसिक संतुलन पण तपासून घ्यायला हवे. पोस्ट पार्टम डिप्रेशन बर्‍याच बाळंतीणींना असते. २-३ वर्षे राहीलेली काही उदा आहेत. त्यामधे असं आई सुद्धा करू शकते.\nनॅनी ठेवताना, निदान लहान बाळांसाठी तरी, खरंच विचार करा. पाळणाघरात निदान २-३ बाया असतील तर एकीवर दुसरी असे लक्ष राहते. त्यांचे नियम बरेच असतात. पण बाळ लहान असताना स्वतः काय झाले हे सांगू शकत नाही. तेव्हा अशावेळी तरी रजिस्टर्ड डे केअर, किंवा नॅनी + तिच्यावर लक्ष राहील असे घरातले कुणीतरी असा विचार करावा.\nघरी कॅमेरे बसवणं हा पण महत्त्वाचा भाग.\nचित्रपटात देख���ल अशा प्रकारचे\nचित्रपटात देखील अशा प्रकारचे दृश्य कुणी विचारात घेईल असे वाटत नाही. छळ करणारी ती मुलगी आपण उद्या आई झालो तर माझ्या मुलाला असे कुणी छळेल का असा विचार तिच्या मनी एक सेकंदही आला नसेल असा विचार तिच्या मनी एक सेकंदही आला नसेल भयानक आहे सारे.... संपूर्ण क्लिप पाहाणे अशक्य झाले....पाहिलीही नाहीच.\nपियू....मला वाटते काढून टाकावास तू हा धागा.\nइडलीवाला, >> पण करीयर\n>> पण करीयर करणार्या बायकांचे लक्ष पैसे आणि चंगळवादाकडे असते .दुर्दैवाने हेच सत्य आहे.\nहे विधान फार सरसकट वाटतं. नोकरी करणारी प्रत्येक बाई करियरवाली नसते. अर्थात आपल्या मताचा आदर आहेच.\nगा पै आधी कडुलिंब चारुन नंतर\nगा पै आधी कडुलिंब चारुन नंतर तुमी पेढा भरवता राव.\nसगळ्यांना अनुमोदन . <<नोकरी\n<<नोकरी करणारी प्रत्येक बाई करियरवाली नसते>> +१११११११११\nनोकरी करण हि मजबुरीही असते दुसरा पर्यायच नसतो\nअन करियरवाल्या लगेच पैसे आणि\nअन करियरवाल्या लगेच पैसे आणि चंगळवादाकडे लक्ष असणार्‍या असतात हेही सरसकटच आहे. ज्यांच्या कडे पैसा आहे ते आणखिन चांगल्या सोयी करु शकतात आपल्या मुलांकरता. आता मध्यंतरी वाचलेले उदाहरण म्हणजे याहू कंपनीची सी ई ओ (मरिसा मायर). त्यांच्या ऑफिस मध्ये नर्सरी आहे मुलांकरता.\nतुम्ही सगळे का खोडसाळ\nतुम्ही सगळे का खोडसाळ प्रतिसादांना उत्तरं देताय सरळ दुर्लक्ष करा. मुद्दाम भडकावण्यासाठी लिहिलेले प्रतिसाद आहेत ते (वेल चा प्रतिसाद पटणारा नसला तरी खोडसाळ नाही)\nवेल चा प्रतिसाद पटणारा नसला\nवेल चा प्रतिसाद पटणारा नसला तरी खोडसाळ नाही<<<\nखोडसाळ नाही ह्याच्याशी सहमत पटणारा नाही ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत कारण काही जणांना तो पूर्णपणे पटू शकतो. आता ज्यांना पटू शकतो त्यांचे ते विचार चूक आहेत असे काहींनी म्हणणे आणि त्या काहींचे विचार चुकीचे आहेत असे इतरांनी म्हणणे असे वाद होतीलही. पण तरीही 'वेल ह्यांच्या प्रतिसादाशी मनातून पूर्ण सहमत असणारे' जगात खूपजण असू शकतील हे मान्य करायला काय हरकत आहे\nवैयक्तीक मतः - नोकरी व करिअर महत्वाचे असल्याने कोणत्यातरी बाईच्या ताब्यात आपले मूल त्या महिलेने दिलेले नसणार. अश्या घटना दुर्मीळ असतात ( / असाव्यात) आणि बरेचदा माणूस दुसरा माणूस किमान माणूसकी दाखवेल ह्या विश्वासावरच जगत असतो. त्यामुळे थेट ह्या गोष्टीचा संबंध नोकरी व करिअरशी लावता येईलच असे नाही. पण निदान असे काही घडते हे इतरांना समजल्यावर तरी इतरांनी वेळ पडलीच तर करिअरपेक्षा बाळाच्या संगोपनाला प्राधान्य द्यावे हे वेल ह्यांचे मत नाकारता येणार नाही.\nचु भु द्या घ्या\nबेफी, माफ करा पण\n>>स्वतःची नोकरी करियर महत्वाचे की बाळाची सुरक्षितता>> हे योग्य आहे का\nयापेक्षा सुरक्षित नॅनी/आया सर्विस/पाळणाघरांची उपलब्धता, प्रमाणीकरण, कायदे याबाबत विचार व्हायला हवा.\n पण वेल ह्यांच्या मूळ प्रतिसादातील ही विधानेही बघा ना आपण\n>>>आपण काम करणार्‍यांचे अ‍ॅड्रेस प्रूफ घेत नाही तर ता बायकांची मानसिक कंडिशन काय आहे ते थोडच चेक करतो.\nजर घरात बाळाला सांभाळणारं कोणी नसेल तर सासरचे / महेरचे ह्यांच्यासोबत/ जवळ राहा. कमीत कमी बाईला कामावर ठेवलं तरी तिच्यावर लक्ष तरी राहिल. नाही तर बाळाला पाळणाघरात ठेवा. तिथे अनेक मुलांमध्ये तर रिलेटिव्हली सुरक्षित राहिल.<<<\nम्हणजे वेल ह्यांनी तुम्ही म्हणत आहात त्यातील काही पर्याय आधीच विचारात घेतलेले आहेत आणि मग त्यावर तसे भाष्य केलेले आहे.\n>>>मूल किंवा कुटुंबातील वृद्ध/अपंग सदस्य यांच्यासाठी वेळेला मदत कोणालाही लागू शकते.<<<\nबाईंचे हे मत नीटसे पटले नाही.\nवेळेला कोणालाही मदत लागणे हा वेगळा प्रकार आहे. नियोजन करून आपण जेव्हा आपले मूल एका अनोळखी आयाच्या हवाली करतो आणि त्या आयावर लक्ष ठेवण्यास आपल्या घरचे असे कोणीही नसते तेव्हा असे प्रश्न येतात. मूळ लेखातील उदाहरणात 'अचानक, वेळेला मदत आवश्यक झालेली नाही आहे'.\nआणि त्यामुळेच त्याचा (काही प्रमाणात) संबंध अर्थार्जनाशी येतो हे वेल ह्यांचे मत मला योग्य वाटते. आई जर नोकरी करत असल्याने अनोळखी व्यक्तीकडे मूल विश्वासाने सोपवत असेल आणि नंतर जर असे प्रकार घडत असतील तर 'पाळणाघर / घरचे कोणीतरी घरात असणे' अश्यापैकी काहीच शक्य नसेल तर करिअरपेक्षा बाळाला अधिक प्राधान्य द्यावं हे त्यांचं मत अगदीच भलते वळण लावणारे वाटू नये.\nनाही तर नोकरी करू नका किंवा\nनाही तर नोकरी करू नका किंवा सोडता येत नसेल तर बाळाला जन्म द्यायचा विचार करू नका.\n>>>>> हे भलतच वळण आहे बेफि.<<<\nबुवा, तुम्ही हे जे वर लिहिले आहेत - ह्याच्याशी सहमत आहे (बाळाला जन्म न देणे, नोकरी सोडणे हे निव्वळ पर्याय नाहीत ह्याच्याशी सहमत आहे). . फक्त वेल ह्यांनी ते विधान लिहिण्यापूर्वी इतर पर्यायही नोंदवलेले आहेत हे विचारात घेतले जावे.\nमी तो व्हिडीओ पाहिला नाही.\nमी तो व्हिडीओ पाहिला नाही. पाहनारही नाही. इतर नोकरी करणार्‍या/न करणार्‍या कुठल्याच पालकांनी तो व्हिडिओ पाहू नका.\nपियु तुम्हाला वाईट वाटल . अस्वस्थ झालात अगदी मान्य. पण हा धागा अशा प्रकारे उघडून काय साध्य होनार तुम्ही अस्वस्थ झालात तर , काहीतरी कन्स्ट्र्क्टीव्ह होवुदे त्यातून. पालकांना काळजी घेण्यासाठी इनकरेज करा. हे असे धागे टाकून भिती पसरवण्याला हातभार लावू नका ही विनंती.\nइग्नोअर करा अस म्हटलय तुम्ही पण हे इग्नोअर करता येत नाही मला म्हणुन लिहिले.\nखरे तर उत्तर द्यायची इच्छा\nखरे तर उत्तर द्यायची इच्छा नव्हती, पण तुम्ही ३-४ पोस्टी टाकल्या आहेत म्हणून टंकनश्रम घेतेच आता. ( तसा हा माहित असलेलाच मुद्दा आहे, जसे तुमचे प्रश्न नेहेमीचेच व अपेक्षित असेच. )\nबाळाला जन्म देणे, न देणे हा निर्णय एकट्या आईचा नसतो, तर आई-बाबा दोघांचा असतो तेव्हा त्याला कुठे कसे ठेवायचे, त्याची सुरक्षितता, नोकरी करणे, न करणे, आईने की बाबांनी सांभाळ करण्यासाठी घरी थांबणे, की घरी थांबायच्या टर्न्स घेणे हे सर्व निर्णय देखील दोघांचे मिळून असतात / असायला हवे. त्यामुळे सर्व गोष्टींचे खापर बाईच्या / तिच्या नोकरीच्या माथी फोडून मोकळे व्हायची घाई नको.\nआता मूळ प्रॉब्लेम वर उपाय शोधण्यापेक्षा, स्वाती२ यांनी सुचवलेल्या उपायांची चर्चा करण्यापेक्षा, बायका, त्यांचे करीयर हेच चघळायचे आहे तर काही इलाज नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56977", "date_download": "2019-02-23T23:17:54Z", "digest": "sha1:DS25GNNOPN7O4SE4F35BGK3ABQVH4YTS", "length": 3343, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - कर-डर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - कर-डर\nही नक्की कशाची भर आहे\nकुठे-कुठे हे लावतील कर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/19/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-23T23:07:47Z", "digest": "sha1:PLLV64NBQM7IIZMK75PL4N3JER4YZW5V", "length": 12112, "nlines": 131, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "सुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर सुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी\nसुभाष वेलिंगकर यांचा राजकीय प्रवेश भाजपसाठी ठरणार भारी\nगोवा खबर :मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना राजकारणात आणणारे राष्ट्रीय स्वयंसेवसंघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज गोवा सुरक्षा मंच पक्षातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. प्रवेशा नंतर गोवा सुरक्षा मंचच्या पक्षप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.वेलिंगकर हे मांद्रे मतदार संघातून भाजपचे दयानंद सोपटे यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nराज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच विधानसभा विसर्जन अटळ असून लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित करताना वेलिंगकर यांनी 35 मतदारसंघांमध्ये पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करील, असे जाहीर केले. ही निवडणूक गोसुमंसाठी सेमिफायनल असेल असे नमूद करताना एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन, असा इशाराही त्यांनी दिला असल्यामुळे त्यांचा राजिकय प्रवेश भाजपसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.\nमाध्यम प्रश्नावर गेली सात वर्षे लढा देणाऱ्या वेलिंगकर यांनी पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारशी असलेले संबंध तोडले आहेत. त्याशिवाय संघाशी देखील त्यांनी फारकत घेतली आहे.\nगेल्या विधानसभा निवडणुकीत स्थापन झालेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाचे ते मार्गदर्शक होते परंतु राजकारणात सक्रीय नव्हते. आज त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा अर्ज भरुन पक्षात प्रवेश केला.\nवेलिंगकर यांनी भाजप आघाडी सरकावर जोरदार तिकास्त्र सोडताना प्राथमिक शिक्षणाबाबत माध्यम प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विश्वासघात केल्याने त्याची फळे भाजपला भोगावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.\nप्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असावे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान रद्द करावे या मागणीवर पक्ष ठाम असल्याचे वेलिंगकर यांनी यावेळी स्पष्ट केले.\nआजारी असूनही मुख्यमंत्रीपद स्वत:कडेच रहावे या पर्रीकर यांच्या हट्टापायी राज्याचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करून वेलिंगकर म्हणाले, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. लोकांची कोणतीही कामे होत नाहीत. खाणबंदीचा प्रश्न हे सरकार सोडवू शकलेले नाही.\nगोव्यात भाजपच्या जडणघडणीत सुरवातीपासूनचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी संघाचे अनेक कार्यकर्ते निवडणुकीच्या कामासाठी भाजपला दिले याची खंत आता वाटते. या सरकारने जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. पर्रीकर यांनी एकाधिकारशाही चालवली असून राज्य रुग्णशय्येवरुन चालवले जात आहे.एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन,असा गर्भित इशारा वेलिंगकर यांनी दिला आहे.\nमाझे कार्यकर्ते हीच माझी शिदोरी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच मतदारसंघांमध्ये मिळविलेली १0 हजार ५00 मते हा खरे तर गोसुमंचा विजयच आहे. लोक आमच्याबरोबर आहेत हे यातून सिध्द होते, असे वेलिंगकर म्हणाले.\nगोसुमंचे अध्यक्ष आत्माराम गांवकर यांनी पुढील पाच वर्षात सरकार हे गोसुमंचेच असेल आणि वेलिंगकर मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास व्यक्त केला.\nNext articleकळंगुट मध्ये 11 लाखांच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन\nमुख्यमंत्री मे अखेरीस गोव्यात परतणार\nभाजपची बूथविस्तार मोहीम 26 पासून\nकृषी क्षेत्र सरकारच्या प्राधान्य क्रमवार असायला हवे : उपराष्ट्रपती\nएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी देशहितासाठी काम करावे:मुख्यमंत्री\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपणजीत लाखो रूपयांच्या नोटा जळून खाक\nश्रीधर कामत यांच्या तीन पुस्तकांचे9 रोजी प्रकाशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/jaldi-5/results/05-october-2018", "date_download": "2019-02-23T23:58:52Z", "digest": "sha1:U5FMOGDV24GLEQBEPXZVFJ34ZEGIQWMK", "length": 2403, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "जल्दी 5 सोडतीचे निकाल October 05 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nशुक्रवार 5 ऑक्टोबर 2018\nजल्दी 5 सोडतीचे निकाल - शुक्रवार 5 ऑक्टोबर 2018\nखाली शुक्रवार 5 ऑक्टोबर 2018 तारखेसाठीचे जल्दी 5 लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया जल्दी 5 पृष्ठाला भेट द्या.\nशुक्रवार 5 ऑक्टोबर 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/28-november-2013", "date_download": "2019-02-23T22:49:19Z", "digest": "sha1:OFUKLPDVV5ZWHZ7BAS5YMQPBEKLQR6Q4", "length": 2600, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल November 28 2013", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 28 नोव्हेंबर 2013\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 28 नोव्हेंबर 2013\nखाली गुरूवार 28 नोव्हेंबर 2013 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 28 नोव्हेंबर 2013\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-700-sq-ft-house-property-tax-free-chief-minister-Devendra-Fadnavis-positive-about-proposal/", "date_download": "2019-02-23T23:15:53Z", "digest": "sha1:XJ3L7G74R4RN7LE4EZS7DL6ADFL6IWHF", "length": 3353, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातशे स्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सातशे स्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी\nसातशे स्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी\nमुंबई : पुढारी आनलाईन\nमुंबईतील ७०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे पालिकेला ६०० कोटी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागणार.\nमालमत्ता कर माफीच्या श्रेयासाठी शिवसेना भाजप यांच्यात सुरू असलेल्या लढाईत ए दर्जाच्या मुंबई महापालिकेची आर्थिक बाजू कोलमडून जाणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.\nमुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतची १७ लाख ५७ हजार ८१८ घरे आहेत. यातून महानगरपलिकेला वार्षिक ३५० कोटींचा महसूल मिळतो. तर ५०१ ते ७०० फुटापर्यंतची दोन लाख ७५ ��जार घरे आहेत आणि त्यातून वार्षिक २५० कोटी रूपये महसूल मिळतो.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/collector-office-fraud-issue-in-satara/", "date_download": "2019-02-23T23:05:31Z", "digest": "sha1:BZQPW7UGWMFF7LZXLERXMWHDZALXATLZ", "length": 7466, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकारी कार्यालयात भामट्यांकडून फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जिल्हाधिकारी कार्यालयात भामट्यांकडून फसवणूक\nजिल्हाधिकारी कार्यालयात भामट्यांकडून फसवणूक\nशासकीय सेवेत नोकरी लावतो, असे सांगून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ऑर्डर देण्यासाठी बोलावून घेतलेल्या महिलेचे 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सुमारे 5 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर भामट्यांनी डल्‍ला मारला असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून ही घटना सोमवारी दुपारी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासन व केसरी दिवाही संशयितांनी वापरला असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.\nप्राजक्‍ता मनोज पाटील (वय 25, रा.केसे पो.वारुंजी ता.कराड) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. याप्रकरणी प्रशांत मोरे व अनोळखी चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित प्रशांत मोरे याचे पाटील कुटुंबियांना पोस्टकार्ड पत्र आल्याने त्यांची ओळख झाली होती. ओळखीदरम्यान आपण नाशिक येथे अधीक्षक असल्याचे सांगून गरजूंना आपण शासकीय नोकरी लावतो, असेही त्याने सांगितले. यातूनच पाटील कुटुंबियांनी त्यांना नोकरी लावण्याची विनंती केल्यानंतर दि. 7 जानेवारी रोजी संशयित कारमधून तक्रारदार यांच्या गावी भेटायला गेला होता. त्यावेळी त्याच्या कारमध्ये महाराष्ट्र शासन व केसरी दिवा होता. त्याठिकाणी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर उत्तरपत्रिका असल्याचा कागद दाखवून त्यावर तक्रार��ार प्राजक्‍ता पाटील यांची सही घेतली. संशयित प्रशांत मोरे याने ती सही उत्तरपत्रिकेवर घेतल्याचे सांगून लवकरच मेरीट लिस्ट लावून तुमचे काम करतो, असे सांगितले. फोनवरुन त्याने काम झाल्याचे सांगून दि. 22 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सांगितले.तक्रारदार आल्यानंतर त्यावेळी प्रशांत मोरे याच्यासह त्याचे इतर चार अनोळखी साथीदार होते. तक्रारदार यांना बोलावून कागदपत्रांची त्यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून गेल्यानंतर त्यांना बाजूला घेेवून अंगावरील दागिने अधिकार्‍यांना आवडणार नसल्याचे सांगून ते काढण्यास सांगितले. तक्रारदार प्राजक्‍ता पाटील यांनी ते दागिने काढून संशयितांच्या हातात दिले. यावेळी अधिकार्‍यांच्या भेटीची वेळ मागून येतो, असे सांगून संशयित तेथून निघून गेले.\nसुमारे एक तासानंतरही कोणी आले नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. नोकरी देणारे कोणीच नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला व त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vachunbagha.com/2008/04/12/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-23T23:29:39Z", "digest": "sha1:2TJWWOLRZN3KH4ATG5HPZPIUDB5NQZB2", "length": 5040, "nlines": 100, "source_domain": "vachunbagha.com", "title": "प्रिय कवितेस | वाचून बघा", "raw_content": "\n( ऋणनिर्देश : कवितेस उद्देशून लिहिलेल्या ह्या ओळी ‘नसतेस घरी तू जेव्हा’ ह्या अप्रतिम रचनेच्या लयीत आणि बाजाने बेतायचा प्रयत्न केला आहे. त्या सुंदर काव्यशिल्पाशी संबंधित सर्व गुणीजनांना नम्र अभिवादन करुन… )\nपण अर्थ नवाच दिसतो\nतू भुलवत मज गाताना\nमी कुणी वेगळा बनतो\nकधि जवळुन तू जाताना\nमज स्पर्श हवाच असतो\nदुरुनी मज तू बघताना\nमी तुझी प्रतीक्षा करतो\nमज जवळी तू नसताना\nशंकित मी उगाच होतो\nआठव मज तव येत��ना\nमज मीच शहाणा दिसतो \n9 प्रतिसाद to “प्रिय कवितेस”\nकधि जवळुन तू जाताना\nमज स्पर्श हवाच असतो\nदुरुनी मज तू बघताना\nमी तुझी प्रतीक्षा करतो\n15 04 2008 येथे 5:36 सकाळी | उत्तर\nखूप दिवसानी चांगली कविता वाचली\nतुम्हाला बरी वाटली ,बरं वाटलं \n26 03 2011 येथे 12:05 सकाळी | उत्तर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-24/", "date_download": "2019-02-23T23:02:26Z", "digest": "sha1:VNWGEJEBJ6KR4WCG6LNOK7HBE6NSY2KH", "length": 20858, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "चाळीसगावात स्वच्छ भारतवर न.पा.च्या भिती बोलणार...!/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भा��त कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्मा��्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra चाळीसगावात स्वच्छ भारतवर न.पा.च्या भिती बोलणार…\nचाळीसगावात स्वच्छ भारतवर न.पा.च्या भिती बोलणार…\n प्रतिनिधी : शासनाकडून सुुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी चाळीसगाव नगर परिषदेकडून व्यापक जगजागृती मोहिम राबविली जात आहे. स्वच्छतेच्या संदेश देण्यासाठी चाळीसगाव नगर परिषदेच्या वॉल कपाऊडच्या भितीवर स्वच्छतापर संदेश देण्यासाठी आकर्षक रंगकाम आज संकाळ पासून चालू आहे, आकर्षक रंगात जनजागृतीपर रंगकाम केलेल्या भिती न.पा.समोरुन जाणार्‍या-येणार्‍याशी बोलणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nशहरात सद्या स्वच्छतेचे काम जोरात सुरु आहे. कालच पालिकेच्यावतीने कचरा संकलित करण्यासाठी चौदा घंटागाड्यांचे उद्घाटन आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पथनाट्य सादर करुन, जनजागृती करण्यात आली. तर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी व नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी करण्यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी भितीवर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी रंगकाम केले जात आहे.\nनगर परिषदेच्या भिंतीवर स्वच्छ भारत अभियान संदर्भातील संदेश देण्यासाठी रंगकाम चालू आहे. हे रंगकामाला संकाळी 10 वा. सुरुवात झाली असून पुढे यात स्वच्छता येथे आरोग्य वसे तथे, स्वच्छता हीच ईश्वरसेवा, दिवा लागला ज्ञानाचा विकास होईल गावाचा आदि संदेशांसोबतच कॉर्टुनचे रंगकाम होणार आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यसाठी या संदेशांचा नक्कीच उपयोग होणार आहे.\nस्वच्छतेचे महत्व पटवून देण्यसाठी शहरात ठिक-ठिकाणी आम्ही स्वच्छतेेच्या संदेशाबाबत आकर्षक रंगकाम करीत आहोत. यात सार्वजनिक शौचालय, शहरातील दर्शनी भाग, पुलावर आदि भागाचा समावेश आहे. या आकर्षक संदेभामुळे नक्कीच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती होईल.\nPrevious articleयेत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा\nNext articleराकेश रोशनवरील कॅन्सर सर्जरी यशस्वी\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/mr/public-utility-category/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:20:59Z", "digest": "sha1:HCUAQU2FXTSYX4OZTJF34LCHKMAAMD3I", "length": 5448, "nlines": 135, "source_domain": "chanda.nic.in", "title": "नगरपालिका | ब्लैक गोल्ड सिटी", "raw_content": "\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nपंडित दिंनदयाल वार्ड, बल्लारपूर\n© कॉपीराइट जिल्हा चंद्रपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/dabang-delhi-vs-haryana-steelars/", "date_download": "2019-02-23T23:59:04Z", "digest": "sha1:SRBGOBIVY3GDPF4KNM7MOC7RLOFD7PHN", "length": 9842, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दबंग दिल्ली समोर हरयाणा स्टीलर्सचे तगडे आव्हान", "raw_content": "\nदबंग दिल्ली समोर हरयाणा स्टीलर्सचे तगडे आव्हान\nदबंग दिल्ली समोर हरयाणा स्टीलर्सचे तगडे आव्हान\nप्र�� कबड्डीमध्ये ७४ वा सामना मोतीलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स,सोनिपत येथे हरयाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात होणार आहे. एका दिवसाच्या विश्रांती नंतर हरयाणाचे खेळाडू पुन्हा घरच्या मैदानावर सामना खेळतील. मागील सामन्यातील मानहानीकारक पराभव विसरून ते या सामन्यात दाखल होतील.\nहरयाणाचा संघ मागील सामन्यांपर्यंत उत्तम लयीत होता. परंतु त्यांना मागील सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या सामन्यात हरयाणा संघाने खेळाच्या सर्व पातळ्यांवर नांग्या टाकल्या. तेलुगू टायटन्सने त्यांना सामन्यात डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. मागील सामन्यात दुखापतग्रस्त विकास कंडोलाची उणीव हरयाणा संघाला भासली. मागील सामन्यात या संघाचा एकही रेडर प्रभावी कामगिरी करू शकला नाही. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील सर्वोत्तम डिफेन्सीव्ह संघ म्हणून बिरुद मिरवणाऱ्या या संघाला डिफेन्समध्ये देखील चांगली कामगिरी करता आली नाही.\nहरयाणा स्टीलर्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या रेडर्स आणि डिफेंडर्स यांना उत्तम कामगिरी करावी लागेल. मागील शेवटचा सामना वगळता रेडींगमध्ये प्रशांतकुमार राय, वजीर सिंग हे उत्तम कामगिरी करत होते. त्यांना दिपक दहिया तिसरा मुख्य रेडर म्हणून चांगली साथ देत होता. या सामन्यात त्यांना पुन्हा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या संघाची मजबुती या संघाचा डिफेन्स आहे. त्यामुळे या सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर या अनुभवी जोडीदारांना पुन्हा लयीत येणे गरजेचे आहे.\nदबंग दिल्लीच्या संघ सततच्या पराभवाच्या मालिकेतून बाहेर आला आहे. त्यांनी मागील पाच सामन्यात फक्त एक पराभव स्वीकारला आहे. तीन सामन्यात विजय तर एक सामना बरोबरीत सोडवण्यात या संघाला यश आले आहे. हा संघ खेळाच्या दोन्ही पातळ्यांवर चांगला खेळ करत असून या संघाचा कर्णधार मेराज शेख चांगल्या लयीत आहे. डिफेन्समध्ये निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे उत्तम कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रीयन प्रशिक्षक रमेश भाईंदिगिरी यांच्या सर्व चाली योग्यवेळी सामन्याचे चित्र बदलावण्यात यशस्वी ठरत आहे. एकंदरीत हा संघ सध्या उत्तम कामगिरी करत आहे.\nया सामन्यात हरयाणा स्टीलर्स संघाला विजयाची जास्त संधी आहे. परंतु मागील सामन्यातील पराभव विसरून त्यांना या सामन्यात रेडींगमध्ये उत्तम ���ामगिरी करावी लागेल. हा सामना दबंग दिल्लीचे रेडर विरुद्ध हरयाणाचे डिफेंडर्स असा होण्याचे जास्त चिन्हे आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/man-utd-sign-nemanja-matic-from-chelsea/", "date_download": "2019-02-23T23:43:46Z", "digest": "sha1:FDV272UEKTUDPXCO6QC5OOO2NN3B37Z4", "length": 7499, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "नेमांजा मॅटिकची मँचेस्टर सोबत नवीन सुरवात", "raw_content": "\nनेमांजा मॅटिकची मँचेस्टर सोबत नवीन सुरवात\nनेमांजा मॅटिकची मँचेस्टर सोबत नवीन सुरवात\nया वर्षीचा समर ट्रान्सफर हा फुटबॉल विश्वात खूप चर्चेचा विषय होतो आहे. नेमारसाठी पॅरिस सेंट जर्मन हा संघ तब्बल २२२ मिलियन पाउंड रक्कम देण्यास तयार आहे. ही रक्कम आजवरची सर्वाधिक ट्रान्सफर अमाऊंट ठरेल. मँचेस्टर युनाइटेड सं��� फुटबॉलमध्ये त्यांचे साम्राज्य परत स्थापन करण्याच्या हेतूने खेळाडूंशी करार करत आहे. मँचेस्टरने आज नेमांजा मॅटिक चेल्सीच्या खेळाडूला करारबद्ध केले आहे.\nसर्बियाचा हा २८ वर्षीय खेळाडू मँचेस्टरच्या समर ट्रान्सफर विंडोमधील मुख्य टार्गेट मधील एक खेळाडू होता. मॅटिकला मँचेस्टरने ४० मिलियन पाउंड इतकी मोठी रक्कम देऊन मँचेस्टर संघासाठी करारबद्ध केले आहे. आता मँचेस्टरची मिडफिल्ड मधील ताकद वाढण्यासाठी खूप मदत होणार आहे. मँचेस्टरकडे मिडफिल्ड मध्ये पॉल पोग्बा, जुआन माटा, अँडर हेरेरा यासारखे स्किलफुल खेळाडू आहेत.\nमँचेस्टरने या समर ट्रान्सफर विंडो मध्ये रोमेलू लुकाकू, व्हिक्टर लिंडेलॉफ, नेमांजा मॅटिक या खेळाडूला करारबद्ध केले आहे. रोमेलू लुकाकू हा मागील इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाचा दुसरा सर्वात यशस्वी स्ट्रायकर होता. त्याला एव्हरटन संघाकडून मँचेस्टरने करारबद्ध केले आहे. तर मागील दशकापासून मँचेस्टर युनाइटेडसाठी खेळणारा वेन रूनी याचा मँचेस्टरसाठीचा करार संपला असून त्याने आता एव्हरटन संघासोबत करार केला असुन तो आता एव्हरटन संघासाठी फुटबॉल खेळत राहील.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या ��ाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-poltics-vihke-thorat/", "date_download": "2019-02-23T23:50:26Z", "digest": "sha1:RZ425R32TOFKWBHY55SXR4W4DC33QTXA", "length": 22427, "nlines": 250, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "डॉ. विखे-थोरात सक्रीय", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या ���ोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान आवर्जून वाचाच डॉ. विखे-थोरात सक्रीय\nअहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अन् त्यांचे चिरंजीव युवा नेते डॉ. सुजय आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात सक्रीय झाल्यामुळे काँग्रेस उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. विखे यांनी काल सावेडीतील पद्मानगर येथे सभाही घेतली. डॉ. सुजय आणि थोरात यांनी शहरातून आज रॅली काढली तर सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nमहापालिका निवडणुकीसाठी डॉ. विखे पाटील यांच्याकडे प्रदेश काँग्रेसने अधिकार सुपूर्द केले होते. त्यापूर्वी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून फारसा इंटरेस्ट न दाखविण्यात आल्यामुळे ही जबाबदारी बदलून डॉ. विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर त्यांनी जागावाटपाच्या चर्चेपासून उमेदवार निश्‍चितीपर्यंत सर्व निर्णय वेगाने घेतले. एवढेच नव्हे, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी केडगाव येथील काँग्रेसचे सर्व उमेदवार अचानक भाजपमध्ये गेल्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली. त्यातूनही त्यांनी वेगाने हालचाली करीत केडगावला आठपैकी सात जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे केले.\nया प्रक्रियेनंतर आघाडीच्या प्रचार शुभारंभास डॉ. विखे यांनी हजेरी लावली. मात्र प्रत्यक्ष प्रचारात काँग्रेसचे नेते येत नसल्याने उमेदवार हवालदील होते. प्रचाराला अवघे तीन दिवस शिल्लक असताना काल डॉ. विखे पाटील यांची सावेडीत प्रभाग दोनमधील रुपाली वारे, संध्याताई पवार या उमेदवारा���च्या प्रचारासाठी सभा झाली. एवढेच नव्हे, तर शहरातील इतर काँग्रेसच्या उमेदवारांबाबत माहिती घेऊन त्यांनी संबंधित ठिकाणी फिल्डिंग लावली.\nत्यांच्या या सभेनंतर आज लगेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात नगरमध्ये हजेरी लावली. प्रभाग दहामध्ये थोरात यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच थोरात नगरमध्ये येत आहेत. गेले काही दिवस विधानसभेच्या अधिवेशनात ते व्यस्त असल्याने शहरात येऊ शकले नाहीत. मात्र आता प्रचाराला दोन दिवस शिल्लक असतानाच त्यांनी हजेरी लावणे, काँग्रेस उमेदवारांसाठी दिलासा देणारे ठरणारे आहे.\nPrevious articleएसटीतील चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक – टंकलेखक पदावर पदोन्नती\nNext articleनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 6 डिसेंबर 2018\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nभाजप विरोधकांचा छावण्यांसाठी ठिय्या\nखासगी उपसासिंचन योजनांना मुदतवाढ\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nकेंद्रप्रमुखांची दोन हजार पदे रिक्त\nपहिल्या वर्षी स्थायी समितीत जाण्यास अनुभवींची नकारघंटा\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_3136.html", "date_download": "2019-02-23T23:37:30Z", "digest": "sha1:DI7I26Q3TFP7FZOTRS4IEK4GTOMXBZEM", "length": 14336, "nlines": 44, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ४५ - काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो म���ाठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ४५ - काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत\nशहाजीराजे भोसले हे २ 3 जानेवारी१६६४ रोजी कर्नाटकात होदिगेरी याठिकाणी घोड्यावरून पडून मृत्यू पावले.राजगडावर मातु:श्री जिजाबाईसाहेब सतीजाण्यास सिद्ध झाल्या. पण मोठ्यामुश्कीलीने शिवाजीराजांनी आपल्या आईस सती जाण्यापासून माघारा फिरविले. या दिवसापासून शिवाजीमहाराज आठ महिने सतत आईच्या सहवासात राहिले. स्वत:चेआणि आईचेही दु:ख निवविण्याचा हामहाराजांचा प्रयत्न होता. ते आईला कुलदेवतेच्याच ठिकाणी मानीत असत.\nशहाजीराजांची समाधी शिमोग्याजवळ होदिगेरी येथे त्याचवेळी व्यंकोजीराजांनी बांधली. हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. त्यांनीच राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली. शहाजीराजांच्या समाधीवर ' श्री शाजीराजन समाधि ' असा लेख कोरलेला आहे.\nवडिलांच्या मृत्यूनंतर महाराजांनीही राजगडावर विपुल दानधर्म केला. आईवडिलांच्या बाबतीत महाराजांचं मन अतिशय नम्र होतं. नितांत श्रद्धावंत होतं. पूवीर् एकदा (इ. १६४९ मे-जून)शहाजीराजांच्याच पत्रामुळे कोंढाणा उर्फ सिंहगड हा मोलाचा किल्ला आदिलशाहस देऊन टाकण्याची वेळ महाराजांवर आली. स्वराज्यातला तळहाताएवढाही प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाण्याची वा देण्याची वेळ आली तर महाराजांना अतोनात वेदना होत असत. इथं तरसिंहगडसारखा किल्ला वडिलांच्या चुकीमुळे , बेसावधपणामुळे बादशाहला द्यावा लागतोय याच्या वेदना आणि तेवढाच वडिलांच्यावरती राग महाराजांच्या मनात उफाळून आला. आणि ते शहाजीराजांच्याबद्दल रागावून कडू बोलले. पण क्षणातच त्यांनी स्वत:ला सावरलं आणि जरी वडील चुकले असले , तरी वडिलांच्याबद्दल असे कडू बोलणे योग्य नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी सोनो विश्वनाथ डबीर यांच्यापाशी आपले व्याकूळ दु:ख आणि पश्चाताप व्यक्तही केला. यावरून आणि इतरही काही चारित्र्याची जडणघडण कशी झाली याची आपल्यालाकल्पना येते.\nइथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते , ती जिजाबाई आऊसाहेबांच्या बद्दलची. या आईने आपल्या शिवबांवर अगदी सहजपणे द���न संस्कार केलेले दिसून येतात. त्यातला पहिला संस्कार शहाजीराजांच्या बाबतीतला. तिने आपल्या मुलापाशी शहाजीराजांच्या हातून घडलेल्या राजकीय चुकांबद्दल कधीही टीका आणि कठोर दोषारोप केलेले आढळून येत नाहीत. अन् दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूपक्षातीलही कोणत्याही धर्माच्या वा जातीच्याबाबत कडवट द्वेषभावना निर्माण होऊ दिली नाही. तशी एकही नोंद उपलब्ध नाही. ती महाराजांना , ' या अफझलखानाला ठारमार ' असं म्हणते पण तो मुसलमान आहे म्हणून त्याला ठार मार असा भाव त्यात अजिबात दिसत नाही. जातीधर्मद्वेषाच्या पार पलिकडे गेले ही मायलेकरे आमच्या इतिहासात दिसूनयेतात. जिजाऊसाहेबांची ही शिकवण म्हणजे मराठी इतिहासातील एक पवित्र अध्याय आहे. त्यावर अशा चार ओळी लिहून भागणार नाही. विस्मृत प्रबंधच लिहावयास हवा.\nया वषीर्चा ( इ. १६६४ ) पावसाळा संपत आला आणि ऑक्टोबरच्या प्रारंभीच्या महाराजांनाविजापुरकडची खबर मिळाली की , खवासखान या सरदारास बेळगांवमागेर् कोकणात कुडाळ भाग शिवाजीराजांकडून जिंकून शाही अमलाखाली आणण्याकरिता मोठ्या सैन्यानिशी कूच करण्याचा हुकुम झाला आहे. खानाबरोबर मुधोळहून बाजी घोरपडे यांनाही जाण्याचा हुकुम सुटला आहे.\nहे बाजी घोरपडे बादशाहचे निष्ठावंत सेवक. आणि म्हणूनच स्वराज्याचे शत्रू बनले होते. त्यांनीच पूवीर् शहाजीराजांना बेड्या घालून कैद केले होते. या सर्व गोष्टींचा राग जिजाऊसाहेबांच्या आणिमहाराजांच्या मनात सतत धुमसत होता. वडिलांचे चिरंजिवांस तर सांगणे होते की , ' बाजी घोरपडे यांचे वेढे घ्यावेत ' वेढे म्हणजे सूड.\nआईवडिलांची ही इच्छा आणि स्वराज्यातीलच एक कठोर कर्तव्य म्हणून महाराजांनी याचवेळी (ऑक्टोबर १६६४ ) राजगडावरून तडफेने कूच केले. बाजी मुधोळहून खवासखानास सामीलहोण्याच्या आतच त्यांनी मुधोळवरच धडक मारली. या अचानक छाप्यात बाजी घोरपडे महाराजांचे हातून ठार झाले. वर्षाच्या आतच महाराजांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. हामुधोळवरील महाराजांचा छापा लष्करी दृष्टीनेही अतिशय अभ्यास करण्यासारखा आहे. हाही एक प्रबंधाचा विषय आहे. या छाप्याने विजापूर हादरले. कारण मुधोळ ते विजापूर हे अंतर फार कमी आहे. याचा दुसरा अर्थ असा होता की , शहाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराजांनी थेट विजापुरच्या वेशीपर्यंत धडक मारली होती. महाराजांच्या या सगळ्या लष्करी ��ेगांचा अभ्यास केला , तर असा गतीमान सेनापती भारतात तर सापडत नाहीच , पण युरोपिय इतिहासातही कोणी दिसत नाही. थोडा फार नेपोलियनच महाराजांच्या जवळपास येऊ शकतो.\nमुधोळवरच्या छाप्यानंतर महाराजांनी थेट कुडाळ-सावंतवाडीवर दौड घेतली आणि तेथे येऊन बसलेल्या खवासखानावर त्यांनी हल्ला चढविला. खानाचा पूर्ण पराभव झाला. राजगड तेविजापूर ते मुधोळ ते कुडाळ ही अंतरे नकाशात पाहिली की आणि कमीतकमी वेळात महाराजांनी मारलेली यशस्वी दौड पाहिली की माझे वरील विधान वाचकांच्या लक्षात येईल.\nया कुडाळ स्वारीत एकच गोष्ट महाराजांना जाणवली असेल की , खवासखानाच्या फौजेत व्यंकोजीराजे भोसले हे आपले भाऊ आपल्याविरुद्ध लढावयास उभे आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भाऊ एकमेकांच्या विरुद्ध शत्रू म्हणून उभे राहावेत हे आमच्या वाट्याला वाढून ठेवलेले कायमचेच दुदैर्व आहे. खवासखान आणि व्यंकोजीराजे पराभूत झाले ; अन् सुखरूप विजापुरास सुखरूप पोहोचले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/anil-kumble-was-honoured-with-coach-of-the-year-award-for-2017-by-sports-writers-association-of-bangaluru/", "date_download": "2019-02-23T23:04:10Z", "digest": "sha1:5JN77ZXMB27XE36GDSNBPPA5TNNC5DI5", "length": 6186, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेल्या कुंबळेलाच मिळाला यावर्षीचा सर्वोत्तम प्रशिक्षक पदाचा पुरस्कार", "raw_content": "\nप्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेल्या कुंबळेलाच मिळाला यावर्षीचा सर्वोत्तम प्रशिक्षक पदाचा पुरस्कार\nप्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेल्या कुंबळेलाच मिळाला यावर्षीचा सर्वोत्तम प्रशिक्षक पदाचा पुरस्कार\nभारतीय संघाचा माजी प्रशिक्षक आणि माजी कर्णधार अनिल कुंबळेला बेंगलोरच्या क्रीडा पत्रकार असोशिएशनकडून दिला जाणारा ‘कोच ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.\n२०१७ यावर्षासाठीचा बेंगलोरच्या क्रीडा पत्रकार असोशिएशन (Sports Writers Association of Bangalore (SWAB)) कडून दिला जाणारा हा पुरस्काराचा कुंबळे मानकरी ठरला आहे.\nअनिल कुंबळेने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्��ॉफीनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सोडले आहेत.\nयावेळी पुरस्कार सोहळ्यानंतर अनिल कुंबळेने माध्यमांशी बोलताना कर्णधार कोहलीच्या टीम इंडियाचे जोरदार कौतूक केले.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-and-jasprit-bumrah-sit-atop-latest-icc-t20i-rankings/", "date_download": "2019-02-23T23:02:55Z", "digest": "sha1:3ADP656UTQFPMBLCCIE6LIBHFU7XGJ3I", "length": 7905, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहली- बुमराह आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल !", "raw_content": "\nकोहली- बुमराह आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल \nकोहली- बुमराह आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल \n भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे आयसीसी टी२व क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखून आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील टी२० माल���केनंतर आज आयसीसीने ही क्रमवारी घोषित केली.\nन्यूझीलँड संघ जरी ही मालिका १-२ अशी पराभूत झाला असला तरी त्यांच्या गोलंदाजांना याचा चांगलाच फायदा झाला आहे. मालिकेत ५ विकेट घेणारा यश सोधी प्रथमच आयसीसी टी२० क्रमवारीत १०व्या स्थानावर तर ६ विकेट घेणारा ट्रेंट बोल्ट कारकिर्दीतील सर्वोच्च १६व्या स्थानावर आला आहे.\n३ सामन्यात १०४ धावा करणारा विराट कोहली अव्वल स्थानावर असून या कामगिरीतून त्याला १३ गुण मिळाले आहेत. ज्यामुळे हा खेळाडू आणि दुसऱ्या क्रमांकावरील ऍरॉन फिंच यांच्यातील गुणांचा फरक(४०) वाढला आहे.\nसलामीवीर रोहित शर्मा (२१) आणि शिखर धवन (४५) यांनाही नवीन क्रमवारीत अनुक्रमे २ आणि २० स्थानांचा फायदा झाला आहे.\nगोलंदाज भुवनेश्वर कुमार(२६) आणि युझवेन्द्र चहल (३०) यांनाही गोलंदाजी क्रमवारीत अनुक्रमे २ आणि २२ स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेलला १७ स्थानांचा फायदा होऊन तो ६२व्या स्थानी आला आहे.\nभारताने ही मालिका २-१ अशी जिंकल्यामुळे पाकिस्तान टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहणार आहे. त्यांचे १२४ गुण असून न्यूझीलँड संघाचे मात्र १२५वरून १२० गन झाले आहेत.\nविंडीज संघाच्या काही दशांश गुणांनी न्यूझीलँड संघ पुढे आहे. भारताला या मालिकेत ३ गुण मिळाले असूनही संघाचे ५वे स्थान कायम आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान कि���नची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1188.html", "date_download": "2019-02-23T23:42:33Z", "digest": "sha1:Q2F52MKY2FP7HJQHQSNKIT46CR3FUDOX", "length": 15302, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६६ - राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६६ - राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nअखेर महाराजांनी रामसिंहाच्या विनवण्या करकरून जमानत अर्ज रद्द करवून घेण्याचे रामसिंहाकडून मान्य करून घेतले. रामसिंहऔरंगजेबास भेटला. ' आताशिवाजीराजांची सर्व जबाबदारी फुलादखानपाहत आहेतच. फौजाही आहे. शिवायराजांची प्रकृती अगदी ठीक नाही , तरीमला या जामीनकीतून आपण मुक्त करावे. 'ही रामसिंगची मागणी बादशाहाला फायद्याचीच वाटली. त्याचे लक्ष होते फिदाईच्या हवेलीकडे. बादशाहाने स्वत:च्या हाताने रमसिंहाची जमानत फाडून टाकली. रामसिंहला हायसे वाटले.\nशिवाजीराजांना त्याहूनही हायहायसे वाटले. खरं म्हणजे महाराज प्रेमाच्या महाकठोर बंधनातूनसुटले. अत्यंत अवघड अशी ही त्यांची पहिली सुटका.\nमहाराजांनी आता वेळोवेळी बादशाहाकडे अर्जी करून आग्रह केला की , ' मी आता इथेचकायमचा राहणार आहे. पण माझ्या बरोबरच्या लोकांना परत घरी जायला आपण परवानापत्रे द्यावीत. मला त्यांची आता येथे गरज नाही. गरजेपुरती मोजकी नोकर माणसे फक्त ठेवून ��ेतो. '\nहेही बादशाहाला सहजच पटले. उलट आवडले. महाराजांची माणसे परवानापत्रे घेऊन ' कैदेतून' बाहेर पडली आणि योजलेल्या ठिकाणी योजनेप्रमाणेच आग्रा परिसरात भूमिगत राहिली. हीपरवाना घेऊन सुटलेली माणसे अतिशय सावध दक्षतेने आपापली कामे करीत होती. त्यात एक कुंभार सैनिक होता. त्याला आग्ऱ्यापासून काही अंतरावर निर्जन माळावरती कुंभाराची भट्टीपेटवून अहोरात्र राहावयास सांगितले होते. हा कुंभार तरुण कोणच्या गावचा होता त्याचे नाव काय होते त्याचे नाव काय होते वय काय होते इतिहासाला काहीही माहिती नाही. सांगितलेलं काम चोख करायचं एवढंच त्याला माहिती होतं. ही माणसे प्रसिद्धीच्या मागे नव्हतीच. ती सिद्धीच्या मागे होती. आपण करतो आहोत ते देवाचं काम आहे याच भावनेनं ही माणसे काम करीत होती. भट्टी पेटवूनबसणं , एकट्यानं बसणं , निर्जन अनोळखी माळावर भुतासारखं बसणं सोपं होतं का तो काय खात होता तो काय खात होता कोण आणून देत होतं कोण आणून देत होतं काहीही माहिती मिळत नाही. महाराज सुटून येतील , तेआपल्या पेटत्या भट्टीच्या खुणेवर येतील म्हणून ही भट्टी सतत पेटती ठेवण्याचं काम हा करीत होता. त्याचं अहोरात्र लक्ष महाराजांच्या येण्याकडे लागलेलं असायचं. किती साधी माणसं ही काहीही माहिती मिळत नाही. महाराज सुटून येतील , तेआपल्या पेटत्या भट्टीच्या खुणेवर येतील म्हणून ही भट्टी सतत पेटती ठेवण्याचं काम हा करीत होता. त्याचं अहोरात्र लक्ष महाराजांच्या येण्याकडे लागलेलं असायचं. किती साधी माणसं ही कुणी कुंभार , कुणी न्हावी , कुणी महार , कुणी भटजी , कुणी रामोशी. पण याच सामान्य मराठ्यांनी असामान्य मराठी स्वराज्य निर्माण केलं. त्यांना कोणती पदवी द्यायची कुणी कुंभार , कुणी न्हावी , कुणी महार , कुणी भटजी , कुणी रामोशी. पण याच सामान्य मराठ्यांनी असामान्य मराठी स्वराज्य निर्माण केलं. त्यांना कोणती पदवी द्यायची पद्मभूषण ,पद्मश्री , पद्मविभूषण पद्मभूषण ,पद्मश्री , पद्मविभूषण यांना पदवी एकच मराठा यांना पदवी एकच मराठा असा एकेक मराठा तेतुका महाराजांनीमिळविला.\nऔरंगजेब लक्ष ठेवून होता फिदाईच्या हवेलीवर. अन् एकेदिवशी (बहुदा तो दिवस दि. १७ऑगस्ट , शुक्रवार , १६६६ हाच असावा) औरंगजेबाने या पूर्ण झालेल्या हवेलीतशिवाजीराजांना अर्थात संभाजीराजांसह , नेऊन ठेवायचे ते उद्याच म्हणजे दि. १८ ऑगस्ट ,श���िवार , सकाळी १६६६ यादिवशी हा त्याचा बेत अगदी गुप्त होता. त्याचे आयुष्यातले सर्वात मोठे राजकारण यांत भरलेले होते. दक्षिणेतील एक भयंकर शत्रू कायमचा संपणार होता. आता त्याला रामसिंहाचे वा इतर कोणाही रजपुताचे भय वाटत नव्हते. त्या हवेलीत महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवून सावकाशीने संपविण्याची त्याची योजना होती.\nकेवढा भयंकर आणि भीषण दिवस होता हा महाराष्ट्राचे आनंदवनभुवन करण्याचे हजारो मराठी तरुणांचे स्वगीर्य स्वप्न चिरडले जाणार की गोवर्धन पर्वताप्रमाणे आकाशात उचलले जाणार हे या दिवशी ठरणार होते. मराठी संतांचे आणि कोवळ्या संतांनांचे आशीर्वाद सफल होणार की ,औरंगजेबी वणव्यात जळून जाणार हे विधात्यालाही समजत नव्हतं. ज्ञानेशांचं पसायदान आणिश्रीनामदेवांची , ' आकल्प औक्ष लाभो तया... ' ही कळवळून केलेली आर्जवणी औरंगजेबासारख्या जल्लादाच्या कर्वतीखाली चिरफाळून जाणार याचा अंदाजही हिंदवी स्वराज्याच्या कुंडलीतीलनवग्रहांना येत नव्हता. मराठ्यांचा हा कृष्ण तुरुंगाच्या काटेरी गजांतून सुखरूप यमुनापार होणार तरी कसा महाराष्ट्राचे आनंदवनभुवन करण्याचे हजारो मराठी तरुणांचे स्वगीर्य स्वप्न चिरडले जाणार की गोवर्धन पर्वताप्रमाणे आकाशात उचलले जाणार हे या दिवशी ठरणार होते. मराठी संतांचे आणि कोवळ्या संतांनांचे आशीर्वाद सफल होणार की ,औरंगजेबी वणव्यात जळून जाणार हे विधात्यालाही समजत नव्हतं. ज्ञानेशांचं पसायदान आणिश्रीनामदेवांची , ' आकल्प औक्ष लाभो तया... ' ही कळवळून केलेली आर्जवणी औरंगजेबासारख्या जल्लादाच्या कर्वतीखाली चिरफाळून जाणार याचा अंदाजही हिंदवी स्वराज्याच्या कुंडलीतीलनवग्रहांना येत नव्हता. मराठ्यांचा हा कृष्ण तुरुंगाच्या काटेरी गजांतून सुखरूप यमुनापार होणार तरी कसा होणारा अशक्य. अशक्य. आजपर्यंत औरंगजेबाच्या मगरमुखातून कुणीसुद्धासुटलेलं नाही. महाराज कसे सुटणार महाराजांना या उद्याच्या मरणाची आणि औरंगजेबाच्या आजच्याच रात्रीच्या काळोखात रंगणारी स्वप्न कशी समजणार महाराजांना या उद्याच्या मरणाची आणि औरंगजेबाच्या आजच्याच रात्रीच्या काळोखात रंगणारी स्वप्न कशी समजणार काय , घडणार तरी काय \nपण आग्ऱ्यात आपल्या अदृश्य डोळ्यांनी आणि अतिसूक्ष्म कानांनी वावरणाऱ्या महराजांच्यागुप्तहेरांनी ही महाराजांच्यावर पडू पाह��ारी मृत्युची फुंकर अचूक पकडली. निश्चित पकडली. औरंगजेबाचा उद्याचा , म्हणजे शनिवार दि. १८ ऑगस्ट १६६६ , सकाळचा बेत मराठी गुप्तहेरांनी अचूक हेरला. वकीलांनी नक्कीच अचूक अंदाजला. औरंगजेबाचा डाव गुप्त होता. तरीही तो तितक्याच गुप्तरितीने हेरांनी हेरला. नेमका कसा नेमका कुणीकुणी हे सारंच इतिहासात गुप्त आहे. पण महाराजांना ही भयंकर खबर समजली. आता जे काही करायला हवं ते एकानिमिषाचाही उशीर न करता , तातडीने , आजच्या आज , अंधारात करायला हवं , नाहीतर कायमचा अंधार. केवढा भीषण दिवस होता हा दि. १७ ऑगस्ट १६६६ , शुक्रवार , श्रावण वद्य द्वादशी. उद्याची सकाळ कशी उगवणार दि. १७ ऑगस्ट १६६६ , शुक्रवार , श्रावण वद्य द्वादशी. उद्याची सकाळ कशी उगवणार मृत्युच्या उंबरठ्यावर की उगवत्या केशरी सूर्याच्याक्षितिजावर \nमहाराज सावधच होते. आता जे काही करायचं ते इतक्या तातडीनं अन् इतक्या काळजीपूर्वक की, यमालाच काय पण औरंगजेबालाही कळता कामा नये.\nमहाराज कोणचंही दुखणं झालेलं नसतानासुद्धा अतिशय आजारी होते. डाव्या डोळ्याचीपापणीसुद्धा लवत नव्हती , तरीही भयंकर आजारी होते. अनेकांचं राजकीय आजारपण आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहोत. पण महाराजांचे हे आग्ऱ्याच्या कैदेतील आजारपण अतिराजकारणी होतं. आत्ता काय होणार रात्री काय होणार काय , काय ,काय विधाताच जाणे. नव्हे , दिल्लीत संचार करणारी गुप्त भुतंच जाणत होती. तीही सचिंत आणि थरथरत्या , धडधडत्या काळजाने.\nचारच दिवसांपूर्वी म्हणजेच दि. १ 3 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी होऊन गेली होती.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/the-copy-of-the-report-also-to-the-petitioners/articleshow/65758801.cms", "date_download": "2019-02-24T00:04:28Z", "digest": "sha1:QRHMBM73A27VCQAHBOZYKXZZNXDLYSK6", "length": 12271, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: the copy of the report also to the petitioners - याचिकादारांनाही अहवालाची प्रत | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nम. टा. विशेष प्��तिनिधी, मुंबई\nलोअर परळच्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये गतवर्षी लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी केल्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती ए. व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. या अहवालाची एक प्रत याचिकाकर्त्यांनाही देण्याचा आदेश खंडपीठाने दिला.\nसावंत यांच्या समितीला ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले होते. मात्र, त्या मुदतीत अहवाल पूर्ण झाला नसल्याने समितीने १० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ घेतली होती. त्यानुसार, सोमवारी हा विषय न्या. भूषण गवई व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आला असता, समितीने आपला अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला असल्याने त्याबाबत पुढील सुनावणी लवकर घ्यावी, अशी विनंती मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी केली. तर त्याचवेळी अहवालाची एक प्रत आम्हाला देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादारांतर्फे ज्येष्ठ वकील सुजय कांतावाला यांनी केली. त्यानुसार, याचिकादारांना एक प्रत द्यावी, असे निर्देश रजिस्ट्रीला देत खंडपीठाने पुढील सुनावणी एक आठवड्याने ठेवली.\nकमला मिल कम्पाऊंडमध्ये कमला मिल जमिनीच्या मालकांनी आणि त्याचबरोबर रेस्टोपब, उपाहारगृहांच्या मालकांनी आगीसाठी कारणीभूत ठरेल अशाप्रकारचा काही नियमभंग बांधकामांमध्ये केला होता का, तसेच बांधकामांना परवानगी देताना मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात काही कसूर झाली आहे का‌, अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल द्यावा, तसेच मुंबईतील अन्य हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहांमध्ये अशा घटेनची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता काय-काय करायला हवे, याबद्दलच्या शिफारशीही द्याव्यात, असे उच्च न्यायालयाने एप्रिलमधील आपल्या आदेशात स्पष्ट केले होते. या समितीत वास्तुविशारद वसंत ठाकूर व माजी मुख्य सचिव के. नलिनाक्षन यांचा समावेश होता. प्रथम ३१ ऑगस्ट व नंतर १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्�� मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nशिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा दोन युवतींवर हल्ला\nUddhav Thackeray: शिवसेना लाचार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले...\nNarayan Rane: शिवसेना-भाजप युती 'मातोश्री'च्या स्वार्थासाठी;...\nUddhav Thackeray: शिवसैनिकांसमोर युतीची कारणमीमांसा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘सोसायटीने नफेखोरी करणे अभिप्रेत नाही’...\nमासे साठवण्यास निळा बर्फ वापरल्यास कारवाई...\nशिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी: राज ठाकरे...\nBharat Bandhशिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर: चव्हाण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8568.html", "date_download": "2019-02-23T23:35:32Z", "digest": "sha1:YLDOP5D4YGLPVKBCGP33KOKTORBQPESA", "length": 13881, "nlines": 46, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग १२ - पुढचे पाऊल पुढेच पडेल", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग १२ - पुढचे पाऊल पुढेच पडेल\nशिवाजीराजांनी यावर्षी (दि. २ 3 ते 3 ०एप्रिल १६५७ ) एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला.मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्धपहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली.\nऔरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली. त्याने बापाला आग्ऱ्याला कैदेत ठेवले. तो 'आलमगीर ' बनला. म्हणजे जगाचा सत्ताधीश या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला राजांवर दहशत बसली का राजांवर दहशत बसली का छे पण ते खिन्नतेने बहुदा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला.\nपण इराणच्या बादशाहवर मात्र परिणाम झाला. याचे नाव होते शहा अब्बास सानी. त्याला औरंगजेबाचा राग आला. तिरस्कार वाटला आणि कीवही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यांत शहा अब्बास लिहितो : ' अरे तू आलमगीर केव्हा झालास तू आलमगीर केव्हा झालास जगाचा सत्ताधीश तो दक्षिणेकडे ( म्हणजे महाराष्ट्रात) असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर \nम्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजीराजांच्या धुमाकुळाची रणधुमाळी इराणच्या तेहरानराजधानीपर्यंत पोहोचली.\nशिवाजीराजांच्या राज्यकराभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते. ती म्हणजे स्वावलंबन. कुठेही , कुणाकडेही मदतीच्या-भिक्षेच्या आशाळभूतपणाने ते बघत नाहीत. अन्नधान्य , युद्ध साहित्य , गडकोटांची बांधणी , दारूगोळा आणि आथिर्क खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे , हा त्यांचा कडक आग्रह होता. स्वराज्याला कधीही आथिर्क कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही. यात अनेक गोष्टी प्रकर्षानं नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च ,आवश्यक ती काटकसर , उधळपट्टीला पुरता पायबंद , शिस्त चिरेबंद , भ्रष्टाचारी , गुन्हेगारी पक्की जेरबंद. एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की , रयतेची दु:खे आणि तेवढेच शाप राज्यर्कत्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्कं जाणलं होतं. ' रयतेस आजार देऊ नये. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. रयत दु:खी झाली तर म्हणू लागेल की , यापेक्षामोगल बरे मग मराठीयांची इज्जत वाचणार नाही. ' हा महाराजांचा राज्यकारभार. राज्यसंसार. एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करीत होते. न्यायचोख होता. अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या. कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते.\nम्हणूनच जुन्या पत्रांत राजांच्याबद्दल शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे , तुळशी-दवण्यासारख्या अन् चाफा-बकुळीसारख्या सुगंधांचे. हे बघा ना ' राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी ', ' ह�� श्रींचे राज्य आहे ', ' हे श्रींच्या वरदेचे राज्य आहे. '\nशिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते. गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संतसज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या , पंथांच्या वा जातीच्या ईश्वरभक्तापुढे ते हात जोडून होते. पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्याही संतांनी फक्त देवभक्ती , लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच.\nशिवाजीराजा एक माणूस होता. तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमानपराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो. आपले डोळे भक्तीभावाने मिटतात. नको ते डोळे उघडण्याची आवश्यकता आहे.\nशिवाजीमहाराजांनी अचूक संधी साधून , आपल्या कर्दनकाळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवर हत्यार चालविले , हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले. वटारले गेले. तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता. पण दिल्ली ताब्यात आल्यावर स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार होता. त्यावेळचाही फायदा घेणार होते. शिवाजीराजे त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच. राजांच्यासारखा अचूक संधीसाधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो.\nयाचवेळी ( इ. स. १६५७ उत्तरार्ध) राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला. कारण त्यांनासंपूर्ण कोकण समुदासकट स्वराज्याच्या कब्जात हवे होते. राजांनी दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले ,जिंकले. या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण , भिवंडी काबीज केली. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. (दि. २४ ऑक्टो. १६५७ ) दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमीगत धन हंडे भरून राजांना मिळाले. लक्ष्मीपूजन सार्थ झाले. कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी , भंडारी आणि कोळी जवान सागरलाटेसारखे महाराजांच्याकडे धावतआले. आरमार सजू लागले. पैशात किंमतच करता येणार नाही , हिऱ्यामाणकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी , कोळी , भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली. आंबा पिकत होता , रस गळत होता पण कोकणचा राजा उपाशीपोटीच झोपत होता. आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या. नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या. कोकणचा हा उष:काल होता.\nकल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली. एकेक ठाणं भगव्याझेंड्याखाली येऊ लागलं.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/tennis/naomis-base-for-the-disaster-affected-japan/articleshow/65745176.cms", "date_download": "2019-02-24T00:09:17Z", "digest": "sha1:ZC465CSKGNN6PFXCAPTRIKZDNS3LAFCU", "length": 11568, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "tennis News: naomi's base for the disaster affected japan - आपत्तीग्रस्त जपानला नाओमीचा आधार | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nआपत्तीग्रस्त जपानला नाओमीचा आधार\nवृत्तसंस्था, टोकियोगेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीशी झुंजणाऱ्या जपानी जनतेला अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या नाओमीने नवी हिंमत दिली आहे...\nगेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीशी झुंजणाऱ्या जपानी जनतेला अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या नाओमीने नवी हिंमत दिली आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी ट्विटरवरून नाओमीचे अभिनंदन केले आहे.\nनाओमीने सेरेना विल्यम्सवर ६-२, ६-४ अशी मात करत ही स्पर्धा जिंकली. ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे.\nपंतप्रधान आबे यांनी लिहिले आहे की, 'अमेरिकन ओपनमधील विजयाबद्दल ओसाकाचे अभिनंदन. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ओसाका ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे. जपानला नवी ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याबद्दल तुझे खूप आभार \nगेल्या आठवड्यात जपानच्या उत्तरेला होक्काइदो येथे मोठा भूकंप झाला आणि त्यात जवळपास ३५ लोक मृत्युमुखी पडले. याच भागात नाओमीचे आजोबा तेत्सुओ ओसाका राहतात. आपली नात एक मोठी स्पर्धा जिंकताना पाहून त्यांना आनंदाश्रू आवरले नाहीत. त्यांनी तेथील वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, 'अजूनही मला नाओमीच्या विजयावर विश्वास बसत नाही. जेव्हा ती जिंकली तेव्हा मी आणि माझी पत्नी आनंदानो ओरडलो. मी इतका आनंदित झालो क���, मला रडूच कोसळले. तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशी आशा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्येही तिने जिंकावे अशी माझी इच्छा आहे.'\nजपानचा माजी खेळाडू व आता टेनिस संघटनेत वरिष्ठ पदावर असलेला त्सुयोशी फुकुई म्हणाला की, भूकंप आणि वादळामुळे जपानी जनतेला जो तडाखा बसला आहे, त्यातून सावरण्यासाठी नाओमीची ही कामगिरी नक्कीच आधार देणारी ठरेल.\nजपानच्या टीव्हीवरही जपानला पहिले ग्रँडस्लॅम जिंकून देणारी महिला खेळाडू म्हणून नाओमीच्या नावाचे मथळे झळकत होते. ती जपानचा अभिमान आहे, असेही लोक म्हणत आहेत.\nनाओमीला या विजयाबद्दल ३८ लाख डॉलरचे इनाम मिळाले. आता टोकियोतील स्पर्धा जिंकणे हे तिचे पुढील उद्दीष्ट आहे.\nमिळवा टेनिस बातम्या(tennis News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntennis News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nभारतीय टेनिससाठी पुढाकार घ्या...\nटेनिसः ‘डोपिंग’प्रकरणी आर्यन भाटिया दोषी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआपत्तीग्रस्त जपानला नाओमीचा आधार...\nUS Open 2018: जपानची ओसाका ठरली विजेती...\nसेरेनाला २४व्या ग्रँडस्लॅमची चाहूल...\nबालाजीच्या निवडीचे भूपतीकडून समर्थन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.veermarathi.co.in/2016/04/jhingat-lyrics-in-marathi.html", "date_download": "2019-02-23T23:17:56Z", "digest": "sha1:RDLMQFRGTU25JAEKLHWCKLV2UTSF72WW", "length": 7555, "nlines": 112, "source_domain": "www.veermarathi.co.in", "title": "Jhingat Lyrics in Marathi | झिंगाट | सैराट - Marathi Movie Mp3, Video Songs Download, Trailers, News, Posters Download - VeerMarathi.co.in", "raw_content": "\nउर्रात होती धडधड लाली गालावर आली\nआन अंगात भरलय वार हि पिरतीची बाधा झाली\nउर्रात होती धडधड लाली गालावर आली\nआन अंगात भरलय वार ���ि पिरतीची बाधा झाली\nआता अधीर झालोया.. बग बधीर झालोया\nआन तुझ्याचसाठी बनून मजनु माग आलोया\nआन उडतय बुंगाट पळतय चिंगाट रंगात आलया\nझालय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझालय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nआता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधल\nतुझ्या नावच मी इनिशलते tattoo न गोंदल\nआता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधल\nतुझ्या नावच मी इनिशलते tattoo न गोंदल\nहात भरून आलोया लई दुरून आलोया\nअन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया\nआग समद्या पोरात म्या लय जोरात रंगात आलोया\nझालय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझालय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nसमद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई\nकधी व्हनार तू रानी माज्या लेकराची आई…\nसमद्या गावाला झालीया माज्या लगनाची घाई\nकधी व्हनार तू रानी माज्या लेकराची आई\nआता तराट झालुया …\nआता तराट झालुया तुझ्या घरात आलुया\nलय फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया\nआगं ढिंच्याक जोरात, टेक्नो वरात … दारात आलोया\nझालय झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\nझिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/england-players-came-to-him-seeking-advice-on-how-to-get-smith-out-says-ponting/", "date_download": "2019-02-23T23:27:06Z", "digest": "sha1:FSQG3VVQVBJ7W3P63GESMQEERM2ZZ35X", "length": 6507, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा इंग्लंडचे खेळाडू पॉन्टिंगला विचारतात स्मिथला बाद करायचा फॉर्मुला", "raw_content": "\nजेव्हा इंग्लंडचे खेळाडू पॉन्टिंगला विचारतात स्मिथला बाद करायचा फॉर्मुला\nजेव्हा इंग्लंडचे खेळाडू पॉन्टिंगला विचारतात स्मिथला बाद करायचा फॉर्मुला\nसध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो ज्या सामन्यात खेळत आहे तो सामना तो संघाला जिंकून देत आहे. अशा खेळाडूबद्दल ��ोलताना जगातील सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग मंत्रमुग्ध होतो.\nरिकी पॉन्टिंगने दावा केला आहे की त्याच्याकडे इंग्लंडचे खेळाडू मार्गदर्शनाला आले होते. त्यात त्यांनी मुख्यतः स्मिथला कसे बाद करायचे हेच प्रश्न विचारले.\n” माझ्याकडे इंग्लडचे खेळाडू आले होते. ते सकाळी जेव्हा आले तेव्हा त्यांनी आम्हाला स्मिथला बाद करायच्या टिप्स मागितल्या. आम्ही त्याला कशी गोलंदाजी करू असेही ते विचारत होते. तेव्हा मी म्हणालो, ‘मी तुम्हाला काहीही सांगणार नाही आणि मला स्वतःलाही माहित नाही. स्मिथला आता थांबवणे आता अवघड आहे. ” असे हा जगजेत्ता कर्णधार म्हणाला.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6871.html", "date_download": "2019-02-24T00:20:35Z", "digest": "sha1:GTSDXL5CDIOT3VW2BBUP3QFRQVO4SWA5", "length": 12585, "nlines": 46, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग २४ - अवघे मराठेच! तलहातावरी सीर घेऊनी झुंजले", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग २४ - अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले\nशाहिस्तेखान पुण्यात आला (दि. ९ मे १६६० ) खानाने महाराष्ट्राच्यासरहद्दीवरून , म्हणजेच बुऱ्हाणपुरापासूनकूच केले आणि तो पुण्यास आला. शिरवळ ,सुपे , बारामती , सासवड ही अगदी छोटी भुईकोट ठाणी त्याला तात्पुरती मिळाली.\nपुण्यात येऊन पोहोचायला त्याला साडेचार महिने लागले. एखाद्या मोठ्या शहराप्रमाणेअसलेली त्याची छावणी हलत होती.चालत होती. पण पळत नव्हती. छावणीचा खर्च डोंगराएवढा होता. त्यामानाने मिळकत नगण्य होती. तीही शाश्वत नव्हती.\nआज मिळत होती अन् उद्या पुन्हा मराठे ती काबीज करत होते. या साडेचार महिन्यांच्या काळात फक्त पुणं तेवढं नाव घेण्यासारखं ( फक्त नावच घेण्यासारखं) खानाला मिळालं. अन् ते त्याच्या हातात टिकलं. पण बाकी खर्च परातभर आणि प्राप्ती दोन बोटाच्या चिमटीभर असा हा शाहीकारभार होता. काहीतरी औरंगजेबाला करून दाखविलं पाहिजे म्हणूनच की काय त्याने पुण्यापासून नऊ कोसांवर (3 ० कि.मी.) असलेला चाकणचा भुईकोट जिंकायचं ठरविलं.\nचाकणचा भुईकोट फिरंगोजी नरसाळा या नावाच्या शिवकिल्लेदाराच्या ताब्यात होता. चाकण कोटाचे क्षेत्रफळ कसंबसं अडीच एकरांचं होतं. किल्ल्यात कसेबसे तीन-सव्वातीनशे मावळे होते. हे एवढं टीचभर आकाराचं ठाणं जिंकायचा खानानं बेत केला.\n२१ हजार फौज आणि मोठा तोफखाना घेऊन खान पुण्याहून चाकणला पोहोचला. तो दिवसहोता २१ जून १६६० . या चार भिंताडांच्या चाकण कोटावर मोगली हल्ले सुरू झाली. अहोरात्र. एक महिना उलटला. किल्ल्याचा टवकाही उडू शकला नाही.\nइथे एक गोष्ट लक्षात येते की , चाकणला खानाचा वेढा पडला. कोणत्याही बाजूने चाकणला मदत करणे जिजाऊसाहेबां�� (मुक्काम राजगड) आणि नेताजी पालकरांसही (मुक्काम घोड्यावर) अशक्य होते. सर्व बाजूंनी चाकणचा संपर्क तुटला होता. चाकण एकांगी पडला होता. २१ हजार मोगलीफौजेच्या आणि तोफांच्या गराड्यात , अंगठ्याच्या नखाएवढा चाकण सर्व मारा सहन करीत झुंजत होता. अखेर खानानं आपल्या छावणीपासून भुईकोटाच्या ईशान्य बुरुजापर्यंत जमिनीतून बोगदा खणला आणि किल्ल्यास एकाचवेळी खूप मोठा सुरुंग लावला. हे भुईखालचे भयंकर संकट किल्ल्यातील किल्लेदारास समजणे अशक्यच होते.\nपण दि. १४ ऑगस्ट १६६० च्या मध्यरात्री अंदाजे (दोन अडीच वाजता) हा जमिनीखालून ठासलेला सुरुंग खानाने पेटविला. प्रचंड स्फोट झाला. ईशान्यबुरुज उडाला. खिंडार पडले.खानाची फौज कोटात घुसली. चाकणकोट खानाने काबीज केला. वेढा घातल्यापासून ५४दिवसांनी खानाला यश मिळाले.\nत्याचेही कौतुक वाटतेच पण काम , काळ , वेग , खर्च आणि फौज यांच्या पंचराशीकांत हेशिवराज्य जिंकायला खानाला किती तपे लागणार होती या त्याच्या तपश्ययेर्चा भंग करण्यासाठी अनेक मोहांच्या आणि बेमालूम चुकांच्या अप्सरा त्याच्याभोवती नाचत होत्याच.\nतिकडे पन्हाळ्याच्या वेढ्यातूनही महाराज धोंधों पावसातून विशाळगडकडे पसार झाले. सिद्दी जौहरसारखा अतिदक्ष शिस्तीचा , कठोर निष्ठेचा , इमानी आणि कडव्या कौशल्याचा सेनापती फसला. हे त्याचे अपयश एवढे असह्य आणि अपमानकारक होते की , त्याने अखेर विष पिऊन आत्महत्या केली.\nमहाराज पन्हाळ्याहून विशाळगडकडे सटकले तेव्हा त्यांच्याबरोबर अवघे सहाशे मावळे होते. अर्धा लाख शत्रू फौजेच्या अजगरी विळख्यातून राजे गेले. त्यांचा पाठलाग सिद्दी मसूद (जौहरचाजावई) करीत होता. त्यानेही महाराजांना गाठायची शिकस्त केली. पण आपल्या छातीचा बांध करून उभ्या असलेल्या बाजीप्रभू देशपांड्यांनी आणि सहाशे मावळ्यांनी राजा वाचविला. बाजीप्रभूंच्या बरोबर त्यांचा भाऊ फुलाजीप्रभू हाही झुंजत होता. महाराज विशाळ्यावरपोहोचले. राजा वाचला. राज्य वाचलं. झेंडा वाचला. बाजीप्रभू , फुलाजीप्रभू आणि काहीशे मावळे ठार झाले. (दि. १ 3 जुलै १६६० ) शिवा काशीद या नावाचा सैनिक महाराजांना वाचविण्यासाठी महाराजांचं सोंग घेऊन पालखीत बसला होता. तो सिद्दीला सापडला. हसत हसत हा शिवान्हावी सिद्दीच्या हत्याराखाली मरून गेला. राजे वाचले. राज्य वाचले.\nकाय हो ही माणसं वेडी हसत हसत मेली. सख��ख्ये भाऊ मेले. किती साधी माणसं, किती सामान्य माणसं. होय हाच शिवकालाचा वेगळेपणा आहे. सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडविला. महान राष्ट्र घडविले. हा कोण हाच शिवकालाचा वेगळेपणा आहे. सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडविला. महान राष्ट्र घडविले. हा कोण न्हावी..... हा कोण.... हे सारे मराठे जो स्वराज्याकरता जगतो अन् मरतो , तो मराठाच. जो स्वराज्याला विरोध करतो , तो मोगल. सांगा बाळांनो तुम्ही शिवाजीराजांचे मराठे आहात की ,औरंगजेबाचे मोगल \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/31-december-2015", "date_download": "2019-02-23T23:31:23Z", "digest": "sha1:BSQTYBLDTAY26LVECHBXGRPCEDW3X5O7", "length": 2578, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल December 31 2015", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 31 डिसेंबर 2015\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 31 डिसेंबर 2015\nखाली गुरूवार 31 डिसेंबर 2015 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 31 डिसेंबर 2015\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/marathwada?page=3", "date_download": "2019-02-23T23:03:42Z", "digest": "sha1:JTDDNS2QSLSUXQJQHLHWN5DK5OXCJT2Q", "length": 11095, "nlines": 135, "source_domain": "zeenews.india.com", "title": "औरंगाबाद-मराठवाडा News in Marathi, औरंगाबाद-मराठवाडा Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nऔरंगाबादमधील वस्तीगृहात डॉक्टर विद्यार्थिनीचा खून\nगळा दाबून खून केल्याचा प्रकार\nबीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवली - पंकजा मुंडे\nगोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवलं.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा टोला.\nदुष्काळग्रस्तांची थट्टा : शिवसेनेची जनावरे, भाजपच्या दावणीला\nदुष्काळग्रस्तांची थट्टा करणाऱ्या जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना विर��द्ध भाजप असा सामना रंगला.\nनितीन गडकरींना स्टेजवर भोवळ; विशेष विमानाने नागपूरला परतणार\nगडकरी यांची प्रकृती स्थिर\nकेंद्रीय समिती दौरा : दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा\nकेंद्रीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती पाहणी करेल त्यांनतर आपल्याला मदत हाती पडेल, अशी अपेक्षा असणाऱ्या दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उच्चपद्स्थ समितीने उत्तर महाराष्ट्र पाहणी दौऱ्याची सुरवातच अंधारातून केल्यानं आश्चर्य व्यक्त होतेय.\nजमिनीच्या भेगा कशा भरणार केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक\nदुष्काळग्रस्तांना आता मदतीची प्रतीक्षा आहे\nस्कूलबसची काच फुटल्याने रस्त्यावर पडून 4 विद्यार्थी जखमी\nजखमी मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू\nदुष्काळाचा आढावा घेण्यासाठीस केंद्राचं पथक मराठवाड्यात\nदुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार\n औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी\nऔरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी गेलाय. फुलंब्री तालुक्यातील निमखेडा गावात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एक २५ वर्षीय महिलेचा पाण्याचा टँकरखाली दबून मृत्यू झालाय.\nराज्यात अनेक ठिकाणी उद्योग संकटात\n१२८७ उद्योग घटक बंद पडले\nहॉस्पीटलमध्ये संतापजनक प्रकार, रॅनिटीडीन इंजेक्शनमध्ये काळपट बुरशी\n. हाफकीनने नियुक्त केलेल्या कंपनीकडून हा पुरवठा कऱण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांना यात काळपट बुरशी आढळली.\nभरवस्तीतील बियरबारवर महिलांचा हल्लाबोल\nनांदेड शहरात भरवस्तीतल्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेला बियरबारवर महिलांनी हल्लाबोल केला.\nकर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत घट नाही\nशेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच\nशेतकऱ्यांचं धरणात आंदोलन, अधिकाऱ्यांची काढली अंत्ययात्रा\nबेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा\nमराठा आरक्षणासाठी वकिलांची मोठी फौज उभी - चंद्रकांत पाटील\nमराठा समाजाला आरक्षण मिळणार\nजन्मठेप झालेला गुन्हेगाराला बनवलं भाजपाचा पदाधिकारी\nहत्या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला नागपुरात भाजपा पदाधिकारी बनवल्याचं समोर आलंय.\nमुलीला डोळा मारला, तरूणाला ३ वर्षाची शिक्षा\nरस्तावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड केल्याने, एका युवकाला ३ वर्ष जेलमध्ये काढावे लागणार आहेत.\nऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर शिमगा करण्याची वेळ\nभाजप - एमआयएमचा राडा, तर भाजप कार्यकर्त्यांने अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली\nभाजप - एमआयएमचे कार्यकर्ते भिडलेत, तर भाजप कार्यकर्त्यांने अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली.\nजायकवाडी पाण्याचा वाद : गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती\nपाटबंधारे विभागाकडून नवीन निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय\nआजचे राशिभविष्य | शनिवार | 23 फेब्रुवारी 2019\nपहिल्याच दिवशी 'टोटल धमाल' सिनेमाने कमवले एवढे कोटी\nPulwama Attacked : फुटीरतावादी नेता यासीन मलिकला अटक\nभारताने पाक सोबत खेळावं की नाही \nभुजबळ सध्या जामिनावर बाहेर, किती बोलावं याचा विचार करावा- मुख्यमंत्री\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत- ट्रम्प\nचंद्रकांत खैरे खासदार आहेत की चमत्कारी बाबा, अक्षरशः तारे तोडले \n'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५ हजार कर्मचारी झाले तंबाखू मुक्त\nशिवसेनेचा नवा नारा, आधी काश्मीर नंतर मंदिर\nवही-पुस्तकाप्रमाणे घडी घालता येणारा सॅमसंगचा गॅलेक्सी फोल्ड लॉन्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_4350.html", "date_download": "2019-02-23T23:38:30Z", "digest": "sha1:WUMXT3UA2IAMXYJG5T2IVVOZPBN5HJ25", "length": 14103, "nlines": 43, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ३८ - मराठी हेरांचे 'गुप्त' योगदान!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३८ - मराठी हेरांचे 'गुप्त' योगदान\nशाहिस्तेखानाच्या फजितीची वार्ताहिंदुस्थानभर पसरली. महाराजांचे हेऑपरेशन लाल महाल इतके प्रभावी ,चमत्कृतीपूर्ण , धाडसी आणि अद्भूत घडले की , साऱ्या मोगल साम्राज्यात तो एक अति आश्चर्यकारक डाव ठरला. सव्वा लाख फौजेच्या मोगल छावणीत घुसून खुद्द सेनापती शाहिस्तेखानावर पडलेला हा मूठभर मराठ्यांचा छापा म्हणजे ढगफुटीसारखाच भयंकर प्रकार होता. 'शिवाजीराजा ' म्हणजे , महंमद घोरीपासून (१२ वं शतक) ते थेट औरंगजेबापर्यंत (१७ वं शतक) झाडून साऱ्या सुलतानांच्या तख्तांना भूकंपासारखा हादरा देणारा विस्फोट होता. या सुलतानांपुढे ठाकलेलं ते आव्हान होतं. हे आव्हान म्हणजे केवळ शारीरिक दांडगाई नव्हती. त्यामागे एक विलक्षण प्रभावी तत्त्वज्ञान होतं. परित्राणाय् साधुनाम् त्यात मानवतेचं उदार आणि विशाल असं मंगल आश्वासनही होतं.\nलाल महालावरील महाराजांच्या या छाप्यात शाहिस्तेखानची एक मुलगी हरवली. तिचे नेमके काय झालं ते कधीच कोणाला कळलेलं नाही. पण अनेकजण विशेषत: शाही कुटुंबातली माणसं अन् विशेषत: औरंगजेबाची बहीण जहाँआरा बेगम यांची अशी समजूत झाली होती की , सीवाने ही मुलगी पळवून नेली.\nहे सर्वस्वी असत्य होतं. पुरावा तर अजिबातच नव्हता. एक गोष्ट लक्षात येते की , स्वत: औरंगजेबाने असा आरोप शिवाजीराजांवर कधीही केलेला , नंतरसुद्धा सापडत नाही.जहाँआराच्या पत्रांत मात्र ती हा आरोप अनेकदा करते. जाणूनबुजून गैरसमज करून घेणाऱ्यांना व देणाऱ्यांना दिव्यदृष्टी देणारा ' प्रॉफेट ' अजून जन्माला आलेला नाही.\nशाहिस्तेखानावर पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. विशेषत: जसवंतसिंह या जोधपूरच्या सरदाराला वाटला. लालमहालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६ 3 एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्याशेजाच्या सिंहगडावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. सिंहगडावर मराठी सैन्य किती होते ते नक्की माहिती नाही. पण यामोगली राजपूत सिंहांच्यापेक्षा मराठे नक्कीच , खूपच कमी होते.\nया सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही. त्यांनी गडाला वेढा घातला. आत्ताच सांगून टाकतो की , हा वेढा एप्रिल ६ 3 पासून २८ मे १६६४ पर्यंत चालू होता. सिंहगड अभेद्य राहिला. याच काळात (दि. ५ ते १० जानेवारी १६६४ ) महाराजांचा सुरतेवर छापा पडला. हे मी आत्ताच कासांगतोय सुरतेवरच्या छाप्याकरता महाराज ससैन्य याच सिंहगडाशेजारून म्हणजेच जसवंतसिंगच्या सिंहगडला पडलेल्या वेढ्याच्या जवळून सुमारे ५ कि. मी. अंतरावरून गेले. या गोष्टीचा , वेढा घालणाऱ्या या दोन राजपूत सिंहांना पत्ताही लागला नाही. याचा अर्थ असाचघ्यायचा का की , सिंहगडाला झोपाळू मोगल राजपुतांचा वेढा पडला होता अन् त्यांच्या बगलेखालून महाराज सुरतेवर सूर मारीत होते.\nमोगलांचे हेरखाने ढिसाळ होते हा याचा अर्थ नाही का इथे थोडा भूगोलही लक्षात घ्यावा. पुणे ते नैऋत्येला 3 ० कि. मी.वर सिंहगड आहे. सिंहगडच्या असाच काहीसा नैऋत्येलाच २० कि. मी.वर राजगड आहे. महाराज सुरतेसाठी राजगडावरून सिंहगडच्या शेजारून पश्चिमअंगाने ,लोणावळा , कसारा घाट , दूगतपुरी , त्र्यंबकेश्वर या मार्गाने सुरतेकडे गेले. त्र्यंबकेश्वरला महाराज दि. 3 १ डिसेंबर १६६ 3 या दिवशी होते. पुण्यातही मोगलांची लष्करी छावणी यावेळी होतीच. राजगड ते सूरत हे सरळ रेघेत अंतर धरले तरी 3 २५ कि. मी. आहे. म्हणजे नकाशात असे दिसेल की , सिंहगडचा वेढा आणि पुण्याची मोगल केंद छावणी याच्या पश्चिमेच्या बाजूने महाराज एखाद्या बाणासारखे दोनशे कि. मी. मोगली अमलाखालील मुलूखांत घुसले. पुणे आणि सिंहगड येथे असलेल्या मोगली छावण्यांना याचा पत्ता नाही.\nहे मी सांगतो आहे , यातील मुख्य मुद्दा आपल्या लक्षात आला ना अगदी सरळ गोष्ट आहे की ,कमीतकमी वेळांत महाराज या धाडसी मोहिमा यशस्वी करीत आहेत , त्या कोणाच्या भरवशावर अगदी सरळ गोष्ट आहे की ,कमीतकमी वेळांत महाराज या धाडसी मोहिमा यशस्वी करीत आहेत , त्या कोणाच्या भरवशावर हेरांच्या भरवशावर. हेरांनी आणलेल्या बिनचूक माहितीवर त्यांचे आराखडे आखले जात होते. त्या हेरांच्या कामगिरीचा तपशील आपल्याला मिळत नाही. मोहिमेचे यश आणि मोहिमेचे तपशील लक्षात घेऊनच हेरांनी केलेल्या कामगिरीचा अंदाज आपल्याला करावा लागतो. प्रसिद्धीआणि मानसन्मान यांपासून अलिप्त राहून हे हेर आपापली कामे धाडसाने अन् कित्येकदा जिवावर उदार होऊन अन् कित्येकदा जीव गमावूनही कडव्या निष्ठेने अन् कोणाच्या कौशल्याने करीत होते. अशी माणसे साथीला असली तरच शिवाजीमहाराज सार्वभौम सिंहासन निर्माण करू शकतात. नाहीतर ती अयशस्वी होतात. आठवलं म्हणून सांगतो , पेशवाईच्या अखेरच्या काळात चतुरसिंह भोसले आणि इंग्रजांच्या प्रारंभीच्या काळात क्रांतीकारक उमाजी नाईक खोमणे हे दोन पुरुष शिवाशाहीचा विचार डोक्यात ठेवून धडपडत होते. दोघांनाही अखेर मृत्युलाच सामोरे जावेलागले. पहिला आमच्याच कैदेत तळमळत मरण पावला , दुसरा इंग्रजांच्या कैदेत पडला आणि फाशी गेला. हे दोन अयशस्वी वीर शिवाजी महाराजच नव्हते का हेरांच्या भरवशावर. हेरांनी आणलेल्या बिनचूक माहितीवर त्यांचे आराखडे आखले जात होते. त्या हेरांच्या कामगिरीचा तपशील आपल्याला मिळत नाही. मोहिमेचे यश आणि मोहिमेचे तपशील लक्षात घेऊनच हेरांनी केलेल्या कामगिरीचा अंदाज आपल्याला करावा लागतो. प्रसिद्धीआणि मानसन्मान यांपासून अलिप्त राहून हे हेर आपापली कामे धाडसाने अन् कित्येकदा जिवावर उदार होऊन अन् कित्येकदा जीव गमावूनही कडव्या निष्ठेने अन् कोणाच्या कौशल्याने करीत होते. अशी माणसे साथीला असली तरच शिवाजीमहाराज सार्वभौम सिंहासन निर्माण करू शकतात. नाहीतर ती अयशस्वी होतात. आठवलं म्हणून सांगतो , पेशवाईच्या अखेरच्या काळात चतुरसिंह भोसले आणि इंग्रजांच्या प्रारंभीच्या काळात क्रांतीकारक उमाजी नाईक खोमणे हे दोन पुरुष शिवाशाहीचा विचार डोक्यात ठेवून धडपडत होते. दोघांनाही अखेर मृत्युलाच सामोरे जावेलागले. पहिला आमच्याच कैदेत तळमळत मरण पावला , दुसरा इंग्रजांच्या कैदेत पडला आणि फाशी गेला. हे दोन अयशस्वी वीर शिवाजी महाराजच नव्हते का पण यश आले नाही.\nआमच्या तरुणांनी या यशस्वी आणि अयशस्वी शिवाजींचा अभ्यास केला पाहिजे. अज्ञातात राहून स्वराज्याची कामे करणाऱ्या शिवकालीन हेरांचे वाचन , मनन आणि अनुकरणही आम्ही केले पाहिजे. असं केल्यानं काय होईल आमच्या आकांक्षांना खरंच गगन ठेंगणे ठरेल\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thunderball/results/26-june-2018", "date_download": "2019-02-23T23:03:33Z", "digest": "sha1:EBUMWAA7AT6PX3AUDLDDDMFMESAGKEV2", "length": 2365, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "थंडरबॉल सोडतीचे निकाल June 26 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nमंगळवार 26 जून 2018\nथंडरबॉल सोडतीचे निकाल - मंगळवार 26 जून 2018\nखाली मंगळवार 26 जून 2018 तारखेसाठीचे थंडरबॉल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया थंडरबॉल पृष्ठाला भेट द्या.\nमंगळवार 26 जून 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9475.html", "date_download": "2019-02-23T23:39:52Z", "digest": "sha1:25PT5PFNYNTJLMZQJO75B4BVWCH3IKTD", "length": 15529, "nlines": 58, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७० - राजाची आई ती प्रजेचीही आईच", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७० - राजाची आई ती प्रजेचीही आईच\nराजगड आनंदाच्या डोहात डुंबत होता. साऱ्या मावळांत आनंदाचे तरंग उमटत होते. याच काळात एक कथा घडली.\nगुंजण मावळात (ता. वेल्हे जि. पुणे) तांभाड नावाचं एक गाव आहे. महाराजांचा एक शिलेदार विठोजी नाईक शिळमकर हा या गावचा. महाराज आग्ऱ्याला गेले त्यावेळी त्यांच्या मांदियाळीत हा विठुजीही होता. तोही आग्ऱ्यात अडकला. तसाच तोमहाराजांच्या सांगाती सुटलाही. पण सगळे सुखरूप आले , तोही आला. राजगडावर जसा आनंद उफाळला तसा विठुजी आपल्या घरी सुखरूप आल्यानंतर त्याच्या घरीही आनंद उफाळला. महाराज बहुदा याच आठवड्यात प्रतापगडावर भवानीदेवीच्या दर्शनास गेले. त्यांच्याबरोबर विठुजी चार दिवसांनी सगळे परतले.\nविठुजीही आपल्या घरी परतला आणि चकितच झाला. सगळं घर आनंदात हलतडुलत होतं. म्हाताऱ्यांपासून रांगत्यांपर्यंत सगळेच आनंदात होते. विठुजीला जाणवलं की , हा आनंद काहीतरी वेगळा आहे. अन् मग घरात वडिलधाऱ्यांकडून त्याला समजलं , की विठुजीच्याच धाकल्या लेकीचं लगीन वडिलधाऱ्यांनी गेल्या चार दिवसांत ठरवून टाकलं. नवरामुलगा चांगला तालेवार कुळातला. देखणा. नाव म्हादाजी नाईक पाणसंबळ. बापाचं नाव गोमाजी नाईक. महाराजांचा तो उजव्या हाताचा सरदार. अशा तालेवार घरांत विठुजी शिळमकराची लेक लक्ष्मी म्हणून ,म्हादजी नाईकाचा हात धरून प्रवेशणार होती. दोन्हीकडच्या वडिलधाऱ्यांची लगीन बोलणी झाली होती. पण कुंकू लागायचं होतं , सुपारी फुटायची होती. विठुजी नाईक घरी येण्याची वाट होती.\nविठुजी नाईक आला. त्याला हे सारं समजलं. तोही आनंदला. सुखावला. घरच्यांनी त्याला सांगितलं.\n' विठुजी , मुलांकडची माणसं चारसहा दिवसांनी पोरीला कुंकू लावायला येणार. सुपारी फुटणार तवाच लगनाची तिथीमिती ठरवायची. मांडवाची मुहूर्तमेढ , हळदी , साखरपुडा आणि बाकीचे सोपस्कर हेही ठरवायचं. '\nविठुजी सुखावला. तरीही त्याचा चेहरा चिंतावला.\nआठ दिवसांनी नवरदेवाकडची बुजरूख माणसं अन् गुरुजी हे सारं ठरवायला विठुजी नाईकाच्या घरी येणार होते. पण दोन दिवस आधीच विठुजीनं पाहुण्यांना सांगावा धाडला की , ' जराकामांची अडचण आहे , आपण लगीन सुपारीसाठी मागाहून आठ-दहा दिवसांनी यावा. '\nपाणसंबळ पाहुण्यांनीही मानलं. अस्ती अडचण माणसांना. सुपारी दहा दिवसांनी फोडू.\nदोन्ही घरी आनंद. सडा सारवणं , आया-बायांची आणि करवल्यांची गोड वर्दळ. पण विठुजी मात्र चिंतावलेला.\nहे ही दहा दिवस सरत गेले. अन् विठुजीनं व्याह्यांच्या घरी पुन्हा हात जोडून सांगावा पाठविला की , ' पाहुणे , जरा अडचणीनं खोळांबलोय. थोडं आठ दिस आणखीन थांबावं. '\nपाहुणे सांगावा ऐकून जरा थबकलेच. खरं म्हंजी मुलीच्या बाजूनं बापानं जातीनं येऊन बोलायला हवं. लग्नाची तिथं धरायचा आग्रव करायला हवा. पण मुलीचा बाप नुस्ते सांगावे पाठवतोय. अन् लगीन तिथं पुढं पुढं ढकलतोय का ही काय रीत झाली \nअसं आणखीन एकदा झालं. मग मात्र चारचौघात कुजबुज सुरू झाली की , असं का करतायंत विठुजी नाईक गोमाजी नाईक पाणसंबळसुद्धा कसंनुसे झाले. पण त्यांचं मन खानदानी. गप्प राहिले. पण एकदा भैरोबाच्या पारावर अन् चावडीच्या सदरेवर माणसं कुजबुज लागली की , तीकाय थांबती व्हय गोमाजी नाईक पाणसंबळसुद्धा कसंनुसे झाले. पण त्यांचं मन खानदानी. गप्प राहिले. पण एकदा भैरोबाच्या पारावर अन् चावडीच्या सदरेवर माणसं कुजबुज लागली की , तीकाय थांबती व्हय पाण्यात पडलेला तेलाचा थेंब जसा सईकन पसरतो , तसं झालं.\nअन् विठुजी नाईकांची ही वाकडी चाल राजगडावर जिजाऊसाहेबांच्या कानावर गेली. कुणीतरी कुजबुजलंच. आऊसाहेबांचं डोकं पांढऱ्या केसाखाली जरा काळजावलं. त्यांनी गुपचुप विठुजीला बोलावू पाठवलं.\nआऊसाहेबाचा निरोप आला. विठुजीचं मन जरा धसकावलंच. कशापायी हुकुमावलं असलआऊसाहेबानं \nगडावर विठुजी दोन्ही हातानी मुजरे घालीत आऊसाहेबांच्या पुढं गेला. आऊसाहेबांनी म्हटलं ,यावं यावं नाईक आणि आऊसाहेबांनी जरा काळजीच्या खालच्या आवाजातच विठुजीला पोरीच्या लग्नाचं पुसलं , का लग्नाची तीथी धरत न्हाईस लग्नासारखी गोष्ट. चारचौघात त्याचा चारतोंडी कालवा होऊ नये. बाळा. लौ���ीकाला बरं नाई. विठुजी चिंतावलेल्या आदबीनं. ' जी ' म्हणाला.नक्की तीथी धरतो म्हणाला.\nपण हेही चार दिवस गेले. त्यामुळे आता मात्र पाहुणे पाणसंबळ जरा मनातनं बिघडलेच. विठुजी नाईक शिळमकर देशमुखांना आपली लेक आमच्या पाणसंबळ घरात द्यायची नाही का \nअन् आऊसाहेबांनाही हे पुन्हा समजलं. त्यांनी तातडीचा हुकुम फेकला अन् विठुजीला राजगडावर बोलावू पाठवलं. विठुजी आला. आऊसाहेबांच्या पुढं अपराध्यासारखा आला. आऊसाहेबांनी त्याला रागे रागे कारण पुसलं. विठुजी कसाबसा कसनुसा बोलत आऊसाहेबांनाम्हणाला , ' आऊसाहेब , कसं सांगू लग्नासारखी गोष्ट केवढी भाग्याची. पाणसंबळांसारख्या तालेवाराच्या घरात सून म्हणून माझी लेक जाणार ही केवढी भाग्याची गोष्ट. पण कसं लगीन करू लग्नासारखी गोष्ट केवढी भाग्याची. पाणसंबळांसारख्या तालेवाराच्या घरात सून म्हणून माझी लेक जाणार ही केवढी भाग्याची गोष्ट. पण कसं लगीन करू घरी काय काय बी न्हाई. आग्ऱ्याला जाण्याच्या आधी दिलेरखान मोगलाची स्वारी गुंजण मावळापर्यंत आली. सारं मावळ तुडवून काढलं त्यानी. सत्यानाश केला. आता घरी कायबी न्हाई. लग्नात पोरीच्या अंगावर खणचोळी तरी घालायला हवी. चार पाहुणी येणार काय करू घरी काय काय बी न्हाई. आग्ऱ्याला जाण्याच्या आधी दिलेरखान मोगलाची स्वारी गुंजण मावळापर्यंत आली. सारं मावळ तुडवून काढलं त्यानी. सत्यानाश केला. आता घरी कायबी न्हाई. लग्नात पोरीच्या अंगावर खणचोळी तरी घालायला हवी. चार पाहुणी येणार काय करू सावकारबी गवसेना. त्यांचंही मोगलांनी तळपट केलं. कसं करू आऊसाहेब सावकारबी गवसेना. त्यांचंही मोगलांनी तळपट केलं. कसं करू आऊसाहेब पोरीच्या बाशींगला दोरा अपुरा पडतोय. '\nअन् मग आऊसाहेब आणखीनच रागावल्या. अरे विठ्या , हे मला सांगता येऊ नये का तुला मी इथं गडावर कशासाठी बसलीय मी इथं गडावर कशासाठी बसलीय का नाही बोललास अरे तू या घरातला ना \nविठुजीनं घरची रिकामी भांडी आऊसाहेबांच्या पुढं कधी वाजवली नाहीत हे ही खरंच. कारण आपल्या म्हातारीला किती त्रास द्यायचा \nआऊसाहेबांनी कारभारी कारकुनाला हाक मारली. कारकुनाचं नाव नारोजी त्र्यंबक आणि म्हटलं' नारूजी , आपल्या विठुजीच्या घरी लेकीचं लगीन निघालंय. लग्नाला जेवण जेवढं जेवढं लागतं ,ते ताबडतोब तांभाडच्या शिळमकर वाड्यात गडावरून पोहोचतं करा. '\nअशी होती राजाची आई. असा होता र��जा आणि अशी होती प्रजा. लगीन वाजत गाजत सारं झालं.\nया विठुजी नाईक शिळमकराला एका पत्रात स्वत: शिवाजीमहाराजांनी लिहिलंय , ' विठुजीनाईक , तुम्ही तर आमच्या कुटुंबातल्यासारखेच. '\nमराठी माणसांची अशी राजाशी नातीगोती होती.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/02/blog-post_10.html", "date_download": "2019-02-23T22:37:09Z", "digest": "sha1:G7AFA3RGIFGMH3RSMRC3MROOVVBCPLVH", "length": 22689, "nlines": 62, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: ट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nट्रम्प तात्या निघाले प्रचाराला....\nव्हाईट हाऊसच्या दारावर पोस्टमनने बेल वाजवली तसं मेलानिया ट्रम्प बाईनी भाकरी थापता थापता कडी काढून दार उघडलं. पोस्टमन कडून घेतलेलं पत्र चुलीपुढं बनियन लुंगी लावून गरम भाकरी अन पिटलं खात बसलेल्या डोनाल्ड तात्यांच्या हातात दिलं. डोळे मिचमिच करीत आणि तोंडातला भाकरीचा घास गिळत गिळत ट्रम्प तात्यानी एका दमात ते वाचून काढलं.\n“काय वं काय लिवलय जरा मोठ्यानं वाचून दाखवा की जरा मोठ्यानं वाचून दाखवा की” मेलानिया बाईनी परातीत थापलेली भाकरी तव्यात टाकत प्रश्न केला.\n“मुंबई मधून पत्र आलय निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून निवडणुकीच्या प्रचाराला या म्हणून” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प ���ात्या बायकोकडं बघून म्हणाले. तसं सकाळी सकाळी मेलानिया बाईनी व्हाईट हाऊसमध्ये तोंडाचा पट्टा चालू केला, “तुमी तिकडं नको जायाला” ताटात हात धुवून लुंगीला हात पुसत पुसत ट्रम्प तात्या बायकोकडं बघून म्हणाले. तसं सकाळी सकाळी मेलानिया बाईनी व्हाईट हाऊसमध्ये तोंडाचा पट्टा चालू केला, “तुमी तिकडं नको जायाला काय बी बोलून बसाल तुमी काय बी बोलून बसाल तुमी शहाणी नाहीत तेथली लोकं शहाणी नाहीत तेथली लोकं” बरीच बाचाबाची झाल्यावर अखेर मेलानिया बाई तात्यांना भारतात पाठवायला तयार झाल्या...\n“कुकुक कुss...” करीत व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबड्याने बाग दिली. तशी जागं झालेल्या मेलानिया बाईनी गडबडीनं घोरत पडलेल्या ट्रम्प तात्यांना हलवून जागं केलं. पोरगं अजून झोपलेलच होतं. बाहेर गोठ्यात झोपलेला गडी केव्हाच उठला होता. गुरांचं शेणघाण करून रात्री मालकीणबाईनी सांगितल्याप्रमाणे तो लवकर उठून पाण्याच्या बंबाला जाळ घालीत बसला होता. तात्या बाहेर येताच गड्यानं न्हाणीत गरम पाण्याची बादली नेवून ठेवली. ट्रम्प तात्यांनी व्हाईट हाऊसच्या बाहेरच्या हिरवळीवर एक मस्तपैकी धावत धावत राऊंड मारला. गोट्यातल्या डालग्यात कोकाणाऱ्या कोंबड्या सोडल्या. आणि न्हाणीत जाऊन अंघोळ उरकली. गड्याला भारतात प्रचाराला निघालोय म्हणून सांगितलं. आणि वरच्या तालीतल्या ऊसाचं पाणी संपलं की खालच्या मळ्यात मकंला पाणी धरायला विसरू नकोस असंही सांगितलं. घरात शिरत शिरत मागं वळून व्हाईट हाऊसवर पण लक्ष ठेवायला सांगितलं.\nमेलानिया वहिनीनी तोपर्यंत चहाला कड आणलेलाच होता. गडबडीनं लुंगी अन बनियन घालून स्वयंपाक खोलीत आलेल्या ट्रम्प तात्यांना कप भरून चहा अन सोबत दोन पावबटर खायला दिले. “किती करतेस तू माझ्यासाठी थकून जातेस कामाला एखांदी बाई का नाहीस ठेवत” असं चुलीपुढं बसलेल्या बायकोला ट्रम्प तात्या म्हणाले. अन परत मेलानिया बाईंचा तोंडाचा पट्टा सुरु झाला, “त्या मोनिका लेविंस्कीनं पांग फेडलाय की या वाड्याचा एखदा” असं चुलीपुढं बसलेल्या बायकोला ट्रम्प तात्या म्हणाले. अन परत मेलानिया बाईंचा तोंडाचा पट्टा सुरु झाला, “त्या मोनिका लेविंस्कीनं पांग फेडलाय की या वाड्याचा एखदा आता या वाड्यात दुसरी बाई म्हणून मी तुमच्या नजरंला पडू देणार नाही आता या वाड्यात दुसरी बाई म्हणून मी तुमच्या नजरंला पडू देणार नाही नाहीतर त्या क्लिंटनचा वाण नाहीतर गुण यायचा तुमच्याच नाहीतर त्या क्लिंटनचा वाण नाहीतर गुण यायचा तुमच्याच” ट्रम्प तात्यांनी डोळे मिचमिच करीत गपगुमान चहा बटर संपविला अन भारतात निघण्याची तयारी सुरु केली...\nदिवस कासराभर उगवून वर आला होता. व्हाईट हाऊसवर सूर्याची कोवळी किरणे पसरत चालली होती. लोकं कामधंद्यासाठी हिंडू फिरू लागली. काहीजण वॉशिंग्टनच्या मळ्याकडं धारंच्या किटल्या घेवून निघाले. गाई गुरे न्युयार्कच्या डोंगरावर हिंडायला निघाली. व्हाईट हाउसच्या पुढच्या राशन दुकानावर लोकांनी गर्दी केली. मेलानिया वहिनीनी न्युयार्कच्या आठवडी बाजारात घेतलेल्या दोन नव्या कोऱ्या लुंग्या, दोन बनियन, अंडरप्यांटा, पाच सहा ढगळ्या प्यांटा, पट्या पट्याचे दहा बारा शर्ट, दाढीचे सामान आणि चार ब्लेझर सुटकेसमध्ये कोंबले. पण सुटकेसचं दार काय बसेना. “आवं नुसतं बघत काय बसलायसा बसा की हिच्यावर” ट्रम्प तात्यांच्याकडे बघत वहिनीनी आवाज टाकला तसं ट्रम्प तात्यांनी सुटकेसवर आपला बुड टेकलं अन खटदिशी सुटकेसचं दार बंद झालं. आणि “बाहेरचं लई कायबाय खाऊ नका तिकडं मंबईत भय्यं उघड्यावर काय बी विकत्याती तिकडं मंबईत भय्यं उघड्यावर काय बी विकत्याती त्येन्ची पानीपुरी तरी आज्याबात खावू नका त्येन्ची पानीपुरी तरी आज्याबात खावू नका एका बी बाईकड वर तोंड करून बघू नका एका बी बाईकड वर तोंड करून बघू नका अन ही धन्याची पुडी हे लिंबू या वरच्या ब्यागत टाकतीया अन ही धन्याची पुडी हे लिंबू या वरच्या ब्यागत टाकतीया लक्षात असुंद्या” मेलानिया बाईच्या शंभर प्रश्नाना झेलत अखेर ट्रम्प तात्या व्हाईट हाऊसच्या बाहेर आले. गड्याने बैलगाडी जुंपुन तयार ठेवलीच होती. त्याने ब्यागा गाडीत चढविल्या. ट्रम्प तात्यांनी मेलानिया बाईंचा आणि आपल्या छोट्या बैरन ट्रम्पचा कचकून मुका घेतला. अन वॉशिंग्टन मधल्या व्हाईट हाऊसला मागे टाकत रस्त्याने धुरळा उडवीत आणि गळ्यातल्या घुंगरांचा आवाज करीत बैलं बंदराच्या दिशेने धावत सुसाट सुटली. ट्रम्पसाहेबांचा कुत्रा वाकडं शेपुट हलवत गाडीच्या खालून चालू लागला. आणि मागे गाडीच्या बावकांडाला धरून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नमस्कार स्वीकारत ट्रम्प तात्यांचा प्रवास सुरु झाला...\nअखेर बऱ्याच दिवसांचा प्रवास करुन ट्रम्प तात��यांची बोट मुंबईत गेट वे च्या बंदरावर पोहचली. सगळ्याच पक्षांचे नेते बैलगाड्या घेवून ट्रम्प तात्यांना आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी न्यायला आलेले. जो तो पुढे होवून ट्रम्प तात्यांना ओढू लागला. पण पवार साहेब जवळ गेले अन हळूच कानात कायतरी पुटपुटले. तसं ट्रम्प तात्या ब्यागा घेवून पवार साहेबांच्या गाडीत जावून बसले. पवार साहेबानी ट्रम्प तात्यांच्या डोक्यावर लाल फेटा बांधला. कपाळावर गुलाल लावला. अन बैलगाडी धुरळा उडवत पांदीतुन मुंबई ग्रामपंचायतीच्या दिशेने सुसाट सुटली. पुढं हलगीवाले अन पिपाणीवाले सुर धरून वाजवू लागले. बाजूला समुद्रावर कोळी माशासाठी जाळं टाकायला निघालेले दिसत होते. पुढं बाजूंनी हिरवेगार ऊसाचे फुललेले मळे दिसत होते. व्हिक्टोरिया स्टेशनच्या मळीला गाई गुरे चरत होती. नरीमन पोईंटच्या रिकाम्या माळरानातल्या बाभळीच्या झुडपावर शेरडं तुटून पडली होती. मुंबईत सुगीचं दिवस असल्यानं गडीमाणसं रानात राबताना दिसत होती. कापड गिरण्यात काम करणारे रात्रपाळीचे लोक घराकडे परतत होते. अन उन्हानं लालबूंद झालेले ट्रम्प तात्या डोळे भरून सगळा नजारा मिचमिचत्या डोळ्यांनी टिपत होते. अखेर बैलगाडी मुंबई ग्रामपंचायतीच्या समोर येवून थांबली. पारावर खच्यून गर्दी जमलेली. वडाच्या पारावर स्टेज बनविलेलं. दोन मोठे कर्णे गावाच्या दिशेने जोडलेले. पवार साहेबानी पाव्हण्याची ओळख करुन दिली. अन पाव्हण्यानं झाडून भाषण ठोकलं. सगळी माणसं भारावून गेली. त्यात्यांचे देखणे रूप आपल्या नजरेत साठवू लागली.\nभाषण संपल्यावर बैलगाड़ी पवार साहेबांच्या मळ्याकडं निघाली. गाड़ी सुसाट गोटयाला आली. तात्यांना बसायसाठी पवार साहेबांनी गोट्यातलं बाजलं बाहेर काढलं. पवार साहेबांचं ऊसाचं गु-हाळ चालू होतं. ट्रम्प पाव्हण्याना दणकून भूक लागलेली. पवार साहेबानी तांब्या भरून ट्रम्प पाव्हण्याना रस पाजला. गरम गरम काकवी पाजली. अन गरम गुळात ऊसाची एक कांडी भरवून तोंडाला दिली. ट्रम्प पाव्हण्यानी बघता बघता चिक्कीचा फडशा पाडला. पवार साहेबानी पाव्हण्याना मसाला पान बनवून दिले. आणि गोट्यात गुरांची वैरणकाडी करू लागले. ट्रम्प तात्या बांधावर पिचकारी मारत फिरू लागले. इतक्यात ऊसात कायतरी हलू लागलं. पाव्हण्यानं पवार साहेबांना घाबरुन हाका मारायला सुरवात केली. तसं पवार साहेबांनी गोट्या��ा आड़वं पडलेलं कुत्रं \"छो छो\" करुन ऊसात सोडलं. अन आतून रस पिवून पोट बिघाडलं म्हणून हागायला बसलेलं निरुपम बोंबलत बाहेर आलं. अन एकच हशा पिकला...\nनिवडणुक उद्यावर आली होती. ट्रम्प तात्यांचा प्रचार संपला. आणि दुसऱ्याच दिवशी मुंबई ग्रामपंचायतीच्या दहा वार्डातली निवडणुक सुरळीत पार पडली. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. पण पवार साहेबानी आपल्या पक्षाचाच सरपंच मुंबई ग्रामपंचायतीच्या गादीवर बसविला. मग मुंबईच्या आठवडी बाजारातून ट्रम्प तात्यानी मेलानिया बाईसाठी दोन \"लुगडी अन चोळी\" खरेदी केली. छोट्या बैरनसाठी एक छानसा \"संग्राम ड्रेस\" घेतला. अन पवार साहेबानी ट्रम्प तात्यांना संपूर्ण पोशाख करुन अखेरचा निरोप दिला. आणि ट्रम्प तात्यांची बोट समुद्राचं पाणी कापीत अमेरिकेच्या दिशेने धावू लागली.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 10:04 PM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2004", "date_download": "2019-02-23T22:48:58Z", "digest": "sha1:7GODVJUBSK2FCNNAVVB5YELHCZCETTEP", "length": 5689, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news PM Narendra Modi Farmers video conferencing | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद\nपंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद\nपंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद\nपंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद\nबुधवार, 20 जून 2018\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांतील लाभार्थींशी थेट संवाद साधण्याच्या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांशी संवाद साधणारेत. देशभरात असलेल्या तीन लाख सेवा केंद्रचालकांना, शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचं आवाहन करण्यात आलंय. शेतीतील अत्याधुनिक सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी बोलणार आहेत. यावेळी मोदी बारामतीमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केल्या जाणाऱ्या संवादात मोदी नक्की काय बोलणार याकडे लक्ष लागलंय.\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांतील लाभार्थींशी थेट संवाद साधण्याच्या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांशी संवाद साधणारेत. देशभरात असलेल्या तीन लाख सेवा केंद्रचालकांना, शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्याचं आवाहन करण्यात आलंय. शेतीतील अत्याधुनिक सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी बोलणार आहेत. यावेळी मोदी बारामतीमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केल्या जाणाऱ्या संवादात मोदी नक्की काय बोलणार याकडे लक्ष लागलंय.\nनरेंद्र मोदी narendra modi व्हिडिओ शेती विकास\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_96.html", "date_download": "2019-02-23T23:15:17Z", "digest": "sha1:OCY76MRH4VJAZ7MFR6HKKEPEFBVTZS5F", "length": 9251, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: शिवा गवंड्याची म्हातारी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवण���रा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nशिवा गवंड्याची म्हातारी रात्री वस्तीवरच्या बायकांसोबत, गोदानानीच्या ग्रज्युएट झालेल्या पोरानं नुकत्याच घेतलेल्या सेकंड हॅन्ड \"टमटम\" मधून तालुक्याच्या गावाला ‪‎सैराट बघायला गेलेली. जाताना अंथरुणाला लपेटून बसलेल्या म्हातार्याला \"तुझ्या संगतीनं माझा सारा जनम असाच रानामाळात उन्हांन वाळून गेला, कुठली हौस केली नायीस माज़ी, आता मी तुझ्या बापाला बी भ्याची नाय, तुझं धोतराच्या गाठीला बांधलेलं पैसं तसच जपून ठिव\" असा मोठा ढोस पाजून गेली होती. सिनेमा बघण्यासाठी दुपारी हिनं मुंबई वरून सुट्टीला आलेल्या कोपऱ्यावरच्या आप्पाच्या सुनांना शेवग्याच्या शेंगा अन बांधावर आलेली दोन कलिंगडे विकलेली. तशी म्हातारी उभ्या आयुष्यात दोनदाच थियटर मध्ये गेली. कधीतरी \"माहेरची साडी\" बघायला कराडला शिवा गवंड्याने हिला बैलगाडी जुंपून नेलेली अन दुसऱ्यांदा कालचा सैराट बघायला….\n..…तर उभ्या महाराष्ट्राने जेवढ्या शिव्या \"प्रिन्स दादांना\" घातल्या नसतील तेवढ्या \"ठेवणीतल्या\" शिव्या हीनं एकटीने कालपासून दिल्यात. हिला त्या छोटया \"तात्याला\" आई बापाच्या मागं कोण सांभाळणार ही एकच काळजी लागून राहिलीय. हिला कोणीतरी येताना हा सिनेमा 'खरा' आहे म्हणून सांगितलय. त्यात भरीस भर म्हणून वस्तीवरची ओठ तुटकी पारू, सारखी म्हातारीजवळ येवून मिश्रीचे बोट तोंडात घालून \"अगं त्या पोराला अनाथ आश्रमात ठेवत्याली की\" म्हणून हिणवतेय. मग म्हातारी पुन्हा पुन्हा बिथरतेय. आणि \"प्रिन्स दादांचं\" मढं जिवंतपणीच नदीवरच्या मसनवाट्यात घालवतेय…..\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:10 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/04/blog-post_66.html", "date_download": "2019-02-23T22:36:52Z", "digest": "sha1:V6WWLWQ27VPTITOMWSJVQ36YAUUHUIKS", "length": 9570, "nlines": 65, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nबाबासाहेब हे केवळ दलितांचेचे कैवारी होते असे राजकीय दृष्ट्या इथल्या व्यवस्थेत रुजवणाऱ्याना शुभेच्छा बाबुराव बागुलांची चोरलेली जात, सूर्व्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, आणि “बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात बाबुराव बागुलांची चोरलेली जात, सूर्���्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, आणि “बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात” असला ढसाळांचा विद्रोह विझवू पाहणाऱ्याना शुभेच्छा” असला ढसाळांचा विद्रोह विझवू पाहणाऱ्याना शुभेच्छा शिका आणि संघटीत व्हा या आरोळीतून पेटून उठलेल्या दलितांच्या चळवळीचे सुठे भाग करून त्यांना विकत घेऊन निवडणुकांच्या ई.व्ही.एम. मशीनवर तुंबडी भरणाऱ्या धर्मांध राजकारण्यांना शुभेच्छा शिका आणि संघटीत व्हा या आरोळीतून पेटून उठलेल्या दलितांच्या चळवळीचे सुठे भाग करून त्यांना विकत घेऊन निवडणुकांच्या ई.व्ही.एम. मशीनवर तुंबडी भरणाऱ्या धर्मांध राजकारण्यांना शुभेच्छा आंबेडकरी जनतेचे कोणतेच निर्णायक प्रश्न न सोडवता, आर्थिक धोरण न राबवता केवळ भावनांच्या मनोऱ्यावर झुलवत ठेवणाऱ्या दलित नेत्यांना शुभेच्छा आंबेडकरी जनतेचे कोणतेच निर्णायक प्रश्न न सोडवता, आर्थिक धोरण न राबवता केवळ भावनांच्या मनोऱ्यावर झुलवत ठेवणाऱ्या दलित नेत्यांना शुभेच्छा साहित्याच्या प्रांतात दलित साहित्य हे आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य साहित्याच्या प्रांतात दलित साहित्य हे आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य असल्या खेळात अडकून पडलेल्या दलित साहित्यकांना शुभेच्छा असल्या खेळात अडकून पडलेल्या दलित साहित्यकांना शुभेच्छा तर बाबासाहेबांच्या नुसत्या जयघोषात न अडकता जागतिकीकरणात व्यापक आंबेकरवाद उभा करू पाहणाऱ्या नव्या पिढ्यांनाही शुभेच्छा तर बाबासाहेबांच्या नुसत्या जयघोषात न अडकता जागतिकीकरणात व्यापक आंबेकरवाद उभा करू पाहणाऱ्या नव्या पिढ्यांनाही शुभेच्छा जयभीम म्हणताना तोंडातली जीभ अडकणाऱ्याना शुभेच्छा जयभीम म्हणताना तोंडातली जीभ अडकणाऱ्याना शुभेच्छा निळा गुलाल, निळ्या पताका बघून हसणाऱ्या येडपटाना शुभेच्छा निळा गुलाल, निळ्या पताका बघून हसणाऱ्या येडपटाना शुभेच्छा आंबेडकर न वाचता न कळता खोट्या शुभेच्छा देणार्यानाही शुभेच्छा आंबेडकर न वाचता न कळता खोट्या शुभेच्छा देणार्यानाही शुभेच्छा सकाळपासून फेसबुकवर बाबासाहेबावर पोस्ट लिहू कि नको या विचारात अडकून पडलेल्या प्रसिद्ध “टी.आर.पी. पटूनांसुद्धा” शुभेच्छा सकाळपासून फेसबुकवर बाबासाहेबावर पोस्ट लिहू कि नको या विचारात अडकून पडलेल्या प्रसिद्ध “टी.आर.पी. पटूनांसुद्धा” शुभेच्छा आण���, जातीव्यवस्थेने घातलेल्या मणामणाच्या बेड्या वागवत, माना खाली घालून पिढ्यान पिढ्या चालत राहिलेल्या समाजात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून वणवा पेटवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराना दंडवत\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:19 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/it-is-going-to-shift-our-school-/", "date_download": "2019-02-23T23:29:44Z", "digest": "sha1:4JPYB3LTCV6LPRQRKO3OMVSWWOHRNLEW", "length": 5311, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...म्हणे आमच्या शाळेचे स्थलांतर होणार आहे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ...म्हणे आमच्या शाळेचे स्थलांतर होणार आहे\n...म्हणे आमच्या शाळेचे स्थलांतर होणार आहे\nआरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पहिल्या फेरीतील प्रवेश सध्या सुरू आहेत. मात्र शहरातील काही संस्थाचालक आमच्या शाळेचे स्थलांतर होणार आहे, असे पालकांना सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टाळत आहेत. अशा शाळांना स्थलांतर करता येणार नाही, तसेच त्या शाळांना आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेच लागतील, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जि. प. शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.\nआरटीई अंतर्गत 2018-19 या वर्षांत 25 टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू झाली. त्यात 31 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील एकूण 565 शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये एकूण 6 हजार 371 जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. पालक व विद्यार्थ्यांसाठीची नोंदणी प्रक्रिया 10 फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली होती. 11 मार्चपर्यंत 11 हजार 121 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या फेरीचा लकी ड्रॉ काढण्यात आला असून पहिल्या फेरीसाठीचे प्रवेश सध्या सुरू आहेत. काही शाळा प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांत काही चुका काढत आहेत, तर काही संस्थाचालक आमच्या शाळेचे येथून स्थलांतर होणार आहे असे पालकांना सांगत आहेत. जेणेकरून त्या पालकांनी त्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये. मात्र अशी शक्‍कल लढवणार्‍या शाळांनी सावध होण्याची वेळ आली आहे, कारण असे प्रकरण आढळल्यास त्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येईल असे शिक्षणाधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/congresss-strike-in-old-goa/", "date_download": "2019-02-23T22:58:21Z", "digest": "sha1:KNZVCXHF3R6MSJIO2X3Y4AFISVKCEZB7", "length": 5236, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसचे जुने गोवेत धरणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › काँग्रेसचे जुने गोवेत धरणे\nकाँग्रेसचे जुने गोवेत धरणे\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गोव्यातील अनुपस्थितीला शनिवारी शंभर दिवस पूर्ण झाले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचे शतक पाळण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे जुने गोवे येथील महात्मा गांधी पुतळ्याशेजारी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस सदस्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गायिले.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत याला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री शंभर दिवस राज्यात नसण्याची देशातील ही पहिलीच घटना असेल. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकाही होत नाहीत. या आंदोलनाद्वारे गांधींजींकडे गोव्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला नवा मुख्यमंत्री मिळावा, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nआमदार टोनी फर्नांडिस म्हणाले की, गोव्याला मागील शंभर दिवसांपासून मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत त्रिमंत्री सदस्य समिती स्थापन करण्यात आली असली तरी तिची नेमणूक ही घटनेनुसार नाही. सरकारकडे मान्यतेसाठी जेव्हा प्रस्ताव पाठवले जातात तेव्हा त्यांना तांत्रिक मान्यता मिळते. परंतु, वित्तीय मंजुरी मिळत नाही. कारण मुख्यमंत्री पर्रीकर हे अर्थमंत्री असून तेच गोव्यात अनुपस्थित आहेत. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.\nयावेळी सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, अ‍ॅड. रमाकांत खलप, अमरनाथ पणजीकर, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व अन्य उपस्थित होते.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-gst-grant-%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AD-crores-deposits/", "date_download": "2019-02-23T23:42:18Z", "digest": "sha1:GWXBKJTO53RGFWWMRUBIEATT5KNAX6L3", "length": 5012, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जीएसटी’ अनुदानापोटी तिजोरीत १३७ कोटी जमा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जीएसटी’ अनुदानापोटी तिजोरीत १३७ कोटी जमा\n‘जीएसटी’ अनुदानापोटी तिजोरीत १३७ कोटी जमा\nस्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केल्यानंतर महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी राज्य शासनाने पालिकेस वस्तू आणि सेवा (जीएसटी) कर अनुदान दिले जाते. या अनुदानापोटी शासनाने डिसेंबर 2017 महिन्याचा सुमारे 137 कोटी 30 लाख रुपयांचा हप्ता महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. दरम्यान, या अ���ुदानाच्या हप्त्यामुळे या विभागाचे उत्पन्न 1 हजार 250 कोटींच्यावर पोहोचले आहे.\nसंपूर्ण देशात व राज्यात 1 जुलैपासून जीएसटी कर लागू करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेला एलबीटी कर बंद झाला. यामुळे होणारे महापालिकेचे आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी शासनाकडून दर महिन्यास अनुदान दिले जाते. पालिकेच्या 2017-18 या वर्षाच्या अंदाजपत्रकात एलबीटी विभागास 1 हजार 748 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अनुदानामुळे तसेच राज्य शासनाकडून अद्याप महापालिकेस एलबीटी अधिभारापोटी शासनाकडून सुमारे 100 कोटींचे अनुदान येणे बाकी असल्याने या विभागास हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य आहे.\nमहापालिकेकडून दहा महिन्यांत ५९० अवैध बांधकामांवर हातोडा\nस्वच्छ शहर सर्वेक्षण पुढील महिन्यात\nवल्लभनगर येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू\nसांडपाणी प्रकल्पाबाबत पर्यावरण विभाग उदासीन\n‘जीएसटी’ अनुदानापोटी तिजोरीत १३७ कोटी जमा\nराज्यात मंगळवारपासून पुन्हा पाऊस\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/video-vijay-fazal-says-in-ranjis-victory-339752.html", "date_download": "2019-02-23T23:50:13Z", "digest": "sha1:VK4M724ZTZEFXQEDAXLGCRE536AQQ3GJ", "length": 17395, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : 'रणजी'तील विजयावर फैज फाजल म्हणतो...", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंन��� लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बो��� यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nVIDEO : 'रणजी'तील विजयावर फैज फाजल म्हणतो...\nVIDEO : 'रणजी'तील विजयावर फैज फाजल म्हणतो...\nप्रवीण मुधोळकर, 07 फेब्रुवारी :कर्णधार फैज फाजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघानं सलग दुसऱ्यांदा मानाच्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विदर्भानं 78 धावांनी सौराष्ट्राचा पराभव केला. विदर्भानं विजयासाठी दिलेलं 207 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विदर्भाकडून आदित्य सरवटे ठरला विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं सामन्यात 11 गडी बाद केले. यानंतर रणजी ट्रॅाफी विजेत्या संघाला बीसीसीआयकडून दोन कोटी आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून 3 कोटींचं बक्षिस देण्यात आले आहे.\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nमहाराष्ट्र 9 hours ago\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nVIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nVIDEO :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी वापरली शेतकऱ्याची शेती, अडीच महिन्यानंतरही हेलिपॅड जैसे थेच\nVIDEO : वाफेच्या इंजिनावर धावली शंभर वर्ष जुनी ट्रेन\n पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं\nSpecial Report: या 120 वर्षांच्या आजींचा 'Fitness Funda' पाहून तुम्ही हडबडाल\nSpecial Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण\nSpecial Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास\nVIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात\n'पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्या, बिलात 10 टक्के सूट मिळवा'\nSpecial Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार\nSpecial Report : ठाण्यात राष्ट्रवादीसाठी 'कुणी उमेदवार देता का उमेदवार'\nSpecial Report: चर्चेचं सोंग घेऊन पाठीत खंजीर खुपसणं पाकचा इतिहास\nVIDEO: जमिनीचा वाद पेटला, महिलेला विवस्त्र करून मारहाण\nSpecial Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा\n पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड\nशेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय\nVIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार\nएसटी बसमध्ये 'IED' बॉम्ब कुणी ठेवला\nSpecial Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला\nSpecial Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले\nSpecial Report: पेपर लिहायचा सोडून विद्यार्थी आर्चीलाच पाहण्यात दंग\nVIDEO: काश्मिरी मुस्लीम तरुणीने गायलं 'पसायदान'\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1313", "date_download": "2019-02-23T23:24:59Z", "digest": "sha1:DKY6QG5ZQSQSFOSPCRREGRHWKNHGSFHI", "length": 5256, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news cylinder prizes dropped by 47 rupees | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये स्वस्त\nविनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये स्वस्त\nविनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये स्वस्त\nविनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये स्वस्त\nगुरुवार, 1 मार्च 2018\nआज भारतामध्ये सर्वजण होळीच्या रंगात नाहून निघतील त्यातच सरकारनं खूशखबर दिलीय. एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारनं सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिलंय. सरकारी तेल कंपन���यांनी एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 47 रुपयांची कपात केली केलीय. सरकारने विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये आणि अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये 2.57 रुपयांची कपात केली आहे. त्याचप्रमाणे घरगुती सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्यात आली आहे. 736 रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर आता 689 रुपयांना मिळणार आहे.\nआज भारतामध्ये सर्वजण होळीच्या रंगात नाहून निघतील त्यातच सरकारनं खूशखबर दिलीय. एलपीजी सिलिंडर स्वस्त करत सरकारनं सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे गिफ्टच दिलंय. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये 47 रुपयांची कपात केली केलीय. सरकारने विनाअनुदानित सिलिंडर 47 रुपये आणि अनुदानित सिलिंडरच्या किंमतीमध्ये 2.57 रुपयांची कपात केली आहे. त्याचप्रमाणे घरगुती सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्यात आली आहे. 736 रुपयांना मिळणारा घरगुती सिलिंडर आता 689 रुपयांना मिळणार आहे.\nभारत होळी holi सरकार government एलपीजी सिलिंडर\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/557011", "date_download": "2019-02-23T23:40:23Z", "digest": "sha1:BJIJMP6MFCP273H35SAPH4C5DWGBYGJU", "length": 6682, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घ्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घ्या\nकारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घ्या\nसीआरपीएफ’ तैनात करण्याचेही निर्देश\nश्रीनगर मध्यवर्ती कारागृहातील दहशतवाद्याने पलायन केलेल्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या. तसेच कारागृहातील अंतर्गत सुरक्षेसाठीही केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात करा, असा आदेश शुक्रवारी जम्मू-काश्मीर सरकारला दिल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱयांनी दिली.\nपाकिस्तानचा दहशतवादी नावीद जाट हा श्रीनगर मध्यवर्ती कारागृहामध्ये होता. उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलवर हल्ला करत दहशतवाद्याने त्याची सुटका केली होती. यावेळी झालेल्या चकमकीत दोन पोलीस हुतात्मा झाले होते. य�� घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कारागृहांमधील सुरक्षेचा आढावा घ्या, त्याचबरोबर नावीद याला हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा निर्णय कोणत्या आधारांवर घेतला याचीही तपासणी करा, असा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला आहे. सध्या श्रीनगर मध्यवर्ती कारागृहात पाकिस्तानचे 16 कैदी आहेत. यातील सात कैदींना जम्मूतील कारागृहात हलविण्यात आले आहेत.अन्य कैद्यांनाही दुसऱया कारागृहात पाठविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. कारागृहांच्या बाहेर तसेच आतमध्ये सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा तैनात करा, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीर सरकारकडूनही याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nप्रश्न विचारल्यावर राज्यपालांनी महिला पत्रकाराचे गाल थोपटल्याने खळबळ\nभारत-चीनमध्ये प्रदूषणाचे सर्वाधिक बळी\nऑस्ट्रेलियाचा दूतावास जेरूसलेममध्ये स्थानांतरित\nसुब्रतो राय यांना 28 रोजी हजर राहण्याचे आदेश\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gpedia.com/mr/gpedia/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2019-02-24T00:04:16Z", "digest": "sha1:5PAND7ECKPE7DKGFEANE2QLR7ZOOQAOF", "length": 3094, "nlines": 85, "source_domain": "www.gpedia.com", "title": "वर्ग:प्रजनन - Gpedia, Your Encyclopedia", "raw_content": "\nप्रजनन नवीन जीव निर्माण होण्याची एक जैविक प्रक्रिया आहे.\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► कुटुंबनियोजन‎ (७ प)\n► गर्भारपण‎ (१ क, ८ प)\n► जननेंद्रिये‎ (८ प)\n► प्रसूतिशास्त्र‎ (८ प)\n► मैथुन क्रिया‎ (४ प)\n► लैंगिक आरोग्य‎ (५ प)\n► लैंगिकता‎ (५ क, ४३ प)\nएकूण ३१ पैकी ख���लील ३१ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_khavle_mahaganpati.htm", "date_download": "2019-02-23T23:07:55Z", "digest": "sha1:ZRD3YCGRSOWLKV56NWTLGI52MCBHAS6X", "length": 6997, "nlines": 30, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nदेवगड एस.टी. स्थानकापासून दक्षिणेला 2 किमी. अंतरावर तारामुंबरी हे सागर किना-यावरील गांव, डोंगराच्या उतरणीला, नारळाच्या आणि हापूस आंब्याच्या गर्द राईत कोकणातील खेडेगावाची सुंदरता घेऊन नटलेले गांव. या गावात कै. नाना खवळे यांचे घर आहे. तेच खवळे गणपतीचे देवघर होय. याच घरी अनेक वैशिष्टयांने नटलेला गणपती दरवर्षी येतो. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता अतिशय उत्तम आहे आणि कोकणी सौंदर्याची उकल करून देणारा आहे. देवगडहून श्री ब्राह्मणदेव मंदिर, मिठमुंबरी खाडी, मिठमुंबरी किनारा आणि कुणकेश्वर या पर्यटन स्थळाकडे जाताना वाटेतच खवळे महागणपती देवालय आहे. जामसंडे येथील श्री दिर्बादेवीचे हे माहेरघर समजले जाते.\nहा गणपती प्रथम इ.स.1705 साली आसनाधिष्ठित झाला. गणपतीचेठिकाण जरी तेच असले तरी त्याची मूर्ती प्रत्येकवर्षा नवीन केली जाते. हे याचे वैशिष्टय आहे्. ही मूर्ती साधारणत: दीड टन वजनाची असते. ती पूर्णत: भरीव असते. हा गणपती प्राचीन असल्यामुळे तो आजच्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या जमान्यातही साध्या मातीपासूनच बनविला जातो. ती माती सुध्दा ठराविक स्थानिक ठिकाणातूनच (पळशी-भटवाडी) आणली जाते.\nही माती गणपतीसारखी फार दिखाऊ किंवा रंगरंगोटी केलेली नसते. ढोबळमानानं तिचं आगळं रूपडं काहीसं उग्र भासत असल तरी मूतीर्च्या एकटक दर्शनाने जणू ती आपल्याशी बोलतेच आहे असा भास होतो. प्रतिवर्षी मूर्तीमध्ये किंचितही बदल केला जात नाही. या गणपतीची मूर्ती दरवर्षी एकाच रंगाची, आकाराची आणि उंचीची असते.\nनारळी पौर्णिमेच्या दिवशी येथील गणपतीची मूर्ती बनवायला सुरूवात करतात. येथील खवळे घराण्यातील पुरूषांनी ही मूर्ती बनवावी लागते. साधारणपणे हा गणपती उत्सव 21 दिवस चालतो. या मूर्तीला गणेश चतुर्थी दिवशी पूजेला बसविताना मूर्तीच्या अंगाला फक्त सफेद रंग लावून डोळे रंगविले जातात. दुस-या दिवशी उंदिर पूजेला ठेवला जातो. तो वेगळया आसनावर असतो. या दुस-या दिवसापासून गणेश मूर्तीच्या रंगकामाला सुरूवात करतात. पाचव्या दिवशी रुगकाम पूर्ण होते. मूर्तीच्या संपूर्ण अंगाला लाल रंग, पिवळया रंगाचे पितांबर, चांदीच्या रंगाचा अंगरखा, डोक्यावर दीड फूट उंचीचा सोनेरी मुकूट, त्यावर पाच फणी नाग, दोन हातावर निळसर शेला अशी ही मूर्ती असते. रंगकाम नित्य नेमाने चालूच असते. शेवटचे रंगकाम विसर्जनाच्या दिवशी दुपारी केले जाते. अशा प्रकारे प्रथम सफेद रंग, नंतर पूर्ण रंगकाम झालेला व शेवटच्या दिवशी पिवळया ठिपक्यांचा अशा वेगवेगळ्या तीन रूपायात साकार होणारा हा जगातील कदाचित पहिलाच गणपती असेल.\nया मूर्तीचे विसर्जन मंगळवारी आणि शनिवारी केले जात नाही. विसर्जनाच्या दिवशी दुपारी खवळे घराण्यातील मागील सर्व पिढीतील मृत व्यक्तींना पिंडदान केले जाते. गणपतीच्या बाजूला पिंडदान होणारा हा जगातील पहिलाच गणपती असा हा आगळा-वेगळा खवळे महागणपती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-may-becomes-first-players-at-pune-to-cross-300-runs/", "date_download": "2019-02-23T23:14:16Z", "digest": "sha1:GQAG5V353MX4MWXQ64TSSJMKE3PWW5N4", "length": 6073, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तर पुण्यात विराटकडून होऊ शकतो हा पराक्रम", "raw_content": "\nतर पुण्यात विराटकडून होऊ शकतो हा पराक्रम\nतर पुण्यात विराटकडून होऊ शकतो हा पराक्रम\n आज पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर ३०० आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान कर्णधार विराट कोहलीला मिळू शकतो.\nया मैदानावर भारतीय संघाने आजपर्यंत ५ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विराट संघाचा भाग होता. त्यात त्याने ४३.४०च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.\nया मैदानावर ३०० धावा करणारा पहिला खेळाडू बनण्यासाठी त्याला आता केवळ ८३ धावांची गरज आहे.\nभारताकडून ५ पैकी ५ सामने खेळण्याचा पराक्रम केवळ आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना या मैदानावर करता आला आहे.\nया मैदानावर सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भा���तीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/will-be-supposed-to-be-jalna/articleshow/65736226.cms", "date_download": "2019-02-24T00:16:43Z", "digest": "sha1:7DEBVNIFPQVG7NQY6PDUFHUMWFQUX2JV", "length": 13874, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: will be supposed to be jalna - जालना ठरणार | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nकाँग्रेसच्या बंदला जालन्यात पाठिंबाम टा...\nकाँग्रेसच्या बंदला जालन्यात पाठिंबा\nम. टा. प्रतिनिधी, जालना\nकेंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आयोजित बैठकीत शनिवारी सांगितले.\nया प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भिमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याणराव दळे, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमल आगलावे, ज��ल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख, युवानेते अक्षय गोरंट्याल, राम सावंत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख शमशु, महाविर ढक्का उपस्थित होते.\nपुढे बोलतांना गोरंट्याल म्हणाले, भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्व समाज घटकांची वाईट अवस्था झाली असून, सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना कुठल्याही नौकर्‍या उपलब्ध करण्यात आलेल्या नसून बेरोजगारांची प्रचंड संख्या वाढलेली आहे. शेतकऱ्याची दैनीय अवस्था आणि आत्महत्यांचे सत्र अजुनही देखील सुरू आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. भाजप सरकार सर्व आघाड्यावर फेल झालेले आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने सोमवार रोजी पुकारलेल्या भारतबंद मध्ये सामील व्हावे.'\nयावेळी माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे म्हणाले, 'काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेष करून युवक काँग्रस आणि महिलांनी भारत बंद यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा. प्रदेश सरचिटणीस कल्यानराव दळे म्हणाले, 'भाजप सरकार हे झोपेचे सोंग करीत आहे आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या कारभाराला कंटाळलेली आहे. त्याला जागे करण्यासाठी व पक्षाने पुकारलेली बंदची हाक लक्षात घेता काँग्रेस पक्षाबरोबरच सामान्य जनतेनेही या बंदमध्ये सामील व्हावे.' .\nप्रदेश सचिव विजय कामड, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमल आगलावे, नगर परिषदेतील गटनेते गणेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख यांनी जालना बंद आंदोलनामध्ये शहरातील व्यापारी आणि विविध संघटनांनी सहभागी होऊन या बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.\nया बैठकीत राजेंद्र जैस्वाल, नगरसेवक जीवन सले, रमेश गौरक्षक, बालकृष्ण कोताकोंडा, नगरसेविका संगीता पाजगे, विना सामलेट, संजय भगत, अशोक भगत, राजस्वामी, विनोद रत्नपारखे, वैभव उगले, शिवराज जाधव, शमीम कुरेशी, मोहन इंगळे, सय्यद मुस्ताक, नदीम पहेलवान, शेख लतीफ, दावीद गायकवाड, संजय पाखरे, नारायण शिंदे, अरूण घडलींग, गणेश खरात, खाजाभाई जमादार, जॉर्ज उगले, शेख एजाज, मोबीन खान, देवराव डोंगरे, जावेद बेग, बद्री जाधव, अब्दुल रहीमान, शेख जावेद, अस्लम कुरेशी, सरफराज बाबा, रहीस जमादार, परमेश्‍वर गोते, गोपाल चित्राल, सागर ढक्का आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nShivjayanti 2019: रायगडावर होता ‘लिहिता मंडप’\nSambhaji Statue: पुण्यातील 'त्या' उद्यानात गडकरींऐवजी संभाजी...\nमाझा तोफखाना तयार आहे: ठाकरे\nपुणेः बोलण्यात गुंतवून पळवली २८ लाखांची रोकड\nमारहाणीला कंटाळून पतीच्या डोक्यात दगड घातला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘पुलं’च्या साहित्याविषयी कुटुंबीयांकडून पत्रक...\nदेशात भाजपची हुकूमशाही: आझाद...\n...तर 'कायद्याचे राज्य' कोसळेल: सरन्यायाधीश मिश्रा...\n... अन् उलगडला हत्येचा घटनाक्रम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/06/blog-post_30.html", "date_download": "2019-02-23T23:44:28Z", "digest": "sha1:RB3KKUJ2GG7QTIHJR6K2IG3TSC2VPAHW", "length": 14675, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पुण्यनगरी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nपुण्यात नद्या आहेत पण त्या नद्यांना वाहणारे पाणी नाही, काठावरु��� उड्या मारणारी नागडी पोरं नाहीत कि पहाटे पेठापेठातून बाग देणारा खुरुड्यातला कोंबडा नाही. इथल्या घाटांवर धुणी आपटणाऱ्या बायका नाहीत, उन्हात धुऊन वाळत टाकलेल्या वाकळा नाहीत कि सकाळी सकाळी अंघोळा करायला निघालेली पेठांतली गडी माणसं सुद्धा नाहीत. न्ह्यारी उरकून पेरणी करायला निघालेल्या बैलगाड्या नाहीत, बैलांच्या गळ्यात घुमणारा घुंगरांचा आवाज नाही कि अंगणातल्या उन्हात तडतड फुटणाऱ्या मुगाच्या शेंगासुद्धा नाहीत. पर्वतीवर हिंडायला निघालेल्या म्हशी नाहीत कि पोत्याची खोळ पांघरून आडव्या काठीवर भाकरीचं गाठुळ बांधून डोंगर चढणारा गुराखी नाही. बेंदराला चिखलाची बैलं बनवायला चिकटणारा चिखल नाही, येथल्या पार्किंग मध्ये सर्ज्या राजाची बैलजोडी नाही कि म्हशीच्या धारा काढून आय. टी पार्कात कामाला जाणाऱ्या पोरीसुद्धा नाहीत. इथल्या घराघरातल्या ग्यालरीत हजारो वेलींच्या कुंड्या आहेत, फुलणारी फुलं आहेत, पण उकिरंड्यातून उगवून मागच्या बाजूनं छप्परावर चढलेला दुधी भोपळ्याचा वेल नाही, माळावर उगवणारी हिरव्या गवताची पाती नाहीत कि पावसाळ्यात निवडुंग शेराच्या कुपाडीत उगवणारा चॉकलेटी रंगाचा आंबा सुद्धा नाही. वैशाखात नांदायला जाऊन पंचिमीला नटून थटून सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत वैशीतून गावा गावात परतणाऱ्या लेकी नाहीत, शाळेच्या पटांगणावर बायकांनी धरलेला रात्रीचा गाण्यांचा फेरा नाही कि अवघ्या शंभर रुपयात अख्या सालभराची दळनं दळून देणारा गावाकडचा गिरणवाला सुध्दा नाही.\nपुण्यात जुने वाडे आहेत, पेठा आहेत, माड्या आहेत, झोपड्या आहेत, पांढरीच्या मातीची घरं आहेत, बिळातून बाहेर पडून पोटाच्या मागं उंदरासारखी सैरावैरा पळणारी गर्भातल्या रक्ता मासांपासून बनलेली ओली माणसं आहेत, बदललेल्या पुण्याकडे हताश पाहणारे स्वातंत्र्य वीरांचे पुतळे आहेत, इतिहासाच्या खुणा आहेत, खुणा मिटवणारी डोकी आहेत, विद्या विकणारी दुकाने आहेत, मठ आहेत, मंदिरे आहेत, हौद आहेत, गल्ल्या, बोळ, आळ्या सुद्धा आहेत, उंबर्‍या गणपती आहे, डुल्या मारुती आहे, सोट्या म्हसोबा आहे तसा उपाशी विठोबा सुद्धा इथल्या देवळात आहे. ताडीवाला रोड आहे, दारूवाला पूल आहे आणि माडीवाले कॉलनी सुद्धा इथे आहे. काळाच्या ओघात विझू पाहणाऱ्या गावगाड्याच्या भग्न खुणा आहेत आणि शनिवार वाड्यात विझलेला आक्रोश सुद्धा आहे. राजकर्त्यांच्या गंमती जमती आहेत, बापटांची पांढऱ्याची पुन्हा काळी झालेली दाढी आहे, तशी कलमाडींची पांढरी झालेली दाढी सुद्धा येथेच आहे. झेड ब्रिजच्या पुलावरून रात्रीचा अंधार पांघरून रोमांस करत फुलत निघालेली जोडपी आहेत, तर त्याच पुलाच्या खाली पोटाच्या लढाईत आकंड दारूत बुडून रोमांस हरवलेली झोपड्यातली माणसंसुद्धा आहेत. सकाळच्या प्रहरी ब्रिटिश बनावटीच्या कुत्र्याला रिकामं करायला निघालेल्या गुळगुळीत पायांच्या हाफ प्यांट घातलेल्या हेडफोनवाल्या तरुण महिला आहेत, बंदिस्त नाजूक कुत्रीवर डोळा ठेवून टपून बसलेले तुंबलेले मोकाट कुत्रे आहेत. तर एखांद्या गार्डन मध्ये टी शर्ट बर्मुड्यावर बॉबकट केलेल्या स्पोर्ट शूजवाल्या म्हातारी सोबत सकाळी थंड हवेत फिरणारा पेन्शनर सुद्धा येथेच आहे. तोंडाला स्कार्फ गुंडाळून वाऱ्याच्या वेगानं सुसाट जाणाऱ्या तरुण पोरी आहेत, तर पोटाच्या धावपळीत पायाला चाकं बांधून डोक्यावर पाट्या खोरी घेऊन निघालेल्या परकर पोलक्यातल्या रापलेल्या देहाच्या तरुण पोरी सुद्धा इथेच आहेत...\nअंगावरून नाजूक पाऊलांच्या तरुणी चालत गेल्यानंतर अंग शहारून घेणाऱ्या डांबरी सडका आहेत, प्रेमभंगांना सामावून घेणारे बियर बार आहेत, मेंदुना साथ देणाऱ्या जळत्या सिगारेटी आहेत. 4जी मोबाईलवरुन डील ठरवून 4जी ऍक्टिव्हा वरून 4जी च्या स्पीड ने घरोघरी जाऊन पुरूषांना विकतच्या रोमांसची सफर घडवणाऱ्या मॉडर्न ललना आहेत, तर कुंटनखान्यातल्या चिखलात कोवळेपणीच रुतून बसून वासनांध नरांना दिवसरात्र अंगावर झेलणाऱ्या यूपी बिहारमधल्या विकल्या गेलेल्या तरुणपोरी सुद्धा येथेच आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 2:39 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2019-02-24T00:10:03Z", "digest": "sha1:BFN5AZAOW5IJLQPVXXKRMVCSYXFLLXSD", "length": 21278, "nlines": 154, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "काली: नर्तक आणि त्याची स्वप्ने", "raw_content": "\nकाली: नर्तक आणि त्याची स्वप्ने\n'मला एक नृत्यशाळा उभारायची आहे, मला अर्थार्जन करायचे आहे, मला माझ्या आईची काळजी घ्यायची आहे, आणि मला नृत्य करायचे आहे\n\"अक्का, तुला माझ्या 'कच्चेरी' परीक्षेसाठी आग्रहाचं आमंत्रण आहे. तुझ्या मित्र-परिवारासह या प्रसंगाची शोभा वाढवायला ये\"... काली वीरभद्रन ने मला त्याच्या अंतिम परीक्षेचे आमंत्रण द्यायला फोन केला होता. त्याची परीक्षा 'कलाक्षेत्र' या चेन्नईतल्या देशभरात नावाजलेल्या नृत्यशाळेत होणार होती.\nदोन क्षण थांबून तो म्हणाला, \" अक्का, माझं इंग्लिश बरोबर आहे नं\nकाली साशंक होता कारण अगदी चार वर्षांपर्यंत त्याचा इंग्रजी भाषेशी फारसा संबंधही नव्हता; पण तसाच तो नृत्यालाही परिचित नव्हता पण आता तर त्याने 'भरतनाट्यम' या शास्रीय आणि कर्गट्टम, थप्पाट्टम आणि ओयीलाट्टम या तमिळनाडूतील तीन लोकनृत्य प्रकारात प्राविण्य मिळवलंय. तो हे सगळे प्रकार त्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांकडूनच शिकलाय.\nचेन्नई जवळ कोवलम नावाचे गरीब मच्छिमारांचे गाव आहे ; तिथे कालीचे कुटुंब वसलेले आहे. ते हिंदू-आदि-द्रविडार ( एक दलित जमात ) आहेत असं तो सांगतो. २१ वर्षीय कालीच्या वडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाले. \"मी तेंव्हा साधारण सहा- सात महिन्यांचा होता\", फार भावूक न होता असं तो सांगतो. त्याने त्याच्या भावना त्याच्या आईसाठी राखून ठेवलेल्या आहेत; जिने तेव्हापासून त्या मोठ्या ���ुटुंबाची जबाबदारी पेलली - तेही कुलीचे काम करून.\n\"मला तीन मोठ्या बहिणी आणि दोन भाऊ आहेत; मी आधी माझ्या आजीकडे राहत असे; जेंव्हा माझा एक भाऊ मेंदूज्वराने मरण पावला, तेंव्हा मी परत आईकडे आलो\".\nपूर्वी आईचं घर आतासारखं पक्कं नव्हतं. चेन्नईतल्या थेंब-थेंब पावसातही ते गळायच; पण तेंव्हा सरकारने जोमाने काम केलं आणि यांच्या डोक्यावर पक्के छत आले. कालीला त्याबद्दल कृतज्ञता वाटते, तशी त्याला प्रत्येका बद्दल कृतज्ञता वाटते ज्यांनी त्याला त्याचे स्वप्न साकार करायला मदत केली.\nकालीचे स्वप्न आहे की त्याने नृत्य करावे. हे फार काही नवीन नसेल, पण कालीला दोन पूर्णपणे वेगळ्या नृत्यशैलींमध्ये प्रावीण्य मिळवायचे आहे, ही नवीन बाब आहे त्या दोन नृत्यशैलींपैकी एक आहे भरतनाटयं - ही एक रचनात्मक शास्त्रीय कला आहे. पूर्वी हा प्रकार देवदासी करायच्या आणि दैव असे की पूर्वी जो उच्च-जातीय आणि श्रीमंतवर्ग त्यांना नाकारायचा, तोच आता या कलेचा आश्रयदाता झाला आहे.\nदुसरा प्रकार आहे लोकनृत्य - त्यात साधारणपणे तामिळनाडूतल्या गावांमध्ये पूर्वीपासून चालत आलेले आणि अजूनही चालणारे सगळेच नृत्यप्रकार येतात.\nसहसा भरतनाट्यम चे नर्तक लोकनृत्यात फारसे लक्ष घालत नाहीत, पण जर त्यांच्या निर्मितीत एखादे 'करगम' व 'कवडी' या नृत्य प्रकारांचे प्रवेश असले तरच ते शिकतात. लोकनृत्य शिकणेच नाही मग सादरीकरण तर सोडाच कालीचे लोकनृत्यातील गुरु 'कन्नन कुमार' हे पूर्ण तामिळनाडूत एकमेव पूर्णवेळ शिक्षक आहेत. ते सांगतात की लोकनृत्य हे एका आधार देणाऱ्या भक्कम भिंतीप्रमाणे आहे, आणि भरतनाट्यम, ज्यात एखादी गोष्ट सांगण्यासाठी मुद्रांचा वापर केला जातो, हे त्यावरील चित्राप्रमाणे आहे.\nत्यांच्यामते हे दोन्ही नृत्यप्रकार परस्पर-पूरक आहेत आणि कालीने त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. तो दोन्हींचा सराव करतो - कुठल्याही अडचणींशिवाय खरंतर कालीला अडचण तेंव्हाच आली होती जेंव्हा त्याने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. आपण काय करावं, याबद्दल त्याच्याकडे ठाम मत नव्हतं. सर्वसाधारणपणे बरोबर पर्याय होता नोकरी करण्याचा… त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज होती.\nपण तेंव्हाच त्याच्या काकूने त्याला कोवलम जवळच असलेल्या 'दक्षिणचित्र' या दक्षिण-भारताच्या पारंपारिक संग्रहालयात चालणाऱ्या 'मोफत लोकनृत्य शिकवणी' बद्दल सांगितले. प्रभावित झालेल्या कालीने त्या शिक्षणात वेगाने प्रगती केली आणि दोन महिन्यात करगट्टम, थप्पाट्टम आणि ओयीलाट्टम यात प्राविण्य मिळवले. त्याने प्रभावित होऊन त्यांचे गुरु कन्नन कुमार यांनी त्याला चौथा नृत्यप्रकार 'देवराट्टाम' शिकवायला सुरुवात केली, आणि तेंव्हाच कालीने चार वर्षांच्या नृत्यातील डिप्लोमासाठी प्रवेश घेतला.\nकाही वर्षांपूर्वी कालीने कलाक्षेत्राबद्दल ऐकलेही नव्हते. सारा चांद यांनी कोवालमच्या 'त्सुनामी पुनर्वसन केंद्रात' त्याचे नृत्य पाहिले आणि त्याच्यातील कलेला ओळखले. त्यांनी त्याला सांगितले, की त्याने कलाक्षेत्र येथे रीतसर या कलेचे शिक्षण घ्यावे. यावर त्याच्या दूर-दूरच्या नातेवाईकांनी त्याला नाउमेद केले; पण त्यावर मात करून तो मुलाखतीत पास झाला आणि त्याला प्रवेश मिळाला. त्याने हे अडथळे पार केले असले, तरी पुढे काही अजून काही अडथळे उभे ठाकणार होतेच.\nभरतनाट्यम आणि शास्त्रीय संगीताचा गंधही नसलेल्या, 'तामिळ शाळेत शिकलेल्या' या मुलाला कलाक्षेत्र सुरुवातीला फार अवघड वाटलं होतं. तिथले अन्न काटेकोरपणे शाकाहारी असायचे, त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या मांसाहाराची त्याला कमी वाटू लागली. त्याची प्रकृती कृशः झाली होती. पण तो जेंव्हा लट्ठ होता तेंव्हा त्याचा नाच कसा दिसायचा हे त्याने हसत-हसत दाखवलं. तिथल्या अनेक विदेशी लोकांपेक्षा तो चांगलं नृत्य करू शकत असे. त्याला तिथली संस्कृती तितकीच अनभिज्ञ होती, जितकी इतरांना, आणि त्याला इंग्लिश बोलणंही जमायचं नाही, त्याचा त्याला त्रास व्हायचा.\nत्यावर त्याने नृत्यातूनच तोडगा काढला तो शब्दांऐवजी हावभाव वापरू लागला आणि त्याने त्याच्या बुजरेपणावर मात केली. त्याहीपुढे जाऊन त्याने रशियन आणि दक्षिण आफ्रिकेतील मुलींना जमवून 'प्रथम वर्षीय विद्यार्थी दिन' ला ओयीलाट्टम सादर केलं. कलाक्षेत्राच्या डायरेक्टर लीला सामसन यांना त्याचे प्रयत्न आवडले. तो वर्गातही प्रथम आला. अशाप्रकारे त्याचा आत्मविश्वास आणि त्याचे ज्ञान दिवसेंदिवस वाढू लागले.\nआता तो एका क्षणात राग ओळखू शकतो. कलाक्षेत्राच्या संस्थापिका आणि डायरेक्टर रुक्मिणीदेवी अरुन्दले यांच्यापासून नावाला आलेल्या 'रुक्मिणी अरंगम' या नावाजलेल्या कार्यक्रमात तो राग ओळखतो आणि त्याच्या मित्रांना तो चूक आ��े, की बरोबर हे विचारतो. बहुतेक वेळेस तो बरोबरच असतो. आता त्याचे नृत्य पूर्वीपेक्षा फारच सुधारलेले आहे त्याच्या स्टेप्स आणि हावभाव नेमके असत्तात.\n२८ मार्च २०१४ ला रुक्मिणी अरंगम या कार्यक्रमात त्यांची कच्चेरी ची परीक्षा झाली. त्याच्या आठ जणांच्या समुदायाने सगळे 'मार्गम' सादर केले आणि त्यांच्या वर्गशिक्षिकेने 'नत्तुवंगम' वर ताल दिला. तिला तिच्या वर्गाचा नक्कीच अभिमान वाटत असणार. प्रेक्षकांना तर फारच कौतुक वाटत होतं \nकालीची आई, त्याचा भाऊ रजनी (हा कोवलम मध्ये इडलीचे दुकान चालवतो) त्याच्या तीन बहिणी आणि त्यांचे परिवार, त्यांचे मित्रमंडळ, असे सगळे कलाक्षेत्राला त्याच्या कुच्चेरीसाठी आले होते. जेंव्हा मी कालीच्या सुंदर नृत्यासाठी रजनीचे अभिनंदन केले, तेंव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, \"आम्हांला त्याचा हा नाच काही कळत नाही, आम्ही फक्त इथे बाहेर बसलो होतो; तुम्हांला त्याचा नाच आवडला, हे छान झालं\nकाली तोपर्यंत त्यांना भेटायला बाहेर आला होता. तो आईला बिलगला, घरच्यांसोबत फोटो काढले; पण त्याचे मित्र त्याला वर्गांच्या फोटोंसाठी बोलवत होते. जसा तो आत पळाला, त्याने कन्नन कुमारांना पाहिलं आणि त्यांच्या पाया पडला. त्याच्या गुरूंनी त्याला खांद्याला धरून उठवलं आणि जवळ धरलं. त्या गुरूच्या डोळ्यांत अभिमान साठलेला होता, तर शिष्याच्या डोळयांत आनंद\n\"मी हे दोन्ही नृत्यप्रकार सोडणार नाही \" असं परीक्षेनंतर निश्चिंत झालेला काली म्हणतो. तो फर्स्ट क्लास ने पास झाल्याची बातमी कधी येते, याबद्दल उत्सुक आहे, आणि कलाक्षेत्रात भरतनाट्यं मध्ये पी. जी. डिप्लोमा करायला मिळणार म्हणून खूष आहे आणि आता त्याचा लोकनृत्यासाठी काही करण्याचा निर्धार अजून पक्का झालाय. त्याच्यामते लोकनृत्य लोप पावत चालले आहे ते, शिवाय भरतनाट्यं - हे सामान्य लोकांसाठी सहज-साध्य करायचे आहे, ज्यांना एरवी त्यातले सौंदर्य अनुभवता येत नाही.\n\"मला दोन्ही प्रकार शिकवायचे आहेत, - एक वर्ग लोकनृत्याचा, एक भरतनाट्यंचा. मला एक नृत्यशाळा उभारायची आहे, मला अर्थार्जन करायचे आहे, माझ्या आईची काळजी घ्यायची आहे आणि मला नृत्य करायचे आहे\nअसे म्हणत हा तरुण नर्तक त्याची स्वप्ने सांगून जातो.\n(मराठी अनुवाद: पल्लवी मालशे)\nअपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट ह��त चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.\nपावसाच्या वासाने भारलेला सिवगंगईचा फेरफटका\nनादुमुदलैकुलममध्ये ‘काम’ म्हणजे बाया\nइथे शेती म्हणजे दोन, पूर्ण वेळ नोकरी करणे\nछोटीशी शेतकरीण, तिची मोठी हिम्मत आणि जादुई मोपेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/exercise-for-shooter-shoots/articleshow/65506818.cms", "date_download": "2019-02-24T00:25:09Z", "digest": "sha1:PCIVRO4HVU423NPA3LUTR7ZOAUJPAB3F", "length": 13653, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "asian games 2018: exercise for shooter shoots - नेमबाजांची गोळ्यांसाठी कसरत | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nआशियाई क्रीडा स्पर्धा आणि पाठोपाठ येत असलेली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा लक्षात घेता नेमबाजांना आपल्याकडील गोळ्यांचा खूप लक्षपूर्वक वापर करावा लागतो आहे.\nगोळ्यांच्या ५ किलो मर्यादेमुळे काळजीपूर्वक वापर\nआशियाई क्रीडा स्पर्धा आणि पाठोपाठ येत असलेली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा लक्षात घेता नेमबाजांना आपल्याकडील गोळ्यांचा खूप लक्षपूर्वक वापर करावा लागतो आहे. नेमबाजाला आंतरराष्ट्रीय विमानप्रवासादरम्यान केवळ ५ किलो गोळ्या नेण्यास परवानगी असते. खरेतर खेळाडूंना आपल्या स्पर्धांचे वेळापत्रक ठाऊक असते, पण गोळ्यांची मर्यादा लक्षात घेता त्यांना खूपच काळजीपूर्वक वापर करावा लागतो.\nयासंदर्भात पिस्तुल नेमबाज रोनक पंडित म्हणतो की, ५ किलो गोळ्या नेण्याची परवानगी असली तरी त्यात त्या पाकिटबंद करण्याचा विचारही करावा लागतो. त्यामुळे आपोआपच गोळ्यांचे वजन आणखी कमी म्हणजे ४.५ किलो होते. रायफल किंवा पिस्तुल नेमबाजांसाठी या गोळ्या १२०० शॉटससाठी पुरेशा ठरतात. अर्थात, चार दिवसांच्या सरावासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. इथे आशियाई क्रीडा स्पर्धेत आयोजक सांभाळून घेतात पण वर्ल्डकप किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सराव, प्रत्यक्ष सामन्याआधीचा सराव, एलिमिनेशन फेरी, पात्रता फेरी व अंतिम फेरी यासाठी एकत्रित ७०० शॉट्सची गरज असते. त्यानुसार खेळाडूंना गोळ्यांची व्यवस्था आखावी लागते.\nरोनक म्हणाला की, बिग बोअर बंदुकांचा उपयोग करणाऱ्या (ट्रॅप नेमबाजी) नेमबाजांसाठी तर स्थिती आणखी कठीण बनते. त���यामुळे या खेळाडूंच्या ५ किलो गोळ्या म्हणजे केवळ २०० गोळ्या असे समीकरण असते. त्यामुळे त्यांना तर या गोळ्यांचा वापर करताना अधिक काळजी घ्यावी लागते. या गोळ्या वाया जाऊ नयेत म्हणून अनेकवेळा खेळाडू 'कोरडा' (गोळ्यांशिवाय) सराव करतात.\n१० मीटर रायफल नेमबाजीसाठी लागणारी पेलेटस दारुगोळ्यामध्ये समाविष्ट होत नाही. त्यामुळे या प्रकारातील खेळाडू मग आपल्यासोबत ५ किलोच्या मर्यादेनुसार इतर खेळाडूंच्या गोळ्या घेतात. सपोर्ट स्टाफही आपल्यासोबत गोळ्यांचा साठा घेतात आणि अधिकाधिक गोळ्या खेळाडूंना मिळतील याची तजवीज केली जाते.\nरोनक म्हणतो की, काही खेळाडू याआधीच कोरियाला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पोहोचले आहेत. तर काही खेळाडू आशियाई स्पर्धेतून भारतात रवाना झाले आहेत. सौरभ चौधरी भारतात परतला आहे. जर आम्ही भारतात गेलो तरच आम्हाला ५ किलोचा साठा पुन्हा सोबत घेता येईल. पण आम्ही इथूनच कोरियाला जाणार आहोत. चिनी खेळाडू त्यांच्या देशात जाणार आहेत, त्यामुळे ते येताना पुन्हा गोळ्या घेऊन येऊ शकतात. लागोपाठ स्पर्धा असल्या की अशी तारेवरची कसरत करावी लागते.\nमिळवा अन्य खेळ बातम्या(other sports News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nother sports News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nअन्य खेळ याा सुपरहिट\nSushilkumar: पाकसोबत खेळणं थांबवू नये; सुशीलकुमार याचं मत\nपाकिस्तानची अनुपस्थिती भारताला मारक\nविश्व नेमबाजीसाठी पाक खेळाडूंना व्हिसा मंजूर\n हा तर उसेन बोल्टचा बाप\nभारतात जागतिक स्पर्धा नाहीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nasian games 2018: विजेत्यां��ा महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस जाहीर...\nAsian Games 2018: राही सरनोबतला नेमबाजीत सुवर्ण...\nAsian games: राही सरनोबतनं पटकावलं 'गोल्ड'...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/12/blog-post.html", "date_download": "2019-02-23T23:24:51Z", "digest": "sha1:AAOYSIR6ADTOPB4QURLYEGNMQG4ZZPM7", "length": 19084, "nlines": 59, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: माहेर", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nमाहेर हा शब्द कळायला स्त्रीचाच जन्म घ्यावा लागेल. माहेर आणि स्त्रीचं नातं हे अनादि अनंत काळापासून कधीही न संपणारं. युगाने युगे चालत आलेलं. खेड्यात तर माहेर या शब्दाला विशेष वलय. लग्नसराई संपली कि पावसाळा सुरु होतो. खेड्यात शेतातील कामांना मग प्रचंड जोर. काही काळातच पिकं टरारून वर येतात. अशातच नवीन लग्न होऊन सासरी गेलेल्या पोरींना वेध लागतात ते माहेराचे. लग्नानंतर स्त्रीचे सारे जीवनच बदलते. उठ सुठ कधीही तिला माहेराला जाता येत नाही. मग ते कितीही जवळ असेना. खेड्यात त्यासाठी रीतीरिवाज ठरलेले. कृषीजनांच्या संस्कृतीत रीतीरीवाजाना विशेष महत्व. ते सर्वांनी पाळायचेच. श्रावणापासून ते पंचीमीच्या सणापर्यंत. आणि पुढे गौरी गणपती, दिवाळीपर्यंत या नव्या सासुरवाशिणीना ओढ लागते ती माहेरांची.\nमाहेरात येताना रिकाम्या हाती येता येत नाही. त्यासाठी रिती ठरलेल्या. त्या पाळायच्याच. पहिल्यांद्या माहेरात येणाऱ्या सासुरवाशिनी सोबत दुरड्या घेऊन माहेराकडे जायला निघतात. पूर्वी बैलगाड्यांनी या सासुरवाशिनी माहेराला येत. या बैलगाड्या बांबूच्या काब्यांनी गोलाकार आकार देऊन झाकलेल्या असायच्या. गावांच्या वेशी त्यांच्या स्वागताला सदैव तत्पर. बैलगाडी घरापुढे थांबली कि पहिली खाली उतरणार ती सासुरवाशिन. मग दुरड्या उतरणार. बंधूची गाडी गोठ्याला सुटणार. तोपर्यंत दाराला उभी असलेली कर्ती म्हातारी नातीची दृष्ट काढणार. निदान भाकरीचा तुकडा तरी ओवाळून टाकणारच. यात अंधश्रद्धा नाही. असणार ती श्रध्दाच. मग सासुरवाशिनीच्या गालावरून जुन्या हातांची बोटे मोडली जाणार. एव्हाना साऱ्या गल्लो गल्लीत बातमी. मग लहान पोरासहित भावकीतल्या बायकांची पळापळ. “अमक्या तमक्याची लेक आली गं” तोंडी एकच वाक्य.\nसासुरवाशिनींची पावलं माहेरच्या उंबऱ्याला लागली कि साऱ्या खेड्यात असच स्वागत. गावची लेक ती आपलीच लेक. तिचं सुख ते आपलं सुख. तिचं दु:ख ते आपले दु:ख. हीच खेड्याची संस्कृती. रीत. परंपरासुद्धा. त्यात आपलेपणा. मायेचा ओलावा काठोकाठ भरलेला. मग दुरड्या सोडण्याची धावपळ. दुरड्या सोडण्यास इतर स्त्रियांना बोलविण्यासाठी भावकीतील खास बाईची नेमणूक. ती चार पाऊलात एका वेळी पाच घरात निरोप देणार. खेड्यात अशी वेळेत कामं करणाऱ्या काही खास स्त्रीया. मग सगळीकडे हळदीकुंकवासाठी पळापळ. सासर माहेरच्या परिस्थितीनुसार या दुरड्यांची संख्या ठरलेली. अगदी एका दुरडीपासून ते पाच पंचीवीस पर्यंत ही वाढत जाणारी संख्या. हळदी कुंकू, पान, सुपारी, पीस नारळ हे मात्र ठरलेलंच. एखांद्या दुरडीत पुरण पोळी, तर दुसरीत करंज्या लाडू. आम्ही याला कानवले म्हणत असू. म्हणजे अजूनही तसेच म्हणतो. आपल्या माणसात. मात्र खेड्यात नावं घेतल्याशिवाय या दुरड्या सुटत नाहीत. काळानुसार दुरडीचा “डबा” झाला. पण हीच रीत अजूनही. नांव घेणं या शब्दाला “माहेर” या शब्दा इतकच वलय. तितकच वलय एखांद्या लुगडे चोळीतल्या म्हातारीने घेतलेल्या अंलकारीक लांबलचक नावाला. तिच्या शैलीला. आणि तिच्या खणखणीत आवाजाला. यात जुन्या स्त्रिया पारंगत. एकीकडून दुसरीकडे काळानुसार चालत आलेला हा पारंपारिक लाखमौलाचा ऐवज. जुन्या संस्कृतीकडून पुढ्च्या पिढ्यांना मिळालेला. मग एकमेकींच्या “रावांचं” नांव घेण्याची प्रचंड स्पर्धा. मग एखांदीचा “राव” भांडखोर का असेना. पण नाव घेताना जपायची ती संस्कृती. बाकी कैक गोष्टींना इथे थारा नाही. अगदी एका ओळीपासून ते दहा ओळीपर्यंत ह्या वाढत जाणारी शब्दांच्या लयबद्ध राशी. पण सर्वांना उत्सुकता एकच. नव्या सासुरवाशिनीच्या नावाची. तिचं लाजत मुरडत नांव घेणं हा कित्येक ��ोळ्यांचा कौतुकाचा विषय...\nमाहेरी या सासुरवाशिणीचं किती कोड कौतुक. त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचं गोड जेवण. तुटलेल्या मैत्रिणी जवळ आल्या कि गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु. त्यात मंगळागौरीची गाणी चालत. फुगडयाचा फेर धरला जाई. पंचमीला वडाच्या झाडाला झोके बांधले जात. त्या झुल्यावर झुलणं होई. झोक्यावरून सासर माहेरच्या सुख दुःखाची गाणे चालत. अखेर सासुरवाशिणी सासरला जायला निघतात. त्यावळी दाटून आलेले कितीतरी कंठ खेड्यांनी उघड्या डोळ्यांनी पहिले असतील. बहिणाबाईनी तर “लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते” असं उगीच नाही म्हंटलं.\nकाळ बदलला. खेडी बदलली. संस्कृती बदलली. जुनं पिकत गेलं. तसं नवं उगवत गेलं. स्त्री साठी सारं काही बदललं. पण बदललं नाही तिच्या काळजातलं “माहेर”. माहेराविषयीचं स्थान. प्रेम. जिव्हाळा. आपुलकी. आणि ओढ सुद्धा. पण पूर्वीसारख्या सासुरवाशिनी आता बैलगाडीने येत नाहीत. वेशीतून आत येताना पूर्वी येणारा बैलांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज आता रस्त्या रस्त्यातूवरून होत नाही. काळानुसार बदल अपरिहार्यच. बैलगाड्यांच्या धावांच्या “कर कर” आवाजाची जागा आता “अपोलो, सीयाट” सारख्या रबरी टायरांनी घेतलीय. माहेरांच्या भेटीसाठी लागणारा वेळ या रबरी टायरांनी आता जवळ आणलाय. आता सासुरवाशिनी आल्यावर गल्लीतले इतके लोक गोळा होत नाहीत. जितके ते पूर्वी व्हायचे. पण माहेरची ओढ स्त्री साठी अजून तितकीच टिकून आहे.\nतीच ओढ शहरांतही. नव्या शिक्षणाने आणि सुधारणांनी शहरांकडे लोंढा वाढला. परिणामी नव्या स्त्रीचं सासर आणि माहेर दोन्ही आता शहरातच. या नव्या स्त्रीने जुन्या परंपरा मोडून काढल्या. नव्या डोक्यात घातल्या. रुद्राक्ष संस्कृतीतून द्राक्ष संस्कृतीकडे तिचा प्रवास झाला. पण माहेरी जाण्याची ओढ अजूनही तितकीच. मग एखांद्या शहरात सासर ईस्टला आणि माहेर वेस्टला का असेना. नव्या काळातही स्त्री साठी माहेरची ओढ तशीच राहिली. म्हणून दूर एखांद्या जत्रेतून देवाचा गुलाल बुक्का आणि मुठभर चिरमुरे बत्ताशे गाठीला बांधून आई बापाकडे माहेराला घेऊन निघालेली खेड्यातली अशिक्षित स्त्री असो कि, युरोप अमेरीकीतून इथल्या शहरात परतल्यावर आलिशान टॉवर मध्ये राहणाऱ्या आई बापांकडे नवनवीन वस्तू घेऊन सिमेंटच्या रस्त्यावरून निघालेली आधुनिक स्त्री असो. दोघी आजही तितकच मा���ेरावर प्रेम करतात. म्हणूनच काळ कितीही बदलेल. जग बदलेल. सारी दुनिया बदलेल. स्त्रीच्या दृष्टीने सारे काही बदलेल. पण बदलणार नाही ते फक्त आणि फक्त “माहेर...”\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:48 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/520981", "date_download": "2019-02-23T23:48:49Z", "digest": "sha1:2UX55P5B54GNNQHDS7EVBMXI37IKNTNX", "length": 5744, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सर्व्हर डाऊनने उमेदवार हैराण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सर्व्हर डाऊनने उमेदवार हैराण\nसर्व्हर डाऊनने उमेदवार हैराण\nअखेरच्या दिवशी प्रचंड गोंधळ\nअर्ज भरण्याची मुदत दिड तासाने वाढवली\nजिल्हय़ातील 222 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांच्या अक्षरशः नाकीनऊ आले. त्यामुळे अर्ज भरण्यासाठीची मुदत राज्य निवडणूक आयोगाकडून दीड तासांनी वाढविण्यात आली होती. या गोंधळाच्या स्थितीमुळे जिल्हय़ात एकूण किती उमेदवारांनी अर्ज दाखल के��े याची नेमकी संख्या मिळू शकलेली नाही.\nकोकण, पुणे, नागपूर विभागातील सर्व जिह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरताना संगणक प्रणालीमध्ये अनेक अडचणींचा उमेदवारांना सामना करावा लागला. अनेक ठिकाणी विविध पक्ष व उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली होती. याची दखल घेवून उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ शुक्रवारी 29 सप्टेंबर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली होती. तरीही बहुतेक ठिकाणी गोंधळाचा स्थिती होती. त्यामुळे जिल्हाभरातून एकूण किती अर्ज दाखल झाले याची नेमकी आकडेवारी उशीरापर्यंत मिळू शकलेली नाही.\nरत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरण, भूसंपादन प्रक्रिया सुरू\nबेचकीने दगड मारल्याने बालिका गंभीर जखमी\nआत्महत्येस प्रवृत्त करणाऱया पत्नीला 5 वर्षे सक्तमजुरी\nमुंबईला परतणाऱया गणेशभक्तांवर काळाचा घाला\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/jaldi5-double/results/04-july-2018", "date_download": "2019-02-23T22:50:52Z", "digest": "sha1:EG77BWMDAS7GBBVEZ43UJBYSKZJKLCX5", "length": 2384, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "जल्दी5 डबल सोडतीचे निकाल July 04 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nबुधवार 4 जुलै 2018\nजल्दी5 डबल सोडतीचे निकाल - बुधवार 4 जुलै 2018\nखाली बुधवार 4 जुलै 2018 तारखेसाठीचे जल्दी5 डबल लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया जल्दी5 डबल पृष्ठाला भेट द्या.\nबुधवार 4 जुलै 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-472/", "date_download": "2019-02-23T22:52:44Z", "digest": "sha1:WEEVC4MMUXXHFNEE5OJ7CTTHTEVYEJYG", "length": 24154, "nlines": 253, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अंत्ययात्रा घेवून जातांना लोखंडी पूल कोसळला : आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापतअंत्ययात्रा घेवून जातांना लोखंडी पूल कोसळला : आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापत /Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्��ा\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra अंत्ययात्रा घेवून जातांना लोखंडी पूल कोसळला : आठ ते दहा जणांना किरकोळ...\nअंत्ययात्रा घेवून जातांना लोखंडी पूल कोसळला : आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापत\nममुराबाद नाल्याशेजारील घटना; मोठी दुर्घटना टळली\n प्रतिनिधी : ममुराबाद नाल्याशेजारील दफनभुमीजवळ अंत्ययात्रा घेवून जातांना जीर्ण झालेला लोखंडी पुल अचानक कोसळल्याने झालेल्या घटनेत अंत्ययात्रेतील आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास तासभर विलंबाने दफनविधीचा कार्यक्रम झाला. ही घटना दुपारी 12.20 वाजेच्या सुमरास घडली.\nयाबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शनिपेठेतील लिंगायत गवळी समाजामधील नारायण हरी गवळी (घुगरे) वय 59 यांचे निधन झाले असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. दरम्यान ममुराबाद नाल्याशेजारील मोकळ्या जागेवर दफनविधी करण्यात येणार होता. यावेळी गवळी यांची अंत्यायात्रा याठिकाणी पोहचल्यानंतर नाल्यावरील लोखंडी पुल अचानक कोसळला. अंत्ययात्रेसह सोबतचे नातेवाईक नाल्याच्या पाण्यात पडले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.\nतिरडीसह अंत्ययात्रा देखील कोसळली\nगवळी यांची अंत्ययात्रा दफनभुमीत नेतांना अचानक पुल कोसळल्याने अंत्ययात्रेसह सोबतचे सर्व नातेवाईक व कुटुंबिय नाल्यात कोसळले. यावेळी अंत्ययात्रेतील काही नागरिकांनी मृतदेह उचलून बाजूला काढला. त्यानंतर नाल्याच्या पाण्यात पडलेले सर्व नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे जवळपास तासभर उशिराने दफनभुमीत अंत्यविधी करण्यात आला.\nया नातेवाईकांना झाली दुखापत\nअंत्ययात्रासोबत नाल्यात पडल्याने चाळीसगाव येथील नारायण नंदु गवळी यांच्या उजव्या पायाला लोखंडी पत्रा लागल्याने गंभीर दुखापत झाली. तसेच महेश गवळी, उमेश गवळी, दिपक गवळी, अमित गवळी, आसाराम बारशे, संतोश गवळी, कुणाल गताडे, आवळाजी गवळी, किशारे गवळी, लवेश घुगरे, कृष्���ा गवळी हे जखमी झाले होते.\nदफनभुमीठिकाणी ठराविक समाजातील नागरिकांचा अंत्यविधी करण्यात येत असतो. अनेक वर्षापासून या पुलाची दुरावस्था झाली होती. महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज ही घटना घडली. पुल कोसळल्याने आठ ते दहा जणांना दुखापत झाली आहे. महानगरपालिकेने पुलाची वेळीच दुरुस्ती केली असती तर ही दुर्घटना घडली नसती, या घटनेला महानगर पलिका प्रशासनच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.\nपुलासंदर्भात चौकशी करणार – आयुक्त\nममुराबाद नाल्याजवळील लोखंडी पुल कोसळल्याची दुर्दैवी घटना आज घडली. पुल बांधण्यासाठी कोणी परवानगी दिली, तांत्रिक मान्यता कोणी दिली या संदर्भातील सखोल चौकशी करणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.\nनाल्याचा प्रवाह बदलविल्यामुळे पुल कमकुवत\nममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवुन आणि स्लॅब टाकुन नाला रुंद करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे दोन वर्षांपासुन तक्रारदेखील प्राप्त झाली आहे. प्रवाह बदलविल्यामुळे लोखंडी पुल कमकुवत झाला असावा अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे.\nPrevious articleदिल्लीत सुरु आहे ‘चौकीदार ही चोर’ हा क्राइम थ्रिलर : राहुल गांधी\nNext articleप्रभू सियावर रामचंद्र की जय..\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/other-sports/aishwarya-mrinali-vedanta-rishabhala-gold/articleshow/65772173.cms", "date_download": "2019-02-24T00:24:37Z", "digest": "sha1:JSOSMN7MI5GMGZ6PVVRY74TOKBMBGZ7Z", "length": 11590, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "other sports News: aishwarya, mrinali, vedanta, rishabhala gold - ऐश्वर्या, मृणाली, वेदांत, ऋषभला सुवर्ण | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nऐश्वर्या, मृणाली, वेदांत, ऋषभला सुवर्ण\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nआंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्या ठेंगे, मृणाली चौधरी, वेदांत जाधव आणि ऋषभ धाबे यांनी पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटाकावले. देवगिरी कॉलेज संघाने सांघिक विजेतेपद संपादन केले.\nएमजीएम जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धा एमजीएम शुटिंग रेंजवर घेण्यात आली. या स्पर्धेत २० महाविद्यालयातील ३० नेमबाजांनी सहभाग घेतला होता. एमजीएम मेडीकल कॉलेजचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय हारके, सचिव प्रकाश फाटक, अनंत बर्वे, सुरेंद्र मोदी, अर्चना हारके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. संजय हारके यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी मोहंमद रफिक सिद्दिकी, सुरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. संग्राम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. स्पर्धेची तांत्रिक बाजू हेमंत मोरे, डॉ. संतोष कांबळे, डॉ. आस्मा सय्यद, राजेश्वर देशमुख, जगतसिंग राजपूत, प्रा. उदय वझरकर यांनी सांभाळली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. उमाकांत शिंदे, डॉ. जिनेवाल, चैतन्य चक्रे, प्रा. दिनेश वंजारे, प्रा. सदाशिव जव्हेरी, शंकर कदम, शरद पवार आदींनी पुढाकार घेतला.\nअंतिम निकाल : एअर रायफल मुले : १. वेदांत जाध‌व, २. ओमकार घोडके (माधवराव पाटील कॉलेज, मुरुम), ३. सुजितकुमार घुगे (जनविकास कॉलेज, बनसराळा). मुली : १. ऐश्वर्या ठेंगे (देवगिरी कॉलेज), २. अमृता वासडीकर (संत ईश्वरसिंग कॉलेज), ३. अलिमा सिद्दिकी (डॉ. रफिक झकेरिया वूमन कॉलेज).\nएअर पिस्तुल मुले : १. वृषभ धाबे (एमजीएम डॉ. पाथ्रीकर कॉलेज), २. गणेश गायकवाड (देवगिरी कॉलेज), ३. अक्षय कांबळे (विद्यापीठ कॅम्पस). मुली : १. मृणाली चौधरी (विवेकानंद इन्स्टिट्यूट कॉलेज).\nमिळवा अन्य खेळ बातम्या(other sports News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nother sports News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nअन्य खेळ याा सुपरहिट\nSushilkumar: पाकसोबत खेळणं थांबवू नये; सुशीलकुमार याचं मत\nपाकिस्तानची अनुपस्थिती भारताला मारक\nविश्व नेमबाजीसाठी पाक खेळाडूंना व्हिसा मंजूर\n हा तर उसेन बोल्टचा बाप\nभारतात जागतिक स्पर्धा नाहीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nऐश्वर्या, मृणाली, वेदांत, ऋषभला सुवर्ण...\nफेडरर, नदालचा ऋणी आहे......\nफेडरर, नदालचा ऋणी आहे......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/national-badminton-championships-h-s-prannoy-enters-final/", "date_download": "2019-02-23T23:55:27Z", "digest": "sha1:6OCFU4KQBLCQYBJVNZSDMRO3M64DQNA3", "length": 6146, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: एच एस प्रणॉयची अंतिम फेरीत धडक", "raw_content": "\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: एच एस प्रणॉयची अंतिम फेरीत धडक\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: एच एस प्रणॉयची अंतिम फेरीत धडक\n येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत या वर्षीचा अमेरिकन ओपनचा विजेता एच एस प्रणॉयने अंतिम सामन्यात धडक दिली आहे. पुरुष एकेरीमध्ये उपांत्य सामन्यात त्याने शुभंकर डे विरुद्ध विजय मिळवला.\nया लढतीत शुभंकरने प्रणॉयला चांगली झुंज दिली. पहिल्या सेटच्या सुरवातीला दोघेही बरोबरीचा खेळ करत होते. परंतु नंतर प्रणॉयने सामन्यात वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि पहिला सेट २१-१४ असा जिंकला.\nदुसऱ्या सेटमध्येही या दोंघांमधील चांगली लढत बघायला मिळाली. या सेट मध्ये एका क्षणी सामना १२-९ असा सुरु होता. त्यावेळी दोघेही एकमेकांना चांगली टक्कर देत होते. परंतु अखेर प्रणॉयने हा सेट २१-१७ असा जिं���ून सामनाही जिंकला.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://puputupu.in/2015/01/koli-mangela-samaj-lagna-geet-marathi/", "date_download": "2019-02-23T23:30:34Z", "digest": "sha1:PW72LJS4PZOCDV7NB2O4I4UAVLHMKTDQ", "length": 22249, "nlines": 208, "source_domain": "puputupu.in", "title": "Koli Mangela Samaj Lagna Geet - Marathi - PupuTupu.in | PupuTupu.in", "raw_content": "\nमुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेली बोली बोलली जाते. दर्याकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाची उपजात असलेल्या या समाजास ‘मांगेला समाज’ असे नामाभिधान असून, या समाजाची बोलीभाषा मांगेली ही आजही पारंपरिक पद्धतीनेच बोलली जाते. मांगेले लोक नाग तसेच महाराष्ट्रीय लोकांहून निराळ्या वंशाचे, बहुश: आंध्रातील तेलगू, द्रविड शाखेचे मूलत: असावेत. सप्तग��दावरी प्रदेशात ते मूळात मच्छिमारीचा धंदा करीत असावेत आणि पश्चिम किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तो धंदा कोकण किनाऱ्यावरही सुरू केला असावा.\nभादव्या मयन्या पुनवेला रे रामा\nधनी माहो गेलेन बारान डोलीला\nअवचित हुटले वादळवारो रे रामा\nधनी माहा कहे येतीन गराला\nरे रामा, कहे येतीन गराला \nधन्या जीवावर संसार दखलो रे\nरामा जीवावर संसार दखलो\nहोन्याहो नारळ वाहिन दरीयाला \nधन्या तारू येऊन दे बंदराला\nरे रामा, तारू येऊन दे बंदराला \nमांगेला समाजाचे हे नारळी पौर्णिमागीत मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेली बोली बोलली जाते. दर्याकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाची उपजात असलेल्या या समाजास ‘मांगेला समाज’ असे नामाभिधान असून, या समाजाची बोलीभाषा मांगेली ही आजही पारंपरिक पद्धतीनेच बोलली जाते.\nकुठल्याही बोलीभाषेची जडणघडण निसर्गावर अवलंबून असते. समुद्रकिनाऱ्यालगत राहणारे हे लोक मांगेली अगदी सहज, मोकळ्याढाकळ्या पद्धतीने बोलतात.\nया समाजाचा इतिहास पाहता वि. का. राजवाडे यांच्या ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथातील पृष्ठ ७९ वर स्तंभ ६ मध्ये तांडेला जातीला ‘मांगेला’ हे दुसरे नाव आहे असे नमूद केले आहे. नाशिक येथील एक तीर्थोपाध्ये अन्नाजी चंद्रात्रे यांच्या वहीवरून असे दिसून येते की, ही जात आपला संबंध निर्देश ‘मांगेले-तांडेल’ असा दुहेरी करते. नुसता ‘मांगेले’ किंवा नुसता ‘तांडेले’ असा एकेरी करत नाही. तांडा म्हणजे नावांचा (होडी) किंवा नावेतील खलाश्यांचा समूह तांडय़ाचा जो पुढारी तो ‘तांडेल.’ ‘तांडेल-तांडेला’ हा व्यवसायवाचक शब्द आहे. तंडक (समूह, ओळ) + इर: (प्रेरक, चालवणारा) = तंडेकर Tandekar (तांडय़ाचा चालक). तंडेकर = तांडेल Tandel (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी) ‘मांगेल’ Mangel हा शब्द ‘मांग + इल’ अशा दोन शब्दांचा समास आहे. पैकी ‘मांग’ हा शब्द ‘मातंग’ या शब्दाचा अपभ्रंश समजणे येथे युक्त नाही. ‘मांगेला’ या संयुक्त शब्दातील ‘मांग’ या शब्दाचे मूळ अन्यत्र शोधले पाहिजे. मूळ शोधण्यास ज्याअर्थी प्रयास पडतात, त्याअर्थी मांगेल लोक कोकणात फार प्राचीन काळी आलेले आहेत असे मानावे लागते. नाशिक येथील चंद्रात्रे यांच्याजवळील तिसऱ्या नंबरच्या वहीच्या ५२-५३ पानांवर मांगेल्याचे जे लेख आहेत, त्यातील नोंद ५ वी येणेप्रमाणे..\n‘कृष्ण पी. माधव आ. बिलु पं. जानू भा. रामचंद्र चे बाबू सा. चु. झांबुचे शिनिवार सा. लथुमाव जानूचे भीमी माता- बुधीबाई. शिनिवार ची मा. तीरमखी-शिनिवारची स्त्री गंगाबाई सा. शिनिवारची बहीण दोवारकाबाई सा जात मांगेले- तांडेले आ. पाकघरी गा. घीवली, ता. माहीम.’\nमांगेले लोक नाग तसेच महाराष्ट्रीय लोकांहून निराळ्या वंशाचे, बहुश: आंध्रातील तेलगू, द्रविड शाखेचे लोक मूलत: असावेत. आंध्रादी देशात असताना तेथे वसाहत करून राहिलेल्या, वैदिक भाषा बोलणाऱ्या आर्याचा पगडा त्यांजवर बसून वैदिक व्यक्तिनामे उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नंतर आंध्र प्रदेशातून ते कोकणच्या पश्चिम किनाऱ्यावर आले. सप्तगोदावरी प्रदेशात ते मुळात मच्छिमारीचा धंदा करत असावेत आणि पश्चिम किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तो धंदा कोकण किनाऱ्यावर चालू केला असावा. इ. स.पूर्व नऊशेपासून इ. सनोत्तर चारशेपर्यंत- म्हणजे पाणिनीय व बौद्धकालाच्या ऱ्हासापर्यंतच्या काळात मांगेले कोकणात शिरले.\nगुजरातच्या सुरवाडा, बलसाड समुद्रकिनाऱ्यावरील गावांपासून मुंबईकिनारी वसलेल्या कुलाब्याच्या दांडीपर्यंत व गोवा, दमण, दीव या प्रदेशातील समुद्रकिनारी वसलेल्या १०० हून अधिक गावांत मांगेला समाजाचे अस्तित्व आजही टिकून आहे. या साधारण पाच-सहा लाखाच्या किनारी लोकवस्तीत ही बोली बोलली जाते.\nमांगेली या समाजाच्या बाया व पुरुषांच्या नादमयी गाण्यांमधून अनुभवायला मिळते. त्यातली ललकारी, हेल, ताल, लय व सुरांचे उच्चार वैशिष्टय़पूर्ण आहेत. लग्नातील गाणी, होळीची गाणी, देवदेवतांची गाणी, नारळीपौर्णिमा, गणेशोत्सव तसेच इतर सणांच्या गाण्यांमधून मांगेलीचा हा अनमोल ठेवा जतन केलेला दिसून येतो.\n‘आषाढ गेलो, भादवो आयलो,\n‘उंदूस फुंदूस रडता क्याला पोयरे\nतुला दिले मांगेल्या गरा..\nपोयरे तू रडू नाका गो मनामनी \nअहरो मिळले तुला बापा हरको\nतुला वागवीन गो पोयरी हरकी\nपोयरे तू रडू नाका गो मनामनी \nआहू मिळले तुला आयश्या हरकी\nतुला वागवीन गो पोयरी हरकी \nनवरो मिळले तुला मना हरको\nतुला वागवीन गो नवरी हरकी \n‘पोयरे तू रडू नाका हो मनामनी \n‘झूंज झूंज पाखुर ग, जाय मा मायेरा\nअवढो निरोप ग, हांग मा आयला,\nहण आयले गो, आयले होळी यो,\nवाट बगिता ग, पाठी बाहांही\nकवा येन वारना, जान मा मायेरा \nमांगेलीत इ-ई ऐवजी ‘य’ वापरला जातो. उदा. आई- आय, बाई- बाय, सई- सय.\n‘इ’कारान्त व्यंजन ऱ्हस्व किंवा दीर्घ असा फरक नसतो. बहुतेक ‘इ’कारान्त उच्चार दीर्घ वाटतात. उदा. गोरी, कोळी.\nमराठीतील बहुतेक व्यंजने जशीच्या तशी वापरली जातात. परंतु ती जोर देऊन दीर्घ उच्चाराची व्यंजने आहेत. ती त्या अक्षरांच्या (व्यंजन) जवळ येणाऱ्या ऱ्हस्व उच्चाराने बोलीत येतात. मात्र, लिहिताना ती मूळ मराठी रूपातच लिहिण्याचा आग्रह असतो.\nउदा. घ- ग, घर = गर, घागर = गागर\nच-स, चणे = सणे, चांद = सांद\nढ-ड, ढग = डग, ढमढम = डमडम\nभ-ब, भाडे = बाडा, भजन = बजन\nस-ह, सगेसोयरे = हगेहोयरा, सांगीतले = हांगतिला.\nक्ष- अ क श, लक्ष्मण = लक्ष्शुमन\nज्ञ- न्य, ज्ञानेश्वर = न्यानेश्वर.\nमांगेली बोलीत बहुतेक जोडाक्षरे अक्षराची फोड करून उच्चार करण्याची पद्धत दिसून येते.\nउदा. प्र- पर, प्रभाकर = परभाकर, प्रवास = परवास, वगैरे\nभ्र- भर, भ्रतार = भरतार = बरतार\nब्र- बर, ब्राह्मण = बरामन = बामन\nकपाट-कबेट, घडय़ाळ- घडेल, स्टेशन- टेशन, स्टोव्ह- इस्टो, आगगाडी- आगीनगाडी, मंगळसूत्र-गातन, पुस्तक-बुक.\nमांगेलीतील काही प्रातिनिधिक शब्द-\nमाणूस- मानूस, पातेले- टोप, विळी-मोरली, जाळे- जार, गलबत- तारू, डोलकाठी-कलंबी, निशान- बावटा, तांदूळ- सावूर.\nमांगेली बोलीभाषेत ‘हेल’ आढळतात.\nकेवढा- कवरा, कुठून- कटनी, एवढा-अवरा, चला- सला, चिंच- शिस, भात- धान, मासळी- मावरा, आहे- हाय, होता- ओतो, शिकतात- हिकतान.\nनातेसंबंध : आई- आय, आया; वडील- बाप, बापू, आजी- डोकराय, आजोबा- डोकरापू, मुलगा-पोर, मुलगी- पोयरी, भाऊ- बाह, दादो, बहीण- बाय, भावाची बायको- ओबी, बायकोची बहीण-हारी.\nकाळवेळ : सकाळ- हकळशापारा, दुपार-दुपारशापारा, संध्याकाळ- हांश्यापारा, रात्र- रातशापारा, राशी; उद्या- उद्याला, परवा- परवानदी, आठवडा-आठोडा, महिना- मयनो, वर्ष- वरीस, खूप वर्षे- गन्या वरशान.\nमांगेली बोलीतील म्हणी आणि वाक्प्रचारही वैशिष्टय़पूर्ण आहेत..\n१) ‘पोयरी देन, पण पाल्या\nमाथो नय देव्या हो’\n(त्या गावात पाला मासा हे उत्पन्नाचे मोठे साधन आहे. त्यामुळे लग्नात मुलगी दिली जाईल. पण पाला मासा सापडणाऱ्या किनाऱ्यावर वहिवाट दिली जाणार नाही.)\n२) ‘दऱ्या मनी मासो\n(माणूस आशेवर जगतो. त्यात मासेमार मासेमारीला जाताना कारभारणीला आशा लावतो की मी दर्यावर जाऊन भरपूर मासे आणीन.)\n३) ‘दादा पुता भरलेलो गाव,\nना पाणी पियाला कया जाव’\n(मुलाबाळांनी भरलेला गाव आहे, परंतु गावात पाण्याची टंचाई आहे.)\n१) काम करून काटो ढिलो झालो\n(जास्त काम करून थक���ा आला.)\n२) यो तो मेलो आखोदी सरतास\n(हा तर नेहमी दिवसभर खातच असतो.)\n३) नुसतो आयत्यावर कोयतो मारू नका\n(काम न करता श्रेय घेऊ नकोस.)\nमांगेलीतला एक सहज संवाद-\nमर्दे मास्तर- गो पारू बाय, कया सालली गा हकाळपासून बगीता, ता नुसती धडपड सालले\nपारू- मास्तर, तारापूरश्या बाजाराला सालली बापा.\nमर्दे मास्तर- अगो, अवढी धडपड करून हकळशा पारा बाजाराला सालली खरी, पण मावरा हाय का\nपारू- मास्तर, मावरा मारव्याहो यो आपलो वाडवडलापासून धंदो, तवा मावरा मिळे नय हये हांगून कसे सालेन बापा यावर काय तरी उपाय करा\nमर्दे मास्तर- खरा हाय तू म्हणणा. यावर विसरविनिमय सुरू हाय. तवा तू जाय तारापूरश्या बाजाराला; मी जाता आकाशवाणीवरसो मांगेली भाषा कार्यक्रम ऐक्याला.\nमांगेला समाजातील अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला. आजही कोकणकिनाऱ्यापासून गुजरात, गोवा, दीव, दमणच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या मांगेला समाजात मांगेली ही मायबोली बोलली जाते. लोकबोलीच्या अर्थपूर्णतेने भरलेल्या मांगेली बोलीतून लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडते..\n‘हये हाय आमशी, मांगेली बोली भाषा\nआमीन बोलतांन कुलाबा दांडीवरशन\nपण ऐक्याला जाता गोव्या किनाऱ्यावरती\nआमीन बोलतांन गावात- घरात मांगेली\nमांगेली भाषा हाय आमशी आय\nती देता आमाना मायेही साय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bestappsformobiles.com/chop-it-apk-download/?lang=mr", "date_download": "2019-02-24T00:12:56Z", "digest": "sha1:ZEGLP4A4FPA34C2IFGOEWEE2NPWJID6T", "length": 8047, "nlines": 118, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "Android साठी हे बारीक तुकडे करणे - APK डाउनलोड - मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी हे बारीक तुकडे करणे – APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAndroid साठी हे बारीक तुकडे करणे – APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nडाउनलोड करा Android साठी घ्यावी तो अद्ययावत APK नवीनतम आवृत्ती\nया खेळात तो कामगार पूर्णपणे विविध वाण करू आवश्यक आहे.\nआपण झाडे किंवा लाकडे तोडणारा वाढू शकते आणि लाकडी कापण्यासाठी सुरू. तो बारीक तुकडे करणे आपण सोपे काम करत एक बिल्डर एक हातोडा सह सुस्पष्टता काम करणे आवश्यक आहे असणे वाढू शकते. तो खिळा आपण सोपे काम करत एक बिल्डर एक हातोडा सह सुस्पष्टता काम करणे आवश्यक आहे असणे वाढू शकते. तो खिळा किंवा आपण शक्यतो खाण कामगार असल्याचे वाढू शकते – एक जड pickaxe घ्या आणि spliting दगड सुरू. तोड ते\nआपण बोनस वस्तू विस्तृत संपूर्ण येईल. सेलिब्रिटी खालच्या किरकोळ विक्रेता आत नवीन साधने त्यांना खर्च. अंत: करणात तोडून दुर्लक्ष अतिरिक्त पर्यायी करा. कट भूतकाळात वेळ विकास करण्यासाठी.\nPlayBox एचडी APK डाउनलोड\nमार्गदर्शक मंदिर चालवा 2 Android साठी खेळ – APK डाउनलोड\nगेम हॅकर APK डाउनलोड – मोफत शब्द गेम\n सर्व असूनही, बोनस, आपण अगदी एक हातोडा किंवा pickaxe सह तो नेत्याचा कराराच्या साहाय्याने करणे पसंत नाही हानीकारक वस्तू संपूर्ण येऊ शकता. तितक्या लवकर त्यांना तोटी – आणि खेळात समाप्त होईल.\nजंगल माकड चालवा APK डाउनलोड – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nडाउनलोड धावसंख्या सामना APK (अद्ययावत मनी / प्रवेश) Android साठी\nस्नूकर APK डाउनलोड – Android साठी मोफत क्रीडा गेम\nमंदिर अंतिम चालवा APK डाउनलोड – Android साठी विनामूल्य आर्केड गेम\nएचडी सिनेमा APK डाउनलोड\nAvalon राजा: ड्रॅगन युद्ध APK डाउनलोड\nडाउनलोड “हे बारीक तुकडे करणे” विनामूल्य\nघ्यावी हे Apk डाउनलोड करा\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nरमाबाईंनी खूप शिकवलं सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nTweet लक्षात असू दे\nकिंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस] .APK डाउनलोड\nGboard APK मोफत डाऊनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nकॅमेरा टाईमस्टँप अॅड-ऑन 1.20\nबायबल v3.7.2 – APK डाउनलोड करा\nSmartWatch APK डाउनलोड – Android साठी मोफत संप्रेषण अॅप\nHD चित्रपट APK फाइल डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nपीसी लॅपटॉप Windows साठी PlayBox एचडी 7/8.1/10 – मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nइतर साधने अक्षम करा कनेक्शन Android हॅक WiFiKill प्रो apk\nBitmoji APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nBitmoji APK मोफत डाऊनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nYouTube जा APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nअंतिम निन्जा तेजस्वी APK डाउनलोड | सर्वोत्तम…\nबिट APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nZynga निर्विकार APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nमंदिर चालवा 2 APK डाउनलोड | सर्वोत्तम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/police-dance-with-gangster-case-policeman-suspended-306304.html", "date_download": "2019-02-23T23:40:54Z", "digest": "sha1:A3SVFQW6ZAYH53GKDYV72G4E22VAHVTA", "length": 16783, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुंडांसोबत डान्स भोवला, पोलीस काॅन्स्टेबल निलंबित", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nगुंडांसोबत डान्स भोवला, पोलीस काॅन्स्टेबल निलंबित\nप्रवीण मुधोळकर, नागपूर, 20 सप्टेंबर : नागपूर शहरातील पोलिस आणि गुंडांच्या मैत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थीतीचे भयाण वास्तव पुढे आले आहे. शहरातील कुख्यात गुंड आणि तडीपार अशोक बावाजी आणि गँगस्टर आबूसह पोलीस काॅन्स्टेबल जयंत शेलोट बर्थ डे पार्टीत नाचत असल्याचा व्हिडिओनं पोलीस दलात खळबळ माजवलीये. अखेर या पण या काॅन्स्टेबलवर कारवाई करत निलंबन करण्यात आलंय.\nराज्याची उपराजधानी नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा हा डान्स बघा. कुख्यात गुंड आणि तडीपार असलेल्या अशोक बावाजी आणि गँगस्टर आबू सह पोलिस काॅन्स्टेबल जयंत शेलोट नाचताहेत. कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिस काॅन्स्टेबल या गुंडासोबत आबूची बर्थडे पार्टी साजरी करतोय. ह्या पार्टीत आणखी काही पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते पण व्हिडिओ रेकार्डिंग होत असल्याचं पाहून ते पळून गेले.\nधक्कादायक म्हणजे यातील कुख्यात गुंड अशोक बावाजी हा तडीपार असतांना शहरात कशी काय पार्टी आयोजित करतो असा प्रश्न उपस्थित होतो. तडीपारीचा नियम तोडून गुन्हेगाराने शहरात येण आणि पोलिस काॅन्स्टेबलनं त्याच्या पार्टीला जाने हा गुन्हा आहे. पण पोलीस आणि गँगस्टरांचा ह्या डान्सच्या व्हिडिओने नागपूर पोलिसांच्या अब्रुच�� लक्तरे वेशीवर टांगली. या काॅन्स्टेबलने पोलिसांच्या अब्रुच्या धिंडवड्या काढल्या त्या कमी होत्या की काय संदीप खंडारे या मद्यधुंद पोलीस काँस्टेबलने दारू पिऊन पंचशील चौकात धिंगाना घातला.\nपोलीसचा शिपाई संदीप खंडारे रासायनिक प्रयोगशाळेत नमुने जमा करण्यासाठी आला होता. नमुने जमा केल्यानंतर तो पंचशील चौकातील बारमध्ये दारू प्याला. बारमधून निघाल्यावर पंचशील चौकातच तो गोंधळ घालू लागला. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले अशी माहिती झोन 2 चे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.\nनागपूर शहराला नवे पोलीस आयुक्त लाभले आणि त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आॅपरेशन क्रँक डाऊनची सुरुवात केली. दोन हजार दोनशेच्या वर गुन्हेगारांची चौकशी झाली पण गुन्हेगारांचे पोलिसांसोबतचे संबध एका पाठोपाठ पुढे येताहेत.\nशहरासाठी धोकादायक असणारे अनेक गुंड तडीपार असतांना शहरात सक्रिय झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. नागपूर शहराला संगिताचा कान असलेले पोलीस आयुक्त डाॅ भुषणकुमार उपाध्याय लाभले आहेत.\nVIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/08/blog-post_3.html", "date_download": "2019-02-23T23:49:13Z", "digest": "sha1:52FGDSJ6NQO5UHH43UFOQ466ENA4RMQS", "length": 8042, "nlines": 61, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आभाळातली परी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nतेव्हा आमच्या ज्युनिअर कॉलेज्यात जीन्स पॅन्ट घालून डोळ्यावर काळा गॉगल लावणारी पहिली पोरगी म्हणजे “परी”. सगळी पोरं पोरी सायकलवरून नाहीतर फारफार एस.टीला लोंबकळत कॉलेज्यात यायची. जायची. तर ही बया यामहा मोटरसायकलवरून सायलेन्सरचा जोरात आवाज काढीतच गेटमधनं आत शिरायची. अशा या परीवर आख्खं कॉलेज मरायचं. मग आम्ही तरी मागं कसं असू बरं. वाटायचं अशी पोरगी पटली तर आपलं भाग्य उजळणार. आम्ही उगीच काय बाय स्वप्नं पण बघायचो. पण व्हायचं काय परीच्या जवळ जायचं म्हणजे हात पाय आधीच गळायचं. तिच्याशी बोलायचं म्हणजे लवकर जिभच वळायची नाय. ह्रदयाची नुसती धडधड व्हायची. बरीच जण जवळीक करायचे. या ना त्या कारणाने बोलायला बघायचे. पण परी काय कुणाच्या हाताला लागायची नाही. शेवटी आपली अभ्यासात प्रगती बरी असल्याने ही बयाच बोलायला लागली. नुसत्या तिच्या बोलण्यानंच वाटायचं जुळलं...\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:28 AM\nहि पोस्ट वाचून सैराट मधल्या आर्ची डोळ्यासमोर आली\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उच���ून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/twitter-hails-female-photojournalist-for-covering-men-football-match-in-iran/", "date_download": "2019-02-23T23:34:06Z", "digest": "sha1:ZQLBRVBM5CTTTPHORJHARIRFEPQF42VM", "length": 9800, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट", "raw_content": "\nपुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट\nपुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट\nइरानमध्ये एका महिला फोटोग्राफरला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला. लिंगभेदावरून परीसा पौरताहेरीयनला प्रवेश न मिळाल्याने इरानच्या या महिलेने एका इमारतीवरून यावेळी फोटोग्राफी केली.\nक्वेमशहर येथील वतानी स्टेडियममध्ये पुरूषांमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल सामन्यादरम्यान ही घटना घडली.\nट्विटरवर तिचे हे इमारतीवरून फोटोग्राफी करणारे फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत. तेहरान विद्यापीठाची विद्यार्थीनी असलेसी परीसा हि एफसीकेआयए अकादमी आणि इरान व्हॉलीबॉल फेडरेशनसाठी फोटोग्राफर म्हणून काम करते.\nयावेळी परीसाला फक्त पहिल्या सत्राचेच फोटो काढता आले. तिच्या या जिद्दीचे लोकांनी ट्विटरवर खूप कौतुक केले.\nइरानमध्ये फुटबॉल आणि व्हॉलीबॉल हे खेळ लोकप्रिय आहेत. या सामन्यामध्ये महिलांना प्रवेश नसल्याने तरीही ते सामने बघण्याचा प्रयत्न करतात.\nमे महिन्यातच तेहरीनमधील आझादी स्टेडियमवरील काही महिलांचे पुरूषांचे कपड्यांतील फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.\n२०१८च्या फिफा विश्वचषकातील इरान विरुद्ध स्पेनचा सामना आझादी स्टेडियमवर दाखवला होता. यावेळी पहिल्यांदा महिलांना प्रवेश दिला होता. आतापर्यंत तेथील महिलांनी एकही सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन बघितलेला नाही.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते\n–दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू म्हणतो ‘यारों का कोई ठिकाना नहीं होता’\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/samruddhi-affected-should-not-take-rabi-crops-instructs-admin/", "date_download": "2019-02-23T23:50:59Z", "digest": "sha1:DW6BE53IKNTCGNZTGQNV6EAD7US6UKFE", "length": 17473, "nlines": 276, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Samruddhi affected should not take rabi crops, instructs admin | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत���सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस���ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nPrevious articleथायराईड ग्रंथीचे आजार\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.yk-parts.com/mr/products/ford/", "date_download": "2019-02-24T00:13:12Z", "digest": "sha1:F3D2LY2U73FWD2J2T3IETUQGTZBAVAO5", "length": 3779, "nlines": 170, "source_domain": "www.yk-parts.com", "title": "उत्पादक फोर्ड | चीन फोर्ड पुरवठादार व कारखाने", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेंझ ए-क्लास साठी स्वयं A / C कॉम्प्रेसर\nबेंझ ब-वर्ग साठी स्वयं A / C कॉम्प्रेसर\nऑटो A / C कॉम्प्रेसर VW Touareg साठी 3.0 / ऑडी Q7\nसाठी सुझुकी ऑटो A / C कॉम्प्रेसर\nइराण गर्व स्वयं A / C कॉम्प्रेसर\nसाठी माझदा ऑटो A / C कॉम्प्रेसर\nजुन्या फोर्ड फोकस करण्यासाठी स्वयं A / C कॉम्प्रेसर\nनवीन फोर्ड फोकस 1.6 स्वयं A / C कॉम्प्रेसर\nफोर्ड संक्रमण साठी स्वयं A / C कॉम्प्रेसर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://techmarathi.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-wikipedia-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:14:25Z", "digest": "sha1:5ZEYYMKAMHMCIBMCEZ63QDUY7FXQAWZA", "length": 16970, "nlines": 108, "source_domain": "techmarathi.com", "title": "तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता ! - टेक मराठी", "raw_content": "\nतंत्रज्ञन आणि मराठीला जोडणारा मंच\nतुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता \nहा मूळ लेख http://techmr.wordpress.com वर अक्षय सावध यांनी लिहिला असून येथे प्रकाशित झाला आहे; येथे तो परवानगीने पुन:प्रकाशित केला आहे.\nआजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या भुकेला मुरड घालावी लागते.\nजर हे सर्व ज्ञान मोफ़त उपलब्ध झाल्यास किती छान होईल. असाच विचार ’जिमी वेल्स’ यांनी केला व त्यावर कृती सुध्दा केली. त्यातूनच Wikipedia चा जन्म झाला. ज्ञानाचे अपरिमीत भंडार लोकांसाठी खुले झाले, ते पण मोफ़त. आपल्या पेकी बरेच लोकांना याबद्दल माहीती असेल पण Wikipedia बरोबरच Wikimedia या समुहाचे अजुन अनेक प्रकल्प आहेत. ते सुध्दा अनेक भाषेतुन उपलब्ध आहेत. हे सर्व मराठीत सुध्दा उपलब्ध आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेवू.\nविकिपिडीया हा प्रकल्पाचा उद्दिष्ट जगातील सर्व भाषेत ज्ञानकोष तयार करणे हा होय. विकिपिडियाचा जन्म १ जानेवारि २००१ ला झाला. आता यात २७३ विविध भाषेत १ करोडच्या वर लेख आहे. यात सर्वात समोर इंगजी भाषा आहे. मराठीत आता ३२,२५६ विविध विषायावरिल लेख आहे व ते वाढत आहेत.\nयाच प्रमाणे विकिपिडियाचे अनेक प्रकल्प आहेत ते आपण एकेक करुन पाहू.\n१. Wikipedia – मुक्त ज्ञानकोश\nह्या प्रकल्पात विविध विषयावर लेख लिहिले आहे. हे लेख मायाजाळावरिल स्वयंसेवक लिहितात. आपल्याला जर संगणक विषयी, नायजेरिया बद्दल किंवा भारताचा इतिहास जाणायचा असेल तर येथे सर्व उपलब्ध आहे. हि माहिती मराठीतही उपलब्ध आहे.\nमराठी विकिपिडियाला भेट देण्यासाठी – http://mr.wikipedia.org\nह्या प्रकल्पात विविध भाषी मोफ़त शब्दकोश प्रत्येक भाषेत तयार करायचा आहे. याचा अर्थ एका भाषेचा उपयोग करुन सर्व भाषेतील सर्व शब्दाची व्याख्या करने. या प्रकल्पाची सुरुवात दिसेंबर २००२ ला झाली. आतापर्यंत यात १५० विविध भाषेत ३० लाख शब्द साठा आहे.दुवा – http://en.wiktionary.org\nमराठीतील लेख लिहिण्यासाठी आपण मराठी विकिपिडियावर जावे व मराठीतील लेखांची संख्या वाढवावी.\nयात विविध प्रसिध्द लोकांचे, पुस्तकातील वा चित्रपटातील अवतरणे घेतली आहे. यात म्हणी , वाक्यप्रचार, घोषणा इ चा समावेश आहे. याची सुरुवात जुले २००३ मध्ये झाली. दुवा – http://en.wikiquote.org/wiki/Main_Page\nमराठीतील प्रकल्प दुवा – http://mr.wikiquote.org\n४. Wikibooks – ग्रंथसंपदा\nया प्रकल्पात मोफ़त इ-पुस्तके, विविध भाषा अभ्यासक्रम इ. चा साठा तयार करणे. याच मुख्य उद्देशः विद्यार्थाना व शिक्षाकांना स्वसाहायता व्हावी याकरीता. येथे विविध पुस्तके मिळू शकतात.\n५. Wikisource – स्त्रोतपत्रे\nहा विविध भाषेतील प्रकल्प नोव्हेंबर २००३ ला मोफ़त व उपलब्ध असलेले कागदे जमा करण्यासाठी सुरु झाला. यामुळे आता महत्वाचे अनेक कामे जसे की कोणत्याही देशाचे संविधान इ गोष्टी साठवून ठेवता येतात व त्याचे भाषांतर सुद्धा करता येते. यात आता पर्यंत ८.८ लाख विविध कागदे जमा झाली आहे. येथेच मला भारतीय सं���िधान भेटले.\nहा प्रकल्प माहिती, शिकण्यारे समूह सोबतच संशोधन करण्यासाठी वाहिलेले आहे. याची सुरुवात १५ ऑगष्ट २००६ ला झाली. हा फ़ार महत्व पुर्ण प्रकल्प आहे. हा फ़क्त विश्वविद्यालया संबधीतच नाही तर कोणत्याहि पातळीवरिल विद्यार्थास मदत होइल असे आहे. यात २०१० पर्यत ३०,००० प्रवेश आहेत.\nया प्रकल्पात मोफ़त छायाचित्रे, नकाशे , व्हिडिओज, अ‍ॅनिमेशन इ चा समावेश आहे. याची सुरुवात सप्टेंबर २००४ ला झाली.\n८. Wikispecies – प्रजातीकोश\nया प्रकल्पात विविध सजीव प्राण्यांबद्दल माहिती भेटेते. याची सुरुवार १४ सप्टेंबर २००४ ला झाली. हा प्रकल्प खास करुन वेज्ञानिक गोष्टी साठी आहे. यात २०१० पर्यंत २४ लाख लेख आहेत.\nयाच बरोबर खालील काही प्रकल्प आहे.\nयात विविध बातम्या लिहिता येतात. याचे मुख्य काम म्हणजे बातमीची खात्री करणे व विश्वासह्रायता तपासणे हे होय.\nहे एक सॉफ़्ट्वेअर आहे. जे की सर्व Wikimedia समुह व इतर संकेतस्थळे वापरतात.\nयाच प्रमाणे अनेक प्रकल्प wiki- वा -pedia या नावाने सुरु आहेत. पण वरिल १० प्रकल्प सोडुन कोणताही प्रकल्प Wikimedia या समूहाचा नाही. त्याच प्रमाणे Wikimedia वरिल सर्व माहिती वाचनासाठी व वापरण्यासाठी मोफ़त आहे.\nयाच वर्षी विकिपिडियाला १० वर्षे पुर्ण झाली. आता विकिपिडिया भारतातकडे खास लक्ष देणार आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय भाषेचा प्रकल्प सुरु केला आहे.\nआपल्याला हा लेख कसा वाटला ते कळवा. त्याच प्रमाणे अधिक माहिती असल्यास सर्वांसोबत वाटा.\nलेखक सायली गद्रेवर पोस्टेड 1 ऑगस्ट, 2011 25 नोव्हेंबर, 2014 कॅटेगरीज टेकनॉलॉजी - Technologyश्रेण्यातंत्रज्ञानश्रेण्यामाहितीटॅग्स marathiश्रेण्याtechश्रेण्याtechmarathiश्रेण्याwikipediaश्रेण्याअवतरणेश्रेण्याग्रंथसंपदाश्रेण्याटेक मराठीश्रेण्यातंत्रज्ञानश्रेण्याप्रजातीकोशश्रेण्याबातम्याश्रेण्यामराठीश्रेण्यामुक्त ज्ञानकोशश्रेण्याविकिपीडियाश्रेण्याविद्यापीठश्रेण्याशब्दकोशश्रेण्यासामायिक भंडारश्रेण्यास्त्रोतपत्रे\n7 thoughts on “तुम्ही विकिपीडियाबद्दल खरंच जाणता \nखूपच चांगली माहिती दिलीत. आज इंटरनेट च्या फसव्या जगात डोळे मिटून, शास्त्रशुद्ध आणि सखोल माहिती मिळवण्याचे विकिपीडिया हे एकमेव ठिकाण आहे. हा लेख मी माझ्या सर्व ओळखीच्यांना वाचायला नक्कीच सांगेन.\nसार्व माहिती फार छान आहे. आता मराठीमधे लिहावयाचा प्रयत्न करणार . धन्यवाद .\nअतिशय उत्तम लेख आहे\nकेदार लसणे म्हणतो आहे:\nमी बरीच वर्षे झाली विकिपीडिया चा वापर करत आहे. पण मुक्त ज्ञानकोशाशिवाय दुसरे काही मला माहित नव्हते. पण आता मी विकिपीडियाला पूर्ण पाने ओळखतो असे म्हणायला हरकत नाही.\nविकिपीडियाची निर्मिती केल्याबद्दल “जिमी वेल्स” यांचे , आणि हा लेख लिहिल्याबद्दल अक्षय यांचे खूप खूप आभार.\nयशोधन वाळिंबे म्हणतो आहे:\nआपली बौद्धिक संपदा वाढवण्यासाठी विकिपीडिया नक्कीच एक विश्वासार्ह संकेतस्थळ आहे.. इथली माहिती १००% अचूक नसली तरीही एखाद्या गोष्टीबद्दल आपण येथून सखोल ज्ञान मिळवू शकतो.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील मागील पोस्ट : अजाईल मेथडॉलॉजी -भाग ७\nपुढील पुढील पोस्ट : मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे\nस्मार्ट सिटी साठी सिस्टीम्स् थिंकिंग\nप्रकाशन :टेक मराठी दिवाळी अंक २०१५\nटेक मराठी दिवाळी अंक २०१५\nअ अ अॅन्ड्रॉईड चा \nबारावी नंतर कुठले मार्ग निवडावे\nइंजिनियरइंग नंतर जॉब, मास्टर्स का MBA\nटेक मराठी अभिमानाने WordPress द्वारा समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/dec26.htm", "date_download": "2019-02-23T23:10:04Z", "digest": "sha1:MZNXVPDUYES2SFP5OQY573HL7ZYPUYEZ", "length": 8950, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २६ डिसेंबर", "raw_content": "\nमन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या.\nजगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निःस्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे, आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निःस्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनाने आम्हांला आवरता येईल योग, याग इत्यादि साधने त्यासाठीच सांगितली आहेत, पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का योग, याग इत्यादि साधने त्यासाठीच सांगितली आहेत, पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. कारण आज एक नामच भगवंताने अवताररूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे. तेव्हां, मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मन��पासून नाम घ्या. नाम घेत असताना, मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्‍न करा. मनाला सर्वांत मोठा विकार बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला' पण देव समोर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला ह्या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही. कारण आज एक नामच भगवंताने अवताररूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे. तेव्हां, मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना, मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्‍न करा. मनाला सर्वांत मोठा विकार बाधत असेल तर तो म्हणजे अभिमान. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला' पण देव समोर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे.\nमनाची स्थिरता बिघडवणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे. हा राग आवरण्यासाठी, आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले तर राग आवरता येईल. आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेले, काम, क्रोध, मोह, इत्यादि विकारांनाही पायबंद पडेल. याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा. भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण होऊन साहाय्य करील याची खात्री बाळगा.\n३६१. नाम सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Molestation-by-kidnapping-a-minor-girl-Two-sentenced-to-three-years/", "date_download": "2019-02-23T22:58:09Z", "digest": "sha1:OUK65UCRBY5UX3YLZSZ3R36WNV4PHMIS", "length": 5480, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग; दोघांना तीन वर्षे शिक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग; दोघांना तीन वर्षे शिक्षा\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग; दोघांना तीन वर्षे शिक्षा\nअंकली (ता. मिरज) येथून 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवरून पळवून नेऊन तिच्याशी अश्‍लील वर्तन केल्याप्रकरणी दोघांना तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. रामचंद्र संताजी कसबे (वय 20), दादासाहेब आनंदा ओव्हाळ (वय 20, दोघेही रा. खरसोळी, ता. पंढरपूर) अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. व्ही. ए. दीक्षित यांनी ही शिक्षा सुनावली.\nदि. 5 ऑक्टोबर 2015 रोजी पीडित मुलगी आजोबांसमवेत पंढरपूरहून मिरजेला रेल्वेने येत होती. दोन्ही आरोपींनी तिचा पाठलाग करून तिला मोबाईल देण्याचा प्रयत्न केला. रामचंद्र कसबे पीडित मुलीला पळून जाऊन लग्न करू, असे वारंवार म्हणत होता. त्यानंतर चार दिवसांनी पीडित मुलगी अंकली (ता. मिरज) येथे दवाखान्यात जात असताना दोघेही मोटारसायकलवरून तिथे गेले.\nदोघांनीही तिला गाडीवरून पळवून नेले. त्यानंतर तिच्यासोबत रामचंद्रने अश्‍लील वर्तनही केले. यामध्ये दादासाहेबने त्याला मदत केली. याप्रकरणी दोघांवरही मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर न्या. दीक्षित यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. रियाज जमादार यांनी काम पाहिले.\nया खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पंच, तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यांच्या आधारे दोघांनाही तीन वर्षांचा सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर ���ाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/480596", "date_download": "2019-02-24T00:00:37Z", "digest": "sha1:HZJIDZ323MVWMJIC2EWUK6EIXBN5HYOV", "length": 11041, "nlines": 57, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बेळगाव ‘स्मार्ट’ होणार तरी कसे? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बेळगाव ‘स्मार्ट’ होणार तरी कसे\nबेळगाव ‘स्मार्ट’ होणार तरी कसे\nस्वच्छ शहरांच्या यादीत 248वे स्थान\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nयंदाच्या वर्षात स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत केलेल्या पाहणीत इंदूर हे मध्यप्रदेशातील ऐतिहासिक महत्वाचे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. दुसरा क्रमांक याच राज्याची राजधानी भोपाळने पटकाविला आहे. पहिल्या 10 क्रमांकामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई हे एकच शहर आहे. तर कर्नाटकातील म्हैसूर शहराचा क्रमांक पाचवा क्रमांक लागला आहे. बेळगाव तब्बल 248 व्या क्रमांकावर आहे.\n10 सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील 2, बिहारमधील 2, पंजाबमधील 2, उत्तराखंडमधील 1 तर महाराष्ट्रातील भुसावळ या एका शहराचा समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक स्वच्छ शहरे मध्यप्रदेशातील आहेत. एकंदर 434 शहरांची पाहणी या सर्वेक्षणाअंतर्गत करण्यात आली. दोन महिने चाललेल्या या पाहणीचे निष्कर्ष गुरुवारी घोषित करण्यात आले.\nपहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये अनुक्रमे पहिला क्रमांक इंदूर (मध्यप्रदेश), दुसरा क्रमांक भोपाळ (मध्यप्रदेश), तिसरा क्रमांक विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), चौथा क्रमांक सुरत (गुजरात), पाचवा क्रमांक म्हैसूर (कर्नाटक), सहावा क्रमांक तिरूचिरापल्ली (तामिळनाडू), सातवा क्रमांक नवी दिल्ली (महानगरपालिका क्षेत्र), आठवा क्रमांक नवी मुंबई (महाराष्ट्र), नववा क्रमांक तिरूपती (आंध्र प्रदेश) तर दहावा क्रमांक वडोदरा (गुजरात) यांचा समावेश आहे.\nहे राष्ट्रव्यापी सर्वेक्षण भारतीय गुणवत्ता मंडळाने (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) आपल्या देखरेखीत करून घेतले. जानेवारी 2017 मध्ये सुरू झालेले हे सर्वेक्षण दोन महिने चालले. यात अनेक निकषांचा उपयोग करण्यात आला. प्रत्येक निकषावर प्रत्येक शहर किती प्रमाणात खरे उतरते, यावर त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या सर्वेक्षणाचे हे तिसरे वर्ष आहे.\nस्वच्छ भारत मोहिमेची प्रेरणा\nस्वच्छ भारत मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2014 मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत दरवर्षी भारतातील सुमारे 500 महत्वाच्या शहरांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर निरीक्षणांचे विश्लेषण करून या शहरांना क्रमांक देण्यात येतो. यासाठी विविध निकष उपयोगात आणण्यात येतात.\nमोहीम प्रभावी ठरत असल्याचा दावा\nस्वच्छ भारत मोहिमेला ही अपेक्षेपेक्षा कमी वेगाने पण यशस्वी होत आहे, असा दावा मंडळाने केला आहे. ही मोहिम सुरू केल्यानंतर अनेक शहरांमधील प्रशासन आणि नागरीक यांच्यात स्वच्छतेचे भान निर्माण झाले आहे. लोक स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी होत असून स्थानिक प्रशासनाचीही या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गटारांची साफसफाई, कचऱयाची उचल व प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण इत्यादी कामे पूर्वीपेक्षा जास्त उत्साहात आणि वेगाने होत आहेत असे दिसून येत आहे, असे प्रतिपादन मंडळाने केले आहे.\nस्वच्छ भारत मोहिम सुरू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. मात्र अनेक आव्हाने आजही कायम आहेत. स्थानिक प्रशासनांना भेडसावणारी पैशाची चणचण हे महत्वाचे आव्हान आहे. कचरा प्रक्रियेने अनेक शहरांमध्ये म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. त्यामुळे अनेक शहरांचा क्रमांक बराच खालचा लागलेला आहे. तरीही भविष्यकाळात ही मोहिम नेटाने चालविल्यास परिस्थितीत बरीच सुधारणा घडू शकते, असे मत मंडळाने नोंदविले आहे.\nहे आहेत ‘स्वच्छ शहर’चे निकष…\nझाडलोट आणि वाहतूक व्यवस्था\nघनकचरा प्रक्रिया, त्याची विल्हेवाट\nमुक्त हागणदारी समाप्ती, स्वच्छतागृहे\nमाहिती तंत्रज्ञान आणि शिक्षणव्यवस्था\nलोक व प्रशासन यांच्या मनोवृत्तीत बदल\nमराठा मोर्चा : मुंबईत शिवसेनेचे पोस्टर फाडले\nअफगाण-तालिबान यांच्यात शस्त्रसंधीवर चर्चा\nजम्मू काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांच खात्मा\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्��वसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/491288", "date_download": "2019-02-23T23:56:09Z", "digest": "sha1:YRRUZ2J6JJI5Z6QZ7ZCRMDPVGJ2VBIHG", "length": 4858, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी संप चिघळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी संप चिघळला\nमुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी संप चिघळला\nऑनलाईन टीम / मुंबई :\nशेतकऱयांसाठी विविध योजना आखणाऱया मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झाल्याची चर्चा सध्या भाजपच्याच नेत्यांमध्ये सुरु आहे.\nमुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना विचारात घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी काही निवडक शेतकरी प्रतिनिधींशीच मध्यरात्री चर्चा केल्यानंतर हे वातावरण चिघळले. रात्रीच्या वेळी चर्चा झाल्याने इतर शेतकऱयांच्या प्रतिनिधींमध्येही संशयाचे जाळे पसरले आहे.अजूनही शेतकऱयांच्या प्रश्नांवर तोडगा निघत नसल्याने यातून मुख्यमंत्र्यांची अपरिपक्वता दिसून येत आहे. यातून मुख्यमंत्री एकटे पडल्याचे चित्र दिसून येत आहे.\nआयएसचा इराकमधील शेवटचा गड ढासळला\nतारापूर एमआडीसीमध्ये भीषण स्फोट ; तिघांचा मृत्यू तर 15जखमी\nकेईएम रूग्णालयाचे नाव डॉ. आनंदीबाई जोशी रूग्णालय करा : मनसे\nसुबोध यांच्या मारेकऱयांना शिक्षा होणार\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nशिवराजेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी दीड कोटी मंजूर\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, ���ुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kl-rahul-misses-century-sl-vs-ind-test/", "date_download": "2019-02-23T23:48:25Z", "digest": "sha1:TRNQ4C6ZDBXJA2FB3QRXKLFJIOVQEWDR", "length": 6468, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: के एल राहुलचे शतक थोडक्यात हुकले !", "raw_content": "\nतिसरी कसोटी: के एल राहुलचे शतक थोडक्यात हुकले \nतिसरी कसोटी: के एल राहुलचे शतक थोडक्यात हुकले \nपल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात लंच ब्रेकनंतर भारताला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर के एल राहुल १३५ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला आहे.\nराहुल आणि धवन भारताने नाणेफेक जिंकल्या नंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरले आणि दोघेही पहिल्या षटकापासूनच लयमध्ये दिसत होते. पण पुष्पाकुमारा ४०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूला पुढे येऊन षटकार मारण्याच्या नादात राहुलने चेंडू उंच हवेत उचलला आणि करुणारत्नेने अचूक झेल टिपत त्याला बाद केले. जरी के एल राहुल बाद झाला असला तरी भारत २१५ वर १ बाद अश्या मजबूत स्थितीत आहे.\nकेएल राहुलच्या सात सलग डावातील अर्धशतकी खेळी या ९०, ५१, ६७,६०, ५१*,५७, ८५ अशा राहिल्या आहेत. त्याने नाबाद ५१ धावांची खेळी धरमशाला कसोटी येथे केली आहे. के एल राहुलच्या अर्धशतकी खेळींचा सिलसिला हा ४ मार्चच्या बेंगलोर कसोटीपासून सुरु झाला आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंध���, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Online-Shubhamangalam-Beware/", "date_download": "2019-02-23T22:57:42Z", "digest": "sha1:KXBQSGCMHMUJGLRCZ3WINS2OCSXTF6PH", "length": 6693, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऑनलाईन शुभमंगलम्...सावधान ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ऑनलाईन शुभमंगलम्...सावधान \nभारतीय परंपरेत विवाह संस्कृतीला फार मोठे महत्त्व आहे. दिवाळी सणानंतर हिंदू धर्मात लग्न समारंभ सुरू होतात. अनेक तरुण, तरुणी ऑनलाईन पद्धतीने आपला जोडीदार शोधत असतात. अशावेळी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. यासाठी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे इंटरनेटवर जीवनसाथी शोधत असाल तर सावधान म्हणण्याची वेळ आली आहे.\nसध्या इंटरनेटचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न तरूण वर्ग करत असतो. परंतु काहीवेळा फसवणूक होण्याची शक्यता असते. डिजिटल युगात आयुष्यभराचा जोडीदार निवडण्यासाठी सध्याच्या घडीला अनेक जण वेबसाईटचा आधार घेतात. पण, अशा वेबसाईटवरून जोडीदार निवडणे काहीवेळा महागात देखील पडू शकते.\nविवाहासाठी आपली माहिती भरून अनेक वेबसाईटवरून नोंदणी केली जाते. अनेकवेळा खोटी माहिती भरली जाते. अशावेळी तरुण किंवा तरुणींचीही फसवणूक होण्याची शक्यता असते. आधुनिक युगात ऑनलाईन पद्धतीने विवाह करण्याचे वारे जोरात वाहू लागले आहे. शहरी भागात जुन्या परंपरे���्रमाणे कुटुंबियांच्या पसंतीने मुलगी, मुलगा बघणे ही पद्धत हळूहळू इतिहासजमा होत चालली आहे.\nकाहीजण मुलींच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाऊंट काढून चॅटिंग करत असता. यावेळी पैशांची मागणी केली जाते. समोरचा व्यक्ती मुलगी आहे असे समजून पैसेही दिले जातात. पैसे घेतल्यानंतर मोबाईल क्रमांक बंद केला जातो. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामुळे ऑनलाईन जोडीदार निवडताना काळजी घेण्याची गरज आहे.\nफेसबूक, व्हॉट्सअप आदी सोशल माध्यमांच्या आधारे देखील प्रेमविवाह तसेच याद्वारे फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी गप्पा मारणे. व काही दिवस गेल्यानंतर तिच्याकडून पैशांची मागणी केली जाते. बरेच पैसे उकळल्यानंतर मोबाईल क्रमांक बंद केला जातो. यामुळे सावध राहणे गरजेचे आहे.\nवन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार\nशिवसेना जिल्हाप्रमुखांचाच बंगला चोरट्यांनी फोडला\nअनगोळच्या महिलेची सौदीमध्ये विक्री\nलिंगायत धर्मासाठी केंद्राकडे शिफारस : मंत्री पाटील\nशहराच्या शांततेसाठी पुढाकार कोण घेणार\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Fishermen-are-the-Coast-Guard-ears-eyes/", "date_download": "2019-02-23T23:53:07Z", "digest": "sha1:52V6GMNK6J564G2IREVN3ND5RBPCB7YY", "length": 7920, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मच्छीमार हे तटरक्षक दलाचे कान, डोळे : अजय दहिया | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मच्छीमार हे तटरक्षक दलाचे कान, डोळे : अजय दहिया\nमच्छीमार हे तटरक्षक दलाचे कान, डोळे : अजय दहिया\nमच्छीमार बांधव हे तटरक्षक दलाचे कान व डोळे असून तटरक्षक दल व मच्छीमार यांनी एकत्र काम केल्यास सागरी सुरक्षा आणखी मजबूत होईल, असे प्रतिपादन तटरक्षक दलाचे असिसटंट कमांडट आणि मोटारसायकल रॅलीचे प्रमुख अजय दहिया यांनी केले.भारतीय तटरक्षक दलातर्फे आयोजित व महाराष्ट्र पोलीस, ओएनजीसी, रॉयल एन्फिल्ड, एचडीएफ��ी बँकतर्फे प्रायोजित मच्छीमार सुरक्षा संदेश व मार्गदर्शन मोटारसायकल रॅलीचे वेंगुर्ले येथे आगमन झाले. यावेळी वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रामध्ये मच्छीमार बांधवांना सुरक्षा व तटरक्षक दल भरती प्रक्रिया या विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रधान अधिकारी एस. एस. राठोड, उत्तम अधिकारी जे. गौतम, उत्तम यांत्रिकी सुशील कुमार, उत्तम नावीक व्ही. के.पटेल व पी.बी. शिंदे, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे डॉ. एम. बी. दळवी, पोलिस अधिकारी मिलिंद कुंभारे, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी श्री. खाडे, रत्नागिरी तटरक्षक दलाचे कर्मचारी व मच्छिमार बांधव उपस्थित होते.\nश्री. दहिया म्हणाले, मच्छिमारांनी समुद्रात जाताना प्रत्येकवेळी चॅनल 16 सुरू ठेवावे, जेणे करुन तटरक्षक दलास त्यांच्याशी संपर्क साधने सोपे जाईल. समुद्रामध्ये मच्छिमार 24 तास कार्यरत असतात. एखादी संशयास्पद हलचाल किंवा अनोळखी बोट आढळल्यास चॅनेल 16 द्वारे तटरक्षक दलास सूचना देता येईल. त्याशिवाय तटरक्षक दलाचे दूरध्वनी क्र. 022 - 22751026 या क्रमांकावरही संपर्क करता येईल. मच्छीमारी करणार्‍या बोटींनी त्यांचा वीमा, परवाना व इतर कागदपत्रे कायम सोबत ठेवावीत. एखादी दुर्घटना घडल्यास मच्छिमारांना वीमा मिळणे व इतर मदत मिळण्यास त्यामुळे अडचण येणार नाही. मच्छिमारी व्यवसायातील मुलांनी तटरक्षक दलात भरती व्हावे, जेणे करुन समुद्राची माहिती असलेले जवान तयार होतील. त्याचा फायदा सागरी सुरक्षेला होईल. वर्षातून दोन वेळा तटरक्षक दलाची भरती प्रक्रिया होते. त्यामध्ये मच्छिमारांच्या मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री. दहिया यांनी केले.\nतटरक्षक दलाचे अधिकारी मानिक बिश्‍वास यांनी मच्छिमारांना जीवन सुरक्षा उपकरणांची माहिती व प्रात्यक्षिक दिले. त्यामध्ये इस्त्रोने मच्छिमारांसाठी तयार केलेल्या डीएई या उपकरणाची माहिती देण्यात आली. पी. बी. शिंदे यांनी तटरक्षक दलातील भरती प्रक्रिये विषयी माहिती दिली. 2 जून रोजी मुंबईहून निघालेली ही रॅली, मुरुड, श्रीवर्धन, दापोली, दाभोळ, जयगड, मिकरवाडा, देवगड, मालवण असा प्रवास करुन बुधवारी वेंगुर्ले येथे पोहचली. वेंगुर्ल्यातून ही रॅली गुरुवारी मालवण येथे येणार आहे. मालवण येथे मच्छिमारांना मार्गदर्शन केल्यानंतर रत्नागिरी, मुरुंड जंजीरा मार्गे वरळी, मु��बई येथे पोहचणार आहे. 10 जून रोजी या रॅलीचा समारोप होणार आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Cheaper-to-get-vegetables-in-summer/", "date_download": "2019-02-23T22:58:17Z", "digest": "sha1:V3PG7FY7A2YPHMAPFQA4QUFKQN3GI5PN", "length": 7150, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऐन उन्हाळ्यात भाज्या झाल्या स्वस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ऐन उन्हाळ्यात भाज्या झाल्या स्वस्त\nऐन उन्हाळ्यात भाज्या झाल्या स्वस्त\nऐन उन्हाळ्यात काही अपवाद वगळता बहुतेक फळभाज्या आणि पालेभाज्या स्वस्त आहेत. आवक वाढल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना फायदा होत असला तरी शेतकर्‍यांना मात्र फटका बसत आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात भाज्याची आवक कमी होते. परिणामी दरात मोठी वाढ होते. यावर्षी मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काहीप्रमाणात भाज्यांच्या दरात वाढही झाली. मात्र पुन्हा आवक वाढल्याने दर खाली आले. उन्हाळ्यात पाणी टंचाई असते. त्यामुळे आवक कमी होऊन चांगला दर मिळतो हे लक्षात घेऊन अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. त्या प्रमाणे अनेकवेळा भाज्यांना दरही चांगला मिळतो. मात्र यंदा जिल्ह्याच्या पूर्वभागात टेंभू, आरफळ, म्हैसाळ, ताकारी पाणी योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून भाजीपाल्याचे पीक करीत आहेत.\nत्यामुळे यंदा ऐन उन्हाळ्यातही भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे. विशेषत: कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो, दोडका, गवारी, भेंडी आदी भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे या भाज्याचे दर कमी झाले आहेत. दर कमी झाल्याने ग्राहकांना फायदा होत आहे. मात्र शेतकर्‍यांना कमी दराचा फटका बसत आहे. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने एकरी उत्पादनात घट होते. आता दरही कमी झाल्याने आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. यामध्ये व्यापार्‍यांनाच अधिक फायदा होत आहे. गवारी 40 रुपये किलो झाल्याने त्याचा तोडण्याचाही खर्च परवडत नसल्याचे शेतकर्‍यांचे मत आहे. दरम्यान, मेथी, कोथिंबीरीची आवक कमी असल्याने दर थोडे जास्त आहेत. मात्र पालक, करडई या पालेभाज्या प्रति पेंडी पाच ते दहा रुपयास मिळत आहे.\nफळभाज्यामध्ये वांगी, दोडका, कारले, भेंडी, मिरची, गाजर, वरणा अशा भाज्यांचा दर प्रति किलोस 30 ते 40 रुपये आहे. कोबी, फ्लॉवर गड्डयाचे दर ग्राहकांच्या आवाक्यात आहेत. प्रति गड्डा पाच ते वीस रुपयांना मिळतो आहे. दुधी भोपळा प्रति नग 10 रुपये तर मुळा, बीट प्रती नग 5 रुपये आहे. गाजरांचा प्रती किलोचा दर 20 ते 40 रुपये आहे. वाढत्या तापमानामुळे काकडी, लिंबू यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे यांच्या दरात वाढ झालेली आहे. देशी काकडी 30 ते 40 रुपये किलो तर संकरीत काकडी 40 रुपये किलो आहे. प्रती लिंबूचा दर 1 ते 3 रुपये आहे. उकाड्यामुळे कलिंगडांनाही चांगली मागणी आहे. त्याप्रमाणे आवक मोठ्या प्रमाणात आहे. कलिंगडे प्रति नग 20 ते 60 रुपये आहे. सफरचंद 100 ते 150, चिकू 30 ते 40 रुपये प्रती किलो आणि अननस 40 ते 60 रुपये प्रति नग आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Contaminated-water-supply-in-solapur-Chupad-area/", "date_download": "2019-02-23T22:55:40Z", "digest": "sha1:RWH3HC7BM36CMA2TUNLQQQWPHPHTAV7J", "length": 8526, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चौपाड परिसरात दूषित पाणीपुरवठा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › चौपाड परिसरात दूषित पाणीपुरवठा\nचौपाड परिसरात दूषित पाणीपुरवठा\n‘अमृत’ योजनेंतर्गत उजनी ते सोलापूरदरम्यानच्या जलवाहिनीतील सुमारे दीड किलोमीटरची जुनी जलवाहिनी बदलण्यात आल्यानंतर सोलापुरात सुरु झालेल्या दूषित पाण्याचा सिलसिला काल एक दिवसाच्या ब्रेकनंतर आज (शुक्रवार) पुन्हा सुरु झाला. आज चौपाडमधील गणेश मंदिराच्या परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाल्याने नागरिक चांगलेच वैतागले.\nकेेंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत उजनी ते सोलापूर जलवाहिनीत अनेक ठिकाणी दुरुस्त्या केल्या खर्‍या; मात्र त्यातील त्रुटींमुळे सोलापूरकरांच्या नळाला मात्र दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येत आहे. महापालिकेने जरी हे पिण्यायोग्य पाणी असल्याचे सांगितले असले तरी ते पाणी केवळ चूळ भरण्यासाठी वापरल्यानंतरसुध्दा अनेकांना पोटाचे विकार होत असल्याची तक्रार नागरिकांना केली आहे. त्यामुळे ‘अमृत’ योजनेतील जलवाहिनीची दुरुस्ती सोलापूरकरांसाठी विषारी ठरते आहे, असे चित्र आहे.\n‘अमृत’ योजनेतून उजनी ते सोलापूरदरम्यानची मुख्य जलवाहिनीतील सुमारे दीड किलोमीटरची जलवाहिनी बदलण्याचे काम महापालिकेने 25 जुलै ते 28 जुलैपर्यंत केले होते.\nत्यानंतर 29 जुलैपासून पाणीपुरवठा सुरु झाला खरा; मात्र दीड-दोन वर्षांपासून रस्त्यावर पडून असलेल्या नव्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या मातीमुळे सलग तीन दिवस दूषित पाणीपुरवठा झाला होता. मात्र त्यानंतर काल (गुरुवार) स्वच्छ पाणी आले खरे; मात्र आज चौपाड भागात पुन्हा दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नळाला येणार्‍या पाण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.\nस्थानिक जलवाहिनी नादुरुस्त असेल : दुलंगे\nगढूळ पाणीपुरवठ्याबाबत पाणीपुरवठा अधिकारी गंगाधर दुलंगे म्हणाले की, ‘अमृत’ योजनेंतर्गत कारंबा नाका ते पर्ल गार्डनदरम्यान टाकलेल्या नव्या जलवाहिनीच्या स्वच्छतेसाठी तब्बल नऊ तास आम्ही वॉशआऊट (पाणी सोडले) प्रक्रिया राबविली होती. तरीदेखील काही ठिकाणी दूषित पाणी आले. मात्र तीन दिवसांत सातत्याने त्या जलवाहिनीतून पाणी येत असल्याने काल (गुरुवार) सगळीकडे शुध्द पाणी आले होते. आज चौपाडमध्ये पाण्याचा दिवस नाही. तरीदेखील तेथे पाणी आले असेल तर तेथील झोन कार्यालयांतर्गत असलेल्या जलवाहिनीमध्ये काही खराबी झाल्याची शक्यता आहे. ती तातडीने शोधून दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या जातील.\nसंजय कोळींवर कारवाईची मागणी\nपिण्याच्या पाईपलाईनमधून दूषित पाणी आल्यामुळे महापालिका सभागृहनेते संजय कोळी यांनी महापालिकेचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांना प्रभागात कामाचा बहाणा करून बोलावून त्यांना शिवीगाळ करत त्यांचा तृतीयपंथी व्यक्तीच्या हस्ते उपरोधिक सत्कार केला.\nसत्ताधारी लोकप्रतिनिधीकडून कायदा हातात घेतला जात असून मागासवर्गीय समाजातील अधिकार्‍याला अवमानित केल्याप्रकरणी कोळी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आण�� अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्यावतीने करण्यात आली. याबाबत स्वाभिमानीचे शहराध्यक्ष परशूराम मब्रुखाने यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/More-than-2500-candidates-for-325-seats-in-Home-Guard-recrutment/", "date_download": "2019-02-23T23:28:48Z", "digest": "sha1:UUWGWB3URIUSGZXOKADR3GDFREVHXOTQ", "length": 4371, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " होमगार्डच्या 325 जागांसाठी 2500 पेक्षा जास्त उमेदवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › होमगार्डच्या 325 जागांसाठी 2500 पेक्षा जास्त उमेदवार\nहोमगार्डच्या 325 जागांसाठी 2500 पेक्षा जास्त उमेदवार\nसोलापूर जिल्ह्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणीची प्रक्रिया सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी सुरु झाली. सोलापूर जिल्ह्यासाठी 204 पुरुष, तर 121 महिला होमगार्डची नोंदणी करण्यात येणार आहे.\nसोलापूर जिल्ह्यासाठी नव्याने होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु झाली. या नोंदणी प्रक्रियेसाठी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 2500 पेक्षा उमेदवारांनी गर्दी केली होती. गुरुवारी सकाळी पोलिस मुख्यालयात उमेदवारांच्या कागदपत्रांची व शैक्षणिक पात्रता पाहून शारीरिक चाचणीसाठी सोडण्यात आले. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पुरुष व महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली.\nमहिलांची 800 मीटर धावण्याची चाचणीही पूर्ण झाली असून पुरुषांची 1600 मीटर धावण्याची चाचणीही सोलापूर विद्यापीठाजवळील हिरज रस्त्यावर शुक्रवारी सकाळी घेण्यात येणार आहे.\nया नोंदणी प्रक्रियेसाठी अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या नेतृत्वाखाली 5 पोलिस निरीक्षक, 15 पोलिस उपनिरीक्षक, 11 लिपीक आणि सुमारे 100 पेक्षा पोलिस कर्मचारी परिश्रम घेत आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/arun-jaitley-critisized-rahul-gandhi-a-failed-student-who-is-jealous-of-topper-pm-narendra-modi-340688.html", "date_download": "2019-02-23T22:51:14Z", "digest": "sha1:7IB4UUEB7I2XBANHSHT6LL2AFYCO4HHD", "length": 15522, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल गांधी नापास विद्यार्थी तर मोदी 'टॉपर', जेटलींचा पलटवार!", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : ���ढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nराहुल गांधी नापास विद्यार्थी तर मोदी 'टॉपर', जेटलींचा पलटवार\n'राफेल करारावरून राहुल गांधींची दोन वक्तव्य जरी ऐकली तर ते पंतप्रधान मोदींवर वयक्तिक आकसातून आरोप करत असल्याचं स्पष्ट होतं.'\nनवी दिल्ली 10 फेब्रुवारी : अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन परतल्यानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केलाय. जेटली अमेरिकेत गेलेले होते तरीही त्यांनी अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आणि आपलं नाव माध्यमात कायम चर्चेत राहिल याची दक्षता घेतली. आपल्या नव्या ब्लॉगमध्ये त्यांनी राहुल गांधींना चक्क नापास विद्यार्थ्याची उपमा दिली आहे.\nराफेल, घटनात्मक संस्थांची स्वायतत्ता आणि जीएसटी अशा अनेक मुद्यांवर जेटलींनी आपलं मत व्यक्त केलं. ते आपल्या ब्लॉगमध्य म्हणाले, \"गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसने अनेक खो���्या गोष्टींचा प्रचार केला, मोहिमा राबविल्या. मात्र सत्य हे अखेर सत्यच राहतं. कितीही खोटा प्रचार केला तरी सत्य लपून राहात नाही.\" अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.\nभारताची संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी राफेलचा करार हा महत्त्वाचा आहे. या करारामुळे सरकारचा पैसाही मोठ्या प्रमाणावर वाचला आहे. असं असतानाही दररोज खोटे आरोप करण्यात येत आहेत. राफेल करारावरून राहुल गांधींची दोन वक्तव्य जरी ऐकली तर ते पंतप्रधान मोदींवर वयक्तिक आकसातून आरोप करत असल्याचं स्पष्ट होतं.\nशळेत नापास विद्यार्थी हा कायम टॉपर विद्यार्थ्याला शिव्या घालत असतो. तसाच हा प्रकार असल्याचा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. या आधीही जीएसटी, नोटबंदी, घटनात्मक संस्था, असहिष्णुता अशा अनेक मुद्यांवर काँग्रेसने खोटा प्रचार केला असा आरोपही जेटली यांनी आपल्या ब्लॉगमधून केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Arun JaitleyNarendra modirahul gandhiअरुण जेटलीनरेंद्र मोदीराफेलराहुल गांधी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमोदींची मन की बात; ओमर अब्दुल्लांनी केलं अभिनंदन\nउत्तर प्रदेशात भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/piyush-goyal-troll-on-twitter-after-sharing-indias-first-semi-high-speed-trains-video-340771.html", "date_download": "2019-02-23T22:57:07Z", "digest": "sha1:AMWVOPK7BAJ2QOO6565PZFVUDLUZU7MF", "length": 15227, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special effectsवापरुन पियुष गोयल यांनी पळवली हाय-स्पीड रेल्वे", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्���्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nSpecial effectsवापरुन पियुष गोयल यांनी पळवली हाय-स्पीड रेल्वे\nगोयल यांनी स्वत:च्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी एक व्हिडिओ शेअर केला खरा पण सोशल मीडियावर त्याची पोलखोल झाली.\nनवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: प्रत्येक राजकीय नेता त्याने केलेल्या विकास कामाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी सध्या सोशल मीडियाची देखील मदत घेतली जाते. पण अनेक वेळा उत्साहाच्या 'भरात करायला गेलो एक आणि झालं भलतंच' असा अनुभव येतो. केंद्रीय रेल्वे मंत्री आणि हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या बाबत अशीच घटना घडली आहे. गोयल यांनी स्वत:च्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी एक व्हिडिओ शेअर केला खरा पण सोशल मीडियावर त्याची पोलखोल झाली.\nरेल्वेमंत्री गोयल यांनी twitterवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेक इन इंडियातून तयार करण्यात आलेली भारतातील पहिली सेमी हाय स्पीड रेल्वे गाडीचा व्हिडिओ असल्याचे सांगत त्यांनी एक पोस्ट शेअर केली. पण या पोस्टमुळे आता ते ट्रोल होत आहेत. गोयल यांनी जो व्हिडोओ शेअर केला आहे तो खरा व्हिडिओ नसून youtubeवर डिसेंबर 2018मध्ये अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओला अधिक वेगाने दाखवल्याचा दावा एका युझरने केला आहे.\nगोयल यांनी 9 फेब्रुवारी रोजी twitterवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याखाली Abhishek Jaiswal या युझरने हा व्हिडिओ हा माझा असून तो तुम्ही स्पेशल ईफेट्स देऊन अपलोड केला आहे, असे सांगत मुळ व्हिडिओची youtube लिंक दिली आहे. रेल्वेमंत्र्याच्या या व्हिडिओवर आता चर्चा सुरु झाली आहे. गोयल यांना अनेकांनी ट्रोल करण्यास सुरु केली आहे. गोयल यांनी केलेल्या या twitterवर टीका करण्याची संधी काँग्रेसने देखील ��ोडली नाही. काँग्रसने मिस्टर गोटाळा असा उल्लेक करत रेल्वेमंत्र्यावर हल्लाचढवला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमोदींची मन की बात; ओमर अब्दुल्लांनी केलं अभिनंदन\nउत्तर प्रदेशात भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ravi-shastri-trolled-by-harsh-goenka/", "date_download": "2019-02-23T23:05:59Z", "digest": "sha1:MF7DNTBS7JAYUILJPNNSRQRJUDEMECGB", "length": 8093, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना", "raw_content": "\nएमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना\nएमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना\nगेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेस वर जास्त भर दिला आहे. वादग्रस्त यो-यो टेस्टचा अवलंब त्याचाच एक भाग आहे. या यो-यो टेस्टला भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा पूर्णपणे पाठींबा आहे.\nभारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत जागरुक असणारे शास्त्री आता मात्र त्यांच्या फिटनेसवरुन ट्रोल झाले आहेत.\nएमएस धोनीवर सातत्याने टीकेची झोड उठवणाऱ्या हर्ष गोएंकाच्या तावडीत आता रवि शास्त्री सापडले आहे.\nगोएंकानी बुधवारी (८ ऑगस्ट) ट्विटरवर रवि शास्त्रींचा एक फोटो पोस्ट केला होता.\n“भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी भारताकडून चांगली कामगिरी करण्यासाठी रवि शास्त्री सज्ज आहेत.” रवि शास्त्रींच्या फिटनेसवर खोचक टीका करताना हर्ष गोएकां असे म्हणाले.\nयापूर्वीही अनेकव���ळा सोशल मिडियावर रवि शास्त्रींचा फिटनेस चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रींना त्याच्या फिटनेसमुळे नेटकऱ्यांनी अनेकदा धारेवर धरले आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण\n–सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार\n-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1468.html", "date_download": "2019-02-23T23:35:16Z", "digest": "sha1:4KZXTQZKP4JQ5QUS5SWUIRB6XOMN2IUG", "length": 14506, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ४ - झडप बहिरी ससाण्याची...", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ४ - झडप बहिरी ससाण्याची...\nविजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला. त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला. त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू. त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभागशिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या काठीशिरवळला एक भुईकोट किल्ला नव्यास्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता.त्याचं नाव ' सुभानमंगळ '. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले. कोणत्याहीक्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूवीर् असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही.\nअशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत. त्यांचा आत्मविश्वास जबर होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांनी फार-फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला. तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८ . पावसाचे दिवस. नीरेला पाणी. पुरंदरपासून अवघ्या बारा कि. मी. वर इशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती. याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा कि. मी. वर सुभानमंगळ होता. हा किल्ला अगदी नुकताच , कालपरवा एवढ्यात फत्तेखानी सैन्याने जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण लागले होते.\nशिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसरजवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घाल���्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला. प्रथम हल्ला सुभानमंगळवर , कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून थेट शिरवळवर राजांनी सोडलं. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढविणार होता. नदीला पूल नव्हता. नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिणतीरावर जायचे होते. गेले. सुसरीसारखे मराठे गेले . किल्ला बेसावध होता , नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले. घुसले. प्रतिकार होत होता , पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता. युद्ध पेटले. हलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. युद्धात शाहीकिल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला. आदिलशाही फौजेची अक्षरश: दाणादाण उडाली. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवरफडकला. आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला.\nकावजी मल्हार किल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला. सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढविला. यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकुम दिला होता की , तुम्ही ऐन लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे तेआपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो. पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळांनं चालून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्याझेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू.\nहे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं. राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम, अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संप�� नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहतं.\nमराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली. काही मराठेही युद्धात पडले. मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली. ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली. खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्याहातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार नाही , नाही कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. अन् आपल्या साथीदारांच्यानिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाली.\nअपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता , तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले. फत्ते झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कवतिक केले. त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ' सर्जाराव ' असा केला. हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली. आता खासा फत्तेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला. आत्मविश्वास वाढला. पुरंदरकिल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-23T23:41:13Z", "digest": "sha1:65FIW7WTMHRENZRQ6KR4DE7A7JLCYCTY", "length": 36624, "nlines": 251, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "काश्मीर अजूनही चिंताजनकच | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता ��ागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्��� ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान ब्लॉग काश्मीर अजूनही चिंताजनकच\nकाश्मीरबाबत गेल्या काही दिवसांत काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. या घटना जम्मू-काश्मीरच्या शांतता, सुरक्षिततेच्���ा दृष्टीने आणि एकूणच भारताच्या सुरक्षिततेवर परिणाम करणार्‍या आहेत. आतापर्यंत जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी राजकीय व्यक्तीची नियुक्ती जाणीवपूर्वक टाळली जात होती. तिथे प्रशासनातल्या व्यक्ती नेमल्या जात होत्या.\nत्याचा जसा फायदा होता तसाच तोटाही होता. आता मात्र काश्मीरच्या राज्यपालपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय व्यक्तीची निवड करून काही चांगले संकेत दिले आहेत. सत्यपाल मलिक यांची काश्मीरमध्ये नियुक्ती करण्यात आली. ते बिहारमध्ये राज्यपाल होते. जवळपास 51 वर्षांनंतर पहिल्यांदाच राजकारणात सक्रिय राहिलेल्या व्यक्तीला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद देण्यात आले आहे. नोकरशाही किंवा लष्कराशी संबंधित अधिकार्‍यांचीच या पदासाठी वर्णी लागत होती. मलिक यांनी भारतीय क्रांतिदल, लोकदल, काँग्रेस, जनता दल आणि भाजप असा प्रवास केला आहे. त्यांच्यापुढे काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे. नेमकी मलिक यांची निवड झाल्यानंतर लगेच आणखी दोन घटना घडल्या. त्या दोन्हीही चिंताजनक आहेत. त्यातली एक घटना दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांच्या केलेल्या अपहरणाची. आतापर्यंत पोलिसांचे अपहरण केले जात होते. आता त्यांच्या नातेवाईकांचे अपहरण करून सामान्य लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे पुढचे पाऊल दहशतवाद्यांनी टाकले आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या नातेवाईकांची सुटका केली, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.\nकाश्मीर हा सुफी संतांचा प्रभाव असलेला भाग. मुस्लिमांमधील अनेक वाईट प्रथा तिथे बाजूला ठेवल्या जात आहेत. काश्मीरमध्ये मुलींना जेवढी मोकळीक आहे तेवढी देशाच्या अनेक भागांमध्ये नाही. त्यामुळे इथल्या काही मुली थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या आहेत. काही मुली भारतीय प्रशासकीय सेवेत चमकल्या आहेत. आता तर काश्मीरमधील युवती पायलट झाली आहे. ही एकीकडे चांगली बाब असताना दुसरीकडे काश्मीरसारख्या उदारमतवादी भागात मूलतत्त्ववादी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया (इसिस) चा उपद्रव वाढत असल्याचे वरवर दिसत आहे. वास्तविक भारतीय मुस्लिमांनी वारंवार इसिसला आपल्याकडे थारा नाही, असे स्पष्ट केले आहे. पुणे, जयपूर, कल्याण, पनवेल आदी ठिकाणच्या काही युवक-युवतींचा इसिसशी संबंध आला असला तरी त्या घटना मर्��ादित आहेत,\nपरंतु इसिसच्या घटनांचे भांडवल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. बकरी ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये इसिसचे झेंडे फडकावण्यात आले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली. काश्मीरमध्ये दररोज दगडफेक किंवा निदर्शने होतात. इसिसचे झेंडेही पूर्वी फडकावले जात होते. दगडफेक करणार्‍या हातांना जसे पाकिस्तानमधून टेरर फंडीगच्या माध्यमातून पैसे येतात तसेच आता इसिसचे झेंडे फडकावण्यासाठीही येतात. पाकिस्तान ही दहशतवाद्यांची जन्मभूमी आहे. तिथून दहशतवाद जगभर जातो, परंतु आता पाकिस्तानला ती प्रतिमा पुुसायची आहे.\nत्यासाठी भारतातच कसा दहशतवाद आहे आणि काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे कसे उल्लंघन केले जाते, हेही दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. दहशतवादाच्या कारणावरून अमेरिकेने पाकिस्तानला 2100 कोटी रुपये द्यायला नकार दिला. इतर देशही हात आखडता घेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर इसिसच्या वारंवार फडकवल्या जाणार्‍या झेंड्याचा विचार करायला हवा. इसिसचे झेंडे फडकावणारे हात ठरावीक आहेत. त्यांना काश्मिरी नागरिकांची संमती नाही. उलट हा प्रकार केवळ लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला आहे. त्यामागे पाकिस्तानचे सुनियोजित धोरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिम हे शियापंथीय आहेत, तर इसिस ही सुन्नी पंथीयांची संघटना आहे. शिया आणि सुन्नी जमातींमध्ये असलेला टोकाचा संघर्ष पाहिला तर काश्मिरींचे इसिसला समर्थन मिळणे केवळ अशक्यप्राय आहे.\nसुन्नी पंथीय देशांमध्ये इसिस अस्तित्वात होती. इराक आणि सीरियामधून या संघटनेची मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आहे. जगाच्या अन्य भागातून तिचा प्रभाव कमी होत असताना काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे दाखवले जात आहेत. अवघे जग पाकिस्तानकडे दहशतवादाची निर्यात करणारी फॅक्टरी म्हणून पाहत आहे. भारत जागतिक व्यासपीठावर हीच बाब सातत्याने मांडत आला आहे. मात्र त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास बसत नव्हता. परंतु आता अमेरिकेसह जगाचाही विश्वास बसायला लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान दहशतवादाला कसा समर्थन देत आहे हे अलीकडे स्पष्ट केले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या दिशेने प्��वास करते आहे. पाकिस्तानला जगाकडून आर्थिक मदतीची गरज आहे. ही आर्थिक मदत घेण्यासाठी पाकिस्तानला आपली प्रतिमा बदलणे गरजेचे आहे.\nत्यामुळेच आपला देश लोकशाहीचे समर्थन करणारा, लोकशाही रुजलेला आणि दहशतवादाची निर्यात न करणारा असल्याचे चित्र पाकिस्तान निर्माण करत आहे. हे करत असताना पाकिस्तान भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करू पाहत आहे. जगात दहशतवादाची निर्यात भारताकडून होत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यासाठीच भारतात इसिसचे समर्थक वाढताहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यासाठीच जम्मू-काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे दाखवले जात आहेत. काश्मीर सोडून देशाच्या अन्य भागात युवक इसिसकडे वळण्याच्या तयारीत होते, परंतु समुपदेशन करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. काश्मीरमधील तरुण दहशतवादाकडे वळत आहेत, हे चित्र मात्र चिंताजनक आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण प्रकाशित झाले. जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी 131 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाले असल्याचे हा अहवाल सांगतो. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. 2000 नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने तरुण दहशतवादाकडे वळले आहेत. बुर्‍हान वाणीच्या लष्कराबरोबरच्या चकमकीनंतर सातत्याने हा आकडा वाढतो आहे. काहीकाळ तो कमी झाला होता. शोपियाँ या जिल्ह्यातील सर्वाधिक तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळतात. स्थानिक स्तरावर लोकप्रिय होणारे दहशतवादीदेखील तितकेच विघातक आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. काश्मीरमध्ये बेरोजगारी आणि दहशतवादाचे होणारे उदात्तीकरण यामुळे तरुण दहशतवादाकडे वळत आहेत. ते थांबवायला हवे. विकासाची गती वाढवावी लागेल; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांमध्ये काश्मीरसाठी 68 हजार कोटी रुपयांच्या घोषणा केल्या.\nत्यातल्या एकाही घोषणेचा आराखडा अजून मंजूर झालेला नाही. काश्मीरमधील विविध घटकांच्या नाराजीचे हेही एक कारण आहे. ते लक्षात घेतले पाहिजे. काश्मीर खोर्‍यातल्या दहशतवादाने प्रभावित असलेल्या शोपियाँ, अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये नुकतीच अत्यंत तणावपूर्ण स्थिती होती. जम्मू-काश्मीरसाठीच्या, वादग्रस्त ठरलेल्या कलम 35 (अ) समर्थनार्थ तिथे बंद पाळण्यात आला. त्यातच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कुटुंबि���ांचे अपहरण केल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील गावांमध्ये परिस्थिती चिघळली होती. सर्वोच्च न्यायालयात कलम 35 (अ) संदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. आता ही सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या बाहेरील व्यक्तींना या राज्यात जमीन खरेदी करता येत नाही. या तरतुदीला घटनेच्या 35 (अ) कलमानुसार संरक्षण देण्यात आले आहे. हे कलम काढून टाकण्यास काश्मीर मुस्लिमांकडून कडाडून विरोध होत आहे. पोलिसांच्या कुटुंबियांच्या अपहरणामुळे शोपियाँ, पुलवामा, अनंतनागमधली परिस्थिती संवेदनशील बनली होती. ‘हिजबूल’च्या एका कमांडरच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांनी सुटका केल्यामुळे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या कुटुंबांच्या सर्व सदस्यांना शुक्रवारी संध्याकाळी सोडून दिले.\nहिजबूल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला, सय्यद शकील अहमदला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांना आर्थिक मदत (टेरर फंडिंग) केल्याप्रकरणी अटक केली आहे. तपास यंत्रणांकडून अद्याप याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. एनआयए, स्थानिक सुरक्षा दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शकीलला अटक केली. शकील व्यवसायाने लॅब टेक्निशियन आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सलाउद्दीनच्या आणखी एका मुलाला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.\nगेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सय्यद शाहीद युसूफला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 2011 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने युसूफला अटक केली होती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहत असलेले आपले वडील सय्यद सलाउद्दीनकडून युसूफने दहशतवादी कारवायांसाठी कथितरीत्या पैसे घेतल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधली परिस्थिती सतत हाताबाहेर जात असून पाकिस्तानी टेरर फंडींगमुळे भारतापुढे नवनवी आव्हाने उभी राहत आहेत.\n– प्रा. डॉ. विजयकुमार पोटे\nPrevious articleनोटबंदी : फसलेली क्रांती\nNext articleटोलवटोलवी हेच राजकारण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑ��� लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-47201457", "date_download": "2019-02-23T23:35:50Z", "digest": "sha1:4J7MFEBKJXDDZ7MHP36G3HZUFB4J47MB", "length": 7793, "nlines": 116, "source_domain": "www.bbc.com", "title": "केस कमी वयात पांढरे झाले? तुम्हाला हा आजार असू शकतो - व्हीडिओ - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nकेस कमी वयात पांढरे झाले तुम्हाला हा आजार असू शकतो - व्हीडिओ\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nकमी वयात केस पांढरे होणं सामान्य बाब होत चालली आहे. पण हा एक आजार आहे, हे तुम्हाला माहीत आहे\nलवकर केस पांढरे होत असतील तर त्याला वैद्यकीय भाषेत याला केनाइटिस असं म्हणतात. वयाच्या 20 वर्षांआधीचं तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुम्हाला 'केनायइटिस' असू शकतो.\nयामुळे केस काळे करणारे रंगद्रव्यं कमी होतात. अनुवांशिकता, कमी पोषक आहार, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे किंवा हिमोग्लोबीनच्या कमकरतेमुळे केस लवकर पांढरे होतात.\nयावर इलाज करणं अवघड आहे. यामध्ये औषधं आणि शँपूचा जास्त फायदा होत नाही. जेवणात बायोटिन पदार्थांचा वापर करा.\nकेसांवर केमिलकचा वापर करू नका. जास्त शँपूचा वापर टाळा.\nड्रायव्हरशिवाय धावणारी बस रस्त्यांवर आलीसुद्धा\nशरीराबाहेर हृदय असलेल्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया\nISचा जवळपास 100 टक्के बिमोड झाल्याचा डोनाल्ड ट्रंप यांचा दावा\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी त��म्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ महिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nमहिलांमधली साधी वाटणारी ही पोटदुखी कॅन्सर असू शकते\nव्हिडिओ ऑस्कर : युद्धाशी संघर्ष केलेल्या सीरियन मुलाची गोष्ट\nऑस्कर : युद्धाशी संघर्ष केलेल्या सीरियन मुलाची गोष्ट\nव्हिडिओ हा 900 कोटींचा हिरा निझाम पेपरवेट म्हणून वापरायचा - व्हीडिओ\nहा 900 कोटींचा हिरा निझाम पेपरवेट म्हणून वापरायचा - व्हीडिओ\nव्हिडिओ मधाळ माणूस, यांच्या घरी मधमाशा राहतात- पाहा व्हीडिओ\nमधाळ माणूस, यांच्या घरी मधमाशा राहतात- पाहा व्हीडिओ\n 7 वर्षांचा चिमुरडा UKमधला सर्वांत लहान स्कूटर चॅम्पियन - व्हीडिओ\n 7 वर्षांचा चिमुरडा UKमधला सर्वांत लहान स्कूटर चॅम्पियन - व्हीडिओ\nव्हिडिओ इथे लहान मुलं कारने ऑपरेशन थिएटरमध्ये जातात - पाहा व्हीडिओ\nइथे लहान मुलं कारने ऑपरेशन थिएटरमध्ये जातात - पाहा व्हीडिओ\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/13574", "date_download": "2019-02-23T23:03:39Z", "digest": "sha1:YIULPISUSERXLW7AT7P2ZML3QPAYZ6VA", "length": 5671, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जगणं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जगणं\nअसा मी कसा मी\nअसा मी कसा मी\nकशा बदलतात जगण्याच्या दिशा\nवाऱ्यावर वाहतो पाचोळा जसा मी\nअसा मी कसा मी, असा मी कसा मी\nखूप ठरवले, काही राहिले काही केले\nराहिल्यावर रुसू अन केल्यावर हसूतरी कसा मी\nमलाही माहिते ती येते कुठुनी\nतरी असल्या उर्मीवर भुलू कसा मी\nकोणी म्हणे याला अध्यात्माची चाहूल\nजे म्हणती तयांची ढोंगे पाहून\nउदासच हसतो मनाशी आता मी\nजन्मली करोडो माणसं, मुंगी, किडे\nखरंच त्यांचे जगणे निरर्थक का होते\nकोडे हे सोडवेल का सांगा कोणी\nजगण्यासाठी फक्त दोन शब्द काफी असतात\nतू नसशील तर मी ला हि अर्थ नसतो\nश्वास तर असतातच पण\nतुझ्या श्वाततात च मी पण दडलेलं असत\nया क्षणाला सुद्धा तुझीच आस आहे\nतुझ्याच आभासला माझीच साथ आहे\nपाप-पुण्य, सुख दुःख, या माणसाच्या त्याच्या स्वत:च्या कल्पना आहेत.त्याच्या स्वत: च्या वलयाभोवती फिरत अस���ात. तो स्वत: आपल्या परिवेशाशी निगडीत व टिकून राहण्यासाठी झगडत असतो. स्वतःचा समाज, परिसर यातच गुरफूटून जातो. त्यातून विलग होऊन त्याच्यावर स्वार होऊन कधी विचार करत नाही. आपलं पृथ्वी नामक ग्रहावर माणूस या जमातीत येण्याचं कारण शोधत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16247", "date_download": "2019-02-23T23:12:02Z", "digest": "sha1:42GORD7YJROJUCAGRDH3XNBD5ENXXEYC", "length": 2919, "nlines": 66, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुर्यास्त (ऑइल पेस्टल ) : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nसुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nसुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nसध्या लेक खडूच्या रंगांच्या प्रेमात पडली आहे\nसुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nRead more about सुर्यास्त (ऑइल पेस्टल )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3748", "date_download": "2019-02-23T23:20:10Z", "digest": "sha1:5ZYZ7WWQIYMLWV6OE2CDKPWW3QAO4DKM", "length": 16445, "nlines": 217, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लिंगाणा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लिंगाणा\nशिवसहस्त्र नामावलीतील 'चंद्रमौळी' या तेराव्या नावाचा महिमा अनुभण्याचा योग आला तो गेल्या वर्षीच्या माघ कृष्ण सप्तमीला.. सह्याद्रीच्या खांद्यावर ध्यानस्थ बसलेल्या लिंगाण्याच ते दुर्गम रुप म्हणजे तालमीतल्या मातीत रंगलेला मल्लंच जणू... त्याच्या कातील धारेवरिल चढाईतील जरब इतकी की, शड्डू ठोकत आव्हान देणार आखाड्यातला नरविरच भासावा... घोटीव शरिरबंधावर रुंद कपाळीचा कडा, वार्‍यालाही थारा न देणारा निमुळता माथा आणि त्यावर झळकणारी सप्त्मीची चंद्रकला... वाह\nइंद्रधनुष्य यांचे रंगीबेरंगी पान\nClimbing चे साहीत्य आणि Climbers ने खचाखच भरलेल्या दोन व्हिस्टा आणि एक मांझा सुसाट निघाल्या होत्या, शनिवार, २३ मार्च २०१३ (03:30 pm).\nजागोजागी थांबलेले मावळे आणि त्यांची रसद ��ॊळा करत-करत NH-4 ने कायदेशीररीत्या तोल वगैरे भरुन (७० रुपये) भोर मार्गे वरंध्यात पोहोचलो (६:४० pm). सुर्यास्ताचे मनमोहक दृश जरी दहा मिनिटांसाठी गेले होते तरीसुद्धा सुर्याचे अंधुकसे पुर्णाकृती प्रतिबिंब पहायला मिळाले, हेही नसे थॊडके \nRead more about लिंगाणा एक थरार \nलिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)\nदुर्ग रायगडाच्या दुर्गमत्वाचं कोडं सोडवण्यासाठी, आसपास दाटीवाटी केलेल्या अजस्र सह्यरांगांतून आडवाटेच्या घाटवाटांचा वेध घेण्यासाठी भटकंती चालू होती. पहिल्या दिवशी काळ नदीच्या खो-यातील पाने गावातून ट्रेकर्सना अनोळखी अशी ‘निसणी’ची वाट चढून, सह्याद्रीच्या अस्पर्शित भागांना देत घाटमाथ्यावर सिंगापूर गावी पोहोचायला तब्बल एक दिवस लागला होता. रायलींग पठारावरून दिसणा-या विराट दृश्यानं खुळावलो होतो..\nRead more about लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध)\nलिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)\n...सह्याद्रीच्या पश्चिम घाटाच्या माथ्यावरून असंख्य डोंगरवळया, घळी, ओढे, झुडपं, कारवीचे टप्पे अश्या मार्गावरून खडतर भटकंती चालू होती. ६-७ तासांच्या सलग चालीनं, चढ-उतारानं पाय कुरकुरताहेत, पाठीवरच्या हॅवरसॅकचं वजन चांगलंच जाणवतंय आणि आजच्या मुक्कामाच्या जवळपासही पोहोचलो नाहीये. अश्यावेळी पुढच्याच वळणाआड दडलेला एक ओहोळ खळाळत सामोरा येतो. थंड पाण्यानं, दाट झाडो-यानं आणि सगळा आसमंत प्रसन्न करणा-या रंगीबेरंगी फुलपाखरांनी आम्ही सुखावतो. जुन्या ट्रेक्सच्या आठवणी निघतात, हास्यकल्लोळात स्थळ-काळ-वेळेचं फारसं भान राहत नाही अन भटकंतीची रंगत वाढतच जाते...\nRead more about लिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (पूर्वार्ध)\nसप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...\nसप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \n'सप्त शिवपदस्पर्श' हे नाव खरंतरं ह्या ट्रेकवर लिहायला घेतलं तेंव्हा सुचले.\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ६ - सारांश... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...\nसप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ५ - रायगड... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ...\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ४ - बोराट्याची नाळ ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nआज होता ट्रेकचा पाचवा दिवस. गेल्या ४ दिवसात ४ किल्ले सर करत आता आम्ही निघालो होतो 'किल्ले तोरणा' कड़े. सकाळी झटपट आवरून निघालो. संजीवनी माचीवरच्या अळू दरवाजामधून निघून थेट तोरणा गाठता येतो पण आम्हाला राजगडाच्या राजमार्गाने उतरायचे होते. त्यामुळे आम्ही पाली दरवाजा गाठला.\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग ३ - तोरणा ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग २ - राजगड ... \nसप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \n२००२ सालचा ट्रेक आहे हा. तब्बल ८ वर्षांपूर्वीचा. त्यावेळी आमच्याकडे रोल भरायचा अवघा एक कॅमेरा होता. सोबत अजून एक रोल घेतला होता. तेंव्हा ट्रेकच्या १० दिवसात ७२ ह्या अंदाजाने आम्ही दररोज अवघे ७ - ८ फोटो काढाचे असे ठरवून होतो. तेंव्हा ह्या ट्रेकचे सुद्धा जास्त फोटो नाहीत माझ्याकडे नाहीत हे सांगायला नको. जे आहेत ते सुद्धा जुने आहेत. फोटोंचा दर्जा चांगला नसेल पण असे फोटो बघायला देखील मज्जा येते.\nगेल्या ८ वर्षात मी सिंहगड, राजगड आणि रायगड ह्या गडांवर अनेकदा गेलो तेंव्हाचे काही फोटो लिखाणासोबत देणार आहे.\nसदर ट्रेकच्या १० दिवसाचे वर्णन एकूण ५-६ भागात लिहायचा मानस आहे.\nRead more about सप्त शिवपदस्पर्श : भाग १ - पुरंदर - वज्रगड - सिंहगड ... \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_29.html", "date_download": "2019-02-23T22:41:11Z", "digest": "sha1:YRKYFL3QVCFBLDAAVCBO5IAZWEW6AW26", "length": 6180, "nlines": 59, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: चार ओळी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रु���लेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nकधी काळी रानामाळात बसून तुझ्यावर लिहिलेल्या कवितांचं\nआता कुजून तयार झालेल 'खत'\nनेवून घाल तुझ्या नापिक झालेल्या\nअन टाक करुण 'मशागत'\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:25 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/11/blog-post_0.html", "date_download": "2019-02-23T23:59:26Z", "digest": "sha1:G3QVGGT7CRQG2TQRQI2VJOXEE7NWSJVS", "length": 24930, "nlines": 65, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: समाजातला बळी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nलीना अचानकच स्टेशनवर भेटली. तीही तब्बल पंधरा वर्षानंतर. तिनंच मला प्रथम ओळखलं आणि जवळ आली. सत्य स्वप्नापेक्षा किती कठोर असतं हे त्या दिवशी मला समजलं. तिच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. “तू कुठे असतोस, मी कुठे असते” याची चौकशी झाली. ती मुंबईतच नोकरी करीत असल्याचं समजलं. मला या अनपेक्षित भेटीचं आश्यर्यच वाटत होतं. कारण ती आणि मी प्राथमिक शाळेपासून एकत्र शिकत होतो. पुढे कॉलेजमध्येही काही काळ एकत्र होतो. तेव्हापासूनच आमच्यात मैत्री बनली. पण मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं जवळ-जवळ असतं ना. ते कधी आणि केव्हा निर्माण झालं ते दोघांनाही कळलं सुद्धा नव्हतं.\nलीना मानेबाईंची मुलगी. मानेबाई माणदेशातल्या. पण मुख्याध्यापक म्हणून बरीच वर्षे गावच्या प्राथमिक शाळेत नोकरीस होत्या. लीना एका श्रीमंत प्रतिष्ठित घरातली एकुलती एक मुलगी. तर मी दलित जातीतील गरीब घरचा मुलगा. माझे आईवडील लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे माझा शालेय जीवनाचा सर्व खर्च मानेबाईनीच केलेला. त्यांनीच मला शिकवलं. वाढविलं. पुढे प्राथमिक शिक्षण संपलं. लीना तालुक्याच्या गावी माझ्यासोबत कॉलेजात येऊ लागली. पण लहानपणापासूनच एकत्र वाढल्याने पुढे पुढे सहवासातून तिचं आणि माझं एकमेकांविषयीचं आकर्षण खूपच वाढत गेलं. परुंतु माणसाला प्रेम सुद्धा एका मर्यादेपलीकडे करता येऊ नये असाच या जीवनाचा नियम असावा. कारण मला आता उमजलं होतं कि आमच्या प्रेमात जाती धर्माची बंधने आ वासून उभी राहणार. आमचं शिक्षण संपलं. मानेबाई मला नोकरी मिळाव्यात म्हणून धरपडत होत्या. तर लीना मी मिळावा म्हणून अनेक क्लुप्त्या लढवत होती. मी मात्र जीवन मरणाच्या कात्र��त सापडलो होतो. मानेबाई आमच्या लग्नास होकार देतील याची मुळीच खात्री नव्हती. शिवाय जरी दिली असती तरी त्याचं समाजातील स्थान, त्यांची प्रतिष्ठा या सर्व गोष्टीना समाजाच्या दृष्टीने कलंक लागणार होता.\nएका सायंकाळी लीना अचानकच मला भेटली. म्हणाली, “आपण येथून दूर जाऊन लग्न करू जेथे धर्म रूढी या गोष्टीना आजीबात थारा नसेल तेथे जाऊ जेथे धर्म रूढी या गोष्टीना आजीबात थारा नसेल तेथे जाऊ पण तू मला कधीही सोडून जाऊ नकोस पण तू मला कधीही सोडून जाऊ नकोस मी कधीही तुझ्याविना सुखी होणार नाही मी कधीही तुझ्याविना सुखी होणार नाही” मी त्या दिवशी तिची कशीतरी समजूत घातली. पण मानेबाईसमोर विषय काढण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. अखेर लीनानच हे प्रकरण बाईपर्यंत पोहचविलं. बाईनी मला घरी बोलविले. लीनालाही सोबत बसविलं. आमच्याकडे पहात म्हणाल्या, “सुगरण आपल्या पिलांसाठी एक काडी काडी गोळा करून खोपा विणते. प्रसंगी उपाशी राहून ती कण कण चारा आणून त्यांना भरवते. कारण तिलाही वाटत असतं. आपल्यासारखच यांनाही उडता यावे. पण तिच पिल्ले जर मोठी झाल्यावर सुगरणीस टोच्या मारून जखमी करू लागली. घायाळ करू लागली. लांब लांब उडू लागली तर सुगरणीच्या अंतरंगाला होणाऱ्या वेदना खूप भयानक असतात. तुम्हाला नाहीत त्या सांगता येणार” मी त्या दिवशी तिची कशीतरी समजूत घातली. पण मानेबाईसमोर विषय काढण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. अखेर लीनानच हे प्रकरण बाईपर्यंत पोहचविलं. बाईनी मला घरी बोलविले. लीनालाही सोबत बसविलं. आमच्याकडे पहात म्हणाल्या, “सुगरण आपल्या पिलांसाठी एक काडी काडी गोळा करून खोपा विणते. प्रसंगी उपाशी राहून ती कण कण चारा आणून त्यांना भरवते. कारण तिलाही वाटत असतं. आपल्यासारखच यांनाही उडता यावे. पण तिच पिल्ले जर मोठी झाल्यावर सुगरणीस टोच्या मारून जखमी करू लागली. घायाळ करू लागली. लांब लांब उडू लागली तर सुगरणीच्या अंतरंगाला होणाऱ्या वेदना खूप भयानक असतात. तुम्हाला नाहीत त्या सांगता येणार त्यांचे डोळे पाण्याने भरले होते.\nस्वप्नाचं जग आणि वास्तवातील जग खूप निराळं असतं. म्हणून तर हि दोन जगे कधीच एक होऊ शकत नाहीत. माझ्या दृष्टीने लीना म्हणजे आकाशाला लागलेलं एक फुल होतं. कितीही उंच भरारी घेऊनही त्या फुलाचा गंध मला मिळणार नव्हता. पुढे चार आठ दिवसातच बाईंची दूर कुठेतरी बदली झालेचं समजलं. लीना मला ���ेटायला आली. म्हणाली, “जुन्या आठवणीना सुद्धा खूप वास असतो रे त्या आठवणीही काही कमी समजू नकोस त्या आठवणीही काही कमी समजू नकोस” हेच तिचे अखेरचे शब्द ठरले. लीना कायमची नजरेआड झाली. अन मी शहरांकडे वळलो.\nआज अचानकच इतक्या वर्षांनी ती समोर आली. खरं तर अगदी आजपर्यंत मला तिच्या नसण्याची आणि या जगाच्या असण्याची सवयच होऊन गेली होती. कारण कॉलेजची प्रेमे म्हणजे तात्पुरती ऐट असते. तात्पुरता डामडौल असतो. पुढे प्रेमे उडून जातात. कोणाची कोठे तरी लग्ने होतात. आणि तिकडे विसरून गेलेल्या आपल्याच प्रेयसीला दुसऱ्याच कोणाकडून तरी, तितकीच गोजिरवाणी पोरंबाळं होत राहतात.” अशा कित्येक समजुतीनी या साऱ्या गोष्टी आता अंगवळणी पडत गेलेल्या. पण “प्रीती म्हणजे काही निर्जीव वस्तू नव्हे कि जी सोडली कि संपली. तिचे धागे कुठेतरी खोल अंतरंगात गुंफलेले असतातच.” लीना सुखी असेल. सारं काही विसरली असेल. तिचा संसार तिने आता उभा केला असेल. असे मला अगदी त्या क्षणापर्यंत वाटत होते. पण यातले काहीच खरे नव्हते. वयाची चाळीशी गाठल्यानंतरही तिने लग्नच केले नसल्याचे समजले. पण का नाही केले याचे उत्तर मला तिने दिलेच नाही. पुन्हा पुन्हा याच विचारल्या गेलेल्या प्रश्नाने ती अधिकच अस्वस्थ होत गेली. अबोल झाली...\nमला मानेबाईंची आठवण झाली. जरी त्यांनी आमच्या लग्नास विरोध केला असला तरी त्यांच्यामुळेच मी आज पांढरपेशा समाजात वावरत होतो. मानेबाई तसं थोर आदर्श व्यक्तिमत्व. गोरगरीब लोकांबद्दल त्यांना नेहमीच खूप जिव्हाळा. आपुलकी. आणि प्रेम. त्या केवळ शाळेतच शिकवत नसत. तर आजूबाजूच्या इतर स्त्री पुरुषांनाही त्या संसाराविषयीचे सल्ले देत. त्यामुळे समाज आणि त्यांच्यात एक वेगळ्याच प्रकारचे नाते निर्माण झाले होते. त्या जिल्हास्तरीय एड्स जनजागरण मोहिमेतही काम करत होत्या. गावात त्यांच्याच प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झालेली. स्त्रियांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनले पाहिजे हि त्यांची प्रामाणिक इच्छा. गरिबीमुळे एखांदे मुल शिक्षण घेत नसेल तर त्या स्वखर्चाने त्यांना शाळेत पाठवीत.\nमी लीनाला बाईविषयी विचारले. त्यांच्या तब्बेतीविषयी विचारले. बाई आता रिटायरमेंट नंतरचं आयुष्य सुखात जगत असतील. या विचारात मी होतो. तर लीना रडायलाच लागली. मी अवाक होऊन तिच्याकडे पाहू लागलो. अखेर बऱ्याच वेळाने तिच्याकडून बाई आता तुरुंगात असल्याचे समजले. मला एकदम धक्काच बसला. ती सांगू लागली, “आईचा समाजाने बळी घेतला रे आयुष्यभर ती खूप प्रामाणिक राहिली आयुष्यभर ती खूप प्रामाणिक राहिली आयुष्यात वाईट विचार असा कधी तिने केलाच नाही रे आयुष्यात वाईट विचार असा कधी तिने केलाच नाही रे आईची बदली झाल्यानंतर आम्ही ज्या गावात रहात होतो. त्या शाळेमध्ये तिने लहान मुलांना स्वखर्चाने मोफत दुध वाटण्याची योजना सुरु केली. गावातलेच दुध विकत घेऊन ती शाळेत मुलांना वाटत असे. एकदा असेच वाटेत कुणीतरी दुधामध्ये कीटकनाशक ओतले. ते दुध पिल्याने शाळेतील दोन मुले दगावली. गावातील काही लोकांनी आईनेच दुधामध्ये कीटकनाशक ओतल्याची पोलीस केस दिली. पोलीस आईला घेऊन गेले. न्यायालाने तिला दहा वर्षांची शिक्षा दिली.\nमला फारच वाईट वाटले. माझे डोळे भरून आले. इतक्यात स्टेशनवर लोकलचा हॉर्न वाजला. तिने माझा निरोप घेतला. पण जाता जाता रविवारी घरी येण्याचा आग्रह केला. म्हणाली, “मला तुझ्याशी खूप बोलायचय मी वाट पाहीन” ती क्षणात पाठमोरी झाली. खट खट आवाज करणाऱ्या त्या लोकलकडे मी कितीतरी वेळ तसाच पहात उभा होतो. सफल न होणाऱ्या प्रेमाचे दु:ख किती असह्य असते याची प्रचीती मला त्या क्षणी झाली.\nपण खरच तिने सांगितल्याप्रमाणे मी तिला भेटायला जाणार होतो का मला भेटायला बोलावून तिला नेमके काय सांगायचे असेल मला भेटायला बोलावून तिला नेमके काय सांगायचे असेल तिला भेटून तिच्या तळात गेलेल्या आठवणीना मी पुन्हा वर काढणार होतो का तिला भेटून तिच्या तळात गेलेल्या आठवणीना मी पुन्हा वर काढणार होतो का तिने आजपर्यंत का लग्न केले नसेल या भविष्यात मला छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तिच्याकडून घेणार होतो का तिने आजपर्यंत का लग्न केले नसेल या भविष्यात मला छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तिच्याकडून घेणार होतो का... मला यातलं काहीच माहित नव्हतं...\nमी घरी आलो. एकीकडे लीना आणि दुसरीकडे मानेबाई काही केल्या दोघीही मेंदूतून जाईनात. मला बाईबद्दल तर खूपच दु:ख झाले. आपल्या बाई या सर्व सामान्यांच्या बाई आज कारण नसताना तुरुगांत शिक्षा भोगत आहेत. ज्यांनी आपल्याला शिकवले. वाढविले. आपण त्यांनाच कसे काय विसरू शकलो नंतरच्या कित्येक वर्षात आपण कधीच मानेबाईंची साधी चौकशीही का केली नसावी नंतरच्या कित्येक वर्षात आपण कधीच मानेबाईंची साधी चौकशीही का केली नसावी माने बाई जन्मालाच आल्या नसत्या तर माने बाई जन्मालाच आल्या नसत्या तर आपण आज कुठे असतो आपण आज कुठे असतो आपण प्रेमात इतके कसे काय आंधळे झालो आपण प्रेमात इतके कसे काय आंधळे झालो कि सारा दोष आपण बाईनांच द्यावा कि सारा दोष आपण बाईनांच द्यावा माणूस इतका कसा निष्ठुर असू शकतो माणूस इतका कसा निष्ठुर असू शकतो अनेक प्रश्न माझ्या मेंदूत गरगर फिरू लागले.\nनंतरच्या मंगळवारी मी बाईंची भेट घ्यावी. त्यांना आपुलकीने चार शब्द सांगावेत. त्यांना तेवढेच बरे वाटेल म्हणून सर्व पोलीसी औपचारिकता पूर्ण करून मी तुरुंगात गेलो. मला मिळालेल्या वेळेत मी गडबडीने त्यांच्या अंधाऱ्या खोलीजवळ पोहचलो. पण समोरचे दृष्य पाहून बाई ऐवजी मलाच कसे त्यावेळी वेड लागले नाही हेच मला आज कळत नाही. मानेबाईनी आपले केस गळ्यात मोकळे सोडले होते. आणि रिकाम्या भिंतीकडे पहात मोठ्याने “हाss हाss” करीत त्या हसत होत्या. मध्येच इतर अपराधी स्त्रियांना हाताची बोटे मोजत काहीतरी शिकवत होत्या. मी लोखंडी जाळीजवळ गेलो. चकित होऊन बाईना हाक दिली, “बाईss मी आलो आहे, तुमचा विद्यार्थी मी आलो आहे, तुमचा विद्यार्थी इकडे. इकडे. माझ्या आवाजाने बाई लोखंडी खिडकीजवळ आल्या. माझ्याकडे निरखून पाहिलं. क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या. “बाळा आज दुध संपले आहे, उद्या ये इकडे. इकडे. माझ्या आवाजाने बाई लोखंडी खिडकीजवळ आल्या. माझ्याकडे निरखून पाहिलं. क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या. “बाळा आज दुध संपले आहे, उद्या ये आणि येताना माझ्या लीनाला घेऊन ये आणि येताना माझ्या लीनाला घेऊन ये मी तुमचा ‘आंतरजातीय विवाह’ लावून देणार आहे.” मी आवक झालो. नुकतीच मान हलविली आणि माघारी फिरलो. विचार करीत... समाजात हकनाक बळी गेलेल्या मानेबाईंचा\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:58 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूत��न बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-e-paper-date-17-november-2018/", "date_download": "2019-02-23T23:32:14Z", "digest": "sha1:W453W4UKWNSI4PKKPSBTJUDJ2IRCOS7I", "length": 17688, "nlines": 270, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018) | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या ���रिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान E-Jalgaon जळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nजळगाव ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nPrevious articleधुळे ई पेपर (दि 17 नोव्हेंबर 2018)\nNext articleनाशिक, दिंडोरी, धुळे मतदारासंघावर काँग्रेसचा दावा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nवाळूमाफियांची पोलिसांवर दगडफेकतीन कर्मचारी जखमी; वाळूसह ट्रॅक्टर जप्त\nजळगावात 12 वी मराठी प्रश्नपत्रिका अर्ध्या तासातच केंद्राबाहेर\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/south-africa-have-won-the-toss-and-elected-to-bat-first-in-the-2nd-test-three-changes-for-teamindia-kl-rahul-ishant-sharma-and-parthiv-patel-are-in-the-playing-xi/", "date_download": "2019-02-23T23:02:30Z", "digest": "sha1:43BG7G53EXVYSJBB5RLHGEWNSHUDQVCJ", "length": 6424, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "असा आहे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ", "raw_content": "\nअसा आहे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ\nअसा आहे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ\nदक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मालिकेत १-० अशा आघाडीवर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात डेल स्टेनच्या जागी लुंगीसानी न्गिडीला संधी देण्यात आली आहे.\nभारतीय संघात ३ बदल करण्यात आले असून सलामीवीर शिखर धवनच्या जागी केएल राहुल, जखमी वृद्धिमान सहाच्या जागी पार्थिव पटेल आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी इशांत शर्माला संधी देण्यात आली आहे.\nइशांतला संघात स्थान देताना तो बाउंस चेंडू जास्त टाकू शकतो हा विचार करण्यात आला आहे.\nअसा आहे भारतीय संघ: मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, पार्थिव पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पह��ल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/philips-vibe-2gb-mp3-player-price-pdrBRs.html", "date_download": "2019-02-23T23:15:57Z", "digest": "sha1:TDT4R5H75C7RBYK5XWQ7ZIBXXQTUKDSV", "length": 13062, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nफिलिप्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर\nवरील टेबल मध्ये फिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर किंमत ## आहे.\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर नवीनतम किंमत Jan 19, 2019वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर दर नियमितपणे बदलते. कृपया फिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 4 र���टिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 853 पुनरावलोकने )\n( 1126 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 880 पुनरावलोकने )\n( 84 पुनरावलोकने )\n( 140 पुनरावलोकने )\n( 221 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 585 पुनरावलोकने )\nफिलिप्स निबे २गब पं३ प्लेअर\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_2331.html", "date_download": "2019-02-24T00:00:14Z", "digest": "sha1:5CMU535PFST3ZR7DCZI7EVFSWNRNZSXM", "length": 15719, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६८ - ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६८ - ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nमहाराजांचे हे कठोर कैदेतून बेमालूमपणे निसटणे हा जगाच्या इतिहासातील एक विलक्षण चमत्कार आहे. या संपूर्ण आग्रा प्रकरणाचा खूपच तपशील इतिहास संशोधकांना मिळाला आहे. ही कथा म्हणजे एक विशाल सत्य कादंबरी आहे. ही एक दिव्य तेवढेच थरारक महाकाव्य आहे. प्रतिभावंतांची नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा स्तिमित व्हावी अशी ही सत्य कलाकृती आहे.\nसमजा , महाराज जर त्याच दिवशी निसटले नसते , तर काय झाले असते त्याच दिवशी ते निसटले हा केवळ योगायोग होता का त्याच दिवशी ते निसटले हा केवळ योगायोग होता का कदाचित कुणी म्हणेल की , महाराजांना झालेला हाईश्वरी साक्षात्कार होता. पण नेमके त्याच दिवशी (दि. १७ ऑगस्ट) निसटून जाण्याचे महाराजांनी तडकाफडकी ठरविले आणि ते पसार झाले. याच्या पाठीमागे मराठी हेरांनी करामतच असली पाहिजे. त्याशिवाय हे घडलेले चित्तथरारक नाट्य बुद्धिला उमगत नाही.\nते पेटाऱ्यातून गेले की वेषांतर करून गेले मोगली कागदपत्रात ते वेषांतर करून गेले असे उल्लेख आहेत. पण सुमारे २ 3 ऑगस्ट म्हणजेच सुटकेनंतर एक आठवड्याने मोगलांच्या टेहळ्यांनाअर्धवट जळून विझून गेलेले पेटाऱ्याचे अवशेष त्या माळावर आढळले. त्यावरून त्यांचीही खात्री झाली की , सीवा पेटाऱ्यातून पसार झाला आणि त्याने पेटारे जाळून टाकले. ' सेवो दखन्नी औरसेवो के पुत्तो संभो दखणी पिटारा बैठकर भागोछे ' अशी राजस्थानी पत्रात नोंद आहे. अशाच पद्धतीने सुटून जाण्याची महाराजांची कल्पना मात्र त्यांच्या पूर्वतयारीवरून आग्ऱ्यात तयार करूनघेतल्याचे दिसून येते. महाराज आपल्या बरोबरच्या मराठी साथीदारांसह नरवरपासून पुढे सटकले तेव्हा नरवरच्या मोगली ठाणेदाराला महाराजांनी आपल्याला मिळालेली , दक्षिणेत घरीजाण्याची परवानापत्रे दाखवली. त्या ठाणेदाराने महाराजांना सोडून दिले. ही पत्रे म्हणजे महाराजांनी तयार करून घेतलेली बनावट परवानापत्रे होती.\nमहाराज आग्ऱ्याहून एकदम दक्षिणेच्या मार्गाला न लागता ते उलटे उत्तरेकडे म्हणजेच मथुरेकडे दौडत गेले. ही त्यांची दौड एकूण ६० किलोमीटरची होती. मथुरेत मोरोपंत पिंगळे यांचीसासुरवाडी होती. मोरोपंतांच्या पत्नीचे बंधू तेथे राहत होते. महाराजांना ते माहिती होते. राजगडापर्यंतची दौड चिरंजीव शंभूराजांना झेपणार नाही , म्हणून शंभूराजांना मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या घरी छपवून ठेवायचे आणि आपण मराठी मुुलुखाकडे नंतर दौडायचे हामहाराजांचा आराखडा होता. त्यामुळे महाराजांची दौड १२० किलोमीरटने आणि वेळ जवळजवळ दहा तासांनी वाढणार होती , तरीही शंभूराजांच्याकरिता त्यांनी हे महागाईचे गणित पत्करले. मथुरेपर्यंतचा प्रवास ऐन काळोख्या रात्री दौडत करावा लागला. शंभूराजांचे वय यावेळी फक्त नऊ वर्षांचे होते. या नऊ वर्षाच्या मुलाला मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या स्वाधीन करून महाराज अगदी त्वरित दक्षिणेच्या मार्गाला लागले. शंभूराजांच्या सांगाती महाराजांनी बाजी सजेर्राव जेधे देशमुख यांना ठेवले.\nदक्षिणची दौड सुरू झाली. महाराज नरवरला पोहोचले. तेथे मोगलांचे लष्करी गस्तीचे ठाणे होते. या ठाणेदाराची महाराजांनी मुद्दाम धावती भेट घेतली. त्यांनी आपल्याजवळची दस्तके (परवानापत्रे) त्याला दाखवली. ठाणेदाराला प्रत्यक्ष शिवाजीराजांना पाहून काय वाटले असेल तो भयंकर सीवा , आपल्यासमोर पाचपंचवीस मराठी सैनिकांनिशी उभा आहे. याची प्रत्यक्ष प्रचिती त्या ठाणेदाराला स्वप्नासारखी वाटली असेल नाहीतो भयंकर सीवा , आपल्यासमोर पाचपंचवीस मराठी सैनिकांनिशी उभा आहे. याची प्रत्यक्ष प्रचिती त्या ठाणेदाराला स्वप्नासारखी वाटली असेल नाही तो विस्मित झाला तो भयंकर सीवा आपल्याला दस्तके दाखवून आपल्या परवानगीनेच जातो आहे या सुखद जाणीवेने आनंदला काय झाले असेल त्याचे काय झाले असेल त्याचे त्याने महाराजांना पुढे जाण्यास म्हणजेच झपाट्याने पसार होण्यास मोठ्या आदबशीररितीने परवानगी दिली.\nमहाराज नरवरवरून निसटले. ते स्वत:हून या ठाणेदाराला दस्तके दाखवून पसार झाले. यात त्यांचा मिस्किल , थट्टेखोर स्वभाव दिसून येतो. ही थट्टा प्रत्यक्ष औरंगजेबाचीच होती.\nतसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वत: ' महाराज ' म्हणून शाल पांघरून झोपला. सुमारे पाच-सहा मावळेचिंताग्रस्त चेहऱ्यांनी भोवती होते. थोड्याचवेळाने चिंताग्रस्त चतुर उठले अन् शामियान्याच्या दारावर असलेल्या मोगली पहारेकऱ्यांना ' आम्ही महाराजांची औषधं आणावयास जातो ' असे सांगून बाहेर पडले. अशा प्रकारचा औषधासाठी जाण्यायेण्याचा रिवाज रोजच चालू होता.त्यामुळे हे लोक जात आहेत , ते नेहमीप्रमाणे औषधं घेऊन परतही येणार आहेत अशी स्वाभाविकच पहारेकऱ्यांची कल्पना झाली.\nआणखी थोड्या वेळाने हिरोजी फर्जंद भोसले हा हळूच पलंगावरून उठला. त्याने याही घाईगदीर्त गंमतच केली. त्याने त्या पलंगावर कोणीतरी माणूस (म्हणजे शिवाजी महाराज) झोपला आहे असे भासावे म्हणून उशाशी एक छोटेसे गाठोडे ठेवले. मधे लोड ठेवला आणि पायाच्या बाजूला दोन जोेड उभे करून ठेवले आणि यावर शाल पांघरली. अगदी साक्षात शिवाजीराजे गाढ झोपल्यासारखे वाटावे.\nअन् स्वत: तंबूच्या बाहेर निघाला. त्याने दारावरच्या पहारेकऱ्यांना साळसूदपणे सांगितले की , 'मघा माणसं औषध आणायला गेली , ती अजून का येत न्हाईत , ते पाहून येतो ' हिरोजीही निसटला. आता त्या शामियान्यात कोणीही नव्हते. सगळे पसार\nदुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला. एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूतचिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दो�� जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल तो विरघळला की गोठला तो विरघळला की गोठला त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का \nएवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला. आता त्याऔरंगजेबापुढे जायचे तरी कसे त्याला सांगायचे तरी काय त्याला सांगायचे तरी काय काय अवस्था झाली असेल फुलादखानची \nऔरंगजेबाचे भयंकर क्रूर जल्लादही हे सारं समजल्यावर खळखळून , पोट धरून हसले असतील.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cd-holders-organizers/latest-cd-holders-organizers-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:14:35Z", "digest": "sha1:4A4L4NDDOGMMCFJQFZYALRGXNO4G65WP", "length": 12024, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स Indiaकिंमत\nताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स म्हणून 24 Feb 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 9 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक इंट��ल्ली कंद स्टॉक पिगजि अल्सो अविलंबले इन शाप ऑफ बेअर चणे 999 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nइंटेल्ली कंद स्टॉक पिगजि अल्सो अविलंबले इन शाप ऑफ बेअर चणे\nकोइ लॉजिक पदवड 9 9 ७पोर्टब्ले इन कार डेव्हीड प्लेअर कोइ बॅग ब्लॅक नायलॉन\nकोइ लॉजिक कंद R प्रॉलिव्ह बाईंडर बस्ब 30\nकोइ लॉजिक कंद वाळलेत जेवावं 24\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 92\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 64\nवॉल्लेतसंबग्स 36 सिड्स कोइ\nसोनी डेव्हीड R 100 पॅक स्पिंडल\nट्रान्ससेन्ड Slim पोर्टब्ले कंद डेव्हीड वरित्रे ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2019-02-23T23:38:49Z", "digest": "sha1:RMQDIZG6JBQ5SYEEB3DZIJBI3PEISSE3", "length": 9545, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Football Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमेघालयाची महिला फुटबॉल पंच\nवृत्तसंस्था/ शिलाँग पुढील महिन्यात भुतान येथे होणाऱया 15 वर्षाखालील वयोगटाच्या द. आशियाई मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मेघालयाची रि इलेंग धर पंचगिरी करणार आहे. अशी माहिती मेघालय फुटबॉल संघटनेतर्फे देण्यात आली आहे. भारतामध्ये फिफाच्या मान्यतेनुसार तीन महिला फुटबॉल पंच असून त्यामध्ये धरचा समावेश आहे. गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशनच्या इलाईट पंच परीक्षेत तिने चांगले यश मिळविले. या यशामुळे धरची द. ...Full Article\nपेरूचा फुटबॉलपटू ग्युरेरो निलंबित\nवृत्तसंस्था/ लिमा पेरू फुटबॉल संघाचा कर्णधार आणि हुकमी स्ट्रायकर पावलो ग्युरेरो उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने फिफाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केले. फिफाने ग्युरेरोवर एक महिन्याची बंदी जाहीर केली आहे. अर्जेंटिनाविरूद्ध ...Full Article\nब्राझील-इंग्लंड उपांत्य लढत कोलकात्यात\nगुवाहाटीतील मैदानाच्या खराब स्थितीमुळे सामना हलविण्याचा संयोजन समितीचा निर्णय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात सध्या सुरू असलेल्या फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढती बुधवारी होणार असून यातील ब्राझील व इंग्लंड ...Full Article\nवृत्तसंस्था/ विम्बले सुमारे 80 हजार फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत रविवारी येथे झालेल्या इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात हॅरी केनच्या दोन गोलांच्या जोरावर टोटेनहॅम हॉटस्परने लिव्हरपूलचा 4-1 अशा गोल फरकाने ...Full Article\nफिफा विश्वचषकात विद्यार्थ्यांना रोज 5 हजार पासेस\nवृत्तसंस्था/ कोलकाता पश्चिम बंगाल सरकारने आगामी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा आनंद लुटण्याची संधी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु पेले असून त्याचाच एक भाग म्हणून या फिफा विश्वचषकात येथे होणाऱया 10 ...Full Article\nउद्घाटनाचा पैसा खेळावर खर्च करा\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात प्रथमच होत असलेल्या 17 वर्षे वयोगटाखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. येत्या सहा ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या या ...Full Article\nलिव्हरपूल संघातून कुटिन्होला वगळले\nवृत्तसंस्था/ लंडन प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिव्हरपूल संघाने चालू आठवडय़ा अखेरीस होणाऱया मँचेस्टर सिटी विरूद्धच्या सामन्यासाठी फिलीप कुटिन्होला वगळले आहे. चालू फुटबॉल हंगामामध्ये पाठीच्या दुखापतीमुळे कुटिन्हो लिव्हरपूलकडून एकही ...Full Article\nबलवंतचे दुहेरी गोल, भारताची मकायूवर मात\nआशियाई चषक फुटबॉल पात्रता फेरी वृत्तसंस्था / मकायू बदली स्ट्रायकर बलवंत सिंगने दुसऱया सत्रात डबल स्ट्राईक नोंदवल्यानंतर भारताने आशिया चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत मकायूचा 2-0 असा पराभव केला. या ...Full Article\nभारत-मकाऊ आज महत्त्वाची फुटबॉल लढत\nवृत्तसंस्था/ मकाऊ भारत आणि मकाऊ यांच्यातील 2019 च्या आशिया चषक पात्रफेरीच्या टप्प्यातील तिसऱया फेरीचा फुटबॉल सामना मंगळवारी येथे होणार आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाने पात्र फेरीतील आपले ...Full Article\nभारतातील युवा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अवघ्या 50 दिवसांवर\nवृत्तसंस्था/ नवी मुंबई फिफाची 17 वर्षाखालील युवा फुटबॉ�� विश्वचषक स्पर्धा अवघ्या 50 दिवसांवर येऊन ठेपली आहे. दि. 6 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेतील दोन सामने अनुक्रमे दिल्ली व मुंबईत होणार ...Full Article\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nilamsrecipes.blogspot.com/2015/09/sweet-khandtoli-recipe.html", "date_download": "2019-02-23T22:39:26Z", "digest": "sha1:OPOZPXFZTDLRN5IT7Z5SDTGWYFM5T7JB", "length": 8419, "nlines": 175, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Khantoli - Untold Maharashtrian Dessert Recipe | खांतोळी | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nपूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे\nबनविण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनिटे\nकृती स्रोत : माझी आई\n१) तांदूळ दीड वाटी\n२) गुळ दीड वाटी\n३) १ वाटी तूप\n४) ओल्या खोबऱ्याचे तुकडे\n५) १ चमचा हरभऱ्याची डाळ\n६) २ चमचे मुगाची डाळ\n७) १/२ वाटी शेंगदाणे\n११) १ छोटा चमचा जीरे\n१३) २ हळदीची पाने\nतांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.\nएका कापडावर पसरून घ्यावे व साधारण १ तासाने त्याचा बारिक रवा करून घ्यावा.\nआईने इथे जात वापरल आहे पण तुम्ही मिक्सर वरही बारिक करू शकता.\nपण मिक्सरवर करत असताना तांदळाचे पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.\nहा वटलेला रवा चाळणीने चाळुन घ्यावा.\nचण्याची डाळ भिजू घालावि.\nतव्यावर शेंगदाणे भाजून घ्यावे.\nशेंगदाणे झाले की त्याच तव्यावर मुग डाळ व काजूचे तुकडे भाजून घ्यावे.\nखोबऱ्याचे बारिक काप करून घ्यावे.\nएका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे त्यात बनवून घेतलेला तांदळाचा रवा खमंग भाजून घ्यावा.\nरवा झाला की लगेचच बाजूला काढून घ्यावा.\nत्याच भांडयामध्ये बेताचे पाणी घालावे.\nपाण्याला उकळी आली की त्यात मीठ, हळद, जीरे, शेंगदाणे, काजू, भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, खोबऱ्याचे काप घालावे व शिजू दयावे.\nपाण्यातील सर्व साहित्य शिजले की भाजून घेतलेला तांदळाचा रवा घालावा.\nमिश्रण चांगले ढवळून घ्यावे.\nमिश्रणातले पाणी मुरले की किसलेला गूळ घालावा सतत ढवळत राहावे.\nगूळ वितळला व मिश्रण घट्ट होत आले की गॅस बारिक करून त्यावर हळदीची पाने ठेवावी.\nझाकण ठेवून १० मिनिटे गूळ व रवा मुरु दयावा.\nताटाला तूप लावून घ्यावे.\nत्यावर तयार मिश्रण घालावे व हाथाने पसरुन घ्यावे.\nखांतोळी तयार आहे खाण्यासाठी.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Swar/Lata_Mangeshkar", "date_download": "2019-02-23T22:47:10Z", "digest": "sha1:RORMWNO6P3JYLOPC5FPB4RQA6K4SCFA3", "length": 19115, "nlines": 515, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "लता मंगेशकर | Lata Mangeshkar | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nस्वर - लता मंगेशकर\nअनाम वीरा जिथे जाहला\nअपर्णा तप करिते काननी\nअरे अरे ज्ञाना झालासी\nअशी धरा असे गगन\nअसा नेसून शालू हिरवा\nअसा बेभान हा वारा\nआज उदास उदास दूर\nआज गुज सांगते तुला\nआली हासत पहिली रात\nआले वयात मी बाळपणाची\nइंद्र जिमि जंभ पर\nउठा उठा हो सकळिक\nउपवर झाली लेक लाडकी\nकळा ज्या लागल्या जीवा\nकुणितरी सांगा हो सजणा\nगुणि बाळ असा जागसि का\nगेला कुठे बाई कान्हा\nगोड तुझ्या त्या स्वप्‍नामधली\nगंगा जमुना डोळ्यांत उभ्या\nघट डोईवर घट कमरेवर\nघन तमीं शुक्र बघ\nघरात हसरे तारे असता\nचल नाच नाच रे नंदकिशोरा\nचित्र तुझे हे सजीव होऊन\nचंद्रा रे मी तुझी रोहिणी\nचिंब पावसानं रानं झालं\nजा जा रानीच्या पाखरा\nजीर्ण पाचोळा पडे तो\nजीवनात ही घडी अशीच\nजीवित माझे हवे तुला\nजेथें जातों तेथें तूं माझा\nझाला साखरपुडा ग बाई\nडाव टाका नजर माझी\nतुज मागतो मी आता\nतुज स्वप्‍नी पहिले रे\nतुझे डोळे पाण्याने भरले\nतुझे नि माझे इवले गोकुळ\nतुझ्या प्रीतीचे दु:ख मला\nतुम्ही रे दोन दोनच\nतू असता तर कधि नयनांनी\nतूच कर्ता आणि करविता\nतो एक राजपुत्र मी\nतें दूध तुझ्या त्या\nदे मला गे चंद्रिके\nदे रे कान्हा चोळी\nदेशिल का रे मजला क्षणभर\nधुंद मधुमती रात रे\nनको दूर देशी जाऊ\nनसती झाली भेट तुझी ती\nनाव तुझे ते येता श्रवणी\nनाही कशी म्हण��� तुला\nनीज गुणिले नीज लवलाही\nनीज वो श्रीहरी चांद ये\nपहा टाकले पुसुनी डोळे\nपावनेर ग मायेला करू\nपाहिलेस तू ऐकिलेस तू\nपैल तो गे काऊ\nपंख हवे मज पोलादाचे\nप्रीत रंगली ग कशी\nप्रेम करुन मी चुकले\nप्रेम तुझ्यावर करिते मी\nप्रेमा काय देऊ तुला\nबघुन बघुन वाट तुझी\nबदलती नभाचे रंग कसे\nबाई बाई मन मोराचा\nबाळा होऊ कशी उतराई\nबोल ग मैने बोल\nभय इथले संपत नाही\nमग माझा जीव तुझ्या\nमज आवडले हे गाव\nमन मिळे जिथे दोघांचे\nमनीं वसे जे स्वप्‍नी दिसे\nमराठी पाऊल पडते पुढे\nमला आणा एक हिर्‍याची\nमागता न जेथे मिळते\nमागते मन एक काही\nमाजे रानी माजे मोगा\nमाजो लवताय्‌ डावा डोळा\nमाझी न मी राहिले\nमाझे गाणे एकच माझे\nमाय भवानी तुझे लेकरु\nमालवून टाक दीप चेतवून\nमी सोडुन सारी लाज\nमुकुंदा रुसू नको इतुका\nमुली तू आलीस अपुल्या\nयश तेची विष झाले\nया चिमण्यांनो परत फिरा\nये जवळी घे जवळी\nराजसा जवळी जरा बसा\nरामा हृदयी राम नाही\nरंगा येईं वो येईं\nलटपट लटपट तुझं चालणं\nलेक लाडकी या घरची\nवाजत डंका दाही दिशेला\nवाट पाहुनी जीव शिणला\nविठ्ठल तो आला आला\nवीणावती मी तुझी प्रियकरा\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं\nशोधू मी कुठे कशी\nसख्या रे घायाळ मी\nसजवू या हा संसार\nसप्तपदी हे रोज चालते\nसावर रे सावर रे\nसुख येता माझ्या दारी\nसूर येती विरुन जाती\nहरवले ते गवसले का\nहले झुलत डुले पाळणा\nहसतेस अशी का मनी\nहसले ग बाई हसले\nहासता मी हाससी का\nहिरव्या कुरणी घडली कहाणी\nही निकामी आढ्यता कां\nहे कधी होईल का\nहे कुठवर साहू घाव\nहे चि येळ देवा\nहृदयी जागा तू अनुरागा\nराम नाम ज्याचें मुखी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nजन्म- २८ सप्टेंबर १९२९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_lingeshwar_mandir.htm", "date_download": "2019-02-23T23:08:29Z", "digest": "sha1:XEQSO6Z5TUN2BDCCDMZZIDLXV6D7DN3X", "length": 3453, "nlines": 28, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nश्री लिंगेश्वर मंदिर, इळये\nदेवगड-कुणकेश्वर मार्गावर देवगडपासून 14 कि.मी. अंतरावर आमराईत निसग्र सौंदर्याने नटलेले इळये नावाचे गांव आहे. हे गाव थोडे उंचावर असल्याने त्याला इळयेसडा असेही म्हणतात. येथून कुणकेश्वर उत्तम रस्ता आहे. हा रस्ता इळये गावातूनच जातो. या गावापासून जवळच पण हमरस्त्यापासून थोडं एका बाजूला निसर्गरम्य, सुंदर व शांत परिसरात शिवभक्ताचे श्रध्दा स्थान असलेलं श्री लिंगेश्व���ाचे मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालिन असल्याचे मानलं जात. श्री लिंगेश्वर आणि श्री कुणकेश्वर हे भाऊ असल्यांचही मानलं जातं.\nमंदिराच्या परिसरात पुरातन काळातील विहीर असून या विहीरीला वर्षभर पाणी असतं. या मंदिराच्या मागच्या बाजूला दोन फूट अंतरावर एक गुहेसारखे भुयार आहे. हे भुयार कुणकेश्वर मंदिरापर्यंत गेल्याचे सांगितले जाते. आजही काही भावीक भुयाराच्या मुखावरून श्री देव कुणकेश्वराची पूजा करतात व तेथून केलेली पूजा कुणकेश्वरापर्यंत पाहोचते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.\nयेथील नयनरम्य परिसर आणि मंदिराचे प्राचीन सुबक बांधकाम पाहून येथे येणारा प्रत्येक भाविक मंत्रमुग्ध होतो. कलाकुसरीचा उत्तम नमुना असणारे हे धार्मिक स्थळ प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/tom-alter-dies-when-the-actor-interviewed-sachin-tendulkar-in-early-1989/", "date_download": "2019-02-23T23:04:06Z", "digest": "sha1:ZULOPTPF7PFNKH4RSHI73YL6O26TAT2X", "length": 8086, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत घेणारे जेष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन", "raw_content": "\nसचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत घेणारे जेष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन\nसचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत घेणारे जेष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन\n ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांचे शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. आज त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. त्यातील सर्वात महत्वाची आठवण म्हणजे या दिग्गज अभिनेत्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची १९८८ साली घेतलेली मुलाखत.\nया महान कलाकाराने क्रीडा जगतातील आजपर्यंतची सर्वात महत्चाची मुलखात १९८८ साली घेतली होती आणि ती होती अर्थात महान क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची. तेव्हा क्रिकेट जगतातील कुणालाही याचा अंदाजही नव्हता की सचिन पुढे जाऊन एवढे विक्रम करेल.\n१५ वर्षीय सचिनला टॉम अल्टर यांनी वेस्ट इंडिज दौरा आणि देशांतर्गत क्रिकेट यावर अनेक प्रश्न विचारले होते. मुंबई संघाबरोबर सराव करत असलेल्या सचिनची ओळख त्यावेळी मुंबई रणजी संघाचे कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी अल्टर यांच्याशी करून दिली होती.\nसचिनची जेव्हा ही मुलाखत झाली तेव्हा सचिनने नुकतेच रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करून गुजरात संघाविरुद्ध शतक केले होते.सचिनची ही पहिली विडिओ मुलाखत होती.\nपुढे एका मुलाखतीमध्ये अल्टर म्हणाले होते की तो छोटा मुलगा अतिशय आत्मविश्वासाने सर्व प्रश्नांना उत्तरे देत होता. अतिशय लाजाळू परंतु मितभाषी असा तो सचिन होता.\nटॉम अल्टर हे एक क्रिकेटप्रेमी होते आणि त्यांना क्रिकेटर म्हणून कारकीर्द करायची होती. ते क्रिकेटवर कॉलम लिहीत असत.\nपहा टॉम अल्टर यांनी घेतलेली सचिनची पहिली मुलाखत\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/5051?page=86", "date_download": "2019-02-23T23:13:49Z", "digest": "sha1:ZP6P5ZJYR2TQ27MKDM4YPVB6WAWSFHGG", "length": 3198, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कथा | Page 87 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कथा\nचुक कौतुक शिरो���कर 1\nते दोघं पाऊसवेडे saakshi 16\nमराठी चित्रपट कसे असावेत\n`यू टर्न' झुलेलाल 13\nशापित वरदान aappa_d 10\nआठवे पुस्तक, (भाग १ )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23975", "date_download": "2019-02-23T23:15:13Z", "digest": "sha1:I46GO6YUCYUJJXFZMAWQTJKZFXRFWTMN", "length": 4290, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रलेखा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चित्रलेखा\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ११. चित्रलेखा (१९६४)\nहा चित्रपट प्रथम पाहिल्याला खूप वर्षं उलटून गेली आहेत. शाळकरी वयात, बहुधा डीडीच्या कृपेने, पाहिला होता. ‘राजनर्तकी म्हणजे राजाच्या दरबारात नृत्य करून लोकांचं मनोरंजन करणारी नृत्यप्रवीण स्त्री' असा साधा, सरळ, सोपा अर्थ ठाऊक असण्याचं ते वय (आजकाल ते वय तसं राहिलेलं नाही असं ऐकतेय) . ‘कुलटा' ह्या शब्दाचा अर्थ माहित असण्याचं काहीही कारण नसलेलं ते वय. 'स्त्रीजन्म' ह्या शब्दाचे अनेक अर्थ-अनर्थ माहित नसण्याचं ते वय. खरं तर हा चित्रपट फारसा लक्षात न राहण्याचंच ते वय. पण का कोणास ठाऊक, मनाचा कुठला तरी एक कोपरा चित्रलेखा अडवून बसली होती.\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ११. चित्रलेखा (१९६४)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://garden.kanchankarai.com/2017_02_07_archive.html", "date_download": "2019-02-23T23:58:37Z", "digest": "sha1:AZJRTAIFQ4UV57PVBNVMYWG6HUA2EY42", "length": 11895, "nlines": 151, "source_domain": "garden.kanchankarai.com", "title": "सृष्टी लावण्याचा मळा: 02/07/17", "raw_content": "\nबीजामृताच्या बीजप्रक्रियेमुळे उगवणशक्ती वाढते तसेच तुटवातीची वाढ जोमदार होते.\nसाहित्य: २० लिटर पाणी, १ किलो देशी गाईचे शेण, १ लिटर गोमूत्र, १०० मिली दूध, जिवाणू माती मूठभर व ५० ग्रॅम चुना.\nसाहित्य: पावशेर देशी गाईचे तूप, १० किलो शेण, अर्धा किलो मध, २०० लिटर पाणी.\nपाणी न साचणारी उंच ठिकाणाची व सावली असणारी जागा निवडावी. टाकीचे बांधकाम शक्यतो भाजक्या विटांमध��ये ९ इंच जाडीचे करावे. टाकीचा आकार १५ फूट लांब, ५ फूट रुंद व ३.५ फूट उंच असावा. बांधकाम करताना टाकीचा तळाचा भाग कठीण स्वरूपाचा करून घ्यावा. वीट बांधकामाच्या प्रत्येक थरानंतर तिसर्‍या थरामध्ये खिडक्या ठेवा. खिडक्यांची रचना तिरकस रेषेत चारी बाजूंना येईल असे पहावे.\nनाडेफ भरण्यासाठी लागणारी सामग्री : –\n१) १५ टन काडी कचरा, पालापाचोळा, घसकटे इ.\n२) ८ ते १० पाट्या शेणखत व १ गाडी माती.\n३) ४ ते ५ बॅटल पाणी.\n४) जनावराचे मूत्र उपलब्धतेनुसार.\nदिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खताची उपलब्धता व पर्यायाने जमीनीची सुपीकता कमी होत चालली आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी हिरवळीची पिके घेऊन फुलोर्‍यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळून जमिनीचा पोत सुधारतो व सुपीकता वाढते.\nजमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास सेंद्रिय कर्बाची अत्यंत आवश्यकता असते; परंतु भारत हा उष्ण प्रदेश असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे ऑक्सिटेशन खूप झपाट्याने होते व सेंद्रिय कर्बाची नेहमीच कमतरता भासते.\nसेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जमिनीत वाढल्यामुळे जमिनीमध्ये असलेल्या जिवाणूंची संख्या खूप वाढते. तसेच सेंद्रिय पदार्थ मातीच्या लहान लहान कणांना एकत्र सांधून ठेवतो. हलक्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.\nदशपर्णी अर्क (दहा पानांचा अर्क)\nसगळ्या प्रकारच्या किडी, पहिल्या अवस्थेतील अळ्या व ३४ प्रकारच्या बुरशी यांचे नियंत्रण दशपर्णी अर्क करते.\nदशपर्णी अर्क कसा करावा\n१) कडुनिबांचा पाला – ५ किलो\n२) घाणेरी (टणटणी) पाला – २ किलो\n३) निरगुडी पाला – २ किलो\n४) पपई पाला – २ किलो\n५) गुळवेल/पांढरा धोतरा पाला – २ किलो\n६) रुई पाला – २ किलो\n७) लाल कण्हेर पाला – २ किलो\n८) वण एरंड पाला – २ किलो\n९) करंज पाला – २ किलो\n१०) सीताफळ पाला – २ किलो\n५ टक्के निंबोळी अर्क तार करण्याची सोपी पद्धत:\nउन्हाळ्यात (पावसाच्या सुरुवातीस) निंबोळ्या उपलब्ध असताना त्या जमा कराव्यात. त्या चांगल्या वाळवून साफ कराव्यात व साठवण करावी. फवारणीच्या आदल्या दिवशी आवश्यक तेवढ्या बारीक कराव्यात. पाच किलो चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबण्याचा चुरा वेगळा भिजत ठेवावा. दुसर्‍या दिवशी सकाळी निंबोळीचा अर्क पातळ फडक्यातून चांगला गाळून घ्यावा. त्या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे. वरीलप्रमाणे तयार केलेला एक लिटर अर्क पाण्यात मिसळून ढवळावा व फवारणीसाठी वापरावा. अशा प्रकारे निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावा.\nमहानोरांच्या कविता आणि निसर्ग\nजगण्यासाठी मला दोन्हीही अनिवार्य\nदशपर्णी अर्क (दहा पानांचा अर्क)\nनवीन लेखांची नोंद मिळवा\nआणखी माहिती इथे मिळेल\nकृषी - महाराष्ट्र शासन\nAqua - शेतीविषयक प्रश्नोत्तरे\nकृषी विभाग - महाराष्ट्र शासन\nजैविक बगीचा (बायो कल्चर)\nझिरो बजेट नैसर्गिक / आध्यात्मिक शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2017/10/08/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:51:57Z", "digest": "sha1:KFCLK3ENF44XTLD66VD3YYLNIDOT5TDK", "length": 14037, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरण देऊ नका आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरण देऊ नका आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे...\nरोहिंग्या मुसलमानांना भारतात शरण देऊ नका आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करा\nडिचोली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागण्या\nडिचोली – भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे, विस्थापित रोहिंग्या हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांचे समर्थन करून जातीय तणाव निर्माण करणार्‍या भारतीय मुसलमानांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये आणि रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍या गोव्यातील नागरिकांचे अन्वेषण करावे, या मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता. आंदोलनात १४ हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या, तर एकूण ५०० हिंदूंनी उपस्थिती लाभली. भाजपचे डिचोली येथील आमदार श्री. राजेश पाटणेकर हेही आंदोलनात सहभागी झाले होते.\nशंखनाद केल्यानंतर आंदोलनाला प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रस्तावना करतांना आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. आमदार श्री. राजेश पाटणेकर म्हणाले, ‘रोहिंग्यांच्या समर्थनार्थ डिचोली येथे झालेल्या फेरीमध्ये आपण सहभागी झालो होते. यामुळे सर्वत्र आपल्यावर टीकेची झोड उडाली. आपली चूक मांडण्यास राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे व्यासपीठ आपणास मिळाले.’ यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले आणि या मार्गदर्शनांतून पुढील सूर उमटला. म्यानमारमधील हिंसाचारामुळे निवार्सित रोहिंग्या हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारत शासनाने या संदर्भात त्वरित आपली भूमिका जाहीर करावी. म्यानमार आणि तेथून बांगलादेश येथे विस्थापित झालेल्या रोहिंग्या हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. हिंदु आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करणार्‍या, हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना नमाज पढण्यासाठी सक्ती करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नये. जम्मूमध्ये उभारण्यात आलेल्या रोहिंग्यांच्या वसाहतींवर कारवाई करावी ज्या ज्या संघटना, व्यक्ती अथवा धार्मिक नेते रोहिंग्यांची बाजू घेत आहेत, त्यांच्यावरही देशद्रोह्यांचे समर्थक म्हणून कठोर कारवायी करण्यात यावी. रोहिंग्या हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या, म्यानमारमध्ये हिंदु आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांबद्दल सहानुभूती दाखवणार्‍या भारतीय मुसलमानांना वा तथाकथित निधर्मीवाद्यांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये. शेवटी श्री. जयेश थळी यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. राहुल वझे यांनी केले.\nआंदोलनात सहभागी संघटना – जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, वाळपई; पंतजली योग समिती आणि भारत स्वाभिमान; स्वराज्य संघटना म्हापसा आणि मडगाव, वीर सावरकर युवा मंच; हिंदवी स्वराज्य मडगाव; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; शिव कृपानंद स्वामी संप्रदाय; मये ग्रामरक्षा दल; शिवसेना; हिंदु जनजागृती समिती; सनातन संस्था; ��णरागिणी; गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ\nआंदोलनातील वक्ते – सर्वश्री विश्‍वराज सावंत, शिवप्रेमी संघटना; रमेश नाईक, माजी गोवा राज्यप्रमुख, शिवसेना; किशोर राव, उत्तर गोवा राज्यप्रमुख, शिवसेना; समीर गावस, हिंदु स्वराज्य संघटना; जयेश नाईक, हिंदवी स्वराज्य संघटना; भारत गुळण्णवर, भारत स्वाभिमान; उल्हास शेट्ये, छत्रपती शिवाजी महाराज संघटना, मुरगाव, सौ. सिद्धी प्रभु, आस्था बिगर शासकीय संस्था आणि ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे\nPrevious articleलहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून वाचावा असा विशेषांक : दिवाळी २०१७ माऊस\nNext articleमुद्रा’ योजनेअंतर्गत राज्यात 81.69 कोटी रुपयांचे कर्जवाटप-श्रीपाद नाईक\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nस्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रीय ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी\nपणजी अष्टमी फेरी कला अकादमीत भरणार\nसंरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते उद्या सागरी परिषद – 2017 चे उदघाटन\nपर्रिकर स्वतः सादर करणार अर्थसंकल्प\nराजस्थानच्या खंडणीखोरास कळंगुट पोलिसांकडून अटक\nआंतरराष्ट्रीय योग दिवस-2018 साजरा करण्यासाठी जय्यत तयारी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nराजेंद्र तालकांची हकालपट्टी करा:कुंकळ्येकर\nमुख्यमंत्री पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/supriya-sule-ajit-pawar-aurangabad-tea-party-309247.html", "date_download": "2019-02-23T23:45:12Z", "digest": "sha1:YUMPTC6J2EB2U2KVE7C2O75FNP5EVE7H", "length": 15175, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील ���रकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफ��त\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\n...जेव्हा ताई आणि दादांनी मारला भजी, इमरतीवर ताव\nअजित पवार आणि सुप्रिया सुळे हे अचानक हॅाटेल मध्ये आल्याने हॅाटेल मालकासह कर्मचारीही अचंबित झाले. या दोघांनीही भजे आणि इमरती खाल्ली.\nऔरंगाबाद, ता.9 ऑक्टोबर : औरंगाबादेत आज 'संविधान बचाव, देश बचाव' या मोहिमेसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे आल्या होत्या. सकाळी कार्यक्रमाला जाण्याआधी त्यांनी चक्क औरंगाबादेतील प्रसिध्द भजे आणि इमरतीचा आस्वाद घेतला. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे अचानक हॅाटेल मध्ये आल्याने हॅाटेल मालकासह कर्मचारीही अचंबित झाले. या दोघांनीही भजे आणि इमरती खाल्ली. यावेळी सुप्रियाताईंनी फेसबुक लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला मात्र नेटवर्क नसल्याने त्यांना लाईव्ह करता आले नाही.\nताई आणि दादा हे हॉटेलमध्ये आल्याचं कळल्यावर कार्यकर्त्यांचीही गर्दी झाली. कार्यकर्त्यांचं फोटोसेशन सुरू असतानाच सर्व नेत्यांनी भजे आणि इमरतीचा आस्वाद घेतला. नतर जाताना हॉटेल मालकानेही दोनही नेत्यांसोबत फोटो काढून घेतला.\nभजी आणि इमरती दादा आणि ताईंना आवडली जाताना दादांनी हॉटेलचं बील देण्यासाठी पाचशेची नोट काढली. मात्र हॉटेलमालक पैसे घ्यायलाच तयार नव्हता. शेवटी दादांनी आग्रहानं त्यांना पैसे दिले आणि कार्यकर्त्यांच्या लवाजाम्यासह दोनही नेते पुढच्या आंदोलनासाठी निघाले.\nआता निवडणुका जवळ आल्याने नेत्यांचा जनसंपर्कावर भर आहे. अशा कार्यक्रमांदरम्यान मुद्दाम लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाज वाढवण्यासाठी राजकीय नेते अशा भेटी देत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मध्यप्रदेशात असताना एका टपरीवर थांबून चहा घेतला होता.\nकांशीराम यांचा आज स्मृती दिन : त्यांच्यामुळेच मिळाली देशाला पहिली महिला दलित मुख्यमंत्री\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनाव��्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/jaldi-5/results/24-august-2018", "date_download": "2019-02-23T23:19:50Z", "digest": "sha1:7B5KIJWN3VA76VUTYBAJMBT6QASHKKUD", "length": 2382, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "जल्दी 5 सोडतीचे निकाल August 24 2018", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nशुक्रवार 24 ऑगस्ट 2018\nजल्दी 5 सोडतीचे निकाल - शुक्रवार 24 ऑगस्ट 2018\nखाली शुक्रवार 24 ऑगस्ट 2018 तारखेसाठीचे जल्दी 5 लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया जल्दी 5 पृष्ठाला भेट द्या.\nशुक्रवार 24 ऑगस्ट 2018\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/12/blog-post_57.html", "date_download": "2019-02-23T22:56:07Z", "digest": "sha1:6EMVNDXTN5WOG5MXR4JQKRNN6E4SX7FD", "length": 7025, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: चावडी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nखेडी होती. खेड्यात चावडी होती. चावडीवर फेट्यांचा धाक होता. गुन्ह्याला चावडीत सजा होती. चावडीचा दरारा होता. काळजाला भिती होती. अंधाराला कंदिलाचा उजेड होता. पण काळाचा पक्षी दूर उडतो. फेट्यातली माणसं विझतात. स्मशानात माती होवून गळतात. गाव आटून जातो. चावडी ओस पडते. पार सुना सुना होत जातो...\n...चावडी आजही असते. रीता पडलेला पिंपळाचा पारही असतो. पण रात्रीच्या गर्भात चावडीवर आता स्मार्टफोन खणखणतो. तर सकाळी मरीआईचा वळु बोकड सूर्याची उन्हं अंगावर झेलत, चावडीवर लेंड्या सोडत झोपून राहतो...\nफोटो सौजन्य: maayboli - आशूचँप\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 4:07 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/web-cams/top-10-zebronics+web-cams-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:16:38Z", "digest": "sha1:IHCZGH2FUO4N4S36UEEH7FB6PLNBWISV", "length": 12378, "nlines": 292, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 झेब्रॉनिकस वेब कॅम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅ��ेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 झेब्रॉनिकस वेब कॅम्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 झेब्रॉनिकस वेब कॅम्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 झेब्रॉनिकस वेब कॅम्स म्हणून 24 Feb 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग झेब्रॉनिकस वेब कॅम्स India मध्ये झेब्रॉनिकस क्रिस्प HD| वेबकॅम रेड Rs. 990 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10झेब्रॉनिकस वेब कॅम्स\nझेब्रॉनिकस क्रिस्प HD| वेबकॅम रेड\n- स्टील ईमागे रेसोलुशन 24 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nझेब्रॉनिकस वेब कॅमेरा कयस्ताल\nझेब्रॉनिकस लुसिड प्लस वेबकॅम\nझेब्रॉनिकस क्रिस्टल प्लस वेब कॅमेरा\n- स्टील ईमागे रेसोलुशन 25 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\nझेब्रॉनिकस लुसिड वेबकॅम ब्लू\n- विडिओ रेसोलुशन 0.3 megapixel\n- स्टील ईमागे रेसोलुशन 1.3 megapixel\n- बिल्ट इन मिक्रोफोन Yes\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-vs-england-we-have-strong-plans-in-place-for-virat-kohli-joe-root/", "date_download": "2019-02-23T23:00:59Z", "digest": "sha1:2AHRVUE5M2KHBAJKCSAMJZVG25JOEILT", "length": 9288, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आह���", "raw_content": "\nविराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे\nविराटला कसे रोखायचे हे आम्हाला चांगलेच ठाउक आहे\nबर्मिंघहम | मंगळवारी (३१ जुलै) भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुटची पत्रकार परिषद झाली.\nया पत्रकार परिषदेत जो रुटने भारतीय कर्णधार विराट कोहली, आदिल रशिद आणि एजबेस्टन मैदानावर होणाऱ्या पहिल्या सामन्याविषयी चर्चा केली.\nगेल्या काही वर्षात विराट कोहलीने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याने इंग्लंड वगळता इतर सर्वत्र दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी विराट सर्वस्व पणाला लावणार आहे.\n“विराटने गेल्या चार वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. मात्र तरीही आमच्याकडे विराटला रोखण्यासाठी खास योजना आहेत. विराट जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे त्यामुळे त्याच्याकडेही आमच्या योजनांसाठी नक्की उत्तर असेल.” असे रुट म्हणाला.\nभारता विरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या आदिल रशिदला पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. पुढे रुटने आदिल रशिदच्या वादग्रस्त निवडीवरही भाष्य केले.\n“रशिदवर होणाऱ्या टीकेमुळे इंग्लंड संघाला काहीही फरक पडत नाही. त्याने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मला विश्वास आहे की तो कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी करेल.” असे इंग्लिश कर्णधार जो रुट म्हणाला.\nतसेच बर्मिंघहम येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ सर्वोत्तम कामगिरी करत भारताला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. असे जो रुटने सांगितले.\nभारतीय प्रमाण वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-तरच भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये यशस्वी होतील\n-‘हे’ केल्यास विराट कोहलीला मोठी खेळी करण्यापासून कोणी रोखू शकणार नााही\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राध��करण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_97.html", "date_download": "2019-02-23T23:34:39Z", "digest": "sha1:47KIXTEU32CQLUW233ERG6BWKQJIBGWP", "length": 6311, "nlines": 62, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: आबूल काका", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nसालभर गावची कापडं शिवून\nसाठलेल्या पैशातनं अर्ध्या गावाला\nगावच्या जत्रत बेभान होवून\nपडक्या घरातला शेती नसलेला\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 3:30 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/27-december-2012", "date_download": "2019-02-23T23:35:19Z", "digest": "sha1:JYU2USJT4LV6JF5AES3V7PQFMG7SZ4JT", "length": 2578, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल December 27 2012", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 27 डिसेंबर 2012\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 27 डिसेंबर 2012\nखाली गुरूवार 27 डिसेंबर 2012 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 27 डिसेंबर 2012\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36847/by-subject/14/16730", "date_download": "2019-02-23T23:22:06Z", "digest": "sha1:OBDH2TWD2PBNHVFYCT6WPSZLN5AP2YGX", "length": 2908, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "//?????? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /प्रकाशचित्रण /गुलमोहर - प्रकाशचित्रण विषयवार यादी /शब्दखुणा ///\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2214", "date_download": "2019-02-23T23:10:43Z", "digest": "sha1:AF2ISLYSYXYGDO27VG7J3ADQQSRFFTUK", "length": 7203, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news wimbledon novak djokovic beats kevin-anderson | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविंबल्डनमध्ये जोकोविचचे पुनरागमन; केव्हिन अँडरसनला दिली मात\nविंबल्डनमध्ये जोकोविचचे पुनरागमन; केव्हिन अँडरसनला दिली मात\nविंबल्डनमध्ये जोकोविचचे पुनरागमन; केव्हिन अँडरसनला दिली मात\nसोमवार, 16 जुलै 2018\nलंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले.\nलंडन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने कोपरावरील शस्त्रक्रियेनंतर पुनरागमनाची मोहीम यशस्वी केली. विंबल्डनमध्ये मॅरेथॉन लढा दिलेल्या केव्हिन अँडरसनला हरवून त्याने पुरुष एकेरीचे विजेतेपद संपादन केले.\nयाबरोबरच जोकोविचने ग्रॅंड स्लॅम यशाची चाहत्यांची अपेक्षापूर्ती केली. अँडरसनने उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला हरविले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत त्याला अमेरिकेच्या जॉन इज्नरविरुद्ध सहा तास 36 मिनिटे झुंजावे लागले होते. साहजिकच त्याची दमछाक झाली होती. तिसरा सेट टायब्रेकमध्ये घालवित त्याने प्रयत्न केले, पण जोकोविचला तो विजयापासून रोखू शकला नाही.\nअँडरसनची सुरवात डळमळीत झाली. पहिल्या गेममध्ये फोरहॅंड बाहेर गेल्यानंतर त्याच्याकडून डबल फॉल्ट झाली. त्यामुळे पहिल्याच गेममध्ये त्याच्या सर्व्हिसवर गंडांतर आले. जोकोविचने पहिले 15 पैकी 12 गुण जिंकत पकड घेतली. 21 मिनिटांतच तो 5-1 असा आघाडीवर होता. हा सेट गमावल्यानंतर अँडरसनने उजव्या दंडावर वैद्यकीय उपचार करून घेतले.\nदुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने सातत्य कायम राखले. यातही अँडरसनने पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस गमावली. मग पाचव्या गेममध्ये त्याला आणखी एका ब्रेकला सामोरे जावे लागले. या सेटमध्ये अँडरसनने तुलनेने जास्त प्रतिकार केला; पण दीर्घ रॅलीमध्ये जोकोविचने वर्चस्व राखले. त्याने कोर्टलगत मारलेल्या फटक्‍यांचा वेग धूर्तपणे बदलला. त्यामुळे अँडरसन बॅकफुटवर गेला. अँडरसनने 2-5, 30-40 अशा स्थितीस पहिला ब्रेकपॉइंट मिळविला. त्यानंतर 18 फटक्‍यांची रॅली झाली. त्यात अँडरसनचा बॅकहॅंड चुकला. ड्यूसनंतर जोकोविचने सलग दोन गुण जिंकले. जोकोविचने तिसरा सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर त्यात तीनच गुण गमावले.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lotto.in/mr/thursday-super-lotto/results/29-december-2011", "date_download": "2019-02-23T22:50:14Z", "digest": "sha1:FJ5RU26ZAEFGN7466EFV53RJVA2F3QHL", "length": 2580, "nlines": 59, "source_domain": "www.lotto.in", "title": "गुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल December 29 2011", "raw_content": "\nशनिवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार सुपर लोट्टो निकाल\nगुरूवार 29 डिसेंबर 2011\nगुरूवार सुपर लोट्टो सोडतीचे निकाल - गुरूवार 29 डिसेंबर 2011\nखाली गुरूवार 29 डिसेंबर 2011 तारखेसाठीचे गुरूवार सुपर लोट्टो लॉटरीचे निकाल क्रमाने दर्शवले आहेत. लॉटरीबाबत अधिक माहितीसाठी कृपया गुरूवार सुपर लोट्टो पृष्ठाला भेट द्या.\nगुरूवार 29 डिसेंबर 2011\nसामग्री सर्वाधिकार © 2019 Lotto.in | साईटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/jan02.htm", "date_download": "2019-02-23T22:52:06Z", "digest": "sha1:FD2RICHS6MR5S2NY2XZOSMIFUUFYYLSS", "length": 9088, "nlines": 412, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २ जानेवारी", "raw_content": "\nनाम सद्‍गुरूकडून घेणे श्रेयस्कर.\nनाम सदगुरूकडूनच घेणे जरूर आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल वास्तविक भगवंताचे नाम स्वत:सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे; त्याला दुसर्‍या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. म्हणून सदगुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वत:च्या पसंतीने घेतलेले ना�� ह्यांत फरक करता येत नाही. तरीसुध्दा सदगुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्टय आहेच. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तर्‍हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहात नाही. सदगुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सदगुरूकडून नाम घेणे जरूर आहे. सदगुरूची भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सदगुरूची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संताची भेट होणे कठीण; समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळयांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते वास्तविक भगवंताचे नाम स्वत:सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे; त्याला दुसर्‍या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. म्हणून सदगुरूकडून घेतलेले नाम आणि आपण स्वत:च्या पसंतीने घेतलेले नाम ह्यांत फरक करता येत नाही. तरीसुध्दा सदगुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्टय आहेच. ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तर्‍हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहात नाही. सदगुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. म्हणून सदगुरूकडून नाम घेणे जरूर आहे. सदगुरूची भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सदगुरूची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संताची भेट होणे कठीण; समजा भेट झाली तरी त्याच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे. खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळयांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढीत येतात. तसे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सदगुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील.\nआता अशा रीतीने सदगुरूने नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी 'राम राम' असे म्हणत होतोच आणि आता सदगुरूने तेच सांगितले तर मग यात काय मोठे झाले पण यातच विशेष आहे कारण यात मी कर्ता हा अभिमान टाकावा लागतो. सदगुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव रहात नाही. मिठाचा एकच खडा खीर नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते. भगवंताचे नाम हे औषध समजावे भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढेच करणे, म्हणजे सांगितलेले तेवढेच करणे, जास्त न करणे, हे त्याचे अनुपान समजावे. औषध मात्र थेंबथेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे.\n२. साध्या शब्दांचासुध्दा आधार मोठा असतो मग भगवंताच्या नामाचा आधार केवढा मोठा असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/25/david-dhawan-and-varun-dhawan-at-the-in-conversation-session-dha-one-at-iffi-goa-on-november-25-2018/", "date_download": "2019-02-23T22:46:07Z", "digest": "sha1:WTOLTS3TWIULELJKXBJZC5BWCZIXZ64Y", "length": 5518, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "David Dhawan and Varun Dhawan at the In Conversation Session – ‘Dha-One’ at IFFI Goa on November 25, 2018 | गोवा खबर", "raw_content": "\nNext articleया, पहा आणि झारखंडची अनुभूती– प्रधान सचिव, झारखंड\nगोवा यूथ फॉरवर्डच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेतली.\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nव्हॉल्वो पेंटाने केला पृथ्वीची ऐतिहासिक परिक्रमा करणाऱ्या भारतीय नौदलातील स्त्रियांच्या पथकाचा...\nसहित दिवाळी २०१७:बदलतं जग, बदलता भारत\nबचत गटांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- श्रीपाद नाईक\nदेशभरातील १०० डॉक्टरांच्या देखरेखीत आयुर्वेदिक न्यूरो थेरेपी आरोग्य शिबीर सुरु\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nवाळपई येथे पत्रकार दशरथ मांद्रेकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेले गणराय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50552?page=1", "date_download": "2019-02-23T23:20:42Z", "digest": "sha1:7FIJKWU27AM2UYKW5WDYGETITPLG7U7C", "length": 14752, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुरक्षेचा श्रीगणेशा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुरक्षेचा श्रीगणेशा\nलोकहो, सध्या आजूबाजूला इतक्या अप्रिय घटना घडत असतात की सुरक्षिततेचं महत्व सतत वाढतच जातं. अनेक वेळा टीव्ही, वर्तमानपत्र, रेडिओ, इंटरनेट अशा माध्यमातून स्वतःच्या, समाजाच्या, देशाच्या सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी सांगितली जाते. आपण सारे ती जाणून घेतो पण अंमलबजावणी होतेच असं नाही. मात्र काही बाबतीत थोडीशी बेपर्वाई जिवावर बेतू शकते. कान सोनारानेच टोचावे लागतात म्हणून यावर्षी बाप्पाच करणार आहेत आपल्या सर्वांची कानउघाडणी. बाप्पांसोबत चतुर उंदीरमामाही आपल्याला कानपिचक्या, टपल्या देणार आहेत. तेव्हा गणेशोत्सवाचे दहाही दिवस सुरक्षेच्या नव्या मंत्रासाठी हाच धागा वाचत रहा आता करुया सुरक्षेचा श्रीगणेशा\nहा उपक्रम आगळावेगळा, छान\nहा उपक्रम आगळावेगळा, छान आहेच.\nचित्रंही खूप मस्त काढल्येत.\nसुरक्षेच्या सूचना आणि त्यावर उंदीरमामांची कमेन्ट्स खूप छान.\nरोजचेच पण महत्वाचे फंडे\nरोजचेच पण महत्वाचे फंडे\nचित्रांतून कमी शब्दात काहीतरी\nचित्रांतून कमी शब्दात काहीतरी शिकून 'य' वर्षे झाली. त्यामुळे बाप्पा सांगतील ते लगेच ऐकावंसं वाटतंय लहान होऊन\nहे ही मस्त. उंदीरमामा झकास,\nहे ही मस्त. उंदीरमामा झकास,\nमस्त. उंदीरमामा लै भारी.\nमस्त. उंदीरमामा लै भारी.\nवाचकांना सोयीचे जावे यासाठी इथून पुढचे सुरक्षेचे मंत्र प्रतिसादातून देत आहोत.\nअनंत चतुर्दशीनंतर सगळे मंत्र हेडरमध्ये अपडेट करू.\nतर पूरसदृश परिस्थितीशी संबंधित असलेला आजचा मंत्र पाहूया \nमस्तयं हा उपक्रम.. उंदीरमामांच्या कमेंट्स भारी\nसहा इंच एवढे पुरते वाहून\nसहा इंच एवढे पुरते वाहून ��ायला\nउंदिरमामा भारी क्यूट आहेत आणि\nउंदिरमामा भारी क्यूट आहेत आणि त्यांचे पंचेसही सही आहेत.>>> + १००००\nछान, आणि चित्र तर लै भारी\nछान, आणि चित्र तर लै भारी\nहा फंडा वाचाच लोकहो महत्वाचा\nहा फंडा वाचाच लोकहो\nहा उपक्रम मस्त आहे. एकदम १\nहा उपक्रम मस्त आहे. एकदम १ नंबर.\nत्या सोबत \" मायबोली वर कोतबो\nत्या सोबत \" मायबोली वर कोतबो ही करू नये\"\nखूप छान आणि उपयोगी उपक्रम\nखूप छान आणि उपयोगी उपक्रम\nमस्त उपक्रम संयोजक टीम.\nमायबोली सुरक्षेवरही भर देतेय बघुन बरं वाटलं.\nसहा इंच एवढे पुरते वाहून जायला >>> होय सीमंतिनी पुलावरुन असे बरेच लोक पुरात वाहुन गेल्याच्या घडत असतात.\nफेसबुक अपडेट सही होतं चांगला\nफेसबुक अपडेट सही होतं चांगला उपक्रम.\nमे बी पाण्याचा जोर किती आहे त्यावर अवलंबुन असेल किती उंची ते.\nफेसबुक अपडेट सही होतं\nफेसबुक अपडेट सही होतं भूकंपात लोक डेस्क खाली पळायच सोडून फेबु अपडेट देताना पाहिलेत भूकंपात लोक डेस्क खाली पळायच सोडून फेबु अपडेट देताना पाहिलेत देवा, (आणि मूषकदेवा) तू सगळ्यांचे कर्म बघतोस हे फार बर\nमस्तच आहे हे.. सुरक्षेचे\nसुरक्षेचे मंत्र द्यायची पद्धत आवडली..\nअजून एक महत्वाचा सुरक्षा-मंत्र \nकिती गोड उंदीर मामा :*\nकिती गोड उंदीर मामा :*\nरिया .. उंदीरमामी आहेत त्या\nरिया .. उंदीरमामी आहेत त्या .. एकदम क्युट\nभारी हैत सगळ्या सुचना.\nभारी हैत सगळ्या सुचना.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/163?page=2", "date_download": "2019-02-23T23:04:52Z", "digest": "sha1:2O4TUXIPIFK27ZXUUEMJE25PGH3YB2OV", "length": 13662, "nlines": 178, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजकारण : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजकारण\nमहात्माजी आपके देशमे ये क्या हो रहा हैॽ. निशस्त्र किसाननोपे हसला होता रहा है. न्याय मा॑गनेवालोपे अन्याय हो रहा है,. पेटकेलीए जो लोग मा॑गने गये थे रोटी\nRead more about गांधी आणावे आचरणात..\nकाळा काळ, भगवेकरण आणि निळे स्वातंत्र्य\nजमीन हमारा हक है म्हणत जेव्हा \"काला\" (मुख्य अभिनेते नाना पाटेकर आणि रजनीकांत) चित्रपटातला काळा रावण (रजनीका��त), स्वतःला राम समजणाऱ्या हरिदादाला (नाना पाटेकर) निळ्या रंगात न्हाऊ घालतो तेव्हा एकच प्रश्न मनात येतो की हे सगळं आपल्या नजरेसमोर घडत आहे का\nRead more about काळा काळ, भगवेकरण आणि निळे स्वातंत्र्य\n१५ ऑगस्टला काय बोलू \nहा प्रश्न विचारला आहे भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोद्दी यांनी. १५ ऑगस्टला जे भाषण प्रधानमंत्री करतात त्यामधे नागरिकांचे मुद्दे यावेत यासाठी हा उपक्रम आहे. त्यासाठी एक विशेष अ‍ॅप आहे. हे डाऊनलोड करून त्यावरून देखील प्रधानसेवकांशी संपर्क साधता येतात. आपले मुद्दे पोहोचवण्यासाठी थोडा अवधी उरला आहे.\nआपल्याला काय मुद्दे पोहोचवायचे आहेत याची इथे उजळणी करावी का त्यामुळे युनिक आणि निसटलेले मुद्दे पीएम पर्यंत पाठवता येतील. ( आंजा वरच्या चर्चांचा धांडोळा घेण्याची एक यंत्रणा आहेच. त्यामुळे इथले मुद्दे मुद्दामून नाही पोहोचवले तरी दखल घेतली जाण्याची दाट शक्यता आहे).\nRead more about १५ ऑगस्टला काय बोलू \nमराठी तरुणाईची दोन रुपे\nमराठी तरुणाईची दोन रुपे\nमला माझ्या एका मित्राने शीतल पाटील यांनी पाठवलेला अभ्यासपूर्ण मेसेज 'फॉरवर्ड' केला. तो खालील प्रमाणे:\n*उठ मराठ्या जागा हो\nआपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली कोण आहे आपले शत्रू ओळख.\nRead more about मराठी तरुणाईची दोन रुपे\nमला समजलेला कुरुन्दकर गुरुजींचा सेक्युलरिज़म\nउमेदवाराने प्रचार करताना किंवा मते मागताना त्याच्या किंवा मतदारांच्या धर्म, जात, संप्रदाय किंवा भाषेच्या नावावर मते मागणे हे बेकायदेशीर आहे असा महत्वाचा निकाल २ जाने.२०१७ रोजी दिला आहे. खरेतर ह्यात आश्चर्यजनक किंवा अगदी विचारप्रवर्तक असे काही नाही. भारताच्या घटनेप्रमाणे इथे निवडून येणारा लोकप्रतिनिधी मग तो हिंदू मुस्लीम, ब्राह्मण, मराठा, महार, ओ बी सी कुणीही जरी असला तरी तो त्याच्या धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करीत नसतो तर तो अखिल भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतो. इतका साधा अर्थ ह्या निकालाचा आहे.\nRead more about मला समजलेला कुरुन्दकर गुरुजींचा सेक्युलरिज़म\nकाकांना पडलेले दुःखद स्वप्न\nपहाटेचे नऊ वाजले आणि काकांना घाम फुटून जाग आली. सत्ता गेल्यापासून झोपेचा जनता पक्ष झालेला आहे. काका मनाशीच म्हणाले. \"आता मिक्सरवर बारीक करायचा राहीलाय. \" पण आपल्याला येवढा घाम का फुटला \nकाकांना आठवले , काल रात्री चिंतनाचा विषय होता नेह��ी प्रमाणे मी पंतप्रधान झालो पाहीजे. कारण राजकुमार आणि राजमाता यांच्या पंतप्रधान होण्यावर दक्षिण स्वामींनी प्रश्न चिन्ह उभ केलय. अश्यावेळी अनेक पक्षांचे कडबोळे करून बहुमत नसताना पंतप्रधान होण्याची क्षमता फक्त आपल्या मधे आहे.\nजे काम करताना आपल्याला पक्ष गमवावा लागला , राजमातेने आली हकालपट्टी केली ते काम दक्षिण स्वामी यांनी लिलया केले.\nRead more about काकांना पडलेले दुःखद स्वप्न\nनो वन किल्ड डेमोक्रॉसी\nनो वन किल्ड डेमोक्रॉसी\nRead more about नो वन किल्ड डेमोक्रॉसी\nयेणार येणार मतदार राजाचे दिवस येणार\nशहरात निवडणुकांचे वारे वाहायला सुरवात होईल.राजकीय पक्षांना लोकहिताचा कळवळा यायला ला्गेलहे. झालेल्या कामांचे श्रेय घेण्याची रस्सीखेच चालू होईल. न झालेल्या कामांचे अपश्रेय हे पालिका प्रशासन वा अन्य राजकीय पक्षांना ढकलायला सुरुवात होईल. झालेली कामे सातत्याने लोकांपुढे करत रहायच आणि न झालेल्या कामाविषयी चकार शब्द काढायचा नाही. जनसामान्याची स्मृतीत कुठलीही गोष्ट फार काळ टिकत नाही.नुकतीच घडलेली गोष्ट मात्र स्मृतीत राहते. ही नाडी सर्वच पक्षांना माहित आहे. पुण्यातल्या विकास कामात जनसामान्यांना फारसा रस नसतो.\nRead more about येणार येणार मतदार राजाचे दिवस येणार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.slotjar.com/mr/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-23T23:37:35Z", "digest": "sha1:FBR5PKOD3RTT2FUTGWGKUU5SDJYASFVD", "length": 11824, "nlines": 180, "source_domain": "www.slotjar.com", "title": "Best Online Casino Archives | SlotJar Casino | Top Pay-Outs, Online & Phone Bill Mobile Slots $/€/£200 FREE! Best Online Casino Archives | SlotJar Casino | Top Pay-Outs, Online & Phone Bill Mobile Slots $/€/£200 FREE!", "raw_content": "SlotJar कॅसिनो | शीर्ष वेतन ठेवा, ऑनलाइन आणि फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत\nआज सामील व्हा, 350 + गेम,\n£ / $ / £ 200 ठेव मॅच बोनस, आता सामील व्हा\n50X Wagering मागे आधी ठेव बोनस रक्कम. बोनस ऑफर पावती पासून 30 दिवस वैध. 5 वेळा बोनस रक्कम: ठेव मॅक्स रूपांतरण. साइट आणि SlotJar.com पूर्ण अधीन बोनस धोरण आता खेळ\nयुरोपियन एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मास्टर\nअमेरिकन एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nयुरोपियन एक प्रकारचा जुगाराचा खेळ गोल्ड\nफ्रेंच एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nतिहेरी कप्पा राखून एम गोल्ड\nथेट सहभाग प्लेअर एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ\nजॉर्डन एच विजयी बिग £ 100000,00\nसिम्पसन जॉन विजयी बिग £ 51200,00\nमजला आर विजयी बिग £ 19544,00\nनंतर ठरवता येईल आर विजयी बिग £ 14351,13\n सीके एक विजयी बिग kr14115.00\nजॉर्डन एन विजयी बिग £ 12076,50\n एम यू विजयी बिग kr11890.00\nहल एन विजयी बिग £ 10800,00\nलॅशे एन विजयी बिग £ 10800,00\nऍस्टन प विजयी बिग £ 10500,00\nवन डॉ विजयी बिग £ 9000,00\nहार्वे जॉन विजयी बिग £ 8550,00\nडग्लस एल विजयी बिग £ 8320,00\nबूथ जॉन विजयी बिग £ 8066,00\nही जाहिरात अधीन आहे नियम आणि अटी\nही जाहिरात अधीन आहे नियम आणि अटी\nफोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव | विन रिअल £££\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएसएमएस कॅसिनो | £ 200 ठेव बोनस | बक्षिसे £ $ € ठेवा\nस्लॉट फोन बिल करून द्या | फिरकी £ 20,000 jackpot जिंकण्यासाठी\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | £ 20K स्लॉट रिअल रोख jackpot\nऑनलाइन कॅसिनो फोन बिल | मोफत £ 200 बोनस - विजयी ठेवा\nपद्धती जमा | कार्ड, फोन बिल आणि अधिक\nSlotJar.com पातळी 3 ProgressPlay लिमिटेड (नाही संच आहे. इ.स. 1258), टॉवर व्यवसाय केंद्र, टॉवर रस्ता, Swatar, Birkirkara, BKR 4013, माल्टा चालविले जाते. ProgressPlay एक मर्यादित दायित्व कंपनी माल्टा (C58305) नोंदणीकृत, माल्टा गेमिंग प्राधिकरणाने परवाना आणि नियमित आहे आणि / MGA / B2C एक परवाना क्रमांक अंतर्गत संचालन 231/2012 ते 16 एप्रिल, 2013 जारी; आणि परवाना आणि नियमित आहे, जुगार आयोगपरवाना क्रमांक 000-039335-आर-319313-012. वेबसाइट द्वारे wagering ग्रेट ब्रिटन पासून व्यक्ती जुगार आयोगाने जारी परवाना वर रिलायन्स असे आहेत. जुगार व्यसन असू शकते. जबाबदारीने खेळा.\nकॉपीराइट © SlotJar. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/shri/jan03.htm", "date_download": "2019-02-23T22:55:13Z", "digest": "sha1:KW4AUFQMU7VHNNOL2N5RX7NVUYLBB26V", "length": 9007, "nlines": 414, "source_domain": "satsangdhara.net", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ३ जानेवारी", "raw_content": "\n आपला श्वासोच्छवास चालू आहे, किंवा स्वत:ची स्मृती आहे, तिथपर्यंत नाम घ्यावे. आपण श्वासोच्छवास जसा मरेपर्यंत घेतो तसेच नामाचे आहे. बरोबर भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, श्वासोच्छवास थांबला म्हणजे मरण येते त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच आहे, असे वाटले पाहिजे. अक्षरश: जीव जाईपर्यंत, म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावे. शेवटी 'मी' जातो आणि नाम शिल्लकच उरते. नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही. मुक्ती मिळाली की सर्व पुरे झाले असे म्हणतात, पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच.\nमाणसाला गुंगीचे औषध दिले म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की, तो देहभानावर नाही असे ठरते. तसे, नाम घेता घेता 'मी नाम घेतो' हेही स्मरण जेव्हा राहात नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यवसान 'एकांतात' होते. एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक, ह्या एकाचाही अंत होणे म्हणजेच देहबुध्दीचा विसर पडणे, देहबुध्दीच्या पलीकडे जाणे. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली, म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे राहतो निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. नाम उपाधिरहित असल्याने आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना, ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते.\nनामजपाची संख्या नोंद करून ठेवावी का अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल, किंवा रोजचा काही कमीत कमी जप करण्याचे ठरविले असेल, तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने, आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही, जपसंख्येची नोंद करावी. मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी; ती म्हणजे, आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही, अशा तर्‍हेची वृत्ती होण्याचा संभव असतो त्याला जपावे आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची सवय ठेवावी.\n३. साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता, सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे.\nत्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/meet-m-vijay-the-bowler/", "date_download": "2019-02-23T23:56:33Z", "digest": "sha1:Z2ICTD4PRMMX2UFNTO7CIZRLEAKKSPJC", "length": 6207, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुरली विजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स!", "raw_content": "\nमुरली विजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स\nमुरली ��िजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स\n येथे सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफी इंडिया रेड विरुद्ध इंडिया ग्रीन सामन्यात कसोटीपटू मुरली विजयने चक्क तीन विकेट्स घेऊन सर्वांचं आश्चर्यचकित केले आहे. इंडिया ग्रीन कडून गोलंदाजी करताना त्याने ही कामगिरी केली.\nइंडिया रेड नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी ११०.५ षटकांत सर्वबाद ३२३ धावा केल्या. यात भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने चक्क ११.५ षटके गोलंदाजी केली. यात ४६ धावा देत त्याने ईशांक जग्गी, रिषभ पंत आणि अशोक दिंडा यांना बाद केले.\nविशेष म्हणजे भारतीय संघात सध्या नसलेला परंतु कसोटीमध्ये भारताकडून त्रिशत्रक केलेल्या करून नायरने देखील इंडिया ग्रीनकडून ५ षटकांत १७ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.\nइंडिया रेड: ११०.५ षटकांत सर्वबाद ३२३\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स म���नी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2016/08/blog-post_24.html", "date_download": "2019-02-23T22:56:22Z", "digest": "sha1:SSJIULA53UHAG4DYK5W2ROOII4VL6YWR", "length": 14682, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: किश्या नाना", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nभाऊबंदकीच्या वादाला कंटाळून अखेर गावाकडची सारी शेती खंडाने देऊन किश्या नानाला अन म्हातारीला लेकाने मुंबईत आणलय. पण जन्मभर गावाकडं रानचा मोकळा वारा प्यायची सवय लागल्यानं नानाला अन म्हातारीला शहराची हवा काय मानवत नाही. सतत बंद घरात बसून बसून म्हातारीचं पाय तर आखाडल्यासारखं होतात. म्हणून म्हातारीला घेऊन नाना भांडुप स्टेशनच्या कडेनं सकाळी इकडून तिकडं चकरा मारताना दिसतो. सकाळी घमाजलेली माणसं पोटात कोंबून सी.एस.टीच्या दिशेने धडधड वाजत जाणार्या कडब्यानं खच्चून भरलेल्या बैलगाड़ीसारख्या दिसणार्या लोकलच्या गाड्या बघून इतकी सगळी माणसं वरच्या बाजूला कशाला जात असावीत तिकडं जावून काय काम करीत असतील. या विचारात रस्त्याच्या बाजूंला असलेल्या सिमेंटच्या ठोकळ्यावर बसून बराच वेळ दोघं बोलत राहतात. पूर्वेकडच्या बाजूला रस्त्याकडेनं अस्ताव्यस्त पसरलेल्या झोपडपट्टीतल्या उघड्या नागड्या लोकांचं जगणं बघत बराच वेळ घालवतात. तेथील काळवंडून गेलेली बारकी उघडी बंब पोरं बघून, \"गावाकडं दारात आलेल्या भिकार्याच्या पोरास्नी फळीवरच्या जर्मनच्या डब्यातला बुंदीचा लाडू काढून दिल्याचा म्हातारीला आठवत राहतो.” म्हातारीच्या आग्रहाखातर नाना त्या पोरास्नी हाताने खुणावुन जवळ बोलावतो पण त्��ांची भाषा दोघांनाही नीटशी समजत नाही. मग त्यांच्या आईबापांचा कामधंदा जाणून घेण्याचा नानाचा केविलवाणा प्रयत्न काही तडीस जात नाही. झोपड्या बघत बघत शाळेच्या पुढच्या बाजूला सकाळी भाजीपाला विकत बसलेल्या भैय्याजवळ येऊन दोघ थांबतात. भैय्या त्यांच्याकडे बघत हसत हसत बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं हिंदी बोलणं काही म्हातारा म्हातारीच्या गळी उतरत नाही. मग नाना नुसत्या खुणा करून बोलत राहतो अन खाली वाकून पुढं मांडलेलं एक सुकलेलं वांग हातात घेऊन \"कैसा दिला\" असं एका दमात चाचपडत विचारत राहतो. पण शंभर रुपये प्रति किलो असलेल्या वांग्याच्या दराचं हे गणित काही दोघांनाही कळत नाही. म्हातारीचा समज तर समोर मांडलेली समदी वांगी भैय्या शंभरात देत असावा असा होऊन जातो. पण तालुक्याचा आठवडी बाजार न चुकविलेला नाना शेतातनं दहा रुपये किलोचं लेबल लावून टेम्पोत चढविलेलं वांगं शहराकडं धावताना प्रत्येक किलोमीटरला स्वताची किंमत वाढवत मुंबईत स्वताचा दर शंभर रुपये करूनच खाली उतरतं हे इथलं गणित त्याला आता काहीसं कळू लागतं...\n...म्हातारी चालत चालत मध्येच कधीतरी डोकवणाऱ्या सूर्याकडे वर डोकावते पण गावाकडं जसा सकाळी पूर्वेकडून सूर्याचा लाल गोळा उगवताना दिसतो तसा इथे का दिसत नसावा या विचारात एकटीच दंग होवून जाते पण काही केल्या इथल्या दिशांचं गुपीत काही तिला समजत नाही. मध्येच काचेसाख्या चकाचक दिसणाऱ्या कपडयाच्या शोरूममध्ये म्हातारी नानाला घेवून बिचकत बिचकत आत शिरते. पण क्षणात दोघांचाही भ्रमनिरास होतो आणि इतक्या मोठ्या शहरातल्या दुकानात धोतराची एखादी तरी जोड़ी विकायला का ठेवत नसावीत या विचारात नाना गावाकडच्या धोतरानी आणि चोळीच्या खणानी भरलेल्या आठवडी बाजारातून क्षणात फेरफटका मारून येतो. पुढे कांजुर मार्गला वेढा काढून पण म्हातारीच्या मिसरीसाठी तंबाखुची पानं मिळत नाहीत तेव्हा वस्तीवरच्या छप्परात सुकत घातलेली तंबाखुची पानं एखान्दा मुंबई सेंट्रलच्या एस.टी डिपोत कामाला असलेला ड्राइव्हर - गाववाला घेवून येईल का या विचारात थकलेल्या म्हातारी सोबत नाना पुन्हा दिवसभरासाठी पूर्वेच्या रॉकी मेंडोंसा चाळीत स्वताला बंद करुण घेतो. आणि मुलगा, सुन, नातवंडे टीवी बघण्यात दंग असताना वरच्या तालीतल्या ऊसाला खंडकऱ्यानं लागवडीची पोती विस्कटली असतील का या विचा���ात थकलेल्या म्हातारी सोबत नाना पुन्हा दिवसभरासाठी पूर्वेच्या रॉकी मेंडोंसा चाळीत स्वताला बंद करुण घेतो. आणि मुलगा, सुन, नातवंडे टीवी बघण्यात दंग असताना वरच्या तालीतल्या ऊसाला खंडकऱ्यानं लागवडीची पोती विस्कटली असतील का या विचारात भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पहात राहतो. ई.टीव्ही वर लागलेला अलका कुबलचा \"दर्शन\" कार्यक्रम बघताना मध्येच कुठेतरी हरवून, \"श्रावणात गावाकडं माहेरातल्या देवासनी नारळ द्यायला आलेली एकुलती एक लेक आता कुणाच्या दारात थांबली असेल या विचारानं म्हातारी आतून तीळ तीळ तुटत राहते. आणि बाजूच्या भिंतीला टेकून बसलेला नाना जगुन झालेल्या आयुष्यावर विचार करत कुठेतरी दूर हरवत राहतो...\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 2:42 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Digambar-dhavan-is-quits-than-the-Deputy-Head-of-the-District/", "date_download": "2019-02-23T23:09:29Z", "digest": "sha1:AON2LUVDCJN7UMM6DRCZZLKMRIQNRMD7", "length": 9335, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिंगबर ढवण यांची पक्षालाही सोडचिठ्ठी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › दिंगबर ढवण यांची पक्षालाही सोडचिठ्ठी\nदिंगबर ढवण यांची पक���षालाही सोडचिठ्ठी\nदिगंबर ढवण यांची जिल्हा उपप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाप्रमुखांची भेट घेवून पदाचा राजीनामा सादर केला आहे. मी पदासह पक्षाचाही राजीनामा दिला आहे. पत्नी शारदा ढवण यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला असून आयुक्‍तांकडे राजीनामा देण्यासंदर्भात मतदारांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे ढवण यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, राजीनामा पत्रात ढवण यांनी नाराजी व्यक्‍त करत शहराचे नेतृत्व सेना संपवायला निघाल्याचा आरोपही केला आहे.\nसावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या प्रश्‍नाबाबत ढवण पती-पत्नींनी मनपावर मोर्चा काढला होता. प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी महापौरांची भेट घेत गेल्या अडीच वर्षात आमच्यावर कायम अन्याय होत असल्याचे तसेच सत्ताधारीच माजी आंदोलने चिरडून विरोधी पक्षाच्या सदस्याला मदत करत असल्याचा आरोप केला. प्रभागातील कामांना निधी देत नाहीत, जाणीवपूर्वक मला टाळले जाते, असे म्हणत त्यांनी महापौर कार्यालयात गोंधळ घातला. यावेळी ढवण यांनी आक्रमक भूमिका घेत महापौरांसह इतरांनाही अरेरावी केली. या संदर्भात बुधवारी (दि.23) सायंकाळी शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी बैठक घेतली.\nशिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींसह सर्व नगरसेवक प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संपर्क प्रमुख कोरगांवकर यांनी ढवण यांच्याबाबत नगरसेवकांकडून मते जाणून घेतली. महापौर दालनात घडलेल्या प्रकाराची माहिती घेवून या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्‍त केली. उपस्थित सर्वांनीच ढवण यांच्या कृत्यावर नाराजी व्यक्‍त केली. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांनी ढवण यांची जिल्हा उपप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. तसेच उर्वरीत सर्व बाबींबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अहवाल पाठविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.\nजिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी हकालपट्टीच्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिल्यानंतर दिगंबर ढवण यांनी कार्यकर्त्यांसह यश पॅलेस येथे गाडे यांची भेट घेऊन जिल्हा उपप्रमुख पदाचा राजीनामा सोपवला. तसेच शारदा ढवण यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा सोपविला. संघटनेत मला कुठल्याही कार्यक्रमात विश्‍वासात घेतले जात नाही. उलट विरोधी कार्यकर्त्याला ताकद देऊन शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करुन त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. शहराचे नेतृत्व शिवसेना संपवायला निघाले असा आरोप करत त्यांना कंटाळून मी राजीनामा देत असल्याचे ढवण यांनी म्हटले आहे. शारदा ढवण यांनी राजीनामा देतांना प्रभागात विकासकामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार केली आहे. सातत्याने प्रभागावर अन्याय केला जातो. विकासकामे होत नसल्याने मी नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nमतदारांशी चर्चेनंतर आयुक्‍तांकडे राजीनामा : ढवण\nपक्षाकडे राजीनामा सोपविला असला तरी नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्‍तांकडे सोपविण्याबाबत मतदारांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे दिगंबर ढवण यांनी स्पष्ट केले. सध्या मी कुठल्याही पक्षात नाही, स्वतंत्र आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक अपक्षही लढू शकतो. आगामी निवडणुकीत अपक्ष लढून सर्वसामान्यांची ताकद दाखवून देणार असल्याचेही ढवण यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/frog-marriage-ritual-for-rain-in-jalna/", "date_download": "2019-02-23T22:57:13Z", "digest": "sha1:HKHW35W4HWDTKJXCEVZNHM4HRK3TA35Y", "length": 5028, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसासाठी हिवरा काबलीमध्ये ‘बेडकाचा विवाह’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › पावसासाठी हिवरा काबलीमध्ये ‘बेडकाचा विवाह’\nपावसासाठी हिवरा काबलीमध्ये ‘बेडकाचा विवाह’\nजाफराबाद ः ज्ञानेश्‍वर पाबळे\nतालुक्यातील हिवराकाबली परिसरात रुसलेला पाऊस पडण्यासाठी ग्रामस्थांनी बेडकाचा विवाह महादेव मंदिरात लावला. यावेळी वधू-वरांसाठी आंतरपाट, मुंडावळ्या, मंगलाष्टके व अक्षता आदींची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्‍नानंतर वर्‍हाडीच्या जेवणाच्या पंक्‍तीही उठल्या. या आगळ्��ावेगळ्या विवाहाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुुरू आहे\nतालुक्यात गेल्या महिनाभरापासून रुसलेला वरुणराजा पुन्हा बरसावा, यासाठी हिवरा काबली परिसरास ग्रामस्थांनी सामूहिक प्रार्थना, नमाज, महादेवाला जलाभिषेक केले. धोंडी धोंडी पाणी दे, म्हणत महादेवाला साकडेही घातले. मात्र तरीही वरुणराजा बरसत नसल्याने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांना बेडकाचा विवाह लावल्यास पाऊस पडेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी महादेव मंदिरात विवाहाची तयारी सुरू झाली. मांडव उभारण्यात आला, वधू-वरांना मुंडावळ्या बांधण्यात आल्या.\nछोटा आंतरपाटही मध्ये धरण्यात आला. वर्‍हाडी मंडळींना अक्षता वाटण्यात आल्या. मंगलाष्टके म्हणण्यात आली. सूर-सनईच्या मंगल सुरात लग्‍नाचा हा मुहूर्त साधण्यात आला. लग्न लागल्यानंतर वर्‍हाडी जेवणात गुंग असतानाच वधू-वर मात्र मंडपातून पसार झाले. बेडकाच्या या विवाहानंतर पाऊस पडणार का हे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. वरुणराजाला प्रसन्‍न करण्याचे प्रयत्न गावकरी करीत असले तरी तो प्रसन्‍न होत नसल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Allotment-of-4-thousand-cloth-bags/", "date_download": "2019-02-23T23:44:02Z", "digest": "sha1:WNIOFXPCH4IDK7AXSQ52XPOPA577IRO4", "length": 4420, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारीत 4 हजार कापडी पिशव्यांचे वाटप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वारीत 4 हजार कापडी पिशव्यांचे वाटप\nवारीत 4 हजार कापडी पिशव्यांचे वाटप\nप्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटी व जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्‍त विद्यमाने तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्याने ’प्लास्टिक मुक्‍तवारी अभियान - 2018’ ची सुरुवात देहू येथून करण्यात आली. सदरचे अभियान 5 जुलै ते 27 जुलै 2018 दरम्यान आयोजित केले आहे. या अभियानाची सुरुवात 4 हजार कापडी पिशव्या वारकर्‍यांना वाटून करण्यात आली.\nअ���ियानाची सुरुवात देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर, मनोज पवार, जैन सोशल ग्रुप डायमंडचे अध्यक्ष सुनील शहा, सेक्रेटरी अतुल धोका, प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्क प्रमुख विजय मुनोत, अर्चना घाळी ह्यांच्या हस्ते करण्यात आली.प्लास्टिक पिशव्या बंदीमुळे वैष्णवांना नित्य उपयोगी साहित्य तसेच दैनंदिन शिदोरीवारी मध्ये बाळगण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर पर्यावरणपूरक तोडगा काढणे करिता कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे दोनही संस्थांनी ठरवले व त्यानुसार रोजी देहू मध्ये प्लास्टिक मुक्‍तवारी अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-Government-purchasing-commission-Raj-ban/", "date_download": "2019-02-23T22:55:17Z", "digest": "sha1:QLHMM4XC5D3746EHNP42BYQCKK5YJW6T", "length": 7158, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी खरेदीतील कमिशनराजवर टाच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सरकारी खरेदीतील कमिशनराजवर टाच\nसरकारी खरेदीतील कमिशनराजवर टाच\nसरकारी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक सर्व साहित्य, वाहने आदींच्या खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेसवरूनच खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सरकारी उपक्रमामुळे खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या कमिशनराजला दणका बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरेदीत होणार्‍या खाबुगिरीला आळा बसला आहे.\nकेंंद्र सरकारच्या सचिव समूहांनी केलेल्या शिफारशींच्या आधारावर सरकारी ई-बाजार स्थापन करण्यात आला आहे. गव्हर्मेंट ई-मार्केट प्लेस या मार्केट सेवेतून सरकारी विभागांसाठी आवश्यक असणार्‍या साहित्याची ऑनलाईन खरेदी करणे वित्त मंत्रालयानेही बंधनकारक केले आहे. ही सेवा देण्यामागे सार्वजनिक खरेदीतील पारदर्शकता, गतिमानता हे उद्देश आहेत. या पोर्टलद्वारे साहित्याच्या खरेदी-विक्रीची ई-प्रक्रिया राबवण्यात येते आहे. त्यातून सार्वजनिक बाजारात असलेल्या दरापेक्षा स्वस्तात साहित्याची खरेदी होऊन बचत होते. त्यामुळे सरकारकडून देण्यात येणारे विविध प्रकारचे साहित्य तसेच केली जाणारी वाहन खरेदी यासाठी गर्व्हमेंट ई मार्केट प्लेस करणे सक्तीचे केले आहे.\nनगरपालिका, नगरपंचायती तसेच मोठ्या ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कोट्यवधींच्या साहित्याची खरेदी केली जाते. संबंधित पुरवठादार तसेच सरकारी विभाग यांच्यात साटेलोटे असल्याने खरेदी व्यवहारात मोठा भ्रष्टाचार होतो. वाढीव कोटेशन मागवून जादा पैशाने खरेदी करायची आणि त्यामध्ये कमिशन काढायचे असे प्रकार होतात.\nकाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बर्‍याचदा आवश्यकता नसतानाही केवळ कमिशनसाठी, टक्केवारीसाठी साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. वस्तू खरेदीचा घाट सरकारी विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घातला जातो. त्यातून कमिशन काढणे, हाच हेतू असतो. अशा प्रकारांतून स्वार्थासाठी सरकारी निधीचा दुरुपयोग केला जातो. या टक्केवारीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जोरदार कळवंडी लागायच्या. नगरपालिकांमध्ये वाहन खरेदीचे प्रस्ताव देण्यात चढाओढ लागायची. शासनाने हा खरेदीचा व्यवहार ऑनलाईन केल्याने पदाधिकार्‍यांची खाबुगिरी बंद झाली आहे. तसेच संबंधित साहित्य किंवा वाहनाची किंमत बाजारभावापेक्षा कमी असल्याने मोठ्या प्रमाणावर संबंधित विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची बचत होत आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-bhide-guruji-withdraw-cases-for-28-march-maha-morcha-organize/", "date_download": "2019-02-23T23:35:29Z", "digest": "sha1:4EACLGZ3LGLICH2SPI5EVFHZ5QYUEGKU", "length": 4293, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिडे गुरूजींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी २८ मार्चला महामोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › भिडे गुरूजींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी २८ मार्चला महामोर्चा\nभिडे गुरूजींवरील गुन्हे मागे घेण्यासाठी २८ मार्चला महामोर्चा\nजिग्नेश मेवानी, उमर खालिद, अॅड प्रकाश आंबेडकर, कोळसे -पाटील यांना अटक करावी. एकबोटे आणि भिडे गुरुजींवर खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी सत्याच्या सन्मानार्थ सातार्‍यात दि. 28 मार्च रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती शिवप्रतिष्ठानकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.\nपुण्यात एल्गार परिषदेमध्ये तरूणांची माथी भडकावणारे उमर खालिद, जिग्नेश मेवानी, अॅड. प्रकाश आंबेडकर हे मोकाटच फिरत आहेत. जे निष्पाप आहेत, ज्यांचा कोरेगाव भीमा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही, मात्र यात त्यांचे नाव विनाकारण जोडले जात आहे. त्‍यामुळे यातील दोषींना पकडून एकबोटे आणि भिडे गुरुजींवरील खोटे गुन्हे मागे घ्‍यावेत या मागणीसाठी सातार्‍यात २८ मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संदीप जायगुडे, केदार डोईफोडे, काशिनाथ शेलार आणि चंदन जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Daughter-son-dies-truck-accident-in-naldurg/", "date_download": "2019-02-23T23:40:43Z", "digest": "sha1:D2IP4XSGY7UMHPI4HC27IN5SI4UETNHW", "length": 6547, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रक उलटल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ट्रक उलटल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू\nट्रक उलटल्याने दाम्पत्यासह मुलाचा मृत्यू\nविरुद्ध दिशेने भरधाव येणार्‍या वाहनास बाजू देताना उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ऊसतोड मजुरांच्या एकाच कुटुंबातील ति��ांचा जागीच मृत्यू झाला; तर 14 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात तुळजापूर तालुक्यातील जळकोट-नंदगाव रस्त्यावर रविवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास झाला. मृतांमध्ये पती, पत्नी व त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.\nराजू मिठू राठोड (वय 35), ललिता राजू राठोड (30), स्वप्निल राजू राठोड (10, तिघेही रा. रामतीर्थ तांडा, ता. तुळजापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर अनिता किसन पवार (35), धोंडिराम पुना पवार (35), सार्थिक राजू राठोड (5), सीमा धोंडिराम पवार (12), संदेश धोंडिराम पवार (5), पार्वती धोंडिराम पवार (35), प्रतीक्षा गोविंद पवार (18), इंदुबाई गोविंद पवार (45, सर्व रा. रामतीर्थ, ता. तुळजापूर), आदित्य परशुराम पात्रे (15), मोनाजी परशुराम पात्रे (12, दोघे रा. साठेनगर, नळदुर्ग), कन्हैय्या जालिंदर दणाणे (22), शोभा जालिंदर दणाणे (दोघे रा. नंदगाव, ता. तुळजापूर), संगीता शिवाजी राठोड (50), शिवाजी खेमा राठोड (55, दोघे रा. मानमोडी, ता. तुळजापूर) अशी जखमींची नावे आहेत.\nनंदगाव शिवारातील शेतकर्‍याच्या शेतातील उसाची तोड करण्यात येत होती. रविवारी उसाची तोड पूर्ण झाली. त्यानंतर उसाची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये ऊस भरल्यानंतर त्या ट्रकमध्ये ऊसतोड मजूर बसले. हा ट्रक धोत्री (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील गोकुळ साखर कारखान्याकडे निघाला होता. नंदगावपासून दोन किलोमीटरवर आल्यानंतर समोरून येणार्‍या एका वाहनाला बाजू देताना उसाचा ट्रक उलटला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले, तर 14 जण जखमी झाले असून, त्यांना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोलापूर रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती समजताच जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, अशोक पाटील, सपोनि प्रल्हाद सूर्यवंशी यांनी भेट दिली. हंगरगा तांडा येथील ग्रामस्थांनी जखमींना उसाच्या ढिगार्‍या खालून काढून उपचारासाठी मदत केली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रामतीर्थ तांडा येथील ग्रामस्थ, नातेवाइकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर वि��ानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-haydrabad-highway-accident-one-death-karnatka/", "date_download": "2019-02-23T22:59:45Z", "digest": "sha1:IG7CZOM6OH5SCKMLQB2NMAKBRIITN5JU", "length": 4269, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघात ; कर्नाटकातील एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघात ; कर्नाटकातील एक ठार\nसोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघात ; कर्नाटकातील एक ठार\nसोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर तलमोड जवळ नविन टोलनाक्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बुधवार, दि. ६ रोजी सायंकाळी पाच वाजता ट्रक व कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील एकजण ठार तर पाच वर्षांच्या बालकासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत.\nकर्नाटक राज्यातील हणमंतवाडी (ता. बसवकल्याण) येथे गाव कार्यक्रम आटोपून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या कार (क्र. एमएच १३ एसी ३३५५) ला सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ट्रक ( क्र. एपी २६ वाय ३५६७) ने तलमोडजवळ समोरून येणार्‍या कारला जोरात धडक दिली. या धडकेत कारमधील चंद्रशेखर श्रीमंत रेड्डी (वय ५०, रा. आळंद, कर्नाटक) हे जागीच ठार झाले. सुहासिनी सचिन गादा (वय ३०), कौशीक सचिन गादा (वय ५ वर्षे), संजय गादा (वय ५०), अंजली गादा( वय ४५, सर्वजण रा. सोलापूर) हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक स्वतः हून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/alexander-zverev-mischa-nishikori-murray-shapovalov-citi-open-washington/", "date_download": "2019-02-23T23:18:49Z", "digest": "sha1:L3LSK5WLB7T3SLXE3QXTOGTQOC57ADQ3", "length": 9544, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा दोन सख्खे भाऊच लढतात टेनिस क���र्टवर", "raw_content": "\nजेव्हा दोन सख्खे भाऊच लढतात टेनिस कोर्टवर\nजेव्हा दोन सख्खे भाऊच लढतात टेनिस कोर्टवर\nवॉशिंग्टन ओपन (सीटी ओपन) मध्ये अलेक्झांडर झ्वेवरेवने मिशा झ्वेवरेवला 6-3, 7-5 असे पराभूत केले. तब्बल 539 सामने खेळलेले हे दोन्ही भाऊ प्रथमच आमने सामने आले होते.\nझ्वेवरेव बंधू याआधी दोन सामन्यात एकमेंकाविरोधात खेळले असून सहा वर्षे आधी एटीपी चॅंलेजरच्या वेळी झालेला हा सामना अलेक्झांडरने जिंकला होता. तर 2014ला फॅयझ सॅरोफिम आणि युएस मेन्स क्ले कोर्ट चॅम्पियनशीपमध्येही खेळले आहेत.\nतसेच अलेक्झांडरने कधीच विरोधी खेळाडूला आलिंगन दिले नव्हते. तर मिशानेही कधी पराभूत झाल्यानंतर आनंद व्यक्त केला नव्हता.\n“जेव्हा सामना संपला तेव्हा प्रेक्षक आमच्यासाठी चियर करत होते, त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले”, असे मिशा म्हणाला.\n“या सामन्याच्या वेळी पंच मोहमद फितौही मला साशा झ्वेवरेव म्हटले होते.” असे मोठा भाऊ मिशा पुढे म्हणाला.\nसाशा हे अलेक्झांडर झ्वेवरेवचे टोपन नाव आहे.\nतसेच दोन बंधू समोर यायची ही पहिलीच वेळ नाही. 2016च्या जेनेराली ओपनमध्ये गेराल्ड मेल्झेरने जर्जेन मेल्झेरला पराभूत केले होते. या स्पर्धेत मिशाचे मानांकन हे 15वे तर साशाचे पहिले आहेत.\nटेनिस जगात झ्वेवरेव बंधू बरोबर विलियम्स भगिनी आणि मॅकनोर बंधू आहेत. पण या व्यावसायिक खेळात एकाच कुटुंबातील सदस्याने चांगली कामगिरी फक्त झ्वेवरेव बंधूंनी केली आहे. हे दोघेही फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत पोहचले होते. 39 वर्षानंतर असे पहिल्यांदाच घडले होते.\nतसेच पुरूष दुहेरीत या दोघांनी पहिले मानांकन असणाऱ्या ऑलिव्हर मॅराच आणि मेट पॅविचला 6-1, 6-4 ने पराभूत केले होते.\nसाशाचा पुढील सामना 7व्या मानांकन असलेल्या केई निशीकोरी विरुद्ध आहे.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–पहाटे ३ वाजता संपला सामना, खेळाडूने मैदानातच केली रडायला सुरूवात\n–कभी कभी लगता हैं कोहली ही भगवान हैं\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/here-are-the-top-5-controversies-that-dominated-cricket-in-2017/", "date_download": "2019-02-23T23:24:40Z", "digest": "sha1:4GPNNBXYEXFJBRAZGX7QMLXFGKA5IXG3", "length": 11445, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२०१७ वर्षात क्रिकेटमध्ये घडलेल्या ५ वादग्रस्त घटना !", "raw_content": "\n२०१७ वर्षात क्रिकेटमध्ये घडलेल्या ५ वादग्रस्त घटना \n२०१७ वर्षात क्रिकेटमध्ये घडलेल्या ५ वादग्रस्त घटना \n२०१७ हे वर्ष जवळ जवळ संपत आले आहे. भारतीय संघासाठी हे वर्ष चांगले ठरले असले तरीही यावर्षी कोहली कुंबळे वाद, दिल्ली प्रदूषण ही प्रकरणे चांगलीच गाजली. याबरोबरच बेन स्टोक्सचे मारामारी प्रकरणही चांगलाच चर्चेचा विषय बनला होता.\nअसेच २०१७ मध्ये गाजलेले हे टॉप ५ वादग्रस्त प्रकरणे:\n५. जडेजाचे वादग्रस्त पोस्ट: यावर्षी भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे जेवढा चर्चेत राहिला त्यापेक्षा जास्त त्याने मीडियावर ���ाकलेल्या पोस्टमुळे राहिला.\nकाही दिवसांपूर्वी जडेजाने हुक्का पीत असलेला त्याचा फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला होता. त्यासाठी त्याला अनेकांनी ट्रोल केले होते. तसेच त्याआधी जडेजाला एका चाहत्याने अजय जडेजा म्हणून हाक मारली होती, त्यावेळी जडेजाने चिडून एक ट्विट केले होते ज्यात त्याने म्हटले होते कि मी ९ वर्षे देशासाठी खेळतोय तरीही लोकांना माझे नाव लक्षात राहत नाही.\n४. बेन स्टोक्स मारामारी प्रकरण: इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सप्टेंबर महिन्यात केलेल्या मारामारीच्या प्रकरणावरून अटक करण्यात आली होती. हे प्रकरण अॅशेस मालिकेच्या आधी झाल्याने चांगलेच गाजले होते.\nस्टोक्सवर ब्रिस्टोल नाईटक्लबमध्ये मारहाण केल्याचा आरोप ठेवला होता. त्यामुळे त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. या बंदीमुळे स्टोक्सला सध्या सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत खेळता आले नाही.\n३. स्मिथचे ब्रेन फेड: ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथवर ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चुकीच्या पद्धतीने डीआरएसची मागणी केल्याच्या प्रकरणावरून चांगलीच टीका झाली होती.\nया सामन्यादरम्यान स्मिथला जेव्हा सामना पंचांनी बाद दिले होते तेव्हा त्याने काय करावे हे न सुचल्यामुळे ड्रेसिंग रूमकडे बघून काय करू असे विचारले होते, पण क्रिकेटमध्ये असे विचारणे चुकीचे असल्याने स्मिथला अखेर बाद देण्यात आले होते. याबद्दल भारतीय कर्णधार विराट कोहलीने तक्रार देखील केली होती.\n२. दिल्ली प्रदूषण: भारत विरुद्ध श्रीलंका संघात २ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर पार पडलेला तिसरा कसोटी सामना तेथील प्रदूषणामुळे चांगलाच गाजला होता.\nया सामन्यादरम्यान श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते. तसेच दोन्ही संघातील गोलंदाजांना या प्रदूषणाचा खूप त्रास झाला होता. या त्रासामुळे त्या खेळाडूंना मैदानावरच उलटी देखील झाली होती.\n१. कोहली कुंबळे वाद: यावर्षी सर्वात जास्त चर्चिले गेलेले प्रकरण म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद. कुंबळेने मागील वर्षी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर सर्व सुरळीत चाल���े असतानाच चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर कोहली आणि कुंबळे वाद सर्वांसमोर आला होता.\nकुंबळेच्या प्रशिक्षणाची शैली आपल्याला पटत नसल्याचे विराटने बीसीसीआयला सांगितले होते. त्यानंतर कुंबळेने अखेर प्रशिक्षण पदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणावरून अनेकांनी विराटवर टीका केली होती.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/story-mohammed-siraj-stars-with-five-wickets-haul-in-both-innings-india-a-defeated-south-africa-a-by-an-innings-and-30-runs-in-unofficial-four-day-test/", "date_download": "2019-02-23T23:05:45Z", "digest": "sha1:MMGTXGKZQGJIWVNVKO4XH46G6HVGMGMO", "length": 7951, "nlines": 71, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मोहम्मद सिराजच्या दहा बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान", "raw_content": "\nमोहम्मद सिराजच्या दहा बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान\nमोहम्मद सिराजच्या दह��� बळींनी उडवली दक्षिण आफ्रिकेची धुळधान\nबेंगलोर | गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाला पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात एक डाव आणि ३० धावांनी पराभूत केले.\nएम. चिन्नस्वामी मैदानावर झालेल्या या कसोटी सामन्यात भारताच्या मोहम्मद सिराज पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही पाच बळी मिळवत विजयाचा शिल्पकार ठरला.\nसिराजने पहिल्या डावात ५६ धावात पाच तर दुसऱ्या डावात ७३ धावात ५ बळी मिळवत अविश्वसनीय कामगिरी केली.\nदक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या.\nतर भारताने पहिल्या डाव सलामीवीर मयांक अगरवालच्या २२० धावा आणि पृथ्वी शॉच्या १३६ धावांच्या जिवावर ८ बाद ५८४ वर घोषित करत, ३३८ धावांची आघाडी मिळवली होती.\nसामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेला ३०८ धावांवर सर्वबाद करत ३० धावा आणि एका डावाने पराभव केला.\nदक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात रुडी सेकेंडने सर्वाधिक ९४ धावा केल्या.\nदक्षिण आफ्रिका अ पहिला डाव- सर्वबाद २४६\nभारत अ पहिला डाव- ८ बाद ५८४ घोषित\nदक्षिण आफ्रिका अ दुसरा डाव- सर्वबाद ३०८\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n-सचिन करु शकतो, तर मी का नाही\n–थोड्याच दिवसात कोहली जगातील महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिल�� संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/32201?page=1", "date_download": "2019-02-23T23:11:31Z", "digest": "sha1:BFQ4ZZYZOY2LULYG6L4AY24UI5ASBRZ2", "length": 41954, "nlines": 270, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली शीर्षकगीतः अदभुत प्रवास (योग) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली शीर्षकगीतः अदभुत प्रवास (योग)\nमायबोली शीर्षकगीतः अदभुत प्रवास (योग)\n\"झलक\" ला आपण सर्वांनी दिलेल्या प्रतीसादांबद्दल अनेक धन्यवाद व आभार. अगदी झलक देखिल ऊत्कृष्ट \"दिसावी\" म्हणून मेहेनत घेणार्‍या टीम चे देखिल अभिनंदन व आभार. जेव्हा एखाद्या गीताशी संबंधीत सर्व व्यक्ती त्या गीताला आपलेसे करतात तेव्हाच ते गीत कवीच्या लेखणीतून, संगीतकाराच्या मनातील सुरावटींमधून, वादकांच्या अदाकारीतून, आणि शेवटी गायकांच्या गळ्यातून रसिक श्रोत्यांच्या हृदयाला भिडते असे मला वाटते. \"झलक\" ला तुम्ही आपलेसे केलेत तसेच संपूर्ण गाण्यालाही आपलेसे कराल अशी आशा आहे.\nप्रामाणिकपणे सांगायचे तर मराठी संगीतापेक्षा हिंदी (चित्रपट) संगीताशी माझी अधिक जवळीक आहे. त्यातही पंचम दा (आर.डी.बर्मन) यांच्या संगीत मधुघटातील अमृताचे नित्य प्राशन (तरिही तहान भागत नाही), किशोरदांच्या (द ग्रेटेस्ट एव्हर- किशोर कुमार) गाण्याची पारायणे, यातच सदासर्वकाळ धन्यता मानणारा मी. शास्त्रीय संगीताचे शिक्षण कुठल्याही गुरूकडून घेतलेले नाही, घरीच बहिणीकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरवलेले. भल्या भल्यांचे हात अनेक वाद्यांवर अक्षरशः जादूसार��े फिरताना पाहिल्यावर आणि अनेक थोरांच्या गळ्यातील सूर थेट काळजाला हात घालताना ऐकल्यावर स्वतः तोंडात बोटे घालणे वा निव्वळ विस्मयचकीत होणे एव्हडेच काय ते जमते. म्हणायला तबल्याचे शिक्षण, वादन, गायनाची आवड, घरातील सुरेल संस्कार, थोर व गुणीजनांच्या साथ संगतीला बसून ईंद्रीयांवर झालेले संगीतीक संस्कार, थोडाफार अनुभव, अन ईतर दोन चार वाद्ये वाजवता येतात तेव्हडेच काय. अनिताताईंनी त्यांच्या लेखात स्वतःला संगीताच्या सागरात \"पाऊलभर\" पाण्यात ऊभे केले आहे (एखाद्याने किती लीन आणि नम्र असावे याचे परमोच्च ऊदाहरण), किशोरदांच्या (द ग्रेटेस्ट एव्हर- किशोर कुमार) गाण्याची पारायणे, यातच सदासर्वकाळ धन्यता मानणारा मी. शास्त्रीय संगीताचे शिक्षण कुठल्याही गुरूकडून घेतलेले नाही, घरीच बहिणीकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरवलेले. भल्या भल्यांचे हात अनेक वाद्यांवर अक्षरशः जादूसारखे फिरताना पाहिल्यावर आणि अनेक थोरांच्या गळ्यातील सूर थेट काळजाला हात घालताना ऐकल्यावर स्वतः तोंडात बोटे घालणे वा निव्वळ विस्मयचकीत होणे एव्हडेच काय ते जमते. म्हणायला तबल्याचे शिक्षण, वादन, गायनाची आवड, घरातील सुरेल संस्कार, थोर व गुणीजनांच्या साथ संगतीला बसून ईंद्रीयांवर झालेले संगीतीक संस्कार, थोडाफार अनुभव, अन ईतर दोन चार वाद्ये वाजवता येतात तेव्हडेच काय. अनिताताईंनी त्यांच्या लेखात स्वतःला संगीताच्या सागरात \"पाऊलभर\" पाण्यात ऊभे केले आहे (एखाद्याने किती लीन आणि नम्र असावे याचे परमोच्च ऊदाहरण) त्यापूढे मी \"चमचाभर\" पाण्यात ऊभा आहे असे म्हणावे लागेल. \"चुल्लूभर पानी मे डूब मरो\" अशी अवस्था अजून झाली नाही हे नशीबच) त्यापूढे मी \"चमचाभर\" पाण्यात ऊभा आहे असे म्हणावे लागेल. \"चुल्लूभर पानी मे डूब मरो\" अशी अवस्था अजून झाली नाही हे नशीबच :) खरी गंमत तर अशी आहे की मायबोली शीर्षकगीताच्या टीम मधिल सर्वच गायकांना देवाने काय सुंदर आवाज दिले आहेत हे बहुतेक त्यांनाही संपूर्णपणे माहित नाही. गळ्यात स्वर आणि देहात ताल हे मनुष्य जन्माला येताना घेवून येतो असे म्हणतात ते शिकवून येत नाही. या शीर्षकगीताच्या निमीत्ताने ती देणगी लाभलेले लोक पुनः एकदा सुरेल वाटचालीवर चालू लागले आहेत हे खूपच छान झाले आणि त्याता काही अंशी माझे योदगान आहे हेच सुखावह आहे. त्यांच्या या सुरेल प्रवासातून ईतरही स��्वांना प्रेरणा मिळेल असे वाटते.\nत्यामूळे जे काही ईथे जुळून आलय ते या टीम च्या संपूर्ण सहभाग व सहकार्य केवळ यामूळेच\nतरिही वैयक्तीक, या गीताच्या निर्मीती प्रक्रीयेतील संगीतकार या नात्याने या संपूर्ण प्रवासाबद्दल लिहीण्यासारखे खूप काही आहे. पण थोडक्यात लिहायचे तर एक अतीशय सुंदर, सर्वांगीण, आणि सुरेल अनुभव ज्यातून नविन स्नेहबंध जुळले, जुने अधिक द्रुढ झाले, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या गीताच्या सुरुवातीपासून (म्हणजे अगदी गीताच्या निवड प्रक्रीयेत सामील झाल्यापासून) ते शेवटचे ध्वनिमुद्रण ते पुढे अंतीम संस्करण ईत्यादी हे सर्व करताना आलेले रोमांचक अनुभव, काही गमतीशीर प्रसंग, एकंदरीत गाणे बनवतानाची, घडतानाची, त्यावर संस्कार होतानाची प्रक्रीया, दृष्टिकोन, ईत्यादी सर्वाबद्दल लिहीणे म्हणजे हा संपूर्ण प्रवास पुन्हा जगण्या सारखेच असेल. आणि संपूर्ण गीत प्रकाशीत होईल तेव्हा तो संवाद अधिक सयुक्तीक ठरेल.\nगीतातील सहभागी सर्वच कलाकार आपापले मनोगत लिहीत आहेत आणि त्यातून एकंदर या गीताचा प्रवास, त्यांच्या नजरेतून आपल्या समोर ऊलगडत आहेच. तेव्हा पुनः त्या बद्दल वेगळे लिहायची आवश्यकता भासत नाही. तूर्तास या संपूर्ण प्रवासातील गाण्याखेरीज काही विशेष ऊल्लेखनीय गोष्टी ईथे नमूद करतो:\n१. एखाद्या लहान मुलाला लाजवेल असा जिवंत ऊत्साह, उमेद, आणि दर वेळी अधिक चांगले करून दाखवण्याची प्रमोद देव यांची जिद्द ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे.\n२. या सर्व चमूत संगीतातील ज्ञान, अनुभव यात सर्वांच्यात मोठ्या असूनही सर्व सूचनांकडे लक्ष देवून दर वेळी ऊत्तमोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अनिताताई.\n३. मुख्य गाण्या व्यतिरीक्त अक्षरशः कुठल्याही कामासाठी कुठल्याही वेळी हजर असणारा \"एव्हर रिलायेबल\" भुंगा.\n४. घर, संसार, नोकरी, परदेशी जाण्याची धावपळ, या सर्व गोंधळात कुठलिही तक्रार न करता गाण्याचा सराव वा ध्वनीमुद्रणासाठी सदैव तत्पर असलेली रैना.\n५. निव्वळ गीत लिहून हात न झटकता या गीताच्या विविध टप्प्यांवर उपयुक्त सूचना देणारे व मुंबईतील ध्वनीमुद्रणांना हजर राहून आम्हाला आधार देणारे गीतकार ऊल्हास भिडे.\n६. दिवसभर गाण्याची रीहर्सल करून मग संध्याकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत कुठलिही तक्रार न करता ध्वनिमुद्रणासाठी थांबलेले पुणेकर (स्मिता, विवेक, पद्मजा). ताप, सर्दी, खोकला याने बेजार असून देखिल सर्व जीत ओतून गाणारी, व लागेल ती मदत करणारी आणि आपुलकीने सर्वांची चौकशी करणारी सई.\n७. आयत्या वेळी केलेल्या विनंतीला मान देवून या गीतासाठी सराव व तयारी करून आलेले जुने मायबोलीकर मिहीर, अंबर. अडचणीच्या वेळी शब्द टाकून आपल्या मित्राचा स्टूडीयो उपलब्ध करून देणारा अंबर.\n८. आपल्या लहान मुलांना ही संधी मिळावी, मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करावं यासाठी झटणारे सृजन, कौशल, देविका या मुलांचे मायबोलीकर पालक- अमोल, भावना, श्यामली.\n९. अक्षरशः प्रत्त्येक शब्द, सूर, ताल, लय हे १००% अचूक, आणि संगीतकाराला अभिप्रेत आहे तसे येईपर्यंत सराव करणारी अगो.\n१०. स्काईप च्या सरावा दरम्यान मी केलेल्या सूचना, प्रसंगी टीकांचा आदर ठेवून कायम स्वता:च्या गाण्यात सुधारणा करायला उत्सूक असे जुने जाणते मायबोलीकर- अनिलभाई, पेशवा, व जयश्री.\n११. मुलाची शाळा, नोकरी इ. सर्व संभाळून सराव व ध्वनीमुद्रणाला ऊपस्थित राहिलेली वर्षा.\n१२. आणि अर्थातच माझ्या या झपाटलेपणाला दिशा देणारी, कायम माझा आधार असणारी, शिवाय गायनाची मेहेनत घेणारी माझी पत्नी सारिका व \"बाबांच्या\" मायबोली गाण्याला आपलसं करून वर पुन्हा धडक एकाच टेक मध्ये संपूर्ण गाणे आपल्या गोड आवाजात ध्वनिमुद्रीत करणारी माझी छकुली दीया (वय वर्षे पावणे चार).\nवरील सर्व नमूद करण्या मागचा हेतू हे \"एकमेकांचे कौतूक\" नसून या निमित्ताने पडद्यामागील सर्वांचा खटाटोप काही अंशी तरी पडद्यासमोर यावा एव्हडाच आहे.\nआपल्या सारख्या सांसारीक माणसाला व्यवहारीक जबाबदार्‍या चुकत नसतातच. त्यातही गेले वर्षभर रोज दुबई-अबू धाबी असे १२० किमी. (एकतर्फी) चा रोजचा प्रवास असला की गाडी चालवून गुडघे गायला लागतात आणि पाठ बोलू लागते. पण गेले चार महिने मात्र हाच प्रवास अधिक सुरेल झाला. किंबहुना या गाण्यावर जास्ती जास्त विचार व संस्कार याच प्रवासात मी करू शकलो हेही खरे. थोडक्यात, आपल्या प्रयत्नांखेरीज ईश्वरी ईच्छे शिवाय कुठलिही गोष्ट पूर्णत्वास जात नसते असा आजवरचा माझा अनुभव आहे, आणि खालील तारखांचा तक्ता याची साक्ष आहे. मायबोली च्या या गीतातच गेले चार महिने माझा ईश्वर मी पहात होतो आणि या प्रवासात आलेल्या सर्व वैयक्तिक, व्यावसायिक, व ईतर अडचणी पार करण्याचे बळ, आणि दृष्टि तो मला देत होता. जोडीला असे वर ऊल���लेख केलेले जीवाभावाचे साथीदार असल्यावर हा मायबोली रथ यशस्वी वाटचाल करणार यात मला तीळमात्र शंका नव्हती.\nएकंदर या शीर्षकगीतातील सहभागी सर्वांनी आपल्या अनुभव लेखनात माझी नको ईतकी व्यक्तीगत स्तुती केली आहे. वास्तविक मी त्यास लायक आहे का हे मला ठावूक नाही. पण त्या सर्वांच्या भावनांचा आदर राखून माझ्या गुरूचे (किशोर दा) दोन शब्द एव्हडेच म्हणू ईच्छीतो:\nदिये जलते है, फुल खिलते है,\nबडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है\nआजच्या पैशापासरी जगात मात्र हे असे जीवाभावाचे दोस्त मला या गीताच्या निमित्ताने मिळाले त्यासाठी धन्यवाद मायबोली\nखरे तर अजून फक्त \"झलक\" प्रकाशीत झाली आहे त्यामूळे संपूर्ण गाण्याबद्दलचे वर लिहीलेले मनातले काही विचार आत्ताच मांडणे थोडे अस्थानी म्हणजे बाळाचा जन्म होण्या आधी बापाने पेढे वाटण्या सारखे आहे :) पण जे काही सुचलय ते लिहीले आहे, गोड मानून घ्याल अशी आशा आहे.\nझलक मधील सुरुवातीचा आलाप, धून जसे सर्वांना आवडले तसेच संपूर्ण गाण्याच्या शेवटी यातील सहभागी सर्व गायकांचे सूर एकत्रीतपणे ऐकल्यावर तुमच्याही अंगावर रोमांच ऊभे राहतील आणि मायबोलीकर म्हणून ऊर अभिमानाने भरून येईल, अशी मला खात्री आहे.\nअसा घडला या मायबोली शीर्षकगीताचा अदभुत प्रवासः\n1. मायबोली गणेशोत्सव २०११ मधील \"मायबोली शीर्षक गीत\" स्पर्धेत ऊल्हास भिडे लिखित गीताची\nविजयी प्रवेशिका म्हणून निवडः १२ सप्टेंबर, २०११.\n२. हे गीत \"जागतिक मायबोलीकर गीत\" करण्याबद्दल मायबोली संस्थापकांशी केलेला करारः\n3. मायबोली शीर्षक गीत भाग घेणे/नाव नोंदणी संबंधी सूचना बातमी फलकः सप्टेंबर ३०, २०११.\n४. सहभाग नोंदवण्याची अंतीम मुदतः ८ ऑक्टोबर, २०११.\n५. सर्व सहभागी गायकांना पाठवलेला गीताचा (पहिला) कच्चा ट्रॅकः ८ ऑक्टोबर, २०११.\n६. भारतात आमचे सहकुटूंब दिवाळी निमीत्त आगमनः १४, ऑक्टोबर १४, २०११.\n७. मुंबईकरांबरोबर पहिला सरावः १५ ऑक्टोबर, २०११.\n८. पुणेकरांबरोबर पहिला सरावः २२ ऑक्टोबर, २०११.\n९. मुंबईकरांबरोबर दुसरा सरावः २४ ऑक्टोबर, २०११.\n१०. संगीत संयोजक/वादक यांबरोबर पहिले सेशनः २५ ऑक्टोबर, २०११.\n११. गीतातील सर्व संगीत तुकडे, वाद्ये, साज ई. अंतीम बसवणे: २९, ऑक्टोबर २०११.\n१२. मुंबईत वाद्यवृंदाचे ध्वनीमुद्रणः १ नोव्हेंबर, २०११.\n१३. मुंबईकर मायबोलीकर गायकांचे पहिले ध्वनीमुद्रण (स्त्री ���ायक व मुले): २ नोव्हेंबर, २०११.\n१४. मुंबईकर मायबोलीकर गायकांचे दुसरे ध्वनीमुद्रण (पुरूष गायक): ४ नोव्हेंबर, २०११\n१५. दुबई ला परत प्रयाणः ५ नोव्हेंबर, २०११.\n१६. दुबई मायबोलीकरांचा पहिला सरावः ७ नोव्हेंबर, २०११.\n१७. ईग्लंड मधिल मायबोलीकर गायक (अगो) चा पहिला स्काईप मार्फत ऑनलाईन सराव:\n१८. दुबई मायबोलीकरांचा दुसरा सरावः ११ नोव्हेंबर, २०११.\n१९. अमेरीका मधिल मायबोलीकर गायक (अनिलभाई, पेशवा) याच्याशी पहिला स्काईप मार्फत\nऑनलाईन सराव: ११ नोव्हेंबर, २०११\n२०. पुणे मायबोलीकर ध्वनीमुद्रण पूर्व सरावः १८ नोव्हेंबर, २०११.\n२१. पुणे मायबोलीकर पहिले ध्वनीमुद्रण: १८ नोव्हेंबर, २०११.\n२२. ईग्लंड मधिल मायबोलीकर गायक (अगो) चा स्काईप मार्फत ध्वनीमुद्रणपूर्व सराव:\n२२ व २५, नोव्हेंबर, २०११.\n२३. ईग्लंड मधिल मायबोलीकर गायक (अगो) चे अंतीम ध्वनीमुद्रण: ७ डीसेंबर, २०११\n२४. कुवेत मधिल मायबोलीकर (जयावी) चा पहिला स्काईप मार्फत ऑनलाईन सराव:\n२५. कुवेत मधिल मायबोलीकर (जयावी) चे ध्वनीमुद्रण पूर्व ऑनलाईन सराव: २५, ३०, नोव्हेंबर, २०११.\n२६. कुवेत मधिल मायबोलीकर (जयावी) चे अंतीम ध्वनीमुद्रण: ३ डीसेंबर, २०११.\n२७. अमेरीका मधिल मायबोलीकर गायक (अनिलभाई, पेशवा) याच्याशी स्काईप मार्फत ऑनलाईन\nध्वनीमुद्रण पूर्व सराव: १-१० डीसेंबर, २०११.\n२८. अमेरीका मधिल मायबोलीकर गायक (अनिलभाई, पेशवा) यांचे अंतीम ध्वनीमुद्रणः\n१२, १५ डीसेंबर, २०११.\n२९. दुबई मायबोलीकरांचा ध्वनीमुद्रणपूर्व सरावः ९ डीसेंबर, २०११.\n३०. दुबई मायबोलीकरांचे ध्वनीमुद्रण: १७ डीसेंबर, २०११.\n३१. मुंबईकरांचे अंतीम ध्वनीमुद्रणः ३० डीसेंबर, २०११.\n३२. पुणेकरांचे अंतीम ध्वनीमुद्रण (अंबर, मिहीर): ३१ डीसेंबर २०११.\n३३. गाण्याचे मिक्सींग व मास्टरींग चे कामः २ जानेवारी-२४ जानेवारी २०१२.\n३४. शीर्षकगीत झलक प्रकाशनः १७ जानेवारी, २०१२.\n३५. संपूर्ण शीर्षकगीत प्रकाशनः ३१ जानेवारी, २०१२. :)\nआणि ही काही क्षणचित्रे:\nमुंबईतील ध्वनीमुद्रणाच्या तयारीचे क्षण\nमुंबई टीम मधिल दोन \"डॉन\"\nबासरीचा जादूगार- विजू तांबे\nसितार वादक- ऊमाशंकर शुक्ल\nपुणे स्टूडीयोतील अंतीम क्षण.\n गालांपेक्षा हेडफोन मोठा.. :)\nमायबोली शीर्षकगीताची झलक पहा:\n१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)\n२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)\n३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक\nमुंबई: र��ना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)\nपुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)\nदुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग\nकुवेतः जयावी- जयश्री अंबासकर\nईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)\nऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)\nछान लिहिलंय योग तुम्ही. केवढा\nछान लिहिलंय योग तुम्ही. केवढा तो सव्यापसव्य एका गाण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रवासाचं वर्णन थोडक्यात लिहिणं किती कठीण गेलं असेल एवढ्या मोठ्या प्रवासाचं वर्णन थोडक्यात लिहिणं किती कठीण गेलं असेल ''नाद'' हे ''ब्रम्ह'' असल्यामुळे त्यानंच हा उत्साह पुरवला तुम्हाला. ह्या महान गाण्याची निर्मिती या बरोबरच स्नेहजाल विणले गेले ही मिळकतही कमी नाही.\nया तीन-चार महिन्यात तुम्ही इतक्या माबोकरांना गायला लावलंत ही अजून आनंदाची गोष्ट.\nआता या अनुभवामुळे गाण्यात अजून प्रगती होण्यासाठी गात राहण्याची उर्मी मिळाली असेल सर्वांना\nआता संपूर्ण गाणं केव्हा ऐकायला मिळेल याची विचारणा होते आहे सर्वांकडून.\nछोट्या मंडळींचे आवाज ऐकायचीही उत्सुकता लागली आहे.\nदिया कसली गोड आहे आणि भाग्यवान. आत्तापासून रेकॉर्डींगचा अनुभव आणि गाण्याचे संस्कार.\nआता सांगितिक गटग करुयाच्.:स्मित:\n>>आता संपूर्ण गाणं केव्हा\n>>आता संपूर्ण गाणं केव्हा ऐकायला मिळेल याची विचारणा होते आहे सर्वांकडून\n वर लिहीलय की ३१ जानेवारी\nप्रयोगाला हरकत नाहीये फक्त (वैयक्तीक) वापरण्याआधी ईथल्या प्रशासनाची परवानगी घ्यावी असे मला सुचवयाचे होते. आणि अर्थातच त्याने मायबोलीची प्रसिध्दी व्हायला मदत होते यात दूमत माहीच असो- याबद्दलचा संवाद दुसरीकडे करता येईल.\nमायबोली प्रशासनाची त्याबद्दल काय अधिकृत भूमिका आहे ती नंतर स्पष्ट होईलच त्यामूळे जे काही प्रश्ण/आक्षेप असतील ते तुम्हाला त्यांच्याकडे मांडावे लागतील. मि मला वैयक्तीक वाटलं ते लिहीलं आहे, ते बंधनकारक वा अधिकृत नाही\nबॉस, फक्त सॅल्युट, शब्दांच\nबॉस, फक्त सॅल्युट, शब्दांच काम नव्हेच इथे\nहॅटस ऑफ संपुर्�� टिमला खूप\nहॅटस ऑफ संपुर्ण टिमला\nखूप मस्त वाटलं, अभिमानही वाटला झलक ऐकताना\nयोगेश, हेडफोन लावून काढलेल्या\nहेडफोन लावून काढलेल्या फोटोत दिया खूप गोड दिसतेय.\nआता तिचा गोड आवाज लवकरच ऐकायला मिळावा ही इच्छा आहे.\n’माझा आधार’ असं तुम्ही म्हटलंय यावरून या उपक्रमात\nतुमच्या सौ.नी मनापासून तुम्हाला साथ दिली हे स्पष्ट होतंय.\nत्यांना धन्यवाद आणि सलाम.\nसर्वात महत्वाचं म्हणजे यात तुमचा फोटो कुठे दिसत नाही. इतकं सुंदर संगीत देणार्‍या\nसंगीतकार मायबोलीकराचा फोटो त्याच्या मनोगतामध्ये दिसायला हवाच.\nक्या बात है योग्\nक्या बात है योग्गड्या खुपच छान लिहिलयसरे .तु नेमका आहेस काय्गड्या खुपच छान लिहिलयसरे .तु नेमका आहेस काय्सिव्हिल Engineer ,गायक्,कम्पोजर का लेखक्सिव्हिल Engineer ,गायक्,कम्पोजर का लेखक्\nयोग...मानलं बुआ.._/\\_मनोगत खूप आवडलं..खरोखरच अद्भुत झाला आहे प्रवास. वादक कलाकारांचे फोटो पाहून आनंद वाटला. याबद्दल तुझं विशेष कौतुक\nआता संपूर्ण गीत आणि सांगितीक गटग ची प्रतिक्षा आहे..:-)\n\"मायबोली च्या या गीतातच गेले\n\"मायबोली च्या या गीतातच गेले चार महिने माझा ईश्वर मी पहात होतो आणि या प्रवासात आलेल्या सर्व वैयक्तिक, व्यावसायिक, व ईतर अडचणी पार करण्याचे बळ, आणि दृष्टि तो मला देत होता.\">>>>\n<<आणि अर्थातच माझ्या या\n<<आणि अर्थातच माझ्या या झपाटलेपणाला दिशा देणारी, कायम माझा आधार असणारी, शिवाय गायनाची मेहेनत घेणारी माझी पत्नी सारिका व \"बाबांच्या\" मायबोली गाण्याला आपलसं करून वर पुन्हा धडक एकाच टेक मध्ये संपूर्ण गाणे आपल्या गोड आवाजात ध्वनिमुद्रीत करणारी माझी छकुली दीया (वय वर्षे पावणे चार)>>>\nदिया कित्ती गोडुली आहे..तुम्हा उभयतांचं आणि दियाचं खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा\n>>संगीतकार मायबोलीकराचा फोटो त्याच्या मनोगतामध्ये दिसायला हवाच.\nवाह योग, खूप छान वाटले\nखूप छान वाटले वाचताना, उकाका+१\n__ /\\__ आणि काय बोलू\n__ /\\__ आणि काय बोलू\nहां, हे छान झाल, तपशीलात\nहां, हे छान झाल, तपशीलात लिहून ठेवल ते मस्तच\nसगळ्या सहभागी मायबोलीकरान्चे हार्दीक अभिनन्दन\n शीर्षकगीत सुं द र झालंय .\nयोगेश, आपली ओळख नाही. पण आसे\nयोगेश, आपली ओळख नाही. पण आसे वाटते की खुप जुनी ओळख आहे आपली.\nधमाल झाले आहे, गीत. ऐकुन उचंबळुन आले नाही आसे नाहीच. कालच मला पूर्ण ऐकता आले. प्रचंड सुंदर. आपले आणि सगळ्याच सहभागी, माबोकरांचे हार्दीक अभिनंदन\nआणी केवळ तुमची कन्या आहे म्हणुन नव्हे तर टीम कॅप्टन म्हणुन चि. दीया साठी तुमचे आणी सारिकाचे अभिनंदन. तुम्हीच कुठेतरी वर्णन केल्याप्रमाणे \"निव्वळ मधुमेह\" (प्रचंड गोssssssssssssड्ड ड्ड). तिचे विशेष अभिनंदन\nमाझा मुलगा (वय वर्षे साडेतीन) तिचे ऐकुन सारखे \"उदयास माssssssssयबोली \" आसे म्हणत आहे.\nतिचा तो पिस ऐकुन डोळ्यात आनंदाशृ जमा झाले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20905", "date_download": "2019-02-23T23:19:49Z", "digest": "sha1:FW4OJEFKR2XHDOGEDRKRO77RBM6KJIBH", "length": 3972, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आवड. : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आवड.\nतुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं\nहा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना\nअगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Bhima-Agricultural-exhibition-in-kolhapur/", "date_download": "2019-02-23T22:54:52Z", "digest": "sha1:2ZSTC5KHS7P42SICOFQ2UN4YYHA4MUCW", "length": 6417, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नऊ कोटींच्या 'युवराज'ने जिंकली मने! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › नऊ कोटींच्या 'युवराज'ने जिंकली मने\nनऊ कोटींच्या 'युवराज'ने जिंकली मने\nयंदाच्या भीमा कृषी प्रदर्शनात हरियाणाच्या ‘युवराज’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या 9 कोटी रुपये किमतीच्या मुर्‍हा ज��तीच्या रेड्याने कृषी शौकिनांची मने जिंकली. रेडा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने अखेर त्याला तंबूतून बाहेर काढून फिरवण्यात आले. हजाराहून अधिक जातीवंत पशू-पक्षी, नावीन्यपूर्ण कृषी औजारे, गृहोपयोगी वस्तू आणि खाद्याच्या नानाविध प्रकारांनी सजलेल्या स्टॉलवर शौकिनांची तुडुंब गर्दी झाल्याने तिसर्‍या दिवशी प्रदर्शन हाऊसफुल्ल झाले. लाखो लोकांनी भेट दिली असून, 30 कोटींची उलाढाल झाल्याचा संयोजकांचा दावा आहे.\n26 जानेवारीपासून मेरी वेदर ग्राऊंडवर प्रदर्शन सुरू आहे. याची सांगता व बक्षीस वितरण समारंभ सोमवारी सायंकाळी 4 वाजता होत आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील असणार आहेत. यावेळी चॅम्पियन शो, पीक स्पर्धा, जनावरे स्पर्धेतील विजेत्यांना गौरवले जाणार आहे.\nप्रदर्शनात सहा वर्षांचा मुर्‍हा जातीचा रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याला बघ्यांची गर्दी जास्त होत असल्याने हा रेडा स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कृषी प्रदर्शनात पंढरपुरी रेडा, म्हशीसह लाल कंधारी गायी, खिलारी बैल, शेळ्या, कडकनाथ कोंबड्या, बदक, काठेवाडी घोडे, नाचणारे घोडे पाहण्यासाठीही शौकिनांच्या उड्या पडल्या आहेत. याशिवाय नावीन्यपूर्ण कृषी औजारे, स्प्रे पंपांसह कडबा कुट्टी, ठिबक, मिल्किंग मशीन, सोलर पंप, ट्रॅक्टर, मिनी ट्रेलर, पॉवर ट्रिलरही शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रदर्शनात शेतकर्‍यांनी पिकवलेली केळी, ऊस, भोपळा कुतूहलाचा विषय ठरले आहेत.\nप्रदर्शनात शेतकर्‍यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आधुनिक शेतीचे धडेही तज्ज्ञांमार्फत देण्यात आले. ऊस उत्पादनासाठी आधुनिक सिंचनातून पाणी व खत व्यवस्थापन या विषयावर विजय माळी यांनी मार्गदर्शन केले. संरक्षित भाजीपाला व फूलशेती लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. आर. आर. हासुरे यांनी उपयुक्त टिप्स दिल्या.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-24T00:03:20Z", "digest": "sha1:GCINFTZXEITLPHRWFPFQNX6OFXG4QTF7", "length": 22434, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भावी डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आ���च्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान अग्रलेख भावी डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन\nभावी डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन\n‘समाजाचा सर्वांगीण विकास आरोग्यसेवेवर अवलंबून आहे. विज्ञानाने अफाट प्रगती केली तरी समाजाचा मोठा हिस्सा आरोग्याच्या प्राथमिक सेवांसाठी झुंजत आहे. हे चित्र विदारक आहे. नव्या पिढीतील डॉक्टरांनी ही दरी मिटवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अशा सेवेची समाजाला नितांत गरज आहे.\nभावी डॉक्टरांनी स्वेच्छेने दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवावी’ असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. त्यांनी आरोग्यसेवेबाबत समाजातील विषमतेची अचूक दखल घेतली आहे. समाजोपयोगी आरोग्यसेवा पुरवण्याचा सल्ला त्यांनी दिला तो केवळ एका डॉक्टरचा सल्ला नाही तर तो जाणत्या समाजसेवी समाजसुधारकाने केलेला बहुमोल उपदेश आहे.\nबंग यांची ‘सर्च’ संस्था गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील लोकांची आरोग्यसेवा करीत आहे. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करते. डॉ. बंग स्वत: काहीकाळ हृदयविकाराने त्रस्त होते. योग्य आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्यास रुग्णांना काय भोग भोगावे लागतात याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्या अनुभवातून डॉ. बंग यांच्यातील सेवाभावी कार्यकर्ता खडबडून जागा झाला. अमेरिकेतील आमंत्रणे नाकारून देशातील मागास भागातील जनसेवेचे ध्येय त्यांनी निश्चित केले. त्या दिशेने त्यांची वाटचाल अविरत सुरू आहे. शहरांत साखळी रुग्णालये उभी राहत आहेत.\nतेथे रुग्णांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. तरीही असंख्य शहरवासियांनासुद्धा शासकीय आरोग्यसेवेचाच आधार का घ्यावा लागतो कारण स्पष्ट आहे. केवळ व्यवसाय म्हणून चालवल्या जाणार्‍या रुग्णालयांकडून या सेवाभावी व्यवसायाला ‘पैसे कमावणारा व्यवसाय’ बनवला गेला आहे. त्यामुळे साखळी रुग्णालयांतील उपचारांचा खर्च सामान्यांना परवडणारा नाही.\nकेवळ व्यवसाय म्हणून चालवल्या गेलेल्या त्या तारांकित आरोग्यसेवेतून आरोग्य आणि सेवा दोन्हीही बेपत्ता आहेत. एनकेनप्रकारेण ‘नफा कमावणारा उद्योग’ अशा अवकळेचे स्वरूप सध्या तरी डॉक्टरांच्या सेवाव्रती व्यवसायाला आहे. अनेक गैरप्रवृत्तींचा येथे शिरकाव झाला आहे. रुग्णसेवेपासून अलिप्त झालेला व्यवसाय डॉक्टरांना बदनाम करीत आहे. डॉ. बंग यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत केलेले मार्गदर्शन नाशिक परिसरातील डॉक्टरवर्गाने अवश्य विचारात घ्यावे. नाशिकला वैद्यक व्यावसायिकांची मोठी परंपरा आणि लौकिक आहे.\nकदाचित ती लक्षात घेऊनच शासनाने आरोग्य विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नाशिकची निवड केली असावी. तो लौकिक पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी शिरावर घेणार्‍या भावी डॉक्टरांच्या पिढ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातून तयार होतील व रुग्णसेवेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देतील, अशी आशा करावी का\nPrevious articleराष्ट्रीय क्रीडा क्षेत्राला संजीवनी\nNext articleमहिलांवरील अत्याचार व मानसिक तणाव\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\n२४ फेब्रुवारी २०१९ , रविवार , शब्द्गंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/video-ashish-shelar-say-will-win-all-the-seats-in-mumbai-341423.html", "date_download": "2019-02-23T22:50:19Z", "digest": "sha1:7KOGK7KPVH3NLMJR7W5RTTJRCYZSVA7A", "length": 17562, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : मुंबईतील सर्व जागा मोदी जिंकतील - आशिष शेलार", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अप��ातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nVIDEO : मुंबईतील सर्व जागा मोदी जिंकतील - आशिष शेलार\nVIDEO : मुंबईतील सर्व जागा मोदी जिंकतील - आशिष शेलार\n12 फेब्रुवारी : मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना युती नकोय का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामागचं कारण म्हणजे, एकीकडे युतीसाठी वरिष्ठ पातळीवर वाटाघाटी सुरू असल्याच्या बातम्या येत असताना, युतीच्या चर्चेत मिठाचा खडा टाकावा, असं वक्तव्य आशिष शेलारांनी केले आहे. 'शत्रू मित्र असतील तर त्यांना ठासून सांगा की मुंबईतल्या सर्व सहाही जागा मोदीच जिंकतील', असं विधान आशिष शेलारांनी केले आहे. मुंबईतल्या भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुख संमेलनामध्ये ते बोलत होते.\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : 'बाळासाहेब ठाकरे मर्द तर उद्धव घुटनेटेकू', अबू आझमींची जहरी टीका\nVIDEO : 'सरकार आपल्याला फसवण्याच्या तयारीत', आरक्षणावरुन धनगर नेते आक्रमक\nVIDEO: भर रस्त्यात क्रेनने घेतला पेट, मुंबईकडे येणारी वाहतूक बंद\nVIDEO: युतीवर नाराज, अर्जुन खोतकरांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर\nVIDEO: सेना-भाजपसाठी मुख्यमंत्रीपद 'मुंगेरीलाल के हसीन सपने'\nVIDEO : युतीनंतर सोमय्यांविरोधातील आक्रमक शिवसैनिक थेट मातोश्रीवर, उद्धव ठाकरे म्हणतात...\nVIDEO : लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, नराधमाचे किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद\nVIDEO: बुद्धीबळपटू सलोनी सापळेचा मोठा निर्णय, पुरस्काराची १ लाख रुपये रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना\nVIDEO : महिलेसोबत गैरवर्तन, मनसैनिकांनी भररस्त्यात केली मारहाण\nVIDEO : ...जेव्हा हजारो लोकांसमोर अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांसाठी गाणं गातात\nसंजय राऊतांचा 'यु-टर्न', स्वबळाची तलवार म्यान करून आता मोठ्या भावाचा नारा\nVIDEO : 'राज ठाकरे शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत', काँग्रेसच्या मिलिंद देवरांकडून स्तुतीसुमने\nSPECIAL REPORT : मनसेचं इंजिन महाआघाडीच्या ट्रॅकवर\nVIDEO: आकाश अंबानीच्या लग्नपत्रिकेचा 'First Look'\nVIDEO : कॅन्सर पीडित रुग्णाचे पैसे बुडवणाऱ्या शेट्टीला मनसेसैनिकांनी बेदम धुतले\nVIDEO : एकटा पडला 'राजा', मनसे लोकसभा लढणार\nVIDEO : मुंबईत गिरीश बापटांच्या बंगल्याला भीषण आग\nVIDEO : मुख्यमंत्री भावासारखे, पण भावानेच लाथ मारली - संजय काकडे\nVIDEO : आकाश अंबानींच्या लग्नाची पत्रिका सिद्धिविनायकाच्या चरणी\nVIDEO : सरकारवर केली टीका, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं भाषण थांबवलं\nVIDEO : नाकाबंदीत दुचाकीस्वाराला अडवले, त्याने थेट पोलिसाला उडवले\nमुंबईत 5 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या\nSPECIAL REPORT : 'परवानगी न घेता जन्माला का घातलं\nSPECIAL REPORT : 'मम्मीने जलाया', चिमुरडीला आईने दिले मेणबत्तीचे चटके\nVIDEO : आदित्य ठाकरेंना अजित पवारांच्या मुलाची टक्कर पार्थची विद्यार्थी राजकारणात एंट्री\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/08/marathi-graffiti-marathi-grafity_2401.html", "date_download": "2019-02-23T23:39:48Z", "digest": "sha1:7H2HM3JP4PNSNSKJGWKK6XWMQSSRGTK6", "length": 2553, "nlines": 35, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): ग्राफिटी (Marathi Graffiti) Marathi Grafity", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ��-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar_new/169", "date_download": "2019-02-24T00:13:10Z", "digest": "sha1:ILRGCAB4QWGFAF37SUJEIM25CEWY5V22", "length": 2922, "nlines": 63, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : मायबोली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : मायबोली\nगुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : मायबोली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1528", "date_download": "2019-02-23T22:57:54Z", "digest": "sha1:YVVECNX7FUNHN5SUAQRVMWFJZ2JJ33XO", "length": 6036, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news monsoon maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंदा महाराष्ट्रात पाऊसच पाऊस...\nयंदा महाराष्ट्रात पाऊसच पाऊस...\nयंदा महाराष्ट्रात पाऊसच पाऊस...\nयंदा महाराष्ट्रात पाऊसच पाऊस...\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nउन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांसह, बळीराजासाठी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने गुड न्यूज दिली आहे. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सा���ान्य राहील. इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.\nउन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांसह, बळीराजासाठी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने गुड न्यूज दिली आहे. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील. इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.\nस्कायमेट हवामान समुद्र ऊस पाऊस महाराष्ट्र\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-473/", "date_download": "2019-02-23T22:52:50Z", "digest": "sha1:KQNZYQOZGSZYPVF2LHVLJVBDS52DFVQV", "length": 35030, "nlines": 271, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "प्रभू सियावर रामचंद्र की जय..!/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शे��कर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra प्रभू सियावर रामचंद्र की जय..\nप्रभू सियावर रामचंद्र की जय..\nरथाचे दर्शन घेण्यासाठी पंच क्रोशीतून भाविकांची मांदियाळी; परिसराला यात्रेचे स्वरुप\n प्रतिनिधी : प्रभू सियावर रामचंद्र की जय, राम राम जय श्री राम, रामचंद्र हनुमान की जय अशा गगनभेदी जयघोषात सनई, चौघड्याच्या निनादात कार्तीकी एकादशीनिमीत्त श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथोत्सव मोठ्या चैतन्यमय वातावरणात पार पडला. रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी होती. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रथावर दुपारच्या सुमारास वरुणराजाने बरसून रथाचे जोरदार स्वागत केले.\nजळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्री राम मंद��र संस्थांतर्फे कार्तीकी एकादशीनिमीत्त श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी पहाटे 4 वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला.\nत्यानंतर सकाळी 10.30 वाजता श्री राम मंदिर संस्थांनचे विश्वस्त गादीपती हभप श्री. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे, महापौर सिमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. उज्वला पाटील, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, माजी महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, सुभाष चौक पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी महापौर विष्णू भंगाळे, पिपल्स बँकेचे भालचंद्र पाटील, अ‍ॅड. सुशिल अत्रे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, नगरसेवक डॉ.विश्वनाथ खडके, सुनिल खडके, राजेश यावलकर उपस्थित होतेे.\nयावेळी श्रीराम मंदिर संस्थांनतर्फे मान्यवरांसह रथाला मोगरी लावणार्‍यांचा उपरणे देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 1.10 मिनीटांनी रथाची महाआरती होवून प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरात जूने जळगाव, सराफ बाजारातील महालक्ष्मी मंदिर, बालाजी मंदिरात पानसुपारीचा कार्यक्रम होवून रात्री 12 वाजता प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीला पाखली ठेवून वाजत गाजत त्याची महाआरती होवून श्री राम रथोत्सवाची सांगता करण्यात आली.\nरथाला 146 वर्षाची परंपरा\nवारंकरी संप्रदायाचे कान्देशातील थोर संत व श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरुष श्री अप्पा महाराज यांनी सन 1872 साली हिंदू समाजातील अठरा पगड जाती, एकत्र करून हया रथोत्सवाच्या सोहळयाला प्रारंभ केला होता. 146 वर्ष पूर्ण झाली असून जळगावकरांच्या असंख्य भाविकांच्या सहकार्याने हा रथोत्सव नंदादिप अखंडपणे तेवत आहे.रथोत्सवाकरिता अवघ्या महाराष्ट्र भरातून असंख्य भाविक प्रभु श्रीरामांच्या दर्शनसाठी जळगावात येत असल्याने जळगावाला प्रतिपंढरपुरचे स्वरुप प्राप्त होत असते.\nकार्तिकी प्रबोधिनी एकादशीला निघणारा जळगा��च्या श्रीराम मंदिर संस्थानचा एकमेव रथोत्सव असून या रथोत्सवाला 145 वर्षांची अखंड परंपरा लाभली असल्याचे श्रीराम मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा मंदिराचे पाचवे वंशज हभप. मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले.\nपंचक्रोशीतून भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी\nभगवे ध्वज, झेंडू, शेवंती अन गुलाबांच्या फुलांच्या माळा, आंब्यांच्या पानांचे तसेच नारळांचे तोरण, आकर्षक रोषणाई, केळीचे खांब अन ऊसाची मोळी लावून रथ सजविण्यात आला होता. तसेच सजलेल्या भव्य-दिव्य रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती.\nपंचक्रोशीतून भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी\nभगवे ध्वज, झेंडू, शेवंती अन गुलाबांच्या फुलांच्या माळा, आंब्यांच्या पानांचे तसेच नारळांचे तोरण, आकर्षक रोषणाई, केळीचे खांब अन ऊसाची मोळी लावून रथ सजविण्यात आला होता. तसेच सजलेल्या भव्य-दिव्य रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती.\nजिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधिक्षकांनी ओढला रथ\nग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे काढण्यात आलेला प्रभू श्रीरामचंद्राचा रथाची विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर रथाच्या चाकांना कोहळ्याचे फळ अर्पण करुन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे यांनी रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांनी प्रभूश्रीरामांचा गननभेदी जयघोष केला.\nरथाला 80 किलो फुलांचा हार\nकार्तीकी एकादशी निमीत्त निघणार्‍या रथाचे रथ मार्गस्थ जूने जळगावातील स्नेह मित्र मंडळ व थोरले मित्र मंडळातर्फे रथाला गेल्या 11 वर्षांखपासून पुष्पहार अर्पण केला जात आहे. यंदा देखील या रथाला सुमारे 80 किलोचा फुल व्यावसायिक समाधान बारी यांच्याकडून झेंडुची दोन रंगातील फुले, शेंवती, अष्टरच्या फुलांचा हार अर्पण करण्यात आला. तसेच ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये मंडळांकडून पुष्पवृष्टींनी रथाचे स्वागत करण्यात आले.\nप्रभू सियावर रामचंद्र की जय..\nकार्तीकी एकादशी निमीत्त निघणार्‍या रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक दर्शन घेण्यासाठी शहरात दाखल होत असतात. रथोत्सवानिमीत्त चौकाचौकांमध्ये खेळणे विक्रीची दुकाने थाटली असल्याने परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.\nरथ मा���्गस्थ होत असतांना दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास आकाशात सर्वत्र मेघ भरुन आले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनीटातच पाऊसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच रथ ओढणार्‍यांकडून प्रभू श्री रामचंद्रांचा जयघोष केला होता. त्यामुळे वरुण राजाने देखील यंदा प्रभू श्री रामांच्या रथावर बरसून त्याचे स्वागत केल्याची भावना भाविक व्यक्त करीत होते.\nग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रभु श्रीरामचंद्राचा रथोत्सवात रथोत्सव समितीकडून रथोत्सवाचे संस्थापक श्री अप्पा महाराज यांचे परममित्र लालशाह बाबा यांच्या भिलपुरा चौकातील समाधी स्थाळावर चादर चढविण्यात आली. तर त्याठिकाणाच्या मुस्लिम समाजबांधवातर्फे रथाचे स्वागत करण्यात येत असल्याने जळगावाच्या रथोत्सवाला हिंदु-मुस्लिम समाजबांधवाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.\nसोंगांची सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष\nरथोत्सवात भवानी मातेचे रुप मानल्या जाणार्‍या सोंगाकडून अध्यात्माचा प्रचार केला जात असतो. प्राचीन काळापासून वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या या लोककलेतून महिषासुरमर्दिनीच्या रुपातील सोंगाची सवाद्य मिरणवणुक काढली जाते. यात ढोल ताश्यांच्या गजरात शहरातील चौकात सोंगे नाचत होती. या सोंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.\nप्रभू श्रीराम, हनुमानाच्या भव्य मुर्तींनी वेधले लक्ष\nरथाच्या अग्रभागी कवियत्री बहिणाबाई मल्टी पर्पज युवा ब्रिगेडीयर्स फाऊंडेशनतर्फे सात फुटी हनुमानाची मुर्ती, जुने जळगावातील वीर जवान गु्रपतर्फे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची तर विश्वहिंदू परिषद बजरंग दलातर्फे आकर्षक प्रभू श्रीरामांची भव्य मुर्ती अग्रभागी ठेवण्यात आलेली असल्याने या मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.\nढोल-ताश्याच्या तालवर धरला ठेका\nरथोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर रथाच्या अग्रभागी संत मुक्ताइबाईची पालखी, सनई चौघडा, नगारा, चोघडा गाडी, बँड पथक, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, ओम साई गु्रप भजनी मंडळांकडून भक्तीगीत व भजन सादर करीत असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच बंजरंग दलाच्या कार्यर्त्यांनी ढोल- ताशांच्या तालावर लेझिमचा ठेका धरला होता.\nलहान रथाचे विशेष आकर्षण\nरथोत्सवानिमीत्त शहरातून निघणार्‍या प्रभू श्रीराम चंद्रांचा रथ काढण्यात येत अ��तो. दरम्यान विठ्ठलपेठ रथोत्सव मित्र मंडळातील चिमुकल्यांनी सुमारे 5 फुट उंचीचा मोठ्या रथाची हुबेहुब प्रतिकृती तयार केली असून त्याची रथाच्या अग्रभागी रथाच्या मार्गावर फिरवण्यात आला. त्यामुळे रथोत्वात रथाच्या पुढे असलेले लहान रथ याठिकाणी रथोत्सवात विशेष आकर्षण ठरले होते.\nPrevious articleअंत्ययात्रा घेवून जातांना लोखंडी पूल कोसळला : आठ ते दहा जणांना किरकोळ दुखापत\nNext articleसंवाद रथ यात्रेचे मराठा समाजातर्फे स्वागत\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/federer-djokovic-hail-nadal-for-spains-flood-help/", "date_download": "2019-02-23T23:57:17Z", "digest": "sha1:XUB3AYM66N47QAO3H4NTSEJ3SZXR6LXV", "length": 9638, "nlines": 77, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक", "raw_content": "\nराफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक\nराफेल नदालची पूरग्रस्तांना मदत; फेडरर आणि जोकोविचनेही केले कौतुक\nलाल मातीचा बादशहा असलेल्या टेनिसपटू राफेल नदालने मॅजोर्का येथे आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी स्वच्छता करण्यास मदत केली. त्याने केलेल्या या मदतीचे रॉजर फेडरर, अलेक्झांडर झेवरेव्ह आणि नोवाक जोकोविचने कौतुक केले आहे.\nमॅजोर्का येथे राहणाऱ्या नदालने बूट आणि पांढरे ग्लोव्ह्ज घालत एका गोदामातील पाणी सरकवत स्वच्छतेत सहभाग घेतला. त्याचे या पोशाखातील फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.\n“मॅजोर्कासाठी हा दिवस खुप दु:खाचा आहे. या घटनेत मृत्युमुखी आणि जखमी झालेल्या नातेवाईकांसाठी माझी सहानुभुती आहे”, असे ट्विट करत नदालने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.\n17 ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नदालने या पुरात जे बेघर झाले आहेत त्यांच्यासाठी राहण्यास स्वत:चे स्पोर्ट्स सेंटर आणि टेनिस अकादमी खुली करून दिली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यु झाला आहे.\nसोमवारी (8 ऑक्टोबर) आलेल्या एटीपी क्रमवारीत नदालच अव्वल आहे. तर फेडरर आणि जोकोविच अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच त्याने सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या किंग सलमान टेनिस कपमध्ये जोकोविच विरुद्ध प्रदर्शनीय सामना खेळण्यास होकार दिला आहे.\nया सामन्याचे ट्विटही नदालने केले होते. नदाल आणि जोकोविच हे दोघे 52 वेळा आमने-सामने आले असून सर्बियन स्टार जोकोविच 27 सामने जिंकत आघाडीवर आहे.\nतसेच नदालने गुडघा दुखापतीने युएस ओपनमधून माघार घेतली होती. यातून सावरत तो आता 29 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रोलेक्स पॅरीस मास्टर्समध्ये खेळणार आहे.\n–पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शार्दुल ठाकुरला बसला मोठा धक्का\n–वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी\n–आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला �� जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cd-holders-organizers/top-10-cd-holders-organizers-price-list.html", "date_download": "2019-02-23T23:11:20Z", "digest": "sha1:6RA4SCGJE5F7MNG3CMQQ624FRDIQYEV3", "length": 12199, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स म्हणून 24 Feb 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स India मध्ये ट्रान्ससेन्ड Slim पोर्टब्ले कंद डेव्हीड वरित्रे ब्लॅक Rs. 1,758 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nशीर्ष 10 कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nताज्या कंद होल्डर्स & ऑरगॅनिझर्स\nट्रान्ससेन्ड Slim पोर्टब्ले कंद डेव्हीड वरित्रे ब्लॅक\nसोनी डेव्हीड R 100 पॅक स्पिंडल\nकोइ लॉजिक कंद वाळलेत जेवावं 24\nकोइ लॉजिक पदवड 9 9 ७पोर्टब्ले इन कार डेव्हीड प्लेअर कोइ बॅग ब्लॅक नायलॉन\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 64\nइंटेल्ली कंद स्टॉक पिगजि अल्सो अविलंबले इन शाप ऑफ बेअर चणे\nकोइ लॉजिक कंद R प्रॉलिव्ह बाईंडर बस्ब 30\nकोइ लॉजिक कंद वाळलेत कडवं 92\nवॉल्लेतसंबग्स 36 सिड्स कोइ\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/573069", "date_download": "2019-02-23T23:25:14Z", "digest": "sha1:SIBDJZWZT6ZSDE3X6YZ6AGL5USRONRBK", "length": 5693, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘मरिन सिंडिकेट’तर्फे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘मरिन सिंडिकेट’तर्फे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा\n‘मरिन सिंडिकेट’तर्फे ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा\nरत्नागिरी : सागरी दिनानिमित्त मांडण्यात आलेले प्रदर्शन.\nदेशभर 5 एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मरिन सिंडिकेटतर्फे स्वयंवर मंगल कार्यालयात राष्ट्रीय सागरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने समुद्रीय वस्तूंचे प्रदर्शन आणि स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. गेली 28 वर्षे मरिन सिंडीकेट हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करत आहे. यंदाही या दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मरिन सिंडिकेटचे मरिनर दिलीप भाटकर व सहकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.\n5 एप्रिल 1919 रोजी 99 वर्षांपूर्वी एस.एस. लॉयल्टी या पहिल्या भारतीय व्यापारी जहाजाने विदेश प्रवास पूर्ण केला होता. यानिमित्ताने हा राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येऊ लागला. यंदा सागरी दिनानिमित्त आयोजित रत्नागिरीतील प्रदर्शनात मच्छिमारी व्यवसायाशी संबंधित लाँच, त्यावरील साहित्य, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त साधनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच डॉ. स्वप्नजा मोहीते यांनी संशोधित केलेल्या समुद्रीय स्पंजबाबतचे संशोधन मांडण्यात आले होते.\nजिल्हय़ात आता 41 ठिकाणी सीसीटीव्हीचा राहणार वॉच\nजिल्हाधिकाऱयांच्या निर्णयाला आयुक्तांची स्थगिती\nजयगड ते डिंगणी रेल्वे प्रकल्पांचे काम बंद पाडले\nमाधव भांडारी देणार नाणार प्रकल्पाला गती\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-23T23:16:56Z", "digest": "sha1:KKQFVGFC4HGPD7V26M4MDGORGBXHSUZP", "length": 22464, "nlines": 248, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "लोकशाहीला पोषक पाऊल | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान अग्रलेख लोकशाहीला पोषक पाऊल\nआपापल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विविध समाजघटक आणि संघटना छोटे-मोठे मोर्चे नेहमीच काढतात. राजकीय पक्षांचेही मोर्चे निघतात. मोर्चांचे नेतृत्व स्थानिक प्रतिनिधींकडेच असते. अलीकडे मात्र मोर्चांचे नेतृत्व करण्यासाठी राज्य वा राष्ट्रीय पातळीवरील नेतेमंडळी पुढे येत आहेत.\nनाशिककरांना त्याचा अनुभव नुकताच आला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने करवाढ आणि इतर प्रश्नांबाबत मनपावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मनपा मुख्यालयासमोर छोटेखानी सभा घेऊन घणाघाती भाषणही दिले. मनपा आयुक्तांना करवाढीबाबत सुनावताना ‘नागरिकांना कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका’ असा सूचक इशारा दिला.\nमनपातील भाजप नगरसेवकांना ‘कणाहीन’ ठरवले. इंधन दरवाढीप्रश्नी सोमवारी काँग्रेसने वीस पक्षांच्या पाठिंब्याने देशव्यापी बंद पाळला. नाशकातही बंद पाळला गेला. दुसर्‍या दिवशी पुन्हा ‘राफेल’ विमान करारासह इतर मुद्यांवर शहर व जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व अनपेक्षितपणे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.\nकेंद्रात मंत्रिपद भूषवलेले पृथ्वीबाबा सहभागी झाल्याने मोर्चाला वेगळेच महत्त्व आणि वजन प्राप्त झाले. याआधीसुद्धा अन्य पक्षांची राज्यस्तरीय नेतेमंडळी वेगवेगळ्या कारणाने नाशकात पायधूळ झाडून गेली आहेत. बड्या नेत्यांच्या स्थानिक पातळीवरील मोर्चे-आंदोलनात सहभागी होण्याने सामान्य जनतेला निवडणुकांची चाहूल लागली आहे. कोणत्या का कारणाने होईना; बडी नेतेमंडळी जनहिताशी निगडीत प्रश्नांकडे लक्ष पुरवत आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांत मिसळत आहेत. हे दिलासादायक चित्र आहे.\nलोकांमध्येसुद्धा राजकीय प्रश्नांबाबत जाणीव निर्माण व्हायला त्यामुळे मदतच होईल. देवाच्या काठीला आवाज नसतो; पण तिचा मार बसतो, असे म्हणतात. लोकशाहीत आम जनता हाच देव असतो. हा देव बोलत नाही. मात्र सत्तालोलूप नेत्यांची सगळी नाटके गुपचूप पाहत असतो. मनातल्या मनात पुढील नेतृत्वाची चाचपणी करतो.\nपाच वर्षांतून एकदा येणार्‍या निवडणुकांमध्ये मतदान यंत्रांतून योग्य न्याय करून नेत्यांच्या पाप-पुण्याचे माप त्यांच्या पदरात टाकतो. तरीसुद्धा लोकशाहीच्या या देवाबद्दल बहुसंख्य राजकारणी उदासीन का असावेत अशा परिस्थितीत लोकशाहीला पूरक भूमिका घेऊ पाहणार्‍या भुजबळ-चव्हाणांसारख्या बड्या नेत्यांचे अनुकरण लवकरच इतरही नेते करताना दिसले तर नवल नाही.\nNext articleअधिकारांचे अवास्तव केंद्रीकरण\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-748/", "date_download": "2019-02-23T22:51:57Z", "digest": "sha1:Y6NYFFZHL6MQACB46FI4UIXSM5CCKXNF", "length": 21166, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "कारला लावलेले जॅमर न उघडल्याने वाहतूक विस्कळीत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुर���्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय कर�� शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान maharashtra कारला लावलेले जॅमर न उघडल्याने वाहतूक विस्कळीत\nकारला लावलेले जॅमर न उघडल्याने वाहतूक विस्कळीत\n शहरात वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील काँग्रेस भवन जवळील रस्त्यावर कारचालक महिलेला आणि वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. शहर वाहतुक शाखेच्या पथकातील कर्मचार्‍यांनी कारचालक महिलेच्या कारला जॅमर लावले. काही वेळानंतर कारचालक मालकाने दंड भरल्यानंतर अर्धातास होवूनही जॅमरचे लॉक न उघडल्याने वाहतुक चांगलीच विस्कळीत झाली होती. यावेळी चॉमरचे लॉक उघडतांना शहर वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचरी चांगलेच घामाघुम झाले होते. भर रस्त्यावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने झाल्याने अनेक वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.\nकाँग्रेस भवनच्या समोर रस्त्यावर कार क्रमांक एमएच.19.एएक्स.369 लावण्यात आली होती. बेशिस्तपणे पार्कींग केल्याने वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी चारचाकीला जॅमर लावले. काहीवेळाने कार मालक महिला गाडीजवळ आली. पोलिसांनी दिलेला दंड त्यांनी भरला. दंड भरल्यानंतर वाहतूक शाखेच्या कर्मचाार्‍यांनी चावीच्या सहाय्याने जॅमर उघडण्यास सुरूवात केली. जवळपास अर्धा तास होवूनही जॅमर उघडले नाही. तीन ते चार प्रकारच्या चाव्या लावल्यानंतरही जॅमर उघडत नसल्याने दोन्ही पोलीस कर्मचारी चांगलेच घामाघूम झाले.कार रस्त्यावर उभी होती त्यातच पोलीस कर्मचारी देखील रस्त्यावर बसून जॅमर उघडण्याचा प्रयत्न करीत होते. बघ्यांची गर्दी झाल्याने टॉवरकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली.\nअर्ध्या तासाने उघडले जॅमर\nजॅमर उघडत नसल्याची माहिती वाहतूक कर्मचार्‍यांनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाला दिली. वाहतूक शाखेचे कर्मचारी विनोद पाटील हे आल्यानंतर त्यांनी जॅमर उघडले. त्यानंतर कारचालक महिलेने कार काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.\nPrevious articleदत्तकग्राम प्रवरासंगमला कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांची भेट\nNext articleडॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nरविवार शब्दगंध पुरवणी (दि 24 फेब्रुवारी 2019)\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/apple-ipod-nano-7th-generation-16-gb-purple-25-inch-price-p90RSf.html", "date_download": "2019-02-23T23:15:20Z", "digest": "sha1:YEESVGLGPKFEPAITUFVF3WAUINUE674C", "length": 16973, "nlines": 380, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "आपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले पं३ प्लायर्स & इपॉड्स\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 ��ंच\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये आपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच किंमत ## आहे.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच नवीनतम किंमत Jan 22, 2019वर प्राप्त होते\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंचफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 11,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच दर नियमितपणे बदलते. कृपया आपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 533 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 6 पुनरावलोकने )\n( 494 पुनरावलोकने )\n( 82 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 494 पुनरावलोकने )\n( 495 पुनरावलोकने )\n( 20 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 494 पुनरावलोकने )\nआपापले आयपॉड नॅनो ७थ गेनेशन 16 गब पूरपले 2 5 इंच\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-kohli-defends-dhoni-for-his-slow-innings-against-england-in-2nd-odi-5917148-NOR.html", "date_download": "2019-02-23T22:51:41Z", "digest": "sha1:O2VP6O72Z54ZBHDUCY3MLRM4I6MVAHE2", "length": 8928, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kohli Defends Dhoni For His Slow Innings Against England In 2nd ODI | धोनीच्या संथ फलंदाजीचा कोहलीने केला बचाव, म्हणाला-प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nधोनीच्या संथ फलंदाजीचा कोहलीने केला बचाव, म्हणाला-प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी\nधोनीच्या 59 चेंडूत 37 धावांवर चाहत्यांची नाराजी. कोहली म्हणाला- धोनी अनुभवी आहे, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे\n- धोनीच्या 59 चेंडूत 37 धावांवर चाहत्यांची नाराजी\n- कोहली म्हणाला- धोनी अनुभवी आहे, मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे\nलंडन - इंग्लंडविरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात संथ फलंदाजी केल्यामुळे सध्या धोनीवर टीकेची झोड उठत आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली धोनीच्या बचावासाठी पुढे आला आहे. कोहली म्हणाला की, लोकांनी लगेचच अशी प्रतिक्रिया देणे दुर्दैवी आहे. जेव्हा तो चांगला खेळतो तेव्हा महान फिनिशर असतो आणि जेव्हा थोडी गडबड होते तेव्हा लोक त्याच्यावर टीका करतात.\nशनिवारी दुसऱ्या वन डे मध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या विरोधात 323 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर उतरली. त्यावेळी धोनी 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊनही त्याने 59 चेंडूत 37 धावाच केला. भारताने हा सामना 86 धावांनी गमावला. त्यानंतर स्टेडियमधील फॅन्सने धोनीला चिडवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरही धोनीलाच पराभवासाठी कारणीभूत ठरवले.\nवारंवार प्रश्न उपस्थित करणे चूक\nमॅचनंतर पुरस्कार सोहळ्यादरम्यान जेव्हा इंग्लंडचा कॉमेंटेटर नासीर हुसैनने कोहलीली याबाबत विचारले तेव्हा कोहलीने लोकांच्या वर्तनावर नाराजी वर्तवली. धोनी जेव्हा त्याच्या स्टाइलने फलंदाजी करत नाही, तेव्हा लोक त्याच्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत असतात. धोनीने अनेकदा टीमसाठी फिनिशरची भूमिका पार पाडली आहे. पण यावेळी त्याने जास्त वेळ मैदानावर टिकायचे ठरवले होते. त्याच्याकडे अनुभव आहे आणि आम्हा सर्वांना त्याच्यावर विश्वास आहे.\nवेगाने फलंदाजी करण्यात वारंवार अपयश\nऑस्ट्रेलियाच्या विरोधात गेल्या सप्टेंबर महिन्यात खेळलेल्या वन डे सिरीजपासून आतापर्यंत धोनीने 13 वेळा फलंदाजी केली. त्यात त्याने 29.66 च्या सरासरीने 267 धावा केल्या. तो 4 वेळा नॉट आऊटही राहिला. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 78.07 चा राहिला. म्हणज��� नेहमीप्रमाणे वेगाने फलंदाजी करण्यात त्याला यश आले नाही.\nगेलचा षटकारांचा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी 488 षटकार पुर्ण\nपाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वनडे सीरीजमधून बाहेर\nWorld Cup नंतर वनडे क्रिकेटमधून संन्यास घेणार ख्रिस गेल; ट्वीट करून केली अधिकृत घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/improved-course-workshops/articleshow/65506222.cms", "date_download": "2019-02-24T00:18:38Z", "digest": "sha1:VFBPO36BALB7XGNTUIIISK2Q6VC6SFS4", "length": 9959, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: improved course workshops - सुधारित अभ्यासक्रम कार्यशाळा | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nम. टा. वृत्तसेवा, वसई\nग्रामीण विकास अभ्यास मंडळ आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या वतीने मंगळवारी सुधारित अभ्यासक्रमाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष तसेच आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोमनाथ विभूते यांनी महाविद्यालयात एम. ए. ग्रामीण विकास अभ्यासक्रम असून, संशोधन केंद्र (पीएचडी) सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.\nफादर डॉ. सोलोमन रॉड्रीक्स आणि माजी प्राचार्य आणि ग्रामीण विभाग प्रमुख डॉ. डॉमनिक लोपीस यांनी, ग्रामीण विकास विषयाची आवश्यकता आणि गरज विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डेलटीना रुमाव व प्रास्ताविक प्रा. अरुण माळी यांनी केले. या कार्यशाळेसाठी अमित पटेल यांनी मेहनत घेतली आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने विध्यार्थी आणि शिक्षक प्रक्षिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यासाठी प्रा. गुणवंत गडबडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी कोकणातील विविध महाविद्यालयांतून, प्राध्यापक, एमफील आणि पीएचडीचे विद्यार्थी उपस्थित होते.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिने���ा: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nbomb in st bus: कर्जत: एसटी बसमधील 'ती' वस्तू बॉम्बच\nleopard in thane: ठाण्यातील सत्कार हॉटेलात अखेर बिबट्या जेर...\nलोकलसमोर झोपल्याने जीव बचावला\nThane Shivsena: युतीमुळे ठाणे शिवसेनेत अस्वस्थता\nडोंबिवली: ATM मध्ये जमा केल्या बोगस नोटा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनवा पत्रीपूल ८४ मीटर लांबीचा...\nमुंबईच्या वाटेवर ठाणेकरांची कोंडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64011", "date_download": "2019-02-23T23:04:31Z", "digest": "sha1:KDUXMAUK54OFSQ62AVOXYAQ5NOMKGQBZ", "length": 4542, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुझ्या आत आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुझ्या आत आहे\nझुकावे असे काय दगडात आहे\nतुझा देव मित्रा तुझ्या आत आहे\nहरी पावतो संकटी भक्त असता\nअसे फक्त लिहिले पुराणात आहे\nउधारीत सुख आणि नगदीत दु:खे\nप्रभूही हिशोबात निष्णात आहे\nखुले दार, खिडक्या, हवा खेळते पण\nकिती कुंद गुदमर उसास्यात आहे\nकसेही असूद्या खुराडे घराचे\nसमाधान तिथल्या उबार्‍यात आहे\nन कचरा न प्लॅस्टिक, हवा शुध्द जेथे\nअसे गाव कुठल्या नकाशात आहे\nमना वाटते संपवावीच यात्रा\nकुठे राम उरला विरामात आहे\nजरी पोट भरतोस सांगून भाकित\nउद्या का स्वतःचा तुला ज्ञात आहे\nकुणाला खबर कोण \"निशिकांत\" कुठला\nतरी गुंफतो नाव मक्त्यात आहे\nनिशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३\nफक्त न कचरा न प्लॅस्टिक... हा शेर अस्थानी वाटला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/editorial-article-about-atal-bihari-vajpayee-5940027.html", "date_download": "2019-02-23T22:46:14Z", "digest": "sha1:4K5Z5G65MK6L3UGZAGVFUDMNASSAJVTF", "length": 15040, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial article about atal bihari vajpayee | वाजपेयींची विरासत... (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअटलबिहारी वाजपेयी यांचे वर्णन यापुढे भारताचे 'सर्वाधिक लाडके पंतप्रधान' म्हणून करावे अशी उत्स्फूर्त गर्दी त्यांच्या अंत्\nअटलबिहारी वाजपेयी यांचे वर्णन यापुढे भारताचे 'सर्वाधिक लाडके पंतप्रधान' म्हणून करावे अशी उत्स्फूर्त गर्दी त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेली दिसली. विशेषतः उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये वाजपेयींच्या निधनाने उदासीची पसरलेली लाट अभूतपूर्व अशीच ठरावी. जी व्यक्ती सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन दशक उलटले, जी व्यक्ती गेल्या दशकभरापासून विस्मरणाच्या गर्तेत आहे, जी व्यक्ती केवळ श्वास चालू असल्याने जिवंत आहे, एरवी आजच्या जगाशी कोणत्याही मार्गाने ज्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही अशा वाजपेयींनी भारतीयांच्या हृदयात काय स्थान प्राप्त केले आहे याचे दर्शन शुक्रवारी दिल्लीच्या तुडुंब रस्त्यांनी घडवले. खरे तर वाजपेयींचा कोणी वारसदार राजकारणात नाही. त्यामुळे कोणाला दाखवण्यासाठीची ही गर्दी नव्हती. अकस्मात मृत्यूमुळे फुटणारी ही शोक-सहानुभूतीची लाट नव्हती. लाखोंच्या संख्येने जमलेले सगळे भाजपचेही समर्थक नव्हते. या अलोट गर्दीमागचे रहस्य हेच वाजपेयींच्या शक्तिस्थळांवर प्रकाश टाकणारे आहे.\nपंडित नेहरूंप्रमाणे राष्ट्रपित्याचा हात वाजपेयींच्या पाठीवर नव्हता. इंदिरा गांधींना लाभलेले पक्षाचे भरभक्कम पाठबळ नव्हते. राजीव गांधींसारखी विरासत वाजपेयींच्या नशिबी आली नाही. जात, पैसा, मनुष्यबळ अशी राजकारणातली कोणतीच प्रचलित ताकद त्यांच्याजवळ नव्हती. सर्वसामान्य शिक्षक कुटुंबातून येत सहा दशके वाजपेयी राष्ट्रीय राजकारणात पाय रोवून उभे ठाकले. केवळ संघर्ष, वक्तृत्व, नेतृत्व आणि अंतर्यामी लोभस मनाच्या जोरावर. 'जय श्रीराम'चा गजर करणाऱ्या मतदारांनी त्यांना जेवढे डोक्यावर घेतले तितकीच ताकद लखनऊच्या मुस्लिम मोहल्ल्यांमधून वाजपेयींना मिळत राहिली. व्यक्तिमत्त्वात खोट असती आणि नियत साफ नसती तर दोन ध्रुवावरचे प्रेम मरणानंतरही वाजपेयींना साथ करत राहिले नसते. सकारात्मक, विधायक, विद्वेषमुक्त, निष्कपट, चारित्र्यवान र��जकारणाच्या पायावर काय उंचीची राजकीय कारकीर्द घडू शकते याचे स्मारक वाजपेयींनी भारतीय राजकारणात प्रस्थापित केले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपचे कित्येक नेतेगण वाजपेयींच्या अंत्ययात्रेसाठी आठ-नऊ किलोमीटर पायी चालून गेले. वाजपेयींच्या जादुई नेतृत्वाची ही कमाई होय. देशातले यच्चयावत विरोधक वाजपेयींच्या निर्व्याज, संवेदनशील आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचे चाहते होते. 'राइट मॅन इन द राँग पार्टी' असे वाजपेयींचे वर्णन होत असे. अर्थात भाजपच्या संस्थापकांपैकी एक वाजपेयी स्वतःच असल्याने त्यात तथ्य नव्हते. नेहमी स्वतःचे मत झाकून ठेवणारा अजातशत्रू असू शकतो. वाजपेयींचे तसे नव्हते. स्वतःच्या भूमिकांवर ते ठाम राहिले. फार कशाला.. मातृसंस्था संघाचीही वैचारिक गुलामी त्यांनी पत्करली नाही. अनावश्यक आक्रमकतेचा गवगवा न करता कविमनाच्या वाजपेयींनी कणखर बाणा दाखवला. कापूस आयातदार भारत कापूस निर्यातदार बनला. कारण बीटी तंत्रज्ञानाला वाजपेयींनी हिरवा झेंडा दाखवला. पर्यावरणवादी किंवा संघप्रणीत भोंगळ स्वदेशीवादापुढे झुकून त्यांनी विज्ञाननिष्ठतेला मूठमाती दिली नाही. अस्सल भारतीय संशोधन असलेली बीटी मोहरी व इतर बीटी पिके गेली दहा वर्षे केंद्राच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.\nदरम्यान, शक्तिशाली सोनियांचे, शेतीतज्ज्ञ पवारांचे सरकार येऊन गेले अन् आता नरेंद्र मोदींचे आहे. यातल्या कोणीच विज्ञानाला चाल देण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही. अमेरिकेला झुगारून पोखरणमध्ये अणुचाचणी करण्याचे धैर्य याच विज्ञाननिष्ठ वाजपेयींनी दाखवले होते. दूरसंचार सेवेला गती द्यायची असो, सर्व राज्यांना जोडणारी 'सुवर्ण चतुष्कोन' ही राष्ट्रीय महामार्गांची योजना असो, यातून आधुनिक वाजपेयींचे दर्शन घडले. विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी घोषित करून वाजपेयींनी राजकीय खमकेपणाही वेळप्रसंगी दाखवला. तोट्यातल्या सरकारी कंपन्या विकण्याचा निर्णय, दिल्ली-लाहोर बससेवा, भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणे किंवा कंदहारमधून भारतीय अाेलिसांची सुटका असो.. वाजपेयींनी टीकेची, निंदेची, विरोधाची पर्वा न करता राष्ट्रहिताचे निर्णय घेतले. याउपरही व्यक्तिगत रागलोभाचे, सुडाचे राजकारण त्यांनी केले नाही. अठरा तास काम न करताही वाजपेयींचे मंत्रालय गेल्या अनेक वर्षांतले सर्वाधिक तत्पर ठरले.\nवाजपेयींचा स्वतःवर पूर्ण विश्वास होता म्हणून तर निःशंकपणे त्यांनी सहकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्याकडून कामे करून घेतली. म्हणून तर वाजपेयींच्या मंत्रिमंडळात एकाच वेळी लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, जॉर्ज फर्नांडिस, जसवंत सिन्हा, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, राजनाथसिंह आदी वेगवेगळ्या क्षमतांचे आणि विभिन्न कुवतीचे नेते एकत्र नांदले. वाजपेयींच्या वक्तृत्वाला प्रतिभेची भरजरी झालर होती. त्याचे अनुकरण करता येत नाही. वाजपेयींच्या दिलखुलास नेतृत्वगुणांची विरासत कोणी लुटायची ठरवले तर मात्र कुठली आडकाठी येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://satsangdhara.net/upa/ishavasya.htm", "date_download": "2019-02-23T23:40:12Z", "digest": "sha1:2CCW7R6G7PQW7HFP7KBCNMHG3LUMQHFR", "length": 42618, "nlines": 169, "source_domain": "satsangdhara.net", "title": " ईशावास्य उपनिषद् -", "raw_content": "\nअकरा प्रमुख उपनिषदांपैकी एक. माण्डूक्योपनिषदाचा अपवाद वगळता आकाराने सर्वात लहान, पण अत्यंत आशयगर्भ व आशयघन असे हे उपनिषद आहे. शुक्त यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा चाळीसावा अध्याय म्हणजेच हे उपनिषद असून, हे ईशोपनिषद, मंत्रोपनिषद, संहितोपनिषद, वाजसनेयी उपनिषद अशा विविध नावाने ओळखले जाते. या उपनिषदात केवळ अठराच मंत्र आले आहेत. ब्रह्मविद्या आणि त्याद्वारे आत्मज्ञान हा सर्व उपनिषदांचा प्रमुख विषय आहे. हे उपनिषद त्याला अर्थातच अपवाद नाही. या उपनिषदाच्या पहिल्या मंत्रानेच सर्व आत्यविवेकी मानवांना मुग्ध केले आहे. तत्त्वज्ञान आणि आशय या दोन्ही दृष्टीने हा मंत्र अलौकिक आहे -\nॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् \nतेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ १ ॥\nअखिल ब्रह्माण्डात जे काही जडचेतनस्वरूप जग आहे, ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे. भगवस्वरूप म्हणूनच त्याचा अनुभव घ्यावा. त्या ईश्वराला साक्षी ठेवून त्यागपूर्वक उपभोग घ्यावा म्हणजे पालन व रक्षण करावे. धन म्हणजे भोग्य पदार्थ कुणाचे आहेत (अर्थात् ते कुणाचेही नाहीत).\nहे चराचर विश्व ईश्वररूप आहे, अशी दृढ भूमिका झाली की कर्तृत्वच आणि भोक्तृत्व या दोहींचाही (म्हणजे 'मीच हे स्वपराक्रमाने निर्माण केले आणि मीच त्यांचा उपभोग घेणार' हा अहंकार) मानवी अहंकार नाहीसा होतो. मानवाच्या तीन प्रकारच्या तीव्र इच्छा (एषणा) आसक्ती होतात. मानवी अहंकार नाहीसा होतो. लोकेषणा (कीर्ती व मानसन्मानाचा हव्यास), धनेषणा (ऐश्वर्याचा हव्यास) आणि दारेषणा (उपभोगांचा हव्यास) या त्या तीन एषणा होत. सर्व ईश्वरमय आहे, या भावनेने मानवाच्या मनातील ममता व आसक्ती हळूहळू नाहिशी होते. आपले प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करावयाचे आहे, हा मनातील भाव दृढावतो. नामरूपात्मक जग विकारी आणि विनाशी असून त्या पलिकडील अविनाशी आत्म्याचा प्रत्यय येतो.\nया जगात शास्त्रनियत कर्मे ईश्वरपूजनासाठी करून शंभर वर्षे जगण्याची इच्छा मानवाने केली पाहिजे. अशा प्रकारे त्यागभावाने ईश्वरासाठीच सर्व कर्मे केल्यामुळे मानव, कर्मात लिप्त वा आसक्त होत नाही. कर्मे केल्याशिवाय मानवाला आयुष्य जगता येत नाही. पण कर्मातील आसक्तीने मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रात सापडून त्याला दुःखे प्राप्त होतात. अवघे ईश्वरमय आहे अशी भावना, बुद्धी झाली की प्रत्येक कर्मही ईश्वरासाठीच करावे, हा भाव आपोआपच निर्माण होऊन कर्मातील लिप्तता नाहीशी होते. ती नाहीशी करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. जे लोक आपली कर्मे ईश्वरार्पण करत नाहीत, कामोपभोगालाच जीवनाचे परमध्येय मानतात, त्यांना जीवनात नाम-यश-वैभव लाभले, तरी उत्तम गती लाभत नाही आणि ते भयंकर लोकात जातात.\nइंद्रादी देवांनाही ज्याचा पार कळला नाही तो परमेश्वर आदि आणि ज्ञानस्वरूप आहे. त्याचे सामर्थ्य अचिंत्य आहे. दोन्ही विरोधी टोकाचे गुण तो धारण करतो. हे ईश्वररूपी आत्मतत्त्व अविचल व इंद्रियातीत आहे. तो (ज्ञान्याला) जवळही आहे, (अज्ञान्याला) दूरही आहे. सर्वांच्या अंतर्यामी आहे (' आत्मा सर्वान्तरः') सूक्ष्मरूपाने आत आहे, स्थूलरूपाने बाहेरही आहे.\nजो या परमात्म्यात सर्वांना आणि सर्वात परमात्म्याला पाहतो, - त्याला सर्वांविषयी प्रेमच वाटते. (गीतेनेही विद्वान ब्राह्मणापासून हत्ती, : घोडा, कुत्रा, चांडाळ या सर्वांत ईश्वर पाहणाऱ्यालाच समदर्शी पण्डित म्हटले आहे.) यामुळेच एकत्वाचा अनुभव येतो. त्यामुळे शोक व मोह नष्ट होतात आणि तो मनुष्य आनंदपरिपूर्ण होतो. एकात्मतेचा रस्ता आनंदाचा आणि विघटनाचा रस्ता दुःखाचा आणि अंधकाराचा असतो. विद्या एकात्मतेकडे नेते, अविद्या विघटनाकडे नेते. जो विद्या आणि अविद्या दोन्हीला जाणतो, तो मृत्यूला जिं��ून अविनाशी आनंदमय परब्रह्म पुरुषोत्तमाला प्रत्यक्ष प्राप्त करतो. जो मनुष्य अविनाशी परमेश्वर आणि विनाशी देवादिकांना यथार्थ रूपात जाणतो, तो अविनाशी आनंदमय परब्रह्म पुरुषोत्तमाला प्रत्यक्ष प्राप्त करतो.\nईश्वराची उपासना करणाऱ्याला ईश्वरप्राप्ती होते. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अंतकाली प्रार्थना कशी करावी, हे सांगताना हे उपनिषद म्हणते - 'सर्वांचे भरणपोषण करणाऱ्या हे परमेश्वरा, सत्यस्वरूप असलेले आपले श्रीमुख ज्योतिर्मय सूर्यमण्डलरूप पात्राने झाकले आहे. आपली भक्तिरूप उपासना करणाऱ्या मला आपले दर्शन व्हावे, म्हणून त्या आवरणाला दूर करा. हे भक्तांचे पोषण करणाऱ्या, ज्ञानस्वरूप, सर्वनियंत्या, भक्तांचे परमलक्ष्य व प्रजापतिप्रिय सर्वेशा, तू ज्योतीचा उपसंहार कर. तुझे जे अत्यंत तेजस्वी रूप, ते मीच- आदित्यमण्डलस्थ पुरुष - आहे. ज्ञान, उपासना व कर्माने संस्कारित लिंगशरीर आता स्थूलशरीराला सोडून जावू दे'. शेवटी देवयानमार्गाने अग्नीने आपल्याला न्यावे (देवयानमार्गाने जाणे याचाच अर्थ मुक्ती लाभणे असा आहे), अशी प्रार्थना आली आहे.\nॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् \nतेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ १ ॥\nजगत्याम् यत् किं च जगत् इदम् सर्वम् ईश आवास्यम् - अखिल ब्रह्मांडामध्ये जे काही जड व चेतनस्वरुप जगत आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे - तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः - त्या ईश्वराचे सतत स्मरण ठेऊन (कारण सर्व त्याचे आहे) ह्या जगताचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. त्यांत आसक्त होऊं नये. कारण, - धनम् कस्य स्वित् - हे धन, हे भोग पदार्थ कुणाचे आहेत अर्थात कुणाच्याच मालकीचे नव्हेत. जगांतील कुठलाही पदार्थ अगदी अंशमात्राने सुद्धां परमेश्वर-रहित नाही. मनुष्य (चुकीने) ह्या सर्व पदार्थांशी ममता व आसक्ती करतो. ते सर्व परमेश्वराचे आहेत आणि त्यांचा उपयोग फक्त परमेश्वरासाठींच केला गेला पाहिजे. ॥ १ ॥\nकुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः \nएवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥ २ ॥\nकर्माणि कुर्वन् एव इह शतम् समाः जिजीविषेत् - ह्या जगात् (इह) ईश्वरपूजनार्थ भाव ठेऊनच शास्त्रनियत कर्मांचे आचरण करीत शंभर वर्षे आयुष्य कंठीत करण्याची इच्छा केली पाहिजे - एवम् कर्म त्वयि नरे न लिप्यते - हे मनुष्या, अशा प्रकारे त्यागपूर्वक ईश्��रासाठी केलेल्या कर्माने तूं लिप्त होणार नाहीस - इतः अन्यथा न आस्ति - मुक्तिसाठी ह्याप्रमाणे कर्म करीत राहाणे हा एकमेव मार्ग आहे. कर्मबंधनातून मुक्त होण्याचा आणखी कुठलाच मार्ग नाही. ॥ २ ॥\nअसुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः \nताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥\nअसुर्याः नाम लोकाः ते अन्धेन तमसा आवृता - असुरांचे जे नरकरूपी प्रसिद्ध लोक आहेत ते सर्व अज्ञान व दुखःरुप महान अंधकाराने आच्छादित आहेत - ये के च आत्महनः जनाः - जे कोणी आत्म-विरोधी आचरण करणारी माणसे असतात - ते प्रेत्य तान् अभिगच्छति - ते मेल्यावर त्या भयंकर अशा नरकांत जातात. -- मानव शरीर इतर शरीरांपेक्षा श्रेष्ठ व दुर्लभ आहे. ईश्वर कृपेने असे शरीर केवळ मुक्ति मिळवण्याच्या उद्देशाने दिले गेलेले असते. दुसर्‍या मंत्रात केलेल्या उपदेशानुसार आचरण करणे म्हणजे आत्महीत साधणे होय. ह्या उलट ईश्वर समर्पण भाव न ठेवता, विषयांचा केवळ यथेच्छ भोग घेत राहाणे म्हणजे आत्मघात करण्यासारखेच आहे. कारण अशाने केवळ जन्म व्यर्थ गेला एव्हढेच नव्हे तर आपल्याला अधिकाधिक कर्मबंधनात जखडून घेतल्यासारखे होईल. अधिकाधिक पतन झाल्यास क्षुद्र योनिंमध्ये जन्म मिळून नरकातच भटकत राहावे लागेल. ॥ ३ ॥\nपुढील दोन मंत्रात परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन -\nअनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् \nतद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥ ४ ॥\nअनेजत् एकं मनसः जवीयः - परमेश्वर अचल, एकरूप, मनापेक्षाही अधिक तीव्र गतिमान आहे - पूर्वम् अर्षत् - सर्वांचा आदि आणि ज्ञानस्वरूप (सर्वांचे ज्ञान ज्याला आहे असा) - एनत् देवाः न आप्नुवन् - ह्या परमेश्वराला इन्द्रादि देव देखील जाणूं शकत नाहीत. - तत् अन्यान् धावतः तिष्ठत् अत्येति - अन्य कोणी कितीही वेगाने धावले तरी स्वताः एके ठिकाणी स्थीर (जागेवरून न हालतां) राहूनही ते त्या सर्व धावणार्‍यांचे अतिक्रमण करणारे आहेत - तस्मिन् मातरीश्वा अपः दधाति - त्यांच्या सत्तेनेंच वायु जल वगैरे (सर्वमहाभूतांना) सामर्थ्य प्राप्त होते. ॥ ४ ॥\nतदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके \nतदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥ ५ ॥\nतत् एजति तत् न एजति - तो चालतोही आणि चालत नाहीही (सगुण रूपानें भक्तांसाठी कुठेही प्रकट होणे म्हणजे चालणे, आणि निर्गुण रूपाने स��्वथा अचल स्थितीत राहणे म्हणजे न चालणे. परस्पर विरोधी गुण व क्रिया करणे हे फक्त परमेश्वरालाच शक्य आहे). - तत् दूरे तत् अन्तिके - ते अति दूर आहेत (श्रद्धा, प्रेमरहित मनुष्यांसाठी त्यांचे दर्शन दुर्लभ आहे), तसेच अत्यन्त निकटही आहेत (भक्तांच्या ह्रुदयांत ) - तत् अस्य सर्वस्य अंतः - जगतांतील प्रत्येक वस्तूत - तत् सर्वस्य उ बाह्यतः - आणि जगताच्या पलिकडेही. [ह्या सर्व अचिंत्य शक्त्या परमेश्वरी शक्तिचा एक अंशमात्र समजले जाते. थोडक्यात त्याचे स्वरूप व सामर्थ्य हे कल्पनातीत आहे] ॥ ५ ॥\nपुढील दोन श्लोकांत ज्ञानी महात्म्याच्या स्थितीचें वर्णन -\nसर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ ६ ॥\nतु यः सर्वणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति - परंतु जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांना परमेश्वराचे ठिकाणी पाहातो - च सर्वभूतेषु आत्मानम् - तसेंच सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराला (तेथे त्याचे अस्तित्व आहे अशा भावनेने) पाहातो - ततः न विजुगुप्सते - तो कुणाचाही द्वेष करीत नाही. ॥ ६ ॥\nतत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ७ ॥\nयस्मिन् विजानतः - अशा प्रकारे ज्याची मति झाली आहे - सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत - त्याला सर्व प्राणी एकमात्र परमात्मरूपच होतात - तत्र एकत्वम् अनुपश्यतः - असें सर्व प्राणीमात्रांस एकत्व (समभाव) रूपाने पाहाणार्‍या माहात्म्याला - कः मोहः कः शोकः - मग कशाचा मोह आणि कशाचे (कुणापासून) दुःख सर्वच आप्त, मग जें काही घडेल ती सर्व परमेश्वरी लीलाच. ॥ ७ ॥\nअशा ज्ञानी माणसाला मग कसले फळ मिळते \nस पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् \nकविर्मनीषी परिभूः स्वयम्भूः याथातथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ ८ ॥\nसः शुक्रम् अकायम् अव्रणम् अस्नाविरम् शुद्धम् अपापविद्धम् पर्यगात् - तो महापुरुष परम तेजोमय, शरीररहित, क्षत रहित (कशाचाही परिणाम होत नाही असा), सच्चिदानंदस्वरूप (शुद्ध), शुभ-अशुभ परिणाम रहित अशा परमेश्वराला प्राप्त होतो - कविः मनिषीः परिभूः स्वयंभूः - जे सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सर्वनियंता स्वताःच्या इच्छेनें कुठेही केव्हांही प्रकट होऊं शकणारे आहेत, आणि - शाश्वतीभ्यः समाभ्यः यथातथ्यतः अर्थान् व्यदधात् - अनादि कालापासून सर्व प्राणीमात्रांच्या कर्मानुसार सर्व पदार्थांची उत्पत्ती करत आलेले आहेत (ईश्वर बहुतेक अशा महात्म्यांना प्रजा��ति म्हणून नेमत असेल) ॥ ८ ॥\nपुढील तीन मंत्रात ’विद्या व अविद्या’ चें तत्त्व-वर्णन - पण आधी त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे - परमेश्वर प्राप्ती हेतूनें केलेला शास्त्राभ्यास वा निष्काम कर्म म्हणजे ’विद्या’ आणि भोगांच्या प्राप्तिसाठी केलेला अभ्यास व काम्यकर्मे म्हणजे ’अविद्या’\nअन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते \nततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥ ९ ॥\nये अविद्याम् उपासते ते अन्धम् तमः प्रविशन्ति - जे लोक अविद्येची (भोगांच्या प्राप्तीसाठी साधनरूप कर्मांचे अनुष्ठान) उपासना करतात त्यांचा शेवटीं अज्ञानस्वरूप घोर अन्धकारांत प्रवेश होतो - ये विद्यायाम् रताः ते ततः उ भूयः इव तमः - आणि जे नुसत्या शास्त्रांचे पठण करून मिथ्याभिमानाने मत्त होऊन ’आमच्यासाठी काही कर्तव्य उरलेले नाही’ अशा अविर्भावात कर्तव्यकर्म न करतां, शास्त्र विपरीत कर्मात रत होतात, तेंही घोर नरकाला प्राप्त होतात. ॥ ९ ॥\nइति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १० ॥\nधीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविषयी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - विद्यया अन्यत् एव आहुः अविद्यया अन्यत् आहुः इति - की ज्ञानाच्या यथार्थ अनुष्ठानाने तसेच कर्माच्या यथार्थ अनुष्ठानाने (मागील मंत्रात सांगितलेल्या फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १० ॥\nविद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ सह \nअविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥ ११ ॥\nयः तत् उभयम् विद्याम् च अविद्याम् च वेद - जो मनुष्य ज्ञानतत्त्व व अज्ञान-कर्म तत्त्व ह्या दोन्हींना यथार्थपणे जाणतो - अविद्यया मृत्युम् तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते - तो कर्तव्यकर्माचे अनुष्ठानाने मृत्युला पार करून ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृताची (परमेश्वराची) प्राप्ती करतो. [कर्म - अकर्म - विकर्म - नैष्कर्म्य - त्यांत आणि संचितकर्म व प्रारब्ध प्रभाव हें सर्व सोपे तर नाहीच, पण गोंधळ उडविणारे आहेत , तरीपण जाणून घेणे आवश्यक आहे. अतिशय सावधानता आणि विवेक गरजेचे आहे] ॥ ११ ॥\nपुढील तीन श्लोक मागील तीन श्लोकांप्रमाणेच आहेत. विद्या-अविद्याच्या ऐवजी इथें सम्भूति-असम्भूति म्हटलेले आहे. सम्भूतिच्या अर्थाबद्दल बराच वाद आहे. इथें संभूति म्हणजे निर्विवाद, अमर्याद सत्ता असलेला (परमेश्वर, परब्रह्म इ.), आणि असंभूतिम् म्हणजे मर्यादित सामर्थ्याचे (इंद्र, वायु, क्षुद्र देवता वगैरे) असा घेतला आहे.\nअन्धं तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते \nततो भूय इव ते तमो य उ सम्भूत्याँ रताः ॥ १२ ॥\nये सम्भूतिम् उपासते (ते) अन्धम् तमः प्रविशन्ति - मान, किर्ति, अधिकार, धन तसेच भोग्य वस्तूंच्या वृद्धीसाठी पितर, क्षुद्र देवता, व मनुष्यांची (नेता वगैरे) उपासना करणारे घोर नरकात जातात - ये सम्भूत्याम् रताः ते ततः उ भुयः एव तमः (प्रविशन्ति) - आणि जे इतर देव-देवींच्या उपासनेंत व्यग्र आहेत तेही अज्ञानरूपी घोर नरकांतच जातात. ॥ १२ ॥\nइति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १३ ॥\nधीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविष्यी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - सम्भवात् अन्यत् एव आहुः असम्भवात् अन्यत् आहुः इति - की ज्यांच्यासाठी पितर, देवता इत्यादींच्या उपासनेचे स्वरूप व हेतु ब्रह्मोपासना आहे त्यांच्यासाठी (मागील मंत्रांतील फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १३ ॥\nसम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयँ सह \nविनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥ १४ ॥\nयः तत् उभयम् सम्भूतिम् च विनाशम् च सह वेद - जो मनुष्य अविनाशी परमेश्वर आणि विनाशशील क्षुद्र देवदेवता यांना यथार्थपणे जाणतो - विनाशेन मृत्युम् तीर्त्वा सम्भूत्याम् अमृतम् अश्नुते - तो विनाशशील देवादिंच्या उपासनेने मृत्युला पार करून अविनाशी परब्रह्माच्या उपासनेने अमृततत्त्वाची प्राप्ती करून घेतो (परमपद पावतो). ॥ १४ ॥\nहिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् \nतत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ १५ ॥\nपूषन् सत्यस्य मुखम् - अखिल ब्रह्माण्डाचे पोषण करणाऱ्या सत्यस्वरूप परमेश्वरा तुझे मुख तर - हिरण्मयेन पात्रेण अपिहितम् - सुर्यमण्डळाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या तेजस्वी पात्राने झाकलेले आहे - सत्यधर्माय दृष्टये तत् त्वम् अपावृणु - मी तुझ्या सत् धर्माची भक्तिभावाने उपासना करतो आणि तुझ्या दर्शनासाठी आतूर आहे. तुं माझ्यासाठी त्यांत बाधा आणणारी सर्व प्रकारची आवरणें काढून टाक. ॥ १५ ॥\nपूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः \nयत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६ ॥\nपूषन् एकर्षे प्राजापत्य सूर्य - एकट्यानेंच सर्व भक्तांचे पोषण करणाऱ्या हे प्रजापति सूर्या, - रश्मिन् व्यूह तेजः समूहः - (तुझ्या किरणांचे तेज आमचे डोळे दिपवून टाकत असल्यामुळे) तुझ्या ह्या किरणांना एकत्र करून ते तेजस्वी किरण थोडा वेळ आवरून घे - यत् ते कल्याणतमम् रूपम् तत् ते पश्यामि - ज्या योगे तुझे जे अतिशय कल्याणमय दिव्य स्वरूप आहे ते मी आपल्या कृपेने पाहूं शकेन - यः असौ असौ पुरुषः अहम् सः अस्मि - (ज्ञानदृष्टी झाल्यावर भक्त म्हणतो) अरे हा जो सुर्याचा आत्मा आहे तो तर परम पुरुष परमात्माच आहे आणि तो तर मी स्वताःच असल्यासारखा भासतोय. ॥ १६ ॥\nॐ क्रतो स्मर कृतँ स्मर क्रतो स्मर कृतँ स्मर ॥ १७ ॥\nअथ वायुः अमृतम् अनिलम् - आतां हा प्राण आणि इन्द्रिये वायु तत्त्वात प्रवेश करोत - इदम् शरीरम् भस्मांतम् - हे स्थूल शरीर अग्निमध्ये भस्म होऊन जावो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो. ॥ १७ ॥\nअग्ने नय सुपथा राये अस्मान्\nविश्वानि देव वयुनानि विद्वान् \nभूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ॥ १८ ॥\nअग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो १८ ॥ अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो १८ ॥ अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे ��हात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो \n॥ इति ईशोपनिषत् ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.malayalamdailynews.com/?p=390422", "date_download": "2019-02-23T23:26:48Z", "digest": "sha1:T3ZBF5ILS5EYL324ZRS4ALBPUWVK72ZL", "length": 16469, "nlines": 145, "source_domain": "www.malayalamdailynews.com", "title": "Malayalam Daily news", "raw_content": "\nनहीं बाज आ रहा पाकिस्तान, जम्मू के अरनिया सेक्टर में पूरी रात दागे मोर्टार\nजम्मू : पिछले कई दिनों से सीमा पर सीज़फायर का उल्लंघन कर रहा पाकिस्तान अभी भी अपनी हरकत से बाज नहीं आ रहा है. सोमवार देर रात से ही पाकिस्तान ने जम्मू-कश्मीर के अरनिया और आरएसपुरा सेक्टर में फायरिंग की. पाकिस्तान की ओर से पूरी रात मोर्टार दागे गए. बता दें कि रविवार से ही पाकिस्तान रुक-रुक कर फायरिंग कर रहा है.\nसोमवार को भी दागे थे मोर्टार\nसोमवार को भी पाकिस्तान ने मोर्टार दागे थे, जिसमें से एक अरनिया के थाने में गिरा था. इस दौरान पुलिसकर्मी घायल भी हुए थे और कई वाहनों को नुकसान पहुंचा था. गोलीबारी को देखते हुए बीएसएफ और पुलिस ने गांव वालों से अपने घर से बाहर ना निकलने को कहा है. गोलीबारी के कारण ही सोमवार को अरनिया के आस-पास के 5 किमी. क्षेत्र के सभी स्कूलों को बंद किया गया था.\nआपको बता दें कि रविवार को दिन में पाकिस्तान ने पहले रहम की भीख मांगी और बीएसएफ से सीमा पर फायरिंग बंद करने की गुहार लगाई और फिर रात करीब 10:10 बजे गोलीबारी शुरू कर दी. वह रमजान के महीने में भी सीमा पर सीजफायर करने से बाज नहीं आ रहा है.\nबीएसएफ ने बताया कि पाकिस्तानी रेंजर्स ने जम्मू के सांबा सेक्टर के बाबा चमिलियाल और नारायणपुरा में इंटरनेशनल बॉर्डर पर सीजफायर तोड़ा. पाकिस्तान ने करीब 10:10 बजे ऑटोमैटिक हथियारों से फायरिंग शुरू कर दी. फिलहाल पाकिस्तान की ओर से गोले भी दागे जा रहे हैं.\nभारत के कड़े रुख से पस्त हुआ पाकिस्तान\nइससे पहले रविवार को पाकिस्तानी रेंजर्स ने बीएसएफ से फायरिंग रोकने की अपील की थी. उसकी यह अपील उस समय आई, जब बीएसएफ की जवाबी कार्रवाई में पाकिस्तान के सियालकोट इलाके में कई लोग मारे गए थे.\nपिछले तीन दिनों से जम्मू में इंटरनेशनल बॉर्डर पर पाकिस्तान की ओर से फायरिंग हो रही थी. पाकिस्तानी रेंजर्स रिहाइशी इलाकों में भी मोर्टार दाग रहे थे, ��िसके बाद बीएसएफ ने जवाबी कार्रवाई में पाकिस्तान के कई बंकरों को तबाह कर दिए.\nभारतीय जवानों के मुंहतोड़ जवाब से पाकिस्तान पस्त पड़ गया था और रविवार को सीजफायर के लिए गिड़गिड़ाने लगा था. पाकिस्तानी रेंजर्स ने जम्मू में बीएसएफ के पास फोन किया था और सीजफायर की गुहार लगाई थी.\nहर ताज़ा अपडेट पाने के लिए मलयालम डेयीली न्यूज़ के फ़ेसबुक पेज को लाइक करें\nअग्नि-5 मिसाइल का सफल परीक्षण, पूरा PAK-चीन जद में, यूरोप तक कर सकती है मार\nकश्मीर में एनकाउंटर, लश्कर के मोस्ट वॉन्टेड टॉप कमांडर सहित 8 आतंकी ढेर\nपेथाई वॉर्निंग, सरकार ने कीं 69.5 लाख कॉल\nमहेश भट्ट ने कन्फर्म किया, आलिया को है रणबीर से प्यार\nउजागर की यौन शोषण पीड़िता की पहचान, महिला और बाल विकास मंत्रालय की चूक\nविनोद खन्ना का पूरा सफर, पढ़िए कई रोचक बातें\nट्रंप ने पूर्व राष्ट्रपति पर लगाया फोन टैपिंग का आरोप, ओबामा का इनकार\nआम्रपाली: SC ने कहा, नीलाम कर निकालेंगे पैसा\nडॉनल्ड ट्रंप ने कहा, खशोगी की हत्या के पीछे हो सकता है सऊदी के क्राउन प्रिंस का हाथ\nचुनाव आयोग से शरद को झटका, नीतीश को मिला ‘तीर’\nअवैध संबंध के शक में महिला-पुरुष की रातभर पिटाई, महिला का सिर मूंडा\nJio की फ्री सर्विस अब 15 अप्रैल तक, कंपनी ने रजिस्ट्रेशन के लिए दी 15 दिन की और मोहलत\nपटना को दहलाने की धमकी देने वाला गिरफ्तार, पुलिस ने झारखंड से दबोचा\nचिलचिलाती गर्मी से दिल्ली को मिली राहत, बारिश से सराबोर हुई राजधानी, आज आंधी-तूफान की संभावना\nबिना बैंड, बाजा, बारात के होगी सुशील मोदी के बेटे की शादी\nयूपी: होली के बाद हुड़दंग, पुलिस की गाड़ियों में लगाई आग\nहरियाणा और यूपी के बीच चलती कार में गैंगरेप, महिला को ग्रेटर नोएडा मे फेंका\nपाकिस्तान: नवाज शरीफ को चौथी बार हुई सजा, मरियम ने जताई नाराजगी\nभोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तव का शव घर में पंखे से लटकता मिला, पुलिस को नहीं मिला कोई सुसाइड नोट\n2019 पर नजर, आंध्र को साधने के लिए मोदी सरकार ने चला ये ‘दांव’\nस्वयंभू संत रामपाल दो केस में बरी, हत्या और देशद्रोह का केस चलता रहेगा\nइंडोनेशिया सुनामी में अबतक 429 की मौत, बारिश से बचाव में दिक्कत\nPAK के पास अब आखिरी मौका, US छीन सकता है ये खास दर्जा, एक्शन को ट्रंप तैयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://gujamaniche.wordpress.com/2016/08/25/gajaraa/", "date_download": "2019-02-23T23:53:03Z", "digest": "sha1:7XND7NPPL42YXRM6MZNQS5FKCIAINTYL", "length": 9349, "nlines": 104, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "गजरा | गुज मनीचे...", "raw_content": "\nपायऱ्यांपलिकडे जमिनीत लावलेला जाई-जुईचा वेल टेलिफोनच्या वायरचा आधार घेऊन वर गच्चीपर्यंत गेला आणि तिथे बहरू लागला. अंगणातून चार पायऱ्या चढून वर कुणी दाराशी आलं की, आतून कुणी, दार उघडेस्तोवर हा फुलांचा सुगंध येणाऱ्याचे स्वागत करायला आधीच सज्ज असायचा.\nदर संध्याकाळी वर गच्चीत जाऊन जाई-जुईच्या कळ्या वेचून त्यांचा गजरा करणं हा आईचा नियमित कार्यक्रम एकावेळी २-३ गजरे सहज होतील एवढ्या कळ्या… संध्याकाळ जशी कूस बदलून काळोखाकडे मुखडा फिरवी तशा या गजऱ्यातील टपोऱ्या कळ्या उमलून फुलांच्या चांदण्या होऊन जायच्या, सुगंधू लागायच्या.\nएखादा गजरा स्वत:ला ठेऊन बाकीचे गजरे कुणाच्याही नशिबी यायचे. कधी कुणी शेजारीण तो आंबाड्यात रोवून मिरवायची, कधी घरी आलेली पाहुणी, तर कधी कामवाली बाई तो माळून टाकायची. हा परिपाठ अनेक वर्ष सुरू होता, अगदी तिचे गुढगे साथ देईपर्यंत… नंतर तिला जिने चढणे जमेना. म्हणून की काय कल्पना नाही पण जाई-जुईच्या वेलींनी आपला बहर कमी केला.\nपुण्यात सिग्नलला कुणी ना कुणी वासाचे गजरे विकत असायचे. माझाही एक ठरलेला गजरेवाला होता. आधी गजऱ्यासाठीचा आग्रह, मग ओळखीचा सुप्त होकार. मी नेमाने गजरे घेऊ लागले. त्यालाही माहित होते, अचानक सिग्नल सुटलाच तर मी पुढे जाऊन गाडी बाजूला ओढणार आणि पैसे चुकते करणार. अर्थात तो घेतलेला गजरा मी केसात न माळता, गाडीच्या rearview mirror वर लावायचे. त्या सुवासात माझी आई जवळ असल्याचा भास होता\nआॅफिसात अशीच एक मुलगी गजरा माळून यायची. ती आली की त्याच ओळखीच्या वासाने मनं एकदम प्रफुल्लीत व्हायचे. तिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली, गजऱ्यातल्या घट्ट विणेसारखी.\nगजरा दिसला की आठवते ती माझी आई, तिचे फुलांसाठीचे वेड, माझं घर, तो वेल, तो गजरेवाला, आणि माझी मैत्रिण… सगळं खूप जिव्हाळ्याचं, खूप मना जवळचं, अगदी मनभावन\nआज अनेक वर्षांनी मनाच्या बंद कुपीतला तो गजऱ्याचा सुवास निसटून, मनात घमघमू लागला. मनाचं आणि आठवणींचं अजबच नातं आहे. मनात आठवणी ओत-प्रोत भरून वाहत असतात आणि मनं त्याच आठवणींत रमत असते…\nदिनांक : ऑगस्ट 25, 2016\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, Pune, Relations, Timepass\nरूही किती छान लिहितेस गं. अगदी तुझ्यासारखंच.. नितळ आणि पारदर्शी😊\nमला computer वर जास्त वेळ बसता येत नाही. त्यामुळे fb एक एक दोन दोन महिन्यांनी चाळते.\nफोनवर fb नाही घेतलंय. त्यामुळे तुझं ‘ती’ miss करत होते. पण आता तू लिंक पाठवल्यामुळे मी फोनवर ‘ती’ ला भेटू शकते.\nतुझं पुस्तक (पुस्तकं) लवकरात लवकर प्रकाशीत होवो हिच सदिच्छा..😄\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nRasika च्यावर ‘ती’ – २८\nPradnya च्यावर ‘ती’ – २८\nRashmi च्यावर ‘ती’ – २८\nGayatri च्यावर ‘ती’ – २८\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/most-test-runs-as-captain-from-asia/", "date_download": "2019-02-23T23:56:28Z", "digest": "sha1:SZHVJ3C5ZHKJAKR5ORHJ35JFE5WHFJTL", "length": 8442, "nlines": 72, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे", "raw_content": "\nकर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे\nकर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे\n भारत विरुद्ध विंडिज संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी( 13 आॅक्टोबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून एक खास विक्रम केला आहे.\nकसोटी क्रिकेटमध्ये विराट आशिया खंडातमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बा उल हकला मागे टाकले आहे.\nविराटने या सामन्यात 78 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 45 धावांची खेळी केली आहे. मात्र त्याला विंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने पायचीत केले.\nत्यामुळे विराटने आत्तापर्यंत कसोटी कर्णधार म्हणून 42 सामन्यात 65.12 च्या सरासरीने 4233 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 17 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचाही समावेश आहे.\nत्याचबरोबर विराट कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 4000 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिलाच क्रिकेटपटूही ठरला आहे.\nया सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत पहिल्या डावात 4 बाद 173 धावा केल्या आहेत. भारताकडून या डावात सर्वाधिक धावा पृथ्वी शॉने केल्या आहेत. त्याने 70 धावांच��� अर्धशतकी खेळी केली.\nआशिया खंडात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार –\n4233 धावा – विराट कोहली (42 सामने)\n4215 धावा – मिस्बा उल हक (56 सामने)\n3665 धावा – माहेला जयवर्धने (38 सामने)\n3454 धावा – एमएस धोनी (60 सामने)\n3449 धावा – सुनील गावस्कर (47 सामने)\nविराटप्रमाणे जॉनी बेअरस्टोने केला यावर्षी हा मोठा पराक्रम\nशानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील\n१६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/26-crores-fraud-by-plastic-money/articleshow/65758956.cms", "date_download": "2019-02-24T00:17:18Z", "digest": "sha1:SXRLYLBHRB6LMTVHW5R3U2CCYQFMIS67", "length": 16653, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: 26 crores fraud by plastic money - प्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nप्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक\nडेबिट, क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याचे क्लोन करणे, कार्डची माहिती खातेदाराला विचारून पैसे काढून घेणे, अशा प्रकारांनी नागरिकांची फसवणूक ...\nप्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक\nपुणे : डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती चोरून त्याचे क्लोन करणे, कार्डची माहिती खातेदाराला विचारून पैसे काढून घेणे, अशा प्रकारांनी नागरिकांची फसवणूक होण्याच्या प्रमाणात पुण्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत पुण्यात साडेसोळाशे नागरिकांची अशा प्रकारे तब्बल २६ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एकूण सायबर गुन्ह्यांमध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीचे प्रमाण ५० टक्के आहे.\nनोटाबंदीनंतर नागरिकांनी डेबिट, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. त्याला नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. प्लास्टिक मनीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला आहे. मात्र, डेबिट, क्रेडिट कार्डधारकांना सायबर चोर सहज फसवू लागले आहेत. बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून कार्डची माहिती चोरांकडून विचारली जात आहेत. कधी-कधी कार्ड बंद पडण्याची भीती दाखवून नागरिकांकडून कार्डची सर्व माहिती विचारून घेतली जाते. बँकेतील अधिकारी असल्यामुळे तो विचारेल तशीच माहिती नागरिकही त्या सायबर चोरट्यांना देत आहेत. त्यामुळे असे नागरिक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत. काही वेळातच कार्डधारकांचे बँक खाते 'रिकामे' झाल्याचा मेसेज आल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांना समजत आहे. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी सर्व पैसे काढून घेतलेले असतात. अलिकडे तर डेबिट, क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढले जात आहेत. तर, बँकेचा डेटाच हॅक करून अथवा सायबर हल्ला करून पैसे लुबाडले जात आहेत. कॉसमॉस बँकेच्या मुख्य सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही नुकताच घडला आहे.\nपुणे पोलिस आयुक्तालयात २०१७ मध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या ३४५३ घटना घडल्या होत���या. त्यामध्ये ३१५२ घटना डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे हस्तांतर केल्याच्या होत्या. तर, कार्डचे क्लोनिंग करून तीनशे एक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे सायबर सेलकडील तक्रारींवरून दिसून आले होते. गेल्या आठ महिन्यांत डेबिट क्रेडिट कार्डद्वारे फसवणुकीचे १६५७ प्रकार घडले आहेत. त्यामध्ये पुण्यातील नागरिकांची २६ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर करून १५६८ नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये २५ कोटी ७४ लाख ८८ हजार ११७ रुपयांची फसवणूक झाली आहे. तर, डेबिट, क्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून ८९ नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये ७५ लाख ७७ हजार ६७१ रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत सायबर सेलकडे दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांत डेबिट, क्रेडिट फ्रॉडच्या गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात सायबर सेलच्या पोलिसांना काही प्रमाणात यशदेखील आले आहे.\nडेबिट, क्रेडिट कार्डद्वारे झालेले गुन्हे\n२०१८ १६५७ (ऑगस्ट अखेर)\nगेल्या आठ महिन्यांतील आकडेवारी\nफसवणुकीचा प्रकार तक्रारी फसवणुकीची रक्कम रुपयांमध्ये\nक्रेडिट कार्डचा वापर करून फसवणूक १५६८ २५ कोटी ७४ लाख\nक्रेडिट कार्डची माहिती चोरून फसवणूक ८९ ७५ लाख ७७ हजार\nकार्डधारकांनी ही काळजी घ्यावी\n- कोणत्याही व्यक्तीला आपल्या कार्डची माहिती देऊ नये\n- बँक कधीही तुमच्या कार्ड किंवा खात्याची माहिती विचारत नाही, हे लक्षात ठेवावे\n- कार्डचा पासवर्ड सतत बदलत ठेवा. तसेच, त्यामध्ये विविधता असावी.\n- कार्डवरील सीव्हीसी क्रमांक व ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका.\n- हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला पासवर्ड सांगू नये.\n- कार्डवर पासवर्ड लिहून ठेवू नये.\n- कार्ड स्वाइप करताना समोरच्या व्यक्तीच्या हालचालींवरही नजर ठेवा.\n- स्वाइप मशिनमध्ये पिन नंबर टाकताना तो एका हाताने झाकूनच टाका.\n- कार्ड चोरीला गेल्यास त्वरित बँकेला कळवून कार्ड ब्लॉक करा.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:फसवणूक|प्लास्टिक मनी|पुणे|Plastic money|Fraud\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nShivjayanti 2019: रायगडावर होता ‘लिहिता मंडप’\nSambhaji Statue: पुण्यातील 'त्या' उद्यानात गडकरींऐवजी संभाजी...\nमाझा तोफखाना तयार आहे: ठाकरे\nपुणेः बोलण्यात गुंतवून पळवली २८ लाखांची रोकड\nमारहाणीला कंटाळून पतीच्या डोक्यात दगड घातला\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nप्लास्टिक मनीद्वारे २६ कोटींची फसवणूक...\nविद्यार्थी शिकणार निसर्ग वाचन...\n‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त...\nमांडवासाठी नोटिसा देण्यास सुरुवात...\nबांधकामांना महापालिका देणार मुदतवाढ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-911", "date_download": "2019-02-23T23:11:02Z", "digest": "sha1:O7XAY4GR5KXQHMUU2ZSRG6MF2T6B3FWN", "length": 15738, "nlines": 78, "source_domain": "gromor.in", "title": "लघु उद्योगासाठी विना तारण कर्ज हवे आहे का? तीन दिवसाच्या आत कुठलेही तारण न ठेवता तुमच्या व्यवसायासाठी कर्ज मिळवा! - Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / लघु उद्योगासाठी विना तारण कर्ज हवे आहे का तीन दिवसाच्या आत कुठलेही तारण न ठेवता तुमच्या व्यवसायासाठी कर्ज मिळवा\nलघु उद्योगासाठी विना तारण कर्ज हवे आहे का तीन दिवसाच्या आत कुठलेही तारण न ठेवता तुमच्या व्यवसायासाठी कर्ज मिळवा\nलघु उद्योगाला त्वरित आणि अल्पकाळासाठी आर्थिक मदत हवी असेल तर सर्वोत्तम उपाय असतो लघु उद्योगासाठी असलेले कर्ज घेणे. असे केल्याने तुमचे कार्यकारी भांडवलाच्या गरजा तर पूर्ण होतातच पण त्याच बरोबर नवीन मशीन घेणे, कामासाठी मोठी जागा घेणे, अतिरिक्त कर्मचारी नोकरीवर ठेवणे आणि कच्चा माल विकत घेणे ह्या सगळ्या योजनांना पण आधार मिळतो. जर मागणीत अनपेक्षितपणे वाढ झाली किंवा व्यवसाय वर्षातील काही विश��ष्ट काळ चालत असेल तर कर्ज घेतल्याने खूप आधार मिळतो, विशेषत: विना तारण कर्ज असेल तर.\nबहुतांश लघु उद्योजक सुरूवातीला मर्यादित पैसा उभा करू शकतात आणि छोट्या प्रमाणात गुंतवणूक करतात. जेव्हा बँक कर्जासाठी तारण मागते तेव्हा उद्योजक अशा परिस्थितीत नसतात की त्यांना बँकेशी वाटाघाटी करता येतील. ह्या विपरीत एनबीएफसी आणि इतर समान संस्था कुठल्याही तारणाशिवाय कर्ज देतात. असे कर्ज लघु उद्योजकांसाठी आकर्षक असते कारण त्यात काही तारण ठेवावे लागत नाही आणि त्याच बरोबर कर्जाची रक्कम काही दिवसातच मिळते.\nमात्र 3 दिवसापेक्षा कमी अवधीत तुम्हाला विना तारण कर्ज हवे असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र असायला हवे आणि तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असायला हवी. विना तारण कर्ज मिळवण्यासाठी पात्रता निकष काय असतात आणि कुठली कागदपत्रे आवश्यक असतात हे आता आपण बघू.\nव्यवसायासाठी विना तारण कर्ज हवे आहे तुम्हाला खालील गोष्टी माहिती असायला हव्या\nव्यवसायासाठी विना तारण छोटे कर्ज प्राप्त करण्यासाठी असणार्‍या निकषांची माहिती करून घ्या:\nविविध संस्था लघु उद्योगांचे विविध प्रकारे मूल्यांकन करतात आणि ते विना तारण कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहेत किंवा नाही हे पण वेगवेगळ्या पद्धतीने ठरवले जाते. सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारे काही निकष खालील प्रमाणे आहेत:\nAlso Read: व्यावसायिक लोनच्या व्याज दरावर परिणाम करणारे ५ घटक\n१. किमान उलाढाल (किमान १५ लाख प्रतिवर्ष)\n२. अर्जदाराचे वय (२१ वर्ष ते ६५ वर्ष)\n३. व्यवसायाचा अवधी (किमान १ वर्ष)\nविना तारण व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:\nसर्व संस्था लघु उद्योगाची परिस्थिती पडताळून पाहतात – आणि खालील कागदपत्रांचे निरीक्षण केले तर त्याबद्दल चांगला अंदाज बांधता येतो-\nमागील १२ महिन्याचे सर्व बँक खात्यांचे स्टेटमेंट (pdf प्रारूपात)\nमागील २ वर्षाचे आयकर परतावे\nनवीनतम ताळेबंद आणि नफा-तोटा माहिती (तात्पुरती/लेखापरीक्षित नसलेली)\nनवीनतम लेखापरीक्षित ताळेबंद आणि नफा-तोटा माहिती\nदुकाने आणि आस्थापने परवाना (गुमास्ता)\nपात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे ह्याबद्दल अधिक माहितीसाठी लघु उद्योग कर्जांसाठी कागदपत्रांची यादी बघा.\nवरील यादीतील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे तयार असतील तर तुम्हाला काही दिवसातच कर्ज मिळू शकते\n ३ दिवसाच्या आत ग्���ोमोर फायनॅन्सकडून विना तारण कर्ज मिळवा\nतुमच्या गरजा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या म्हणून ग्रोमोर फायनॅन्सची सरल, पारदर्शक प्रक्रिया आहे. तुम्हाला खालील सोपे टप्पे पूर्ण करावे लागतील.\n१. कर्जासाठी अर्ज करा\nतुम्ही कुठूनही कर्जाचा ऑनलाइन अर्ज बघू शकता. gromor.in संकेतस्थळाला भेट द्या आणि “कर्जासाठी अर्ज करा” क्लिक करा.\n२. संबंधित कागदपत्रे सादर करा\nवर नमूद कर्जासंबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करा. ग्रोमोर फायनॅन्स अनुपालन आणि सुरक्षा संबंधी नियम काटेकोरपणे पाळते त्यामुळे तुमची सर्व संवेदनशील माहिती आमच्याकडे सुरक्षित आहे.\nAlso Read: लघु उद्योग के लिए बिना प्रतिभूति ऋण लेना चाहतें हैं तीन दिन के अन्दर बिना प्रतिभूति के आपके व्यवसाय के लिए ऋण पाईये\n३. कर्जाची मंजूरी मिळवा\nकागदपत्रांचे मूल्यांकन स्वयंचलित प्रकारे तंत्रज्ञान वापरुन होते म्हणजे अर्जाचे पारदर्शकपणे मूल्यांकन होते आणि लवकरात लवकर मंजूरी मिळते. एकदा सर्व सत्यापन पूर्ण झाले की मंजूरी दिली जाते.\n४. कर्जाची रक्कम प्राप्त करा\nएकदा कर्जाची मंजूरी मिळाली की रक्कम त्वरित प्राप्त करता येते म्हणजे तुम्हाला त्याचा वापर लगेच सुरू करता येतो.\nझालं… हे सगळं व्हायला ३ दिवसापेक्षा कमी अवधी लागतो\nविना तारण व्यवसाय कर्ज मिळवणे सोपे वाटत असले तरी त्याचा लाभ घेण्यापूर्वी काही घटकांचा विचार करावा. कुठल्याही प्रकारचे कर्ज असो, पारंपारिक किंवा विना तारण, त्याची परतफेड तर करावीच लागते आणि पश्चाताप करण्यापेक्षा आधीच सावधगिरी बाळगणे कधीही चांगलेच\nलघु उद्योगासाठी विना तारण कर्ज घेण्यापूर्वी कुठल्या घटकांचा विचार करावा:\n१. तारण असलेल्या कर्जापेक्षा अधिक महाग\nअशा प्रकारच्या कर्जात कर्ज देणारा अधिक धोका पत्करतो आणि म्हणून ह्याचे व्याज दर पारंपारिक तारण असलेल्या कर्जापेक्षा अधिक असतात. ह्याचा अर्थ असा की विना तारण कर्ज घेतल्यास तुम्हाला परतफेड करताना पारंपारिक कर्जाच्या तुलनेत अधिक रक्कम परत करावी लागते.\n२. पात्रता निकष अवघड असतात\nअशा प्रकारच्या कर्जात कर्ज देणारा अधिक धोका पत्करतो आणि म्हणून अशा कर्जासाठी पात्र होणे अधिक अवघड असते. तुमचा क्रेडिट इतिहास चांगला नसेल किंवा उपलब्ध नसेल, तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते.\n३. परतफेड न करण्याचे परिणाम\nकुठल्याही कर्जाची परतफेड करू शकला नाहीत, मग ते पारंपारिक असो किंवा विना तारण कर्ज असो, तर त्याचा दुष्प्रभाव तुमच्या क्रेडिट स्कोअरवर पडतो आणि भविष्यात तुम्हाला कर्ज मिळणे अधिक अवघड होते.\nAlso Read: ऑनलाइन व्यावसायिक लोन निवडण्याचे तीन फायदे\nतुमचा विकसनशील लघु उद्योग असेल तर कधी कधी तारण ठेवून पारंपारिक कर्ज मिळणे पण अवघड होते. अशा परिस्थितीत योग्य संस्थेकडून योग्य उद्देशासाठी विना तारण कर्ज घेतले तर ते वरदान ठरू शकते.\nतुमच्या लघु उद्योगासाठी तुम्हाला विना तारण कर्ज हवे असेल आणि तुम्ही सर्व निकष पूर्ण करत असाल, तर ग्रोमोर फायनॅन्सकडे तुमच्यासाठी पर्याय आहेत आम्हाला आजच संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/wasim-jaffer-has-not-charged-an-extra-rupee-from-vidarbha-cricket-association-for-his-services-during-the-successful-ranji-trophy-campaign/", "date_download": "2019-02-23T23:03:42Z", "digest": "sha1:5657ZF6QSWWXDDYIYQTJJRRMDFNUYCTS", "length": 11133, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकही पैसा न घेता वाशीम जाफर रणजी विजेत्या विदर्भाकडून खेळला", "raw_content": "\nएकही पैसा न घेता वाशीम जाफर रणजी विजेत्या विदर्भाकडून खेळला\nएकही पैसा न घेता वाशीम जाफर रणजी विजेत्या विदर्भाकडून खेळला\nयावर्षी रणजी ट्रॉफीच्या विजेत्या विदर्भ संघाकडून खेळलेला अनुभवी फलंदाज वासिम जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून रणजी ट्रॉफीत खेळण्यासाठी कोणतीही फी घेतली नाही.\nजाफरने विदर्भाकडून खेळण्यासाठी मागील वर्षीच करार केला होता परंतु त्याला दुखापतीमुळे २०१६-१७ च्या रणजी मोसमात खेळता आले नव्हते. याविषयी जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यानंतर हिंदुस्थान टाइम्सशी संवाद साधताना माहिती दिली.\nजाफर म्हणाला, “मी मागच्या मोसमासाठी (२०१६-१७) विदर्भ क्रिकेट बरोबर करार केला होता. ज्यात ते मला ऑक्टोबर, जानेवारी आणि मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये पैसे देणार होते. मी त्यांच्या रणजी ट्रॉफी संघात महत्वाची कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा होती. पण दुखापतीमुळे हे शक्य झाले नाही तरीही त्यांनी मला पैसे देण्यात कधी संकोच केला नाही.”\n“ऑक्टोबरमध्ये मी दुखापतीमुळे उपलब्ध नव्हतो त्यामुळे त्यांनी मला पैसे दिले नाहीत जे योग्य आहे. पण जानेवारीमध्ये मी फिट होतो पण मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी त्यांनी माझी निवड केली नाही. पण तरीही त्यांनी माझा आदर ठेवत करारानुसार मला पूर्ण रक्कम दिली.”\n“मला विदर्भ क्रिकेटने माझ्याबतीत दाखवलेल्या आदराबद्दल कृतज्ञता ठेवायची होती. मी त्यांना या वर्षीच्या (२०१७-१८) मोसमासाठी कोणतीही फी न घेता खेळणार असल्याचे सांगण्यासाठी संपर्क साधला.”\nविदर्भाने यावर्षी मिळवलेले रणजी ट्रॉफी विजेतेपद जाफरचे नववे विजेतेपद होते. याआधी त्याने मुंबईकडून खेळताना ८ वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.\nविदर्भाकडून खेळण्याच्या निर्णयाविषयी सांगताना जाफर म्हणाला, “मला अशा संघात खेळायचे होते ज्यात मी खेळू शकेल आणि माझे योगदान देऊन तरुण क्रिकेटपटूंना मार्गदर्शनही करू शकेल. मी योग्य निर्णय घेतला.”\nयाबरोबरच मागील काही वर्षांपासून विदर्भ खेळात चांगली सुधारणा करत आहे. त्यांचे ३ खेळाडू १९ वर्षांखालील भारतीय संघात आशिया कपमध्ये खेळले आहेत, असेही जाफरने सांगितले.\nयावर्षीच्या रणजी मोसमात जाफरने जवळजवळ ६०० धावा केल्या आहेत. त्याने जे काही कारकिर्दीत मिळवले आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “मला ईश्वराने जे काही दिले आहे त्याबद्दल आभारी आहे. मला जे मिळाले नाही त्याबद्दल मी चिंता करत नाही. तुम्ही ज्याला पात्र आहेत ते तुम्हाला मिळते यावर माझा विश्वास आहे. मला कसलीही तक्रार नाही, मला मी जिथे जाईल तिथे मिळणारा आदर खूप समाधान देतो.”\n“मी रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, इराणी कप आणि विजय हजारे या चार देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होतो, यापेक्षा मी जास्त काही मागू शकत नाही. या मोसमात विदर्भ ज्याप्रकारे खेळले आहेत त्याने मला खूप आनंद दिला आहे.”\nयामुळे गौतम गंभीरने वासिम जाफरचे ट्विटरवर जोरदार कौतुक केले आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_2178.html", "date_download": "2019-02-23T23:39:08Z", "digest": "sha1:C3VRV4VTEVO22P5O355FE4L7SHKJP4B7", "length": 4026, "nlines": 45, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ११ ते २०", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ११ ते २०\nशिवचरित्रमाला - भाग ११ - राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला - भाग १२ - पुढचे पाऊल पुढेच पडेल\nशिवचरित्रमाला - भाग १३ - आलं उधाण दर्याला\nशिवचरित्रमाला - भाग १४ - मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला - भाग १५ - कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला - भाग १६ - हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला - भाग १७ - महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला - भाग १८ - सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला - भाग १९ - आकांक्षांना पंख विजेचे\nशिवचरित्रमाला - भाग २० - आता थांबायला आणि थबकायला सवड��� नाही\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2018/02/blog-post_27.html", "date_download": "2019-02-23T22:36:55Z", "digest": "sha1:VX3G2OVC47E624OFR75VVG4OFJUSXEUQ", "length": 8684, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: सखू म्हातारी", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nआमच्या लहानपणी सखू म्हातारी आठ बैलांचा नांगर धरायची. मारकी बैलं दोन कासरं लावून एकटी कुळवाला जुंपायची. स्वत: बैलगाडीत कडबा रचून गाडी चालवायची. ती गाडीत कडबा रचायची अन नवरा अधू हातानं खालून पेंड्या वर टाकायचा. सोळा हाताची कडब्याची गंज एखाद्या गड्याला लाजवेल अशी रचायची. सखू म्हातारीचा नवरा उजव्या हातानं अधू होता. त्याला जास्त कष्टाची काम जमायची नाहीत. सखू म्हातारीची दोन बैलं होती. बैलं मारकी असूनही ती दोन कासरं लावून नांगरटीत घालायची. गड्यागत चाबकाचे फटके टाकायची अन म्हणायची, “आता तुझी मस्ती जिरल बघ चांगली माझ्यावर शिंग उगारतुयास व्ह्य रं माझ्यावर शिंग उगारतुयास व्ह्य रं.” नऊवारी लुगड्याचा कासोटा घातलेली सखू म्हातारी आठ बैलांचा किर्लोस्कर नांगर असा भेगाळलेल्या जमिनीत घुसवायची कि तिनं नांगर धरलेल्या रानाला गवत - काशी पुन्हा चिकटणार नाही. तिचा माळावर चाललेला नांगर बघून येणा जाणारा वाटसरू रस्त्यात थांबून बघतच बसायचा. नांगर तासातनं पुढ जाईना कि ���खू म्हातारी दुसऱ्या गड्याकडे बघून ओरडायची, “ आरं त्या मधल्या सर्ज्यावर ढेकुळ फेका.” नऊवारी लुगड्याचा कासोटा घातलेली सखू म्हातारी आठ बैलांचा किर्लोस्कर नांगर असा भेगाळलेल्या जमिनीत घुसवायची कि तिनं नांगर धरलेल्या रानाला गवत - काशी पुन्हा चिकटणार नाही. तिचा माळावर चाललेला नांगर बघून येणा जाणारा वाटसरू रस्त्यात थांबून बघतच बसायचा. नांगर तासातनं पुढ जाईना कि सखू म्हातारी दुसऱ्या गड्याकडे बघून ओरडायची, “ आरं त्या मधल्या सर्ज्यावर ढेकुळ फेका खरी खोड तिथच हाय बघा खरी खोड तिथच हाय बघा” येणारा जाणारा वाटसरू तंबाखू मळत बघतच बसायचा. म्हणायचा, “गड्या याला म्हणायची बाय” येणारा जाणारा वाटसरू तंबाखू मळत बघतच बसायचा. म्हणायचा, “गड्या याला म्हणायची बाय अशी बाय जेच्या प्रपंचाला हाय त्येची जनमभर मजा हाय अशी बाय जेच्या प्रपंचाला हाय त्येची जनमभर मजा हाय\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 1:42 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/607021", "date_download": "2019-02-23T23:28:05Z", "digest": "sha1:3XXQ4USV3UYKY35F4VD2ZKMLDDDD2QPD", "length": 5891, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कणेरी, कणेरीवाडीत कडकडीत बंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कणेरी, कणेरीवाडीत कडकडीत बंद\nकणेरी, कणेरीवाडीत कडकडीत बंद\nमराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी शुक्रवारी कणेरी, कणेरीवाडी, कणेरी फाटा (ता. करवीर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनास गोकुळ शिरगाव मॅन्यूफॅक्चर असो. व उद्योजकांनी पाठींबा दिला. यावेळी मोर्चा काढण्यात आला.\nमोर्चाची सुरूवात कणेरी, कणेरीवाडी, दत्त कॉलनी, माधवनगर, त्रिमूर्ती नगर येथून करण्यात आली. गोकुळ शिरगाव, एमआयडीसी चौकात मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रदीप केसरकर या युवकाने मराठा आरक्षणासाठी येथूनपुढेही लढा देऊ, असे सांगितले. या आंदोलनावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित होते. तर उद्योजक मोहन मुल्हेरकर यांनी मराठा आरक्षणास गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजकांचा पाठींबा राहील, असे सांगितले.\nयावेळी जि. प. सदस्य सरिता खोत, कणेरीच्या सरपंच उज्ज्वला शिंदे, उपसरपंच राजू खेराडे, कणेरीवाडी सरपंच शोभा खोत, माजी सरपंच पांडुरंग खोत, विनोद खोत, नेर्लीचे सरपंच प्रकाश पाटील, बाळासा शिंगटे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सूर्यकांत पाटील, अमोल पाटील, उदय चोरडे, विजय पाटील, अंकुश पाटील, अमन शिंदे, उद्योजक चंद्रकांत जाधव, लक्ष्मीदास पटेल, अजित आजरी, स्वरूप कदम, रमेश मोरे, सुरजित पोवार, प्रकाश पाटील, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. रमेश पाटील उपस्थित होते.\nअनुभूती देणारा चित्रपट सर्वात चांगला\nजिल्हा नियोजन मधील निमंत्रीत उपेक्षीत\nशासनाच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात ‘यल्गार’\nकचरावेचकांना वर्गिकरणाच्या कामात सामावून घ्यावे\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजन��ाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Send-waste-plastic-for-recycling/", "date_download": "2019-02-23T23:51:57Z", "digest": "sha1:6X7O2CJ5MBJZHLZOLMX6IULDEXWHZPMK", "length": 8888, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराला पाठवा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › टाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराला पाठवा\nटाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराला पाठवा\nकचरा कुंडी संस्कृती - याचं मुख्य महत्त्व म्हणजे तरुण-तरुणींनी, विद्यार्थीवर्गाला शिकवणे व प्रोत्साहित करून ते वातावरण कसे स्वच्छ ठेवतील ते पाहणे. प्रत्येकाला स्वच्छ घरात राहणे नेहमीच आवडते. आपल्या भोवतीचा परिसर, रस्ते, उद्याने, समुद्रकिनारे, तळी, नद्या नेहमीच स्वच्छ राहतील याकडे कटाक्षाने पाहणे काळाची गरज आहे. आपण सहल काढतो, भोजनाचा आस्वाद घेतो; परंतु त्यानंतर अन्नाची पाकिटे, प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, सर्वकाही वापरानंतर तेथेच फेकून देणे योग्य आहे का कचराकुंडी संस्कृतीचे जर नियमितपणे पालन केले तर प्रत्येक जण ठरवून दिलेल्या कुंडीतच कचरा गोळा करतील, तर घाणीचे साम्राज्य होणार नाही.\n►प्लास्टिकच्या पिशव्या अस्ताव्यस्त फेकू नका.\n►प्लास्टिक कुठेही न टाकता साठवा व पुनर्वापरासाठी द्या.\n►पुनर्वापर करण्यापूर्वी प्लास्टिक प्रथम धुतले जाते, कोरडे केल्यानंतर यंत्रामध्ये टाकून त्याचा भुगा बनवतात व आवश्यकतेनुसार पाहिजेत्या वस्तू बनवल्या जातात. उदा.अन्न पाकिटं, चटया, बाकडी, खुर्च्या, रस्त्यावरील दुभाजक, टोपल्या वगैरे.\n►पुनर्वापरामुळे घनकचर्‍याची योग्य प्रकारे उपयोग होऊन, नैसर्गिक गोष्टींचा र्‍हास थांबतो, जंगलतोड कमी होते, झाडे वाचतात, त्यामुळे हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत होते.\n►पुनर्वापरामुळे नवीन प्लास्टिक उपलब्ध करण्यासाठी लागणार्‍या पदार्थांचा वापर आपोआप कमी होतो. त्यामुळे इंधनाची बचत होते.\n►लोकां ना रोजगार मिळण्यास मदत होते व जनतेला कमी खर्चात वस्तू उपलब्ध होतात.\n►कागदाचा फक्‍त चार वेळाच पुनर्वापर करता येतो.\n►प्लास्टिकच्या थैल्या धरणी व झाडांना अपायकारक आहेत का याचं उत्तर नक्‍कीच नाही असेच येईल. कारण आजकाल नर्सरीमध्ये हजारो रोपे सुरक्षित वाढवता येतात; कारण प्लास्टिकमुळे तरुण रोपांना संरक्षण मिळते, कीटकनाशकाचा वापर टळतो, पाण्याचा दुरुपयोग होत नाही. जमिनीची धूप थांबते, खतांची मात्र योग्य प्रमाणात देता येते, त्यामुळे वातावरण चांगले राहण्यास मदत होते.\n►प्लास्टिकपासून आजकाल अनेक गृहोपयोगी वस्तू बनतात, त्यामुळे जंगलांची तोड टाळली जाते.\n►या सर्वावरून एकच दिसतं की, भारतात 60 टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होत आहे ही पर्यावरणासाठी पोषक बाब आहे.\nप्लास्टिकचा वापर विषारी संभवतो का\n►आज जगात सर्वत्र प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे; कारण त्यापासून मानवाला तसेच अन्य प्राण्यांना, जीवजंतूंना अपाय होत नाही. वैयक्‍तिक पातळीवर वापरल्या जाणार्‍या वस्तू, अन्नाची पाकिटे तसेच औषधाची वेष्टने सुरक्षित असतात.\n►हृदयासाठी लागणार्‍या कृत्रिम झडपा, सांधे जोड इथेही गरज लागते. वरील सर्व गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लास्टिकचा सुळसुळाट आधुनिक व संगणकीय युगात मोठ्या प्रमाणात वाढत आहे व त्याला आळा घालणे शक्य नाही. प्लास्टिकच्या वापरामुळे टाकाऊ प्लास्टिक सर्वत्र विखुरलेले दिसते व ते मानवाला कधीही नष्ट करू शकेल यात शंका नाही. प्लास्टिक वापर गैर नाही; परंतु पर्यावरण म्हणजे कचरापेटी समजून फेकणं चुकीचं आहे. त्यामुळे वसुंधरेला म्हणजेच पृथ्वीला अपाय होऊ शकतो. टाकाऊ प्लॅस्टिक गोळा करुन पुनर्वापराला पाठवा.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Speak-to-Chief-Ministers-for-CBI-inquiry-uddhav-Thackeray/", "date_download": "2019-02-23T22:58:58Z", "digest": "sha1:AQJXM2RXIL3HXRK2FYYEC4N5A4KCPFTP", "length": 5186, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू : ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू : ठाकरे\nसीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलू : ठाकरे\nअनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू. विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचीच नियुक्‍ती करण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोथळे यांच्या कुटुंबियांना दिले. सांगली मुक्कामी कुटुंबियांची त्यांनी भेटीदरम्यान चौकशी केली. यावेळी अनिकेतच्या मुलीच्या नावे एक लाख रुपयांची ठेव ठेवून त्याचे प्रमाणपत्र श्री. ठाकरे यांनी कुटुंबाकडे सुपूर्त केले.\nश्री. ठाकरे म्हणाले, पोसिल ठाण्यात गुंडांचा बडेजाव केला जातो. मात्र गोरगरिबांना नाडण्याचा प्रकार काही नवा नाही. अनिकेतसारख्या तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचा खून केला, हा प्रकार भयावह आहे. यावेळी अनिकेतचा भाऊ आशिष यांनी एकूणच पोलिस आणि सीआयडी तपासातील लपवाछपवीचा पाढा वाचला. वरिष्ठांच्या बदल्या करून अभय दिल्याची तक्रारही केली. यावर श्री. ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई करण्यास भाग पाडू, असे आश्‍वासन दिले. यावेळी नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, पृथ्वीराज पवार यांच्यासह कोथळे यांचे कुटुंबिय उपस्थित होते.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/horoscope/page/58", "date_download": "2019-02-23T23:40:59Z", "digest": "sha1:YFOD3LXL7Z6ILWVOBAYG3SE2VKEGXHX7", "length": 8622, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य Archives - Page 58 of 74 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनो आत्महत्या हा उपाय नव्हे (भाग 1) बुध. दि. 21 ते 27 जून 2017 आजकाल कोणताही पेपर उघडल्यावर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचावयास मिळतात. परीक्षेत अपयश हे कारण दिलेले असते. पण बऱयाच आत्महत्यामागे इतरही अनेक धक्कादायक कारणे असू शकतात. पण इतर विद्यार्थी ते बारकाईने पहात नाहीत. प्रेमप्रकरणे, आर्थिक तंगी, कुणी काही तरी टोचून बोलले म्हणून अथवा परीक्षेत खात्री असूनही नापास झाल्याचा ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 20 जून 2017\nमेष: जबाबदारीचे कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. वृषभः मौल्यवान वस्तूचे प्रदर्शन अंगलट येईल. मिथुन: गॅस, वीज व अग्नी संदर्भातील वस्तू जपून वापरा. कर्क: पूर्वी झालेले नुकसान भरुन निघेल. सिंह: मतभेदामुळे ...Full Article\nमेष शनि वक्री स्थितीत वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. आपणास थोडा संकटात टाकणारा काळ आहे. सावधपणे पाऊले उचलणे योग्य ठरेल. राजकीय क्षेत्रात शत्रूपक्ष आपल्यावर आरोप करतील. मान,प्रति÷ा पणाला लावून ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 जून 2017\nमेष: मानसिक थकवा जाणवेल, कठोरपणे बोलून गैरसमज वाढवू नका. वृषभ: जमिनीचे, कोणतेही व्यवहार करताना कागदपत्रे पडताळून पहा. मिथुन: उत्साहाने हाती घेतलेले काम पूर्ण करा, मोठय़ा योजना आखू नका. कर्क: ...Full Article\nशुक्रवार दि. 16 जून 2017\nमेष: वस्त्र खरेदी, वाहन व छत्री खरेदी कराल. वृषभ: नोकरी व्यवसायात लाभ, मानसन्मान मिळेल. मिथुन: प्रवास योग, जमीन व दागदागिने खरेदी कराल. कर्क: उत्साह वाढेल, सरकारी आरोपातून मुक्त व्हाल. ...Full Article\nआजचे भविष्य गुरुवार दि. 15 जून 2017\nमेष: धनलाभ, कर्तबगारीला वाव देणाऱया चांगल्या संधी येतील. वृषभ: खोळंबलेली कामे पूर्ण होतील, मंगलकार्यात यश. मिथुन: नवीन नोकरी व्यवसाय सुरु होईल. कर्क: नियोजन चांगले आहे पण कार्यक्षमतेकडे लक्ष द्या. ...Full Article\nदक्षिणायणाचे महत्त्व बुध. दि. 14 ते 21 जून 2017 दरवषी 21 जून या दिवशी दक्षिणायनास सुरुवात होते पण त्याचा जोर मात्र कर्क संक्रातीपासून मकर संक्रांतीपर्यंत प्रभाव असतो. सौरमानाप्रमाणे 21 ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 13 जून 2017\nमेष: आप्तस्वकीयांकडून मानसन्मान मिळेल, प्रवास योग येतील. वृषभः वैवाहिक सौख्य़ात वाढ होईल, वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी योग. मिथुन: कोणत्याही शुभकार्यात हमखास फायदा, भाग्य उजळेल. कर्क: वाहन अपघाताचे योग, सरकारी ...Full Article\nमेष सूर्याचे राश्यांतर तुमच्या कार्यसिद्धीस उपयुक्त ठरणार आहे. आत्मविश्वास व प्रति÷ा वाढणाऱया घटना घडतील. लोकांचे सहकार्य सामाजिक क्षेत्रात मिळेल. राजकीय डावपेच नक्याने टाळता येतील. लोकप्रियतेत भर पडेल. नि:स्वार्थीपणे कार्य ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 9 जून 2017\nमेष: अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकिक, आर्थिक प्रगती. वृषभ: परिस्थितीला कलाटणी, दूरचे किंवा परदेश प्रवास घडेल. मिथुन: कॅमेरा, टी.व्ही., टेलिफोन वगैरेची खरेदी कराल. कर्क: आरोग्य बिघडणे, पिशाच्च बाधा, अपचन यापासून ...Full Article\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahindratractor.com/marathi/tractor-mechanisation-solutions/tractor/arjun-novo-605-di-ps", "date_download": "2019-02-23T23:24:59Z", "digest": "sha1:VBI6KL6PRN7EWJURPQC7CIGRNMYZX2QR", "length": 20709, "nlines": 297, "source_domain": "www.mahindratractor.com", "title": "महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर | अर्जुन नोवो | अर्जुन नोवो 605 di-pas | महिंद्रा ट्रॅक्टर्स", "raw_content": "\nट्रॅक्टर औजारे ट्रॅक्टर्सचीतुलना करा ट्रॅक्टर किंमत एक्सेसरीज\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय TU\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन नोव्हो 605 Di I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\nमहिंद्रा जिवो 225 DI\nमहिन्द्रा युवराज 215 NXT\n21 ते 30 एचपी\nमहिंद्रा जिवो 245 DI 4WD\nमहिन्द्रा 255 DI पॉवरप्लस\n31 ते 40 एचपी\nमहिन्द्रा युवो 265 DI\nमहिंद्रा युवो 275 DI\nमहिंद्रा युवो 415 DI\nमहिन्द्रा 265 डीआय पॉवर प्लस\nमहिन्द्रा 275 डीआय ECO\nमहिन्द्रा 275 डीआय TU\n41 ते 50 एचपी\nमहिंद्रा युवो 475 DI\nमहिंद्रा युवो 575 DI\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-एमएस\n50 एचपी हून अधिक\nअर्जुन नोवो 605 डीआय-आय-4डब्ल्यूडी\nअर्जुन नोव्हो 605 डीआय-आय\nअर्जुन नोव्हो 605 DI-PS\nअर्जुन ��ोव्हो 605 DI I एसी कॅबिनसह\nमहिन्द्रा 555 डीआय पॉवरप्लस\nपडलिंग विथ फुल केज व्हील\nपडलिंग विथ हाफ केज व्हील\nरायडिंग टाइप राइस प्लँटर\nवॉक बिहाइंड राइस ट्रान्सप्लँटर\nसीड कम फर्टलायझर ड्रील\nट्रॅक्टर माउंटेड कंबाइन हार्वेस्टर\nक्षेत्र आणि प्लँड कार्यालये\nटोल फ्री क्रमांकः १८०० ४२५ ६५ ७६\nअर्जुन नोव्हो 605 Di-ps\nवॉरंट ऑफर कॉल वर अधिक माहिती मिळवा\nअधिक माहितीसाठी आमह्ला आमच्या टोल फ्री क्रमांकः\n१८०० ४२५ ६५ ७६ वर कॉल करा\nशिफ्ट. आणि ते काहीही घडू देईल\nअर्जुन नोव्हो शेतीची विस्तृत प्रमाणावरील उपयोजने, नवीन उच्च-मध्यम-कमी ट्रान्समिशन सिस्टीम आणि ७ अतिरिक्त अद्वितीय वेग देणारे १५फॉ+३आर गिअर्सनी यशस्वीपणे पूर्ण करतो.\nप्रत्येक गिअर बदल सुलभ आहे\nअर्जुन नोव्होमध्ये गर्वोस्पद असे सिंक्रोमेश ट्रान्समिशन आहे जे गिअर सुलभपणे बदलण्याची आणि आरामशीर ड्रायव्हिंगची हमी देते. एक मार्गदर्शक प्लेट वेळेवर आणि अचूक गिअर बदलाची खात्री करण्यासाठी गिअर लीव्हर ग्रुवमध्ये नेहमी सरळ रेषेत राहील याची खात्री करते.\nअर्जुन नोव्होमध्ये जलद प्रतिसाद देणारी हायड्रॉलिक सिस्टीम आहे जी मातीची पातळी एकसमान राहण्याच्या दृष्टीने माती वरखाली करण्यासाठी मातीच्या स्थितीतील बदलांचा शोध घेते.\nजेव्हा तुम्हाला पाहिजे नेमका तेव्हाच थांबतो\nअर्जुन नोव्होच्या अत्युकृष्ट बॉल आणि ऱँप तंत्रज्ञानाच्या ब्रेकिंग यंत्रणेने, खूप वेगात असतानाही, अँटीस्कीड ब्रेकिंगचा अनुभव घ्या. ट्रॅक्टरच्या दोन्ही बाजूंचे ३ ब्रेक्स आणि १२५२ चौ.सेंमी. चा मोठा ब्रेकिंग पृष्ठभाग सुलभ ब्रेकिंगची खात्री करतो.\n३०६ सेंमी. जो त्याच्या प्रवर्गातील सर्वात मोटा आहे, त्यामुळे अर्जुन नोव्हो विनाप्रयास क्लच प्रचालन शक्य करतो आणि क्लचचा बिघाड आणइ खराबी कमीत कमी करतो.\nहंगाम कोणताही असो शांत राहतो\nअर्जुन नोव्होची चालकाची उंच बैठक इंजिन मधील गरम हवा ट्रॅक्टरच्या खालून वाहून जाऊ देते जेणेकरून चालक उष्णतामुक्त बसण्याचे वातावरण उपभोगू शकतो.\nअधिक इंधन वाचविण्यासाठी काटकसरी पीटीओ\nअर्जुन नोव्हो चालकाला उर्जेची गरज कमी असेल तेव्हा काटकसरीचा पीटीओ मोड निवडून जास्तीत जास्त इंधन वाचवू देते.\nझीरो चोकिंग असणारा एकएअर फिल्टर\nअर्जुन नोह्वोचा एअर क्लीनर या प्रवर्गातील सर्वात मोठा आहे जो एअर फिल्टरचे चो��िंग होण्याला प्रतिबंध करतो आणि धूळीच्या उपयोजनातसुद्धा ट्रॅक्टरच्या विनाअडथळा चालनाची हमी देतो.\nइंजिन श्रेणी आरपीएम 2100\nट्रान्समिशनचा प्रकार मेकॅनिकल, सिंक्रोमेश\nगिअर्सची संख्या 15 फॉरवर्ड + 3 रिव्हर्स\nब्रेकचा प्रकार मेकॅनिकल, ऑइल इमर्सड् मल्टी डिस्क ब्रेक्स\nमेन क्लचचा प्रकार आणि आकार ड्यूटी डायफ्रॅम प्रकारचा\nहिचवर उचलण्याची क्षमता, किग्रा 2200 किग्रा\nस्टिअरिंगचा प्रकार पॉवर स्टिअरिंग\nइंधनाची टाकी ६६ लीटर\nटायरचा आकार 7.5X16 (८पीआर) + 14.9X28 (१२पीआर))\nएअर क्लीनर ड्राय प्रकारचा क्लॉग इंडिकेटर असलेला\nकुलिंग फोर्सड् सर्क्युलेशन ऑफ कुलन्ट\nउंची (एक्झॉस्ट पाइपपर्यंत) (मिमी) 2100\nफॉरवर्ड वेग (किमान) 1.63 किमीदता\nफॉरवर्ड वेग (कमाल) 32.04 किमीदता\nरिव्हर्स वेग (किमान) 3.09 किमीदता\nरिव्हर्स वेग (कमाल) 17.23 किमीदता\nपीटीओ एचपी (एचपी) 44.93\nपीटीओचा प्रकार एसएलआयपीटीओ, 540 + आर/540 + ५४०इ\nहायड्रॉलिक पंप फ्लो (एलपीएम) 40\nअस्वीकार : उत्पादनाची ही माहिती महिन्द्रा अँड़ महिन्द्रा लि., इंडियाने पुरविलेली आहे, आणि ती सर्वसामान्य स्वरुपाची आहे. या टिकाणी वर सूचीबद्ध केलेली विनिर्दिष्टे, प्रसिद्धीच्या वेळी उपलब्ध असलेली उत्पादनाची अद्यतन माहिती आहे. काही चित्रे आणि उत्पादनांचे फोटो केवळ रुपरेखा दर्शविण्च्या हेतूसाठी आहेत आणि अतिरिक्त किंमतीला उपलब्द असलेल्या वैकल्पिक जोडण्या दर्सू शकेल. कृपया उत्पादनाविषयी आणि वैकल्पिक वैशिष्ट्य़ांविषयी आणि जोडण्यांविषयी अद्यतन माहितीसाठी तुमचया स्तानिक विक्रेत्याशी संपर्क साधावा.\n© 2014 सर्व हक्क सुरक्षित\nट्रॅक्टर औजारे राइजच्या गोष्टी शेती माहिती डीलर लोकेटर साइटमॅप ट्रॅक्टर किंमत\nटोल फ्री क्रमांकः 1800 425 65 76", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/01/blog-post_78.html", "date_download": "2019-02-23T22:55:38Z", "digest": "sha1:QUEKLWRGMCNKK7SWUUXC4OBX7SRYOVF7", "length": 6263, "nlines": 60, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: बज्या", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं ���गणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nबरेच दिवस नुसताच रस पिवुन जगलेला\nआणि खोटाच 'ढेकर' देत,\n'जेवल्याचा आभास निर्माण करणारा'\nअर्धांगी झालेल्या 'बायजा म्हातारीचा'\nगुळव्या झालेला हंगामी 'बज्या'\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 11:54 PM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1330", "date_download": "2019-02-23T23:00:34Z", "digest": "sha1:D73SR7CHPUHDR2OSQBD7P7LHBIBRM3WQ", "length": 5389, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news interest rates on loans increased in india | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसार्वजनिक तसेच खासगी बँकांची विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात\nसार्वजनिक तसे��� खासगी बँकांची विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात\nसार्वजनिक तसेच खासगी बँकांची विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात\nसार्वजनिक तसेच खासगी बँकांची विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात\nशनिवार, 3 मार्च 2018\nदेशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेसह अनेक सार्वजनिक तसेच खासगी बँकांनी त्यांचे विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँकेने तिचे कर्ज व्याजदर पाव टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. यामुळे बँकेमार्फत दिले जाणारे गृह, वाहन आदी कर्ज महागडे ठरणार आहे. बँकेने एप्रिल 2016 नंतर प्रथमच कर्ज महाग केले आहे. गेल्या आठवडय़ात काही बँकांनी त्यांचे ठेवींवरील व्याजदर वाढविल्यानंतर, आता कर्जाचेही व्याजदर वाढणार अशी शक्यता निर्माण झाली होती.\nदेशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेसह अनेक सार्वजनिक तसेच खासगी बँकांनी त्यांचे विविध कर्ज व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँकेने तिचे कर्ज व्याजदर पाव टक्क्यांपर्यंत वाढविले आहेत. यामुळे बँकेमार्फत दिले जाणारे गृह, वाहन आदी कर्ज महागडे ठरणार आहे. बँकेने एप्रिल 2016 नंतर प्रथमच कर्ज महाग केले आहे. गेल्या आठवडय़ात काही बँकांनी त्यांचे ठेवींवरील व्याजदर वाढविल्यानंतर, आता कर्जाचेही व्याजदर वाढणार अशी शक्यता निर्माण झाली होती.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/horoscope/page/59", "date_download": "2019-02-23T23:31:59Z", "digest": "sha1:YN3A6R6WAWRCWAPVD5BPOQQ2ZK766W24", "length": 8485, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य Archives - Page 59 of 74 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमाणसे जोडण्यास शिका भाग 3 बुध. दि. 7 ते 14 जून 2017 ज्योतिषशास्त्रात माणसे जोडली जातील की नाही लोक अनुकूल राहतील की नाही हे काही ग्रहयोगावरून चांगले समजू शकते. चांगले वागायला पैसे पडत नाहीत पण त्याचा फायदा मात्र खूप होतो. अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. वाक्मय छोटे पण अर्थ महान आहे. आम्ही इतके चांगले वागतो पण तरीही लोक ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 6 जून 2017\nमेष: वाटण्या व आर्थिक बाबींवरुन कौटुंबिक मतभेद होतील. वृषभः मित्रमंडळी संकटात देवासारखी धावून येतील. मिथुन: काहीतरी करायला जावून नवीन शोध लागेल. कर्क: जन्मस्थळापासून दू��� जाण्याची संधी मिळेल. सिंह: कोणतेही ...Full Article\nमेष शुक्र, बुधाचे राश्यांतर तुमच्या कार्यातील अडचणी कमी करण्यास सहाय्यभूत होईल. संसारात तणाव कमी होईल. गुरुवार, शुक्रवार दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा अंदाज बरोबर येईल. प्रति÷ा ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 3 जून 2017\nमेष: मित्रमैत्रीणींच्या बोलण्यावर विसंबून कामे करु नका. वृषभ: प्रवासातील ओळखीचा गैरफायदा घेवू देवू नका. मिथुन: कागदपत्रे वाचल्याशिवाय सहय़ा करणे धोकादायक. कर्क: शब्दाला शब्द वाढणार नाहीत याची काळजी घ्या, कटुता ...Full Article\nआजचे भविष्य गुरुवार दि. 1 जून 2017\nमेष: नेतृत्त्व करण्याची संधी मिळेल, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश. वृषभ: जुने वाहन खरेदी करण्याचा मोह महागात पडेल. मिथुन: पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला मिळेल. कर्क: धनलाभ, शिक्षणात अवघड विषय सुटतील, ...Full Article\nबुध. दि. 31 मे ते 6 जून 2017 माणसे जोडण्यास शिका भाग-2 आज जगात सर्वत्र अनाचार भांडणतंटे पोलीसप्रकरणे शत्रुत्व भाषिक वाद निदर्शने कोर्टप्रकरणे कौटुंबिक धुसफूस गुप्तशत्रुत्व एकमेकांच्या उखाळय़ा पाखाळय़ा ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 30 मे 2017\nमेष: वाहन, लग्न, नोकरी, घरदार या महत्त्वाकांक्षा पूर्ण करु शकाल. वृषभः आर्थिक लाभ, नोकरी व्यवसायात प्रगती. मिथुन: नातेवाईक व भावंडांची भेट होईल. कर्क: सर्व कार्यात यश, नवीन व्यवसाय सुरु ...Full Article\nआजचे भविष्य सोमवार दि. 29 मे 2017\nमेष: जी कामे हाती घ्याल ती बराच काळ रेंगाळतील. वृषभ: मोठमोठे प्रकल्प, घर बांधणी, सार्वजनिक कामे यात उत्तम यश. मिथुन: नोकरी अथवा व्यवसायात उत्तम यश मिळेल. कर्क: नोकरीसाठी प्रयत्न ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 27 मे 2017\nमेष: काही गरजेच्या वस्तू हरवण्याची शक्मयता. वृषभ: घर अथवा जागा घेण्याचा विचार रहीत होईल. मिथुन: एखादे विचित्र प्रकरण निर्माण झाल्याने गोंधळ होईल. कर्क: भागीदार अथवा मित्रापासून सांभाळावे, शब्दात अडकू ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 26 मे 2017\nमेष: कल्पकतेने कोणतेही काम हमखास पूर्ण कराल. वृषभ: भावनेत गुंतल्याने कामाकडे दुर्लक्ष होईल. मिथुन: वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत शुभ घटना घडतील. कर्क: प्रवासात फायदा होईल, मोठय़ा व्यक्तींपासून लाभ होईल. सिंह: ...Full Article\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/kerala-professor-vasisht-manikoth-set-up-a-library-on-sachin-tendulkar-in-kozhikode-334824.html", "date_download": "2019-02-23T22:49:44Z", "digest": "sha1:WXMPS4G4SC7Z2YLAT3BEOGL54JF5OHQ7", "length": 15228, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्रिकेटच्या देवाचे ग्रंथालय; इतक्या भाषेत आहेत पुस्तके!", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्र���या\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nक्रिकेटच्या देवाचे ग्रंथालय; इतक्या भाषेत आहेत पुस्तके\nसचिनचा एक अनोखा चाहता आहे, ज्याने ग्रंथालय उभे केले आहे.\nनवी दिल्ली, 24 जानेवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला आहे. पण तरी देखील क्रिकेटच्या चाहत्यांना आजही सचिनला मैदानावर पाहण्याची इच्छा असते. Miss u sachin असे फलक अनेक वेळा प्रेक्षकांच्या हातात दिसतात . सचिनचा सर्वात मोठा चाहता म्हणून सुशिल कुमारकडे पाहिले जाते. सचिनच्या निवृत्तीनंतर देखील तो भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी हजर असतो आणि सर्वांना सचिनची आठवण करून देतो. असाच सचिनचा एक अनोखा चाहता आहे, ज्याने ग्रंथालय उभे केले आहे.\nकेरळमधील मलबार येथील ख्रिश्चियन कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक असलेले वशिष्ट मणिकोठ यांनी कोझीकोडमध्ये सचिन तेंडुलकरवरील एक ग्रंथालयच तयार केले आहे. या ग्रंथालयात सचिनची आत्मकथा आणि त्याच्यावर लिहण्यात आलेली अन्य पुस्तके आहेत. मणिकोठ यांनी या ग्रंथालयात 60 हून अधिक पुस्तके जमा केली आहेत. ग्रंथालयात हिंदी, इंग्रजी, तामिळ, मळ्याळम, कन्नड, मराठी आणि गुजरातीसह 11 भाषेतील पुस्तके आहेत.\nकेवळ सचिन संदर्भातील पुस्तके एका ठिकाणी मिळण्याचे हे एकमेव ग्रंथालय असावे. मणिकोठ यांनी सुरु केलेल्या ग्रंथालयाची चर्चा आजूबाजूच्या परिसरात आहे. तरुणांमध्ये या ग्रंथालयाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंचे अनेक चाहते दिसतात. ते लक्ष वेधण्यासाठी अनेक गोष्टी करतात. पण मणिकोठ यांनी सचिनवरील पुस्तकाचे ग्रंथालय तयार करून आपण सर्वात वेगळे चाहते आहोत हे सिद्ध केले आहे.\nVIDEO : ज्योतिरादित्य शिंदे झाले क्लिन बोल्ड, व्हिडिओ व्हायरल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_9477.html", "date_download": "2019-02-23T23:42:21Z", "digest": "sha1:ZT5K562AAINMWMBB24VJUHSA5I3CIDEM", "length": 13363, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्र��ाला - भाग ३४ - लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ३४ - लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच\nराजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले. (दि. ५ एप्रिल १६६3, चैत्र , शुद्ध अष्टमी , रात्री) ते कात्रजचे घाटात आले. कात्रज घाट ऐन पुण्याच्या दक्षिणेला तेरा-चौदा किलोमीटरवर आहे. महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या. सुमारे पाचशे मावळे घेऊन ते पुण्याच्या रोखाने निघाले.\nइथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ती अशी. शाहिस्तेखानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढे आपले सैनिक रोजी ठेवले होते. यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते.मोगलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानाने मुद्दाम गस्तीकरता छावणीच्या दक्षिणअंगास रात्रीची फिरती ठेवली होती. हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा असे वाटते. या सैनिकांचे काम वास्तविक सकाळी उजाडेपर्यंत अपेक्षित असे. पण पुढेपुढे यात ढिलाई होत गेलेली आढळून येते. हे गस्तवाले साधारणत: मध्यरात्री दिडदोन वाजपर्यंतच गस्त घालीत. नंतर हळूचछावणीत परतून येत. ही गोष्टी महाराजांच्या हेरांच्या लक्षात आली. महाराजांनी या संबंध गस्तीचाच अचूक फायदा टिपला.\nगस्त घालायला जाणारे लोक छावणीभोवतीच्या मोगली चौकीदारांना माहित झालेले होते.महाराजांनी याचा फायदा घेतला. आपल्या बरोबरच्या सुमारे पाचशे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना , ठरविल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठविली. हे बिलंदर सैनिक , जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचेच लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले. चौकीदारांनी त्यांना हटकलेही. पण ' आम्ही रोजचेच गस्त घालणारे. आम्हाला ओळखलं नाही गस्तीहून परत आलो ' असा जवाब धिटाईनं करून आत प्रवेशले. चौकीदार��ंना वाटलं की होय , ही रोजचीच गस्तीची मंडळी. परत आली आहेत. चौकीदारांची अशी बेमालूम गंमत करून हे सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूवेर्च्या बाजूस पोहोचले. येथे लाल महालाला किल्ल्यासारखा तट नव्हता. उंच भिंत होती. त्या भिंतीत जाण्यायेण्याचा एक दरवाजा होता. पण खानानं तोदगडामातीत बांधकाम करून बंद करून टाकला होता.\nया आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या बांधकामास भगदाड पाडावयास सुरुवात केली. माणूस आत जाईल एवढं भगदाड. हा उद्योग करीत असताना किती सावधपणे त्यांनी केला असेल याची कल्पना येते. भगदाड हळूहळू पुरेसे पडले. महाराज येईपर्यंत मावळे तेथेच रेंगाळत राहिले. अर्थात सभोवती सामसूमच होती.\nज्या पद्धतीने हे मावळे सैनिक इथपर्यंत आले , त्याच पद्धतीने मागोमाग महाराजही आपल्याटोळीनिशी आले. महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता. खानाने केलेले बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते. या भगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला.\nइथे महाराजांचा एक अंदाज चुकला. भगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते. तेथे काही पाण्याचे बांधीव हौद होते. लाल महालाची ही पूवेर्कडील बाजू होती. या बाजूने लालमहालातून परसांगणात यावयास दोन दारे होती. दोहीत अंतर होते. यातील एक दार असेच दगडामातीने चिणून बंद केलेले होते आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खासा मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा , तयार केली होती. तेथील आचारी पाणके इत्यादी सुमारे तेरा-चौदा नोकर तेथेच मुदपाकखान्यात रात्री झोपत असत. ते सध्या रोजा असल्यामुळे पहाटे बरेच लवकर उठत आणि कामाला लागत. हे नोकरचाकर अजून उठलेले नसावेत , असा महाराजांचा अंदाज होता. पण तो चुकला आज ते लवकर उठून कामाला लागत होते. आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आले. आता आता ते लोक आपली चाहूल लागली तर आरडाओरडा करतील अन् साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली. आता आता ते लोक आपली चाहूल लागली तर आरडाओरडा करतील अन् साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली. आता आता फक्त एकच करणं शक्य होतं. एकदम मुदपाकखान्यात मावळ्यांनी गुपचूप घुसायचं अन् साऱ्या नोकरांना कापून काढायचं. निरुपाय होता. हे करणं भाग होतं. महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि सर् सर् सर् सर् जाऊन मावळ्यांनी या साऱ्या नोकरांना कापून काढलं.\nचिणलेल्या त्या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले. मिणमिणत्या दिव्यांच्या पुसट उजेडात फारसं दिसत नव्हतं. मुदपाकखान्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारेकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला. तो ठार झाला. आणि त्याच्या ओरडण्याच्याआवाजानं माडीवर असलेला शाहिस्तेखान एकदम खडबडून उठला. तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावत आला. आणि नेमका महाराजांच्या समोरच तो आला. त्याला काहीच कल्पना नव्हती. त्याचा एक मुलगा , अबुल फतहखान जवळच्याच दालनांत झोपलेला होता. तो खडबडून बाहेर आला. अंगणात , आपल्या वडिलांवर कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो वडिलांना वाचविण्यासाठी पुढं आडवा आला अन् महाराजांच्या तलवारीखाली ठार झाला. खान घाईघाईनं परत माडीकडे पळत सुटला.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/super-it-dice001-sm002-mp3-player-black-price-p92EFi.html", "date_download": "2019-02-23T23:52:14Z", "digest": "sha1:JDHPI77HSFHIQLFUI7YM3X2OJHVJFM2X", "length": 13807, "nlines": 326, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसुपर इट पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक किंमत ## आहे.\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम किंमत Feb 20, 2019वर प्राप्त होते\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 605)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 5 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 17 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 131 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 6 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nसुपर इट दिसे००१ सँ००२ पं३ प्लेअर ब्लॅक\n1/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/12/04/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-23T22:45:36Z", "digest": "sha1:25WC7CPICHSELWGFYJJBWYPOVE2ZNQOD", "length": 11786, "nlines": 131, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं: जुई गडकरी | गोवा खबर", "raw_content": "\nHome मनोरंजन खबर मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं: जुई गडकरी\nमला टे��िव्हिजन हे माध्यम खूप आवडतं: जुई गडकरी\nअभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या निरागसतेने आणि तिच्या अभिनय कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. जुईच्या लोकप्रियतेमुळे तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. लवकरच जुई झी युवावरील वर्तुळ या मालिकेतूनप्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती मीनाक्षी नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. १९ नोव्हेंबर पासून ही मालिका प्रसारित होणार असून या मालिकेविषयी आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तिच्याशी साधलेला ही खास संवाद\n१.बऱ्याच काळानंतर तू मालिकेत प्रमुख भूमिकेत पदार्पण करतेय, पुनरागमनासाठी वर्तुळ हि मालिका का निवडावीशी वाटली\nमी टेलिव्हिजनच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही कि हे माझं पुनरागम आहे. वर्तुळ मालिकेचं कथानक खूपच रंजक आहे आणि म्हणून हि मालिका करण्यासाठी मी लगेचचहोकार दिला. मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं कारण या माध्यमाचा पसारा खूप मोठा आहे आणि तसेच या माध्यमामुळे मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना भेटू शकते.\n२. वर्तुळाची कथा वेगळी आहे, त्यातील मीनाक्षीची व्यक्तिरेखा का निवडावीशी वाटली\n– मी नेहमीच माझ्यापेक्षा वेगळ्या असलेल्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात आणि मीनाक्षीची व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक पातळीवर आव्हानात्मक आहे कारण या व्यक्तिरेखेच्या विविध छटाआहेत. अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणं ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, म्हणूनच मी ही व्यक्तिरेखा स्वीकारली आणि ती निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न कारेन.\n३. तू मीनाक्षीशी खऱ्या आयुष्यात किती रिलेट करू शकते\n– मीनाक्षीचे काही पैलू हे आपल्या सर्वांमध्ये असतील असं मला वाटतं. सगळ्यांमध्ये सहनशीलता, संयम आणि करुणा असते. मीनाक्षी ही एक स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे जी मी खऱ्या आयुष्यात आहे. त्यामुळे मीमीनाक्षीच्या काही पैलूंशी मी रिलेट करू शकते.\n४. मालिकेचे प्रोमोज पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे, आम्हाला मालिकेबद्दल थोडक्यात काय सांगशील\n– या मालिकेचं कथानक टिपिकल सासू सून भांडण आणि फॅमिली ड्रामा असलेलं नाही आहे. ही मालिका रहस्यमय आहे. या मालिकेत थोडा ड्रामा तसंच वास्तविकता देखील आहे. आपण नेहमी म्हणतो कि आपण आयुष्यात पुढेजात असताना भूतकाळ मागे ठेवतो पण खरं तर हे आहे कि भूतकाळ आपल्याला कधीच सोडत नाही आणि वर्तुळ ही मालिका वर्तमानकाळात डोकावणाऱ्या भूतकाळाची आहे.\n५. मालिकेचे प्रोमोज रिलीज झाल्यानंतर तुला तुझ्या चाहत्यांकडून किंवा इंडस्ट्रीतील तुझ्या मित्र-मैत्रिणींकडून काय प्रतिक्रिया आल्या\nहो, प्रोमोज आऊट झाल्यावर माझा इनबॉक्स मेसेजेसने भरलेला होता. माझे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. मला बऱ्याच जणांनी असं विचारलं कि हा हॉरर शो आहे कात्यामुळे मला सगळ्यांना हे सांगायचंय कि ही एक रहस्यमय कथा आहे.\nसनबर्न क्लासिक ईडीएम आयोजनाला अखेर सरकारची मान्यता;हिंदू जनजागृतीचा विरोध कायम\nमनवाच्या मालिकेतल्या वाढदिवसाची तयारी केली रिअल लाईफ सिद्धार्थ ने \nटॉप ५ अप्सरांची होणार निवड झी युवावर अप्सरा आली कार्यक्रमाचा सेमीफायनल \nफ्यूचर जनराली इंडिया इन्शूरन्सकडून ‘फ्यूचर व्हेक्टर केअर – ग्रुप’चा प्रारंभ\nपंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्यप्रदेशात राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा प्रारंभ करणार\nपवना धरणातून 2750 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग 3\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nप्रेक्षक आणि निधी मिळवणे हे माहितीपट निर्मात्यांसमोरचे मोठे आव्हान : उषा...\nफिल्म्स डिविजनतर्फे आयोजित मुंबई आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या नोंदणीसाठी प्रवेशिका खुल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/promoted", "date_download": "2019-02-23T23:29:23Z", "digest": "sha1:5DOUNGYSYGCDX3JNMT2RN6XJFJIVCWOQ", "length": 9305, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विशेष वृत्त Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअमेरिकेतील भारतीयाने शहीदांच्या कुटुंबियांसाठी जमवले पाच कोटी रूपये\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे 40 हून अधिक जवान शहीद झाले. 14 फेब्रुवारी रोजी जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटके भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या बसवर आदळवून हा हल्ला घडवून आणला. या हल��ल्यानंतर देशभऱातून दहशतवादी कृत्यासाठी मदत करणाऱया पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. अनेक भारतीय भारत के ...Full Article\nगोगटे फौंडेशनची पुणे रेल्वेस्थानकावर ट्रॉली, व्हीलचेअरची सेवा\nपुणे / प्रतिनिधी : – बेळगावच्या अरविंद गोगटे यांच्या जन्मदिनी समाजोपयोगी सुविधेचा श्रीगणेशा बेळगावच्या गोगटे फौंडेशनकडून पुणे रेल्वेस्थानकावर प्रवासी, हमाल बांधवांसह ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी व्हीलचेअर व ट्रॉलीची सेवा रूजू ...Full Article\n899 रूपयांत स्पाईसजेटचे उड्डाण\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : स्पाईसजेट कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्तात विमानप्रवास योजना सुरू केली आहे. या योजनुसार देशांतर्गत प्रवास 1.75 रुपये प्रतिकिमी तर आंतरराष्ट्रीय विमानप्रवास 2.5 प्रतिकिमी ठेवण्यात आला ...Full Article\nवयाच्या 82व्या वर्षी सांगली ते ठाणे सायकलस्वारी\nऑनलाईन टीम / ठाणे : चार दिवसांपूर्वी ठाण्याच्या सायकल मित्र संमेलनात सहभागी होण्यासाठी सांगलीहून 82 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक गोविंद परांपजपे निघाले आणि आजच्या संमेलनात सहभागी होत तरूणांना लाजवेल असा ...Full Article\nबजेट बॅगची जन्मकथा आपणास माहिती आहे का \nऑनलाईन टीम / मुंबई : अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या बजेटची बॅग वायरल झाली आणि या बॅगबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. ‘बजेट’ या शब्दातच या बजेटवाल्या बॅगचे गुपित दडलं ...Full Article\nअकोल्याच्या दिव्यांग धीरजने माऊंट किलीमांजारोवर तिरंगा फडकावला\nऑनलाईन टीम / अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोटच्या धीरज कळसाईत या तरूण गिर्यारोहकाने आफ्रिका खंडातील टांझानियाच्या माऊंट किलीमांजारोवर तिरंगा मोठय़ा डौलाने फडकावला आहे. विशेष म्हणजे धीरज हा दिव्यांग आहे. ...Full Article\nटाटा समूह देशात पहिला\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : टाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या 100 ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून ...Full Article\nफिरायला आली अन् 1800गायींची ‘आई’झाली ;जर्मन आजीची गोष्ट\nऑनलाईन टीम / मथुरा : जर्मनीहून एक महिला 25 वर्षांपूर्वी भारतात फिरायला आली अन् मथुरेतील गायींच्या प्रेमात पडली. मथुरेच्या रस्त्यावर अन् गल्ली-बोळातच ती रमली. प्रेडरिक एरिना ब्रूनिंग असे या ...Full Article\nखासगी कारखान्यांचा वाहतूक खर्च सर्वाधिक\nप्रशांत चव्हाण / पुणे सरासरी खर्च 750 पर्यंत, दहा कारखान्यांचा खर्च 800 ते 900 दरम्यान राज्यातील साखर कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च साधारणपणे 600 ते 750 च्या आसपास राहिला ...Full Article\nनाशिकचा शेतकरीपुत्र राजपथावर नेतृत्व करणार\nऑनलाईन टीम / नाशिक : राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड इनस्टिटयूट ऑफ इंजिनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस ...Full Article\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://chanda.nic.in/mr/notice_category/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-23T23:29:29Z", "digest": "sha1:AHXLIADONOAFS4NBEMND65QWAWCNAEIW", "length": 8765, "nlines": 123, "source_domain": "chanda.nic.in", "title": "घोषणा | ब्लैक गोल्ड सिटी", "raw_content": "\nजिल्हा चंद्रपूर District Chandrapur\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस स्थानके\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nरोहयो ( जलयूक्त शिवार )\nजमिन संबंधित विविध महत्वाच्या याद्या\nजिल्ह्यातील जमीन बँकेची माहिती\nस्वातंत्र्य सैनिक पेंशनरांची यादी\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणी बाबत सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक /ध्वनिवर्धक परवानगी देण्याचे दिवस निश्चित करण्याबाबत\nध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणी बाबत सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक /ध्वनिवर्धक परवानगी देण्याचे दिवस निश्चित करण्याबाबत\nशासन परिपत्रक दिनांक 03/04/2018 अन्वये भूसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत कलम 18 खालील मा. दिवाणी न्यायालय��च्या आदेशानुसार वाढीव मोबदला वाटपाच्या प्रकरणाची प्राथम्प यादी\nशासन परिपत्रक दिनांक 03/04/2018 अन्वये भूसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत कलम 18 खालील मा. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार वाढीव मोबदला वाटपाच्या प्रकरणाची प्राथम्प यादी\nअनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग ४\nअनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग ४\nअनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग 3\nअनुकंपा प्रतीक्षा पंजीवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी वर्ग 3\nअनधिकृत धार्मिक स्थळांबाबत तक्रार निवारण यंत्रणा\nअनधिकृत धार्मिक स्थळांबाबत तक्रार निवारण यंत्रणा\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील अधीसुचीत सेवांकरिता पदनिर्देशित /प्रथम व व्दितीय अपील अधिकारी नियुक्त अधिसुचना\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील अधीसुचीत सेवांकरिता पदनिर्देशित /प्रथम व व्दितीय अपील अधिकारी नियुक्त अधिसुचना\nआणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या व्यक्तींना पेन्शन मिळण्यासंदर्भात शासन निर्णय, अर्जाचा नमुना व शपथपत्र\nआणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या व्यक्तींना पेन्शन मिळण्यासंदर्भात शासन निर्णय, अर्जाचा नमुना व शपथपत्र\nमा. पालकमंत्री पांदन रस्ते योजनेअंतर्गत यंत्र पुरविण्याबाबत\nमा. पालकमंत्री पांदन रस्ते योजनेअंतर्गत यंत्र पुरविण्याबाबत\n© कॉपीराइट जिल्हा चंद्रपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Feb 20, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/57-fake-doctor-identified-in-mumbai-340279.html", "date_download": "2019-02-23T23:11:50Z", "digest": "sha1:6SMUAZ4ODL2BA67ZWR53F5Q6YHQP6IHL", "length": 16080, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक; बोगस डॉक्टर 4 वर्षापासून करत होते उपचार", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nधक्कादायक; बोगस डॉक्टर 4 वर्षापासून करत होते उपचार\nदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तब्बल 57 बोगस डॉक्टरांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे\nमुंबई, 9 फेब्रुवारी : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तब्बल 57 बोगस डॉक्टरांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे मागील 4 वर्षापासून हे डॉक्टर प्रॅक्टिस अर्थात रूग्णांवर उपचार करत होते. महाराष्ट्र मेडिकल काऊंन्सिलमध्ये नाव रजिस्ट्रेशन करण्यासाठी या बोगस डॉक्टरांनी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री देखील मिळवली असल्याची माहिती आता पोलीस तपासातून समोर येत आहे. या साऱ्या प्रकारनंतर या डॉक्टरांचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.\nएकाच बॅचचे 57 बोगस डॉक्टर\nया बोगस डॉक्टरांनी मुंबईतील फिजिशियन आणि सर्जन या कॉलेजमधून 2014-15 साली डिग्री मिळवली होती. त्यानंतर या डॉक्टरांविरोधात ऑक्टोबर 2018साली गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी फिजिशियन आणि सर्जन कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला देखील अटक करण्यात आली आहे. जो विद्यार्थ्यांना बोगस डिग्री मिळवून देण्यामध्ये मदत करत होता. सीपीएस कॉलेजच्या नावाखाली डॉ. स्नेहल न्याती या प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3 ते 5 लाख रूपये घेत होत्या. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना नापास झाल्यानंतर देखील बोगस डिग्री दिली जात होती.\nदरम्यान, या बोगस डिग्रीच्या जोरावर काही विद्यार्थ्यांनी मेडिकल काऊंन्सिलमध्ये रजिस्ट्रेशनकरता अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे. अशी माहिती देखील आता पोलीस तपासातून पुढे येत आहे. बोगस डॉक्टरांच्या या रॅकेटमध्ये आणखी कोण - कोण सहभागी आहे त्याची पाळमुळं कुठंपर्यंत पोहोचली आहेत त्याची पाळमुळं कुठंपर्यंत पोहोचली आहेत याची सखोल चौकशी देखील आता पोलीस करत आहे��.\n2016 साली घोटाळा आला होता समोर\n2016 साली सीपीएस कॉलेजचा घोटाळा समोर आला होता. जळगाव पोलीस ठाण्यामध्ये एक निनावी पत्र आलं होतं. ज्यामध्ये सीपीएस कॉलेजच्या डिग्रीबाबत सत्यता जाणून घ्या असं सांगण्यात आलं होतं. या साऱ्या प्रकारनंतर कॉलेजनं अशा प्रकारचं सर्टिफिकेट दिलं गेलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं.\nSpecial Report: एक बंगला बने न्यारा, कसा असेल महापौरांचा नवा बंगला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/japan-35-killed-in-earthquake/articleshow/65735328.cms", "date_download": "2019-02-24T00:24:49Z", "digest": "sha1:Z3QNSJIKYPUOB354SQTZGAAKMVYJFHCI", "length": 12658, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: japan: 35 killed in earthquake - जपानमध्ये भूकंपात ३५ मृत्युमुखी | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nजपानमध्ये भूकंपात ३५ मृत्युमुखी\nजपानमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३५ वर गेली आहे चीन आणि फिलीपाइन्स या देशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले...\nफिलीपाइन्स आणि चीनही धक्क्याने हादरले\nटोकयो : जपानमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या ३५ वर गेली आहे. चीन आणि फिलीपाइन्स या देशांनाही भूकंपाचे धक्क�� जाणवले. मात्र, या उभय देशांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nजपानमध्ये ६.६ रिश्टरस्केलचा भूकंप झाला. भूकंपामुळे जपानच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. यामुळे ३५ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, पाच जण बेपत्ता आहेत. सुमारे ६०० जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाच्या ४०,००० जवानांसह स्वसंरक्षण दलाचे जवान युद्धपातळीवर मदतकार्य करत असून, काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, अशी माहिती होक्कायडोच्या स्थानिक प्रशासनाने दिली आहे. भूकंपाचा धक्का अत्सुमा गावाला मोठ्या प्रमाणावर जाणवला. जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे होक्कायडोमधील भूकंपग्रस्त भागाला भेट देणार असून, ते भूकंपातून बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.\nबीजिंग : चीनच्या दक्षिण-पश्चिम भागातील युन्नान प्रांताला शनिवारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची नोंद ५.९ रिश्टरस्केल एवढी नोंदवली गेली. भूकंपामुळे २१ घरांचे नुकसान झाले असून चार जण जखमी झाले आहेत. येथील प्रांतीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार मोजिआंग भागातील १५ शहरांना भूकंपाचा धक्का बसला. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले असून बचावपथक कार्यरत आहे.\nमनिला : फिलीपाइन्सचा दक्षिण भाग शनिवारी ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला. भूकंपाचे हादरे जाणवताच लोक घरांमधून आणि कार्यालयातून धावत बाहेर आले. फिलीपाइन्समधील ज्वालामुखी विज्ञान आणि भूकंपशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के भूर्गभात १४ किलोमीटर खोलीपर्यंत जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृ्त्त आहे. याआधी जुलै २०१७ मध्ये फिलीपाइन्सला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जव���नांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nDonald Trump: 'भारत काहीतरी गंभीर पाऊल उचलण्याची शक्यता'\nदहशतवाद्यांना पोसू नका; अमेरिकेचा पाक, चीनला सल्ला\nkulbhushan jadhav कुलभूषण खटला स्थगित करण्याची पाकची मागणी I...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजपानमध्ये भूकंपात ३५ मृत्युमुखी...\nअमेरिकेतील हिंदुंनो एकत्र या, सरसंघचालकांचं आवाहन...\nरक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; पाकची दर्पोक्ती...\nचीनची चार बंदरे नेपाळसाठी खुली...\nचीनची चार बंदरे नेपाळसाठी खुली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Only-4-thousand-47-crores-package-for-sugar-factories/", "date_download": "2019-02-23T22:54:47Z", "digest": "sha1:JW5WTTGEMHZ2GONMDSXGXL5VJ2NKA3U2", "length": 6473, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखर कारखान्यांना केवळ ४ हजार ४७ कोटींचे पॅकेज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › साखर कारखान्यांना केवळ ४ हजार ४७ कोटींचे पॅकेज\nसाखर कारखान्यांना केवळ ४ हजार ४७ कोटींचे पॅकेज\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nअडचणीतील साखर उद्योगाला भरीव मदत करण्याऐवजी केंद्र सरकार तुटपुंजी मदत करत असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे.\nपवार यांनी याबाबत मोदी यांना नुकतेच पत्र पाठविले आहे. केंद्र सरकारने साखर उद्योगाला 7000 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे पीआयबीद्वारे प्रसिध्द केले आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारने 4047 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. सरकारने 7000 कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज दिल्याचा दावा चुकीचा असून प्रत्यक्षात साखर कारखान्यांना उसाच्या प्रोत्साहनापोटी दिलेली रक्कम ही 1540 कोटी रुपये आहे.\n30 लाख टन साखरेच्या बफर साठ्यासाठी 1175 कोटी रुपये आणि इथेनॉलची क्षमता वाढवण्यासाठी 1332 कोटी रुपये दिले आहेत. इथेनॉलच्या क्षमतावृध्दीसाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नातून गेल्या दोन वर्षांपासून निर्माण झालेल्या साखरेच्या प्रचंड उत्पादनाचा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी इथेनॉलचा वापर वाढवणे गरजेचे आहे. येत्या 18 महिन्यांत देशातील सुमारे 80 लाख टन साखर निर्यात होणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने त्वरित निर्यात धोरण ठरवावे. तसेच निर्यातीसाठी प्रतिक्विटल देण्यात येणार्‍या साडेपाच रुपयांचे अनुदान दुप्पट करावे, अशी मागणीही त्यांनी मोदी यांच्याकडे केली आहे.\n2017 - 18 च्या हंगामासाठी उसाची किमान आधारभूत किंमत ठरवताना बाजारातील साखरेची किंमत 34 ते 36 रुपये प्रति किलो होती. मात्र, आता कारखान्यातून बाहेर पडताना साखरेची किंमत 29 रुपये प्रतिकिलो मिळते आहे. ज्यामुळे साखर उद्योगाचे सर्व गणित बिघडून गेले असल्याचे पवार यांचे मत आहे. बफर स्टॉकचा विचार करता दर तीन महिन्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करणेही प्रत्यक्षात शक्य होत नाही. त्यामुळे साखर गोदामांमध्ये साठवून ठेवणे, त्याची हाताळणी करणे त्याचा विमा करण्यासाठी साखर कारखान्यांना यापूर्वी थेट पैसे दिले जात होते. आताही पैसे दिल्यास कारखानदार शेतकर्‍यांना वेळेत पोहोचवतील, असा विश्‍वासही पवारांनी व्यक्त केला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Going-to-the-grand-funeral-of-grandmother-Accidental-death-of-granddaughter-in-Phaltan/", "date_download": "2019-02-23T23:32:28Z", "digest": "sha1:GDNUHIDPVILWWFJUXRXTJRFPLQ5FQODA", "length": 5130, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना नातवाचा अपघाती मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना नातवाचा अपघाती मृत्यू\nआजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना नातवाचा अपघाती मृत्यू\nपुणे-पंढरपूर महामार्गावर राजुरी (ता. फलटण) येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार व मोटारसायकलचा अपघात होऊन आजीच्या अं���्यसंस्कारासाठी निघालेला युवक जागीच ठार झाला, तर त्या मुलाची आई व पाहुणा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.\nयाबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी (दि. 17) सकाळी 10 वाजता दीप ढाब्याजवळ आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी एकशिव (ता. माळशिरस) येथून गिरवी (ता. फलटण) येथे जात असताना शिवराज राजाराम चौधरी (वय 18), त्याची आई सौ. मनीषा राजाराम चौधरी आणि नातेवाईक साईराज रवींद्र रणवरे हे तिघे मोटारसायकल (क्र. एमएच 45 जे 8677 वरून निघाले होते. यावेळी फलटणकडून एक ट्रक पंढरपूर रोडने निघाला होता. याचवेळी कार (नं. एमएच 12- एनपी 0138) ने या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जोरात धडक दिली. या मध्ये शिवराज चौधरी (वय 18) हा युवक जाग्यावरच ठार झाला तर त्याची आई सौ.मनीषा राजाराम चौधरी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरा नातेवाईक साईराज रवींद्र रणवरे हाही जखमी झाला असून या दोघांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nकार चालक किसन गिरजू गोपाळे वय 76 रा.सुतारवाडी पाषाण जि. पुणे यांनाही अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असल्याची माहिती बरड पोलीस ठाण्याचे प्रभारी आर.आर. भोळ यांनी दिली. याबाबतची फिर्याद राजाराम महादेव चौधरी यांनी दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/old-bus-stand-area-the-merchant-package/", "date_download": "2019-02-23T23:23:34Z", "digest": "sha1:ADC7FO2HPMOOHDRC2BWYDV2PS3W2HVIW", "length": 5342, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अकलूज जुन्या बसस्थानकाच्या जागेत होणार व्यापारी संकुल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अकलूज जुन्या बसस्थानकाच्या जागेत होणार व्यापारी संकुल\nअकलूज जुन्या बसस्थानकाच्या जागेत होणार व्यापारी संकुल\nयेथील जुन्या बसस्थानक आवाराची पाहणी केल्यानंतर लवकरच या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू करणार असल्याचे र��ज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.\nपंढरपुरात आषाढी वारीनिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी ते जात असताना ते शनिवारी रात्री अकलूजला थांबले होते. त्यावेळी शिवसेनेच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. रात्री उशिरा येथील संगम येथील गणेश इंगळे या शिवसैनिकांच्या अकलूज येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.या जुन्या बस स्थानकाच्या जागेत व्यापारी संकुल उभारावे अशी मागणी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अनेकवेळा करून त्याचा पाठपुरावा केला होता.\nत्या पार्श्‍वभूमीवर परिवहन मंत्री रावते यांनी रविवारी सकाळी त्यांनी या जुन्या बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यास हरकत नसल्याचे सांगत लवकरच या ठिकाणी बांधकामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.धवलसिंह मोहिते -पाटील, जिल्हा उपप्रमुख दत्ता पवार, तालुका प्रमुख नामदेव वाघमारे, अण्णासाहेब इनामदार, सतीश पालकर, ज्योती कुंभार, जुल्कर शेख आदी उपस्थित होते.\nआरटीओ ऑफिसचे उद्घाटन काँग्रेस-राष्ट्रवादीने करावे\nयेथे झालेले आरटीओ ऑफिस अद्याप उद्घाटनाचे प्रतीक्षेत असल्याचे मंत्री रावते यांच्या लक्षात आणून देताच ते काम काँग्रेस राष्ट्रवादीने केले आहे. त्यांनीच उद्घाटन करावे.असे रावते यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/vijay-hazare-2018-19-ms-dhoni-not-to-play-for-jharkhand-in-the-knockout-stage/", "date_download": "2019-02-23T23:07:13Z", "digest": "sha1:E5FL7OOYR2BJW6VNPV5SAHRSSP6DOJYG", "length": 8956, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या कारणामुळे एमएस धोनी मुकणार या मोठ्या स्पर्धेला", "raw_content": "\nया कारणामुळे एमएस धोनी मुकणार या मोठ्या स्पर्धेला\nया कारणामुळे एमएस धोनी मुकणार या मोठ्या स्पर्धेला\nभारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंड संघाकडून बाद फेरीत खेळणार असल्याची चर्चा होती. परंतू शनिवारी झारखंडचे प्रशिक्षक राजीव कुमार यांनी धोनी या स्पर्धेला मुकणार असल्याची माहिती दिली आहे.\nधोनीच्या या स्पर्धेतील समावेशाबद्दल स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्ताप्रमाणे राजीव कुमार म्हणाले, “त्याला 16 आॅक्टोबरला हैद्राबादमध्ये वनडे कॅम्पसाठी रिपोर्ट करायचा आहे. याच कारणामुळे तो बाद फेरीसाठी (विजय हजारे ट्रॉफी) उपलब्ध नसेल. असे आम्हाला सांगितले आहे.”\nझारखंड साखळी फेरीमध्ये सी गटात अव्वल क्रमांकावर असून त्यांनी इशान किशनच्या नेतृत्वाखाली 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचे निकाल लागले नाही. तसेच 14 आॅक्टोबरपासून विजय हजारे ट्रॉफीचे बाद फेरीतील सामने सुरु होणार आहेत.\nबाद फेरीतील झारखंडचा सामना महाराष्ट्र विरुद्ध 15 आॅक्टोबरला बंगळूरुमध्ये पार पडणार आहे.\nत्यामुळे आता धोनी विंडिज विरुद्ध 21 आॅक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसेल. त्याची या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याचबरोबर त्याचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतचीही निवड करण्यात आली आहे.\nत्यामुळे धोनीकडे विंडिज विरुद्धच्या मालिकेआधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळून फलंदाजीचा सराव करण्याची चांगली संधी होती. असे असले तरी धोनी झारखंड संघाला मार्गदर्शन करत असल्याचे याआधीच झारखंड क्रिकेटचे सचिव देबासिश चक्रवर्ती यांनी सांगितले होते.\nते म्हणाले, “सप्टेंबर महिन्यापासून धोनी झारखंडच्या संघाबरोबर असून तो संघ मार्गदर्शकाच्या भुमिकेत आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे.”\n–असा पराक्रम करणारा रिषभ पंत धोनी नंतरचा दुसराच भारतीय यष्टीरक्षक\n–पी कश्यपचा पासपोर्ट गहाळ; भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मागितली मदत\n–विराटसोबतचा सेल्फी पडला महागात, चुकवावी लागणार मोठी किंमत\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बन��ार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-503/", "date_download": "2019-02-23T23:15:36Z", "digest": "sha1:6TLLX7P4EROYR7546QLPP4UNCS7VSUL6", "length": 22876, "nlines": 254, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भाजपातर्फे पुण्यातून लोकसभेसाठी धकधक गर्ल रिंगणात/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News भाजपातर्फे पुण्यातून लोकसभेसाठी धकधक गर्ल रिंगणात\nभाजपातर्फे पुण्यातून लोकसभेसाठी धकधक गर्ल रिंगणात\nपुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपाला शत प्रतिशत जागा मिळविण्यासाठी भाजपा आता विविधांगी युक्त्या योजत आहेत. पुणे काबिज करण्यासाठी भाजपातर्फे आता धकधक गर्ल माधुरी दीक्षितला उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू करण्यात आली आहे.\nआगामी निवडणूकांमध्ये भाजपाने सर्वेक्षण केला आहे. त्यामुळे काही जांगा गमावण्याची भिती उभी राहीली आहे. त्यामुळे जेथे जेथे जागा गमावण्याची शक्यता आहे तेथे तेथे चित्रपट तारकांचा वापर करून ती जागा जिंकण्याचे व्युह भाजना रचत आहे.\nत्यानुसार पुण्यात भाजपाचेच खासदार अनिल शिरोळे हेही आगामी लोकसभेसाठी तयारी करत असले तरी माधुरी दीक्षितला तिकीट दिेल गेल्यास शिरोळेंना उमेदवारीपासून वंचीत व्हावे लागणार आहे.\nचित्रपट तारका, गायीका, खेळाडूंची टिम तयार\nदरम्यान भाजपाला जेथे जेथे धोका वाटत आहे त्या सर्व ठिकाणी चित्रपट तारका, गायीका, खेळाडू यांना तिकिट देण्याचे भाजपा घाटत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान राबवुन अशा सेलिब्रेटीजची भेट घेत त्यांना ‘ ऑफर’ही दिल्या आहेत. त्यानुसार काहींनी त्या स्विकारल्या आहेत. परंतू अजून ते गुलदस्त्यात ठेवले आहे. कारण राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही.\nलक्ष्मी दर्शन आणि ऑफरच्या जंजाळ्यात उमेदवारांची पळवापळवी होत असते. किंबहूना भाजपाही तेच करत आहे. राजनितीचा एक भाग म्हणूनही कदाचित भाजपातर्फेच माधुरी दीक्षितला उमेदवारी देण्याची अफवा जाणिवपूर्वक पसरविण्यात आली असावी असाही कयास आहे.\nचित्रपट तारका, गायीका व खेळाडू यांंचे लाखो चाहते आहेत. अनेकजण त्यांना दैवत मानतात. त्यामुळे यांना तिकिट दिले तर विजय मिळवणे सोपे होईल. तर प्रतिस्पर्ध्यास जिंकण्यासाठी खूप आटापिटा करावा लागेल.\nयाबाबत माधुरी दीक्षितने अजुन कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळ ती ही ऑफर स्विकारते की नाकारते हे लवकरच कळेल.\nमाधुरी दीक्षितने जर ही ऑफर स्विकारली तर तीला प्रचारासाठी पुण्यात कडक बंदोबस्तात फिरावे लागेल. सभाही कडक बंदोबस्तातच घ्याव्या लागतील. यामुळे माधुरीला याची देही याची उोळा जवळून पाहण्याचे किंबहूना तीच्याशी बोलण्याची , फोटो काढण्याची उत्सूकता पुणेकरांमध्ये आहे. पंरतू तगड्या सुरक्षेमुळे त्यांना ही इच्छा पूर्ण करता येणे शक्य नाही.\nयामुळे मतदार मात्र नाराज होऊन मताचे दान प्रतिस्पर्ध्यासही देण्याचीही शक्यता आहे.\nPrevious articleप्रधानमंत्रीजी एकदा तरी पत्रकार परिषदेत बोला, राहुल गांधींचे मोदींना आव्हान\nNext articleहार, तुरे नव्हे ‘एक वही, एक पेन’ अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/tracker?page=135&order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2019-02-23T23:34:09Z", "digest": "sha1:V4KH3AX3AE33SLEXIKFQ76RNCDSBDKLJ", "length": 12423, "nlines": 122, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 136 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nचर्चाविषय पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०१९ चिंतातुर जंतू 32 18/01/2019 - 14:34\nमाहिती [समारोप] प्राणायामात काय शिकायचे नवीन काय\nचर्चाविषय ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका फारएण्ड 91 19/01/2019 - 12:04\nचर्चाविषय कोंबडी का पळाली\nचर्चाविषय भाई : पु. लं.चे चुकीचे व्यक्तिचित्रण शशिकांत सावंत 12 23/01/2019 - 15:12\nचर्चाविषय साहित्यविषयक अफवा आणि लेखनश्रेयातली नीतीमत्ता ३_१४ विक्षिप्त अदिती 17 23/01/2019 - 18:40\nचर्चाविषय उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले - १७ - आग‌ळे , वैचित्र्य‌पूर्ण प‌दार्थ‌ गब्बर सिंग 78 24/01/2019 - 01:04\nचर्चाविषय आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय\nललित टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 3. राजेश घासकडवी 22 25/01/2019 - 20:16\nचर्चाविषय चोरी आणि इतर कथा - हृषिकेश गुप्ते (सुधारित) अस्वल 118 26/01/2019 - 15:43\nकलादालन छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३७ : पैसे/ व्यवहार -प्रणव- 26 28/01/2019 - 09:42\nललित कोण बरं ही परी कोन्मरी गौरी दाभोळकर 32 30/01/2019 - 02:47\nचर्चाविषय बेरोजगारी - समस्या आणि उपाययोजना Bhushan Vardhekar 9 03/02/2019 - 11:08\nचर्चाविषय सध्या काय वाचताय - भाग २७ ३_१४ विक्षिप्त अदिती 99 03/02/2019 - 20:33\nकविता तीराकाठी शिवोऽहम् 4 05/02/2019 - 03:40\nकविता पुनर्भेट शान्तादुर्गा 1 05/02/2019 - 10:07\nललित चक्का उलटा फिरते\nकविता जनुक जिन्याची सर्पिल वळणे anant_yaatree 4 05/02/2019 - 13:43\nमौजमजा अवघड कोडे ..शुचि 79 07/02/2019 - 18:26\nसमीक्षा ढढ्ढाशास्त्री परान्ने: आधुनिकतेचे खाली डोके वर पाय चार्वी 16 09/02/2019 - 03:40\nकलादालन इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना प्रभाकर नानावटी 8 09/02/2019 - 20:51\nसमीक्षा १९२७ पॅरिस | गतशतकातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरचं हॉटेलज��वन आदूबाळ 24 09/02/2019 - 21:32\nचर्चाविषय सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत\nललित कथा - दगड बिपीन सुरेश सांगळे 2 10/02/2019 - 11:51\nचर्चाविषय सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत\nचर्चाविषय 'जोयानाचे रंग' आणि बालसाहित्य अमुक 76 11/02/2019 - 00:09\nकविता पंखनिळाई शिवोऽहम् 2 12/02/2019 - 22:58\nकविता सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान.... स्पार्टाकस 15 13/02/2019 - 06:08\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nकविता सम(ज)लैंगिक तर्कटक 1 13/02/2019 - 21:54\nकविता सोनियाच्या पोटी आले तुझ्या पाठी.... स्पार्टाकस 3 13/02/2019 - 22:23\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९१ ऐसीअक्षरे 100 14/02/2019 - 04:28\nमौजमजा व्हॅलेन्टाईन्स डेची कहाणी रुची 44 14/02/2019 - 04:38\nकलादालन विश्व एक अवलोकन प्रमोद सहस्रबुद्धे 3 14/02/2019 - 21:17\nमौजमजा प्रेमदिन शुभेच्छा .शुचि. 2 14/02/2019 - 22:57\nकविता व्हॅलेंटाईन डे हवा कशाला बिपीन सुरेश सांगळे 2 15/02/2019 - 00:03\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nसमीक्षा विदा-भान - प्रतिसाद ३_१४ विक्षिप्त अदिती 85 17/02/2019 - 10:31\nकविता एका शहीद सैनिकाच्या पत्नीचे मनोगत बिपीन सुरेश सांगळे 4 17/02/2019 - 11:40\nललित जाईजुई बिपीन सुरेश सांगळे 11 17/02/2019 - 18:32\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०० ऐसीअक्षरे 107 18/02/2019 - 17:59\nललित मनू ......माझा लेक . स्मिता जोगळेकर 15 21/02/2019 - 03:29\nसमीक्षा ‘कमला’चे दोन शेवट विनय दाभोळकर 4 21/02/2019 - 09:22\nमाहिती प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे \nचर्चाविषय रेल्वे - भारतीय, अभारतीय, जाडी-बारीक आणि इतर ३_१४ विक्षिप्त अदिती 114 21/02/2019 - 17:51\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १७ ऐसीअक्षरे 24 21/02/2019 - 22:53\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/455062", "date_download": "2019-02-23T23:29:55Z", "digest": "sha1:2Q42DVZH7NWB44GHYU747WEGTNBZ3XQ3", "length": 5492, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गावांना डिजिटल साक्षर बनविणार सरकार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गावांना डिजिटल साक्षर बनविणार सरकार\nगावांना डिजिटल साक्षर बनविणार सरकार\nनवी दिल्ली/ वृत्तसंस्था :\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने 2351.38 कोटी रुपयांच्या पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेला मंजुरी दिली आहे. याद्वारे मार्च 2019 पर्यंत 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना डिजिटल रुपाने साक्षर बनविले जाईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. याद्वारे 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना डिजिटल रुपाने साक्षर बनविण्याचे लक्ष्य आहे. ही योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे 2017-18 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेच्या अनुरुप आहे. ही योजना जगाच्या सर्वात मोठय़ा डिजिटल साक्षरता कार्यक्रमांपैकी एक असेल असे वक्तव्यात म्हटले गेले.\nयोजनेंतर्गत आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 25 लाख लोकांना प्रशिक्षित केले जाईल. 2017-18 मध्ये 275 लाख आणि 2018-19 साली 3 कोटी लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. सर्व क्षेत्राच्या ालेकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 200 ते 300 उमेदवारांची नोंदणी केली जाईल.\nसंदीप दास यांना प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार\nनितीश कुमारांनी त��जस्वी यांचा राजीनामा मागितला नाही ; लालूंचे स्पष्टीकरण\nविराटचे चॅलेंज स्वीकारले आता इंधन दर कपातीचे चॅलेंजही स्वीकारा : राहुल गांधी\nआधी मंदिर… मग सरकार…\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617224", "date_download": "2019-02-23T23:35:08Z", "digest": "sha1:RKSJMHQHJIER5HTLQBOTZOSWCYX6KG6G", "length": 6344, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्पेन, बोस्निया संघांचे निसटते विजय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » स्पेन, बोस्निया संघांचे निसटते विजय\nस्पेन, बोस्निया संघांचे निसटते विजय\nनेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी विंब्ले स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सलामीच्या सामन्यात स्पेनने यजमान इंग्लंडचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात बोस्नियाने उत्तर आयर्लंडवर 2-1 अशी मात केली.\nस्पेन आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना शेवटपर्यंत चुरशीचा झाला. रशियातील झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडला उपांत्य फेरीत क्रोएशियाकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधी दरम्यान इंग्लंडचा दुसरा पराभव आहे. शनिवारच्या सामन्यात स्पेनतर्फे सेयुल निगेझ आणि रॉड्रिगो यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. इंग्लंडतर्फे 11 व्या मिनिटाला हॅरी केनने खाते उघडले होते. या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या हॅरी केनला इंग्लंड संघाचे प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांच्या हस्ते विश्वकरंडक स्पर्धेतील मिळालेला गोल्डन बूट चषक देवून गौरविण्यात आले. या सामन्याला सुमारे 80 हजार शौकिन उपस्थित होते. इंग्लंडच्या फुटबॉल संघाला अलिकडच्या कालावधीत सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. क्रोएशिया, बेल्जियम आणि स्पेन यांनी इंग्लंडवर मात केली आहे.\nनेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या दुसऱया सामन्यात बोस्नियाने उत्तर आयर्लंडचा 2-1 असा पराभव केला. बोस्नियातर्फे हॅरीस डुलजेविक आणि इलवेस सॅरीक यांनी गोल केले. उत्तर आयर्लंडतर्फे ग्रीगने एकमेव गोल नेंदविला.\nधडाकेबाज विजयासह फ्रान्स अंतिम फेरीत\nआशियाई हॉकीत भारताचे लंकेवर 20 गोल\nनेमबाज मुदगिल, चंडेला ऑलिम्पिकसाठी पात्र\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/harassment/", "date_download": "2019-02-23T22:49:27Z", "digest": "sha1:F35TKA5SEPT37ZGRMZZKTOJSXC5YVUJ6", "length": 11790, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Harassment- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहर��� करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nपुलवामा हल्ल्याचे पडसाद, डेहराडूनमधून काश्मिरी डीनचं निलंबन\nदेहराडून येथे आता खासगी कॉलेजमधील काश्मीरी डीनचं देखील निलंबन करण्यात आलं आहे.\nधक्कादायक; मुख्याध्यापकाकडून मुलींचे लैंगिक शोषण\nचक्क मुलीने केलं मुलाचं अपहरण, फोनवर सारखा म्हणायचा 'I LOVE YOU'\nवडिलांना सांगूनही छेडछाड थांबली नाही, शालेय विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल\nगायक मिका सिंग दुबई पोलिसांच्या ताब्यात, लैंगिक गैरवर्तनाचा आरोप\nपिंपरीत धक्कादायक प्रकार, भाचीचा विनयभंग केल्यानंतर मामाची आत्महत्या\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO :पाचवीतल्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग, ग्रामस्थांचा बेदम चोप\nहुंड्यासाठी सासू-सासऱ्यांनी दोन्ही सुनांना विकल्याचा प्रकार उघड \nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_8142.html", "date_download": "2019-02-23T23:45:01Z", "digest": "sha1:SFHMPGQF4CWU4OEFQRDXPTWE2MEEAX26", "length": 13732, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ६४ - हा बुद्धिबळाचाच डाव", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ६४ - हा बुद्धिबळाचाच डाव\nमहाराजांची नजर कैद सुरू झाली. तीनशेमावळ्यांच्या मराठी छावणीलाहीसैनिकांचा गराडा होता. महाराज ,शेजारीच असलेल्या रामसिंगच्यानिवासस्थानी या कैदेतूनही जात येत होते. त्यावरही फुलादखानचा पहारा होता. म्हणजेच पळून जाणे संभवतच नव्हते. महाराज चिंतेत पिचून निघत होते. रामसिंग तर दु:खी आणि अगतिक होता. शिवाय त्याच्या डोक्यावर राजपुताचा शब्द म्हणून महाराजांच्या सुरक्षिततेची तुळशीबेलाची पाने हेलावत होती. एकेक क्षण दिवसा दिवसासारखा जड जात होता. महाराजांच्या दोन वकीलांना मात्र छावणीबाहेर कोणाच्याभेटीगाठी किंवा (गुप्त राजकीय कामेधामे) यासाठी जाता येत असे. वकील या नात्याने त्यांना मोकळीक होती. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे ते वकील.\nएकूण या कैद प्रकरणामुळे या वकीलांची आणि महाराजांच्या गुप्त हेरांची जबाबदारी पणाला लागत होती. छावणीतील वातावरण अतिशय गंभीर आणि चिंताक्रांत होते. आत्ता शिवाजीमहाराजांना बेमालूमरित्या कसे ठार मारायचे याचा विचार बादशाहाच्या डोक्यात चालू होता. आता हा सीवा पळून तर जाऊच शकणार नाही अन् घातपाती राजकारणं करूच शकणार नाही याची खात्री बादशाहाला होती. कारण रामसिंगाने जामीनपत्र दिलेले होते आणिफुलादखानचा कडक पहारा होता. शाही सरदारांचे पूवीर्प्रमाणे रोजचे ' शिवाजीदर्शन ' या कैदेतही चालूच होते. महाराज त्यांच्याशी पूवीर्प्रमाणे छान छान सात्त्विक भाषेत बिनराजकारणी विषय बोलत होते.\nमहाराज कैदेत पडले आहेत हे दक्षिणेत राजगडावर जिजाऊसाहेबांना समजलेच. त्यांचीव्याकुळता कशी सांगावी अखेर त्या आई होत्या. मिर्झाराजा जयसिंहालासुद्धा हा औरंगजेबी कावा आणि राजांची कैद समजलीच. ते ही तेवढेच दु:खी झाले. त्यांचे राजकारण आणि अंत:करण करचळून गेले. औरंगजेबाला आपल्या पदरच्या शहाण्या माणसांचीही किंमत कधीच कळली नाही. मिर्झाराजांनी रामसिंगला गुप्त पत्राने कळविले की , ' दक्ष राहा. आपला शब्द शिवाजीराजांना तुळसीबेलासह आपण दिला आहे. ' मिर्झाराजांनी ओरंगजेबाला एक सूचक पत्र पाठविलेले उपलब्ध आहे. त्यात त्याने म्हटले आहे की , ' शिवाजीराजांना कैदेत ठेवल्यामुळे दक्षिणेतील त्याच्या राज्य कारभारावर कोणताही परिणाम झालेला नाही. (त्याची आई) इतकाचोख राज्यकारभार करीत आहे की , त्यात सुई शिरकवावयासही जागा नाही.\nआग्ऱ्यात कैदेचे दिवस मुंगीच्या गतीने उलटत होते. या काळात महाराजांनी औरंगजेबास काही पत्रे पाठविली. त्याचा सारांश असा की , मी आता बादशाहांच्या हुकुमाप्रमाणे बादशाहांची सेवा करणार आहे. पण या साऱ्या पत्रांना औरंगजेबाने थोडासुद्धा अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्याच्या डोक्यात एक वेगळीच कारस्थानी भट्टी पेटली होती. शिवाजीराजांना कसं आणि केव्हा कोंडून ठार मारायचं याचा विचार तो करीत होता. अन् या भयंकर मगरममिठीतून कसं आणि केव्हा सुटायचं याचा महाराज विचार करीत होते.\nएके दिवशी तेजसिंह कछवा हा महाराजांशी बोलत बसला होता. हा तेजसिंह म्हणजे राजगड तेआग्रा या प्रवासात महाराजांच्या बरोबर असलेला मिर्झाराजांचा एक राजकीय सहकारी. महाराज तेजसिंहाला म्हणाले.\n' मिर्झाराजांना बादशाहांचा स्वभाव माहित नव्हता का मग त्यांनी अशा भयंकर माणसाच्या विश्वासाची ग्वाही मला देऊन या कैदेच्या संकटात कशाला आणून टाकलं मग त्यांनी अशा भयंकर माणसाच्या विश्वासाची ग्वाही मला देऊन या कैदेच्या संकटात कशाला आणून टाकलं आता माझ्यावरकेवढा कठीण प्रसंग आला आहे. '\nमहाराजांच्या या उद्गारावर तेजसिंह म्हणाला , ' आमचे दरबार (मिर्झाराजे) फक्त उदयराज मुन्शीचाच सल्ला घेतात आणि ऐकतात. इतर कोणाचेच ऐकत नाहीत. ' महाराजांचा स्वभाव नेमका वेगळा होता. ते त्यानुसार स्वत:चा निर्णय ठरवीत असत.\nऔरंगजेब कोणाचाही सल्ला घेत नव्हता. कुणी सल्ला दिलाच तरी स्वत:चाच निर्णय तो ठरवीत असे. अशीही त्यावेळची राजकारणातली यादी होती.\nमहाराजांच्या भोवती मावळे होते. महाराज शामियान्यात राहत होते. रामसिंगांचे मन कसे होते पाहा त्याला महाराजांची अतिशय काळजी वाटायची. त्याने एकेदिवशी आपले सुमारेएकोणतीस अत्यंत विश्वासू आणि शूर लोक महाराजांच्या शामियान्याच्या भोवती रात्रंदिवस पहाऱ्यास ठेवले. याला म्हणतात पलंगपहारा. न जागो याही परिस्थितीत बादशाहाने एकदममहाराजांवर काही घातपाती हल्ला घातला , तर कडवा प्रतिकार करण्यासाठी आपली माणसं असावीत ही रामसिंगाची इच्छा.\nबादशाहाकडे फुलादखानाने तक्रार कळविली की , ' माझा येथे कडक पहारा असतानाही यारामसिंहाने मला न विचारता आपली माणसे सीवाच्या शामियान्याभोवती पहाऱ्यावर नेमली आहेत. हुजूरनी याची दखल घ्यावी. '\nयावर बादशाहाने रामसिंहाला बोलावून जाब विचारला. तेव्हा रामसिंह म्हणाला , ' हुजूर ,शिवाजीराजांच्या बाबतीत आपण माझ्याकडून जमानपत्र लिहून घेतले आहे. म्हणून शिवाजीने निसटण्याचा प्रयत्न करू नये आणि घातपाती कोणतेही कृत्य करू नये म्हणून मी दक्षतेसाठीमाझाही पहारा त्याच्यावर ठेवला आहे. ' बादशाहाला हे एकदम पटले. अंदर की बात त्याला कळलीच नाही.\nऔरंगजेबाच्या मनातील कुटील आराखडा निश्चित झाला. त्याने कोणापाशी���ी अक्षराने वाच्यता न करता ठरविली की या अशा पद्धतीने सीवाचा बिखो बुनियाद काटा काढायचा.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/617621", "date_download": "2019-02-23T23:27:06Z", "digest": "sha1:JEPNB53CJRX6OS7VVEZRCI5IPZ5736L7", "length": 9223, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चुकीच्या निर्णयाला जिल्हाधिकाऱयांचा ठोसा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » चुकीच्या निर्णयाला जिल्हाधिकाऱयांचा ठोसा\nचुकीच्या निर्णयाला जिल्हाधिकाऱयांचा ठोसा\nवादग्रस्त बाऊटवरुन जिल्हाधिकाऱयांनी काढली पंचाची खरडपट्टी\nसातारा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या शालेय बॉक्सिंगच्या स्पर्धेत पंचांकडून चुकीचा निर्णय दिल्याने पालक आक्रमक झाले. अन् त्या स्पर्धेला विरोध दर्शवला होता. त्याबाबत ‘तरुण भारत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांनी शिवाजी उदय मंडळाचे कार्यकर्ते जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांची बैठक घेतली. त्या बैठकीत संबंधित पंचाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, वादग्रस्त बाऊट परजिह्यातील पंचासमोर घेण्यात यावी. व उरलेल्या सर्व बाऊट घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पालकांनी व शिवाजी उदय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘तरुण भारत’चे अभिनंदन केले.\nशाहु क्रीडा संकुलात शालेय बॉक्सिंग स्पर्धेला जोरदार रंगत आली असताना एका बॉऊटमध्ये दमदार फाईट सुरु झाली. अगदी रेड आणि ब्ल्यू अशा दोघांमध्ये चांगली लढत होत असताना रेडच्या बाजूने चुकीचा निर्णय दिल्यावरुन स्पर्धेवेळी गेंधळ झाला. पंचावर आक्षेप घेत पालकांनी स्पर्धा थांबवली. याबाबत ‘तरुण भारत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांनी सकाळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्यासमवेत बैठक घेतली होती. त्यावेळी या प्रकरणावर चर्चा होवून दुपारी बैठकीचे आयोज��� करण्यात आले होते. दुपारी बारावकर यांच्या उपस्थितीत शिवाजी उदय मंडळाचे संग्रामजित उथळे, रमेश शिंगटे, देवेंद्र बारटक्के, सचिन दीक्षित, शैलेश देशिंगकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी घडलेल्या घटनेचा प्रकार कथन केला. दरम्यान, त्याबाबत व्हिडीओही बाऊटचा दाखवला. तो खेळ पाहून निवासी उपजिल्हाधिकारी बारावकर हेही अचंबित झाले. . रेडवाला खेळाडू चांगला खेळतो आहे. . पंच कोण आहे, कसा निर्णय . देतो. ही बाऊट परत घ्या, असा आदेश दिला. तसेच पुन्हा राहिलेल्या 18 बाऊट परजिह्यातील पंच घेवून खेळवा, अशा सूचना दिल्या. या दिलेल्या निर्णयानुसार तसेच जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनीही संबंधिता बाऊट व तसेच पंच . बाबत तांत्रिक कमिटीपुढे बाबी तपासून निर्णय घेवून ती बाऊट घेतली जाईल, चुकीच्या बाबीवर . कारवाई केली जाईल, असे संबंधित पालकांना . सांगिलते. दरम्यान, न्याय मिळाल्याच्या भावनेने व खेळाडूंना चांगली वागणूक मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातून आनंदाने शिवाजी उदय मंडळाचे कार्यकर्ते बाहेर पडले.\nतरुण भारतमुळे न्याय मिळाला\nखऱया खेळाडूच्या खेळाला न्याय मिळाला पाहिजे. सातारा जिह्यातील खेळाडू चमकला पाहिजे. याच भ्\nभावनेने शिवाजी उदय मंडळ आजपर्यंत कार्य करत आहे. शिवाजी उदय मडळाने अनेक खेळाडू घडवले आहेत. तरुण भारतचेही कौतुक करावे तेवढे थोडेस आहे, असे पालकांनी सांगितले.\nशेतकी अधिकाऱयासह पाचजणांना शिक्षा\nनिधी खर्च नाही झाला तर…\nशाहुनगर मध्ये पाणी वेळेवर नाही…\nचलो पंचायत अभियानात युवकांचा सहभाग महत्वाचा\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1?page=5", "date_download": "2019-02-24T00:16:17Z", "digest": "sha1:2QXHLMJHVI6JZQLYIKDAZUKWLHH4EWG4", "length": 19458, "nlines": 327, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनुभव : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती /अनुभव\n५-६ दिवसांपूर्वी लेकाच्या शाळेतून डायरीवर नोट आली, २४ तारखेला मुलांना सांताक्लॉज, एंजल, फेयरी यापैकी एका वेशभुषेमध्ये पाठवावे.\nतर आज एंजलच्या वेशभुषेत आयाम शाळेत गेला होता. त्यासगळ्याची ही कृती.\nसर्वात आधी २२ तारखेला पुपुवर चर्चा सुरु केली. बरेच वेगवेगळे सल्ले मिळाले. त्यातला रैनाने सुचवलेला रिसायकल कपड्यातून सरळ सोप्पा सांताक्लॉज बनवण्याचा पर्याय सगळ्यात सोप्पा वाटला. तरीही त्याकडे दूर्लक्ष केलं. नीरजा, प्राची आनि इतरांनी एंजल बनण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सांगितल्यावर घरात असलेल्या साहित्य शोधून ठेवलं. नसणार्‍या वस्तूंसाठी पर्यायी काय वापरता येईल याचा अंदाज घेतला.\nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nमाझ्या आईकडे एक 'शिवणाची कात्री' होती. होती म्हणजे अजून आहे. केशरी मूठ, मॅट फिनिशची पाती. ती कात्री म्हणजे आईच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. त्या कात्रीला हात लावायची आम्हाला कुणालाच परवानगी नव्हती. अगदीच उन्हाळ्याच्या सुट्टीत काही भरतकाम करायला घेतलं तर कटपीसमधून रुमालांचे चौकोनी तुकडे कापायला तेवढी ती कात्री हातात येई. पण चुकून जरी त्या कात्रीने कागद-बिगद (बिगद मध्ये पुठ्ठे, थर्माकोल, स्ट्रॉ, सुतळ्या, झाडांच्या फांद्या जे काही कापण्यासारखं असेल ते सगळं येतं) कापले की आईच्या नजरेला आणि आवाजाला त्या कात्रीची धार येई. आणि कात्रीची धार कमी होई. तसं पण अधनंमधनं तिची (कात्रीची) धार कमी होत असे.\nRead more about शिवणाची कात्री\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nबर्‍याच दिवसांपासून ज्यासाठी तयारी (आणि चर्चा) चालू होती ती अटलांटा १३.१ हाफ मॅरेथॉन आज पार पडली.\nदोन ५ के आणि दोन १० के रेसेसमध्ये भाग घेऊन झाल्यावर पुढची पायरी म्हणून हाफ मॅरेथॉन पळायची होती.\nजुलै महिन्यातच रजिस्ट्रेशन केलं होतं. अटलांटा कंपूतले राहूल जोग आणि विनायक ह्यांनीपण पळायची तयारी दाखवली. राहूल पण १३.१ रेसमध्ये तर विनायक ५ के मध्ये सहभागी झाला होता. शिवाय आम्हांला चिअर करायला कंपूतले बाकीचे लोक, प्रमुख पाहूणी म्हणून नानबा आ���ि माझा मित्र रोहित हे पण उपस्थित होते.\nAdm यांचे रंगीबेरंगी पान\nउद्याच्या जन्माष्टमीनिमित्त आज लेकाच्या शाळेत सगळ्या मुला-मुलींना कृष्ण अन राधेच्या वेषभुषेत यायला सांगितले होते.\nकाल संध्याकाळीच कळाल्यामूळे कपडे बाजारात जावून घाईघाईने आणले. बाकीची आभूषणे मात्र घरीच बनवली. पत्रिकेच्या कागदाचा मुकुट (त्यावर जुन्या ड्रेस अन ओढणीवरच्या टिकल्या आणि कुंदन), त्यच पत्रिकेचे बाजुबंद, गुंडाळी फळ्याच्या तुटलेल्या पाइपला सजवून त्याची बासरी, जुन्या चपलांना सोनेरी कागद लावून चमचमवणे असा सगळा लवाजमा तयार केला होता.\nRead more about आमच्या कन्हैय्या \nअल्पना यांचे रंगीबेरंगी पान\nनंदा आणि तिच्या काही कविता\nनंदा माझ्याकडे कामाला येत असे. सकाळी सात वाजता न चुकता बेल वाजायची आणि ही आत यायची. काल माझ्याघरुन गेल्यापासुन आज येईपर्यंत मधल्या वेळात जे जे काही तिच्या आयुष्यात घडले, तो सगळा पाढा माझ्यासमोर वाचल्याशिवाय ती कामाला हातही लावत नसे.\nमी ब्रश करत असेल तर ती लगेच चहा टाकणार, मी चहा केलेला असेल तर ही गरम करुन तो घेणार. मी स्वयंपाक करे पर्यंत तिथेच बघत उभी रहाणार आणि मी करत असलेली भाजी, तिच्या पध्दतीने केल्यास कशी जास्त चवदार होईल हे मला पटवुन देण्याचा प्रयत्न करणार.\nRead more about नंदा आणि तिच्या काही कविता\nआरती यांचे रंगीबेरंगी पान\nसचित्र वृत्तांत - बारा गटग, जुलै २०१०\nमी आणि रुनी बरोब्बर अकरा वाजून ६ मिनिटांनी स्वातीच्या घरी पोचलो. (डीसी गटगला बाराकर साडे अकराला आले होते)\nRead more about सचित्र वृत्तांत - बारा गटग, जुलै २०१०\nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nसकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आईची स्वयंपाकघरात खुडबूड सुरू आहे. एवढ्यात बाबांना जाग येते, ते उठून बसतात. आईची चाहूल लागल्याबरोबर-\n\"बदाम आहेत का घरात \n\"खावासा वाटला म्हणून कर म्हणालो. शिरा काय तुझ्या मांजरी बाळांत झाल्यावरच करावा असे थोडीच आहे\"\n जसं काय तुमच्यासाठी काही करतच नाही\"\n\"म्हणून तर सांगतोय, शिरा कर\"\nमग आई बदाम भिजत घालते. बदामाचा शिरा फारच जड पडतो म्हणून आई सगळा बदामाचाच शिरा नाही करत. एक वाटी रवा आणि एक वाटी वाटलेले बदाम असं करते.\nतृप्ती आवटी यांचे रंगीबेरंगी पान\nचला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही...............\nभाई अब कि बार आब्बा बोल रहे है \"मेरेकु नही लगता मै घर वापस आनेवाला है\".\nडाक्टर म्हणालेत \"सुर्यवंशी तुम्ही सेकंड चान्स घेउ नका जरा रिस्क आहे\"\nवरची दोन्ही वाक्य तुम्ही नुसतीच वाचा फारसं गंभीर वाटणार नाही पण मी ज्या परिस्थितीत ही एकली, आणि पाहीली ते आठवलं के आजही डोळे पाणावतात.नियतीचे फासे कसे कधी तुमच दान फिरवतील आणि आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही कोठल्या कोठे फेकले जालं हे हे समजायच नाही.त्याही परिस्थीतीत, आशा आणि इच्छा शक्तीचा असाही एक अनुभव आपल्याला खुप काही सांगुन जातो.\nRead more about चला दोस्त हो आयुष्यावर बोलु काही...............\nघारुआण्णा यांचे रंगीबेरंगी पान\nआणखी किती कमवायचं आयुष्यात......\nआणखी काय कमवायचं आयुष्यात......\nअमित(असुदे)ची ही प्रतिक्रिया वाचली आणि याचाच एक सुंदर तितकाच सहजपणे जमिनीवर आणणारा अनुभव लिहावासा वाटला. खरतर आपण (अर्थात मी ही त्यातलाच आहे/किंवा होतो म्हणा फार तर)सगळे रोजच धावत असतो काहीतरी कमवायच्या मागे. एक गोष्ट कमावली कि दुसरी समोर दिसत असते.ही न संपणारी शर्यत एकदिवस पार अड्खळुन पाडायला लावते आणि मग येतो आपण जमिनीवर.\n२६ जुलैचाच संदर्भ असणारा हा एक अनुभव.पावसानी त्याचा हिस्सा वाहुन नेला होता आणि मग उरलेल बाकी जनता सावडत होती.\nRead more about आणखी किती कमवायचं आयुष्यात......\nघारुआण्णा यांचे रंगीबेरंगी पान\nखरच असे लाख मोलाचे क्षण.....\n२६ जुलैच्या पावसात असे लाखमोलाचे क्षण नाही तर अनेक तास मे अनुभवलेत. पण सगळ्यात लक्षात राहीली ती केवळ २७ जुलैची संध्याकाळ. मुंबईत पाउस झाला तो २६ ला पण आमच्या कळव्यात मात्र त्याचा फटका बसला २७ ला.\nRead more about लाख मोलाची गोष्ट\nघारुआण्णा यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2018/06/blog-post.html", "date_download": "2019-02-23T23:48:47Z", "digest": "sha1:G5HSQ3SKVDLHSFIGQRTCC5JVFPL5VKGW", "length": 8430, "nlines": 56, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: मास्तर", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे ��रच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nमास्तर आता कायमचे शहराकडे आलेत. पण सारी हयात वाड्या वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या मास्तरांचा जीव काही इकडे रमत नाही. वयाने आता थकलेत. \"पण माज्या माघारी हातानं करून खाऊ नका तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय आपल्या पोरांच्याकडं जाऊन रहावा आपल्या पोरांच्याकडं जाऊन रहावा\" असं अखेरचा श्वास घेताना मास्तरीनबाईनी सांगिल्यामुळे मास्तर शहरवाशी झालेत. मास्तरांची दोन्ही मुलं जवळ जवळच राहतात. थोरला ईस्टला तर धाकटा वेस्टला. पण रेल्वेलाईनवरचा तो लोखंडी ब्रिज ओलांडताना काळानुसार मास्तरांचे गुडघे आता भरून येतात. चढताना त्यांना धाप लागते. भर गर्दीत एखाद्या पायरीवर बसून राहतात. शहरात आल्यावर मास्तर धाकट्याकडे होते. नंतर नंतर त्या किचन मधली भांडी वाजल्यावर मास्तर आता सकाळचे थोरल्याकडे जेवतात. संध्याकाळी धाकट्याकडे. थोरला मुलगा मास्तरांशी जास्त बोलत नाही. पण त्याची बायको मास्तरांशी चांगलं वागते. धाकटा पोरगा चांगला आहे पण बायको नाही. तिला आल्या गेलेली घरी नको असतात. सतत धुसपुस करीत राहते. पण मास्तरांचा लेका सुनापेक्षा नातवंडातच जीव रमतो. आता तीच त्यांच्या जगण्याची आधार केंद्रे बनलीत...\nपूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:42 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण ���हेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1336", "date_download": "2019-02-23T23:49:56Z", "digest": "sha1:FFA6XNXOZNCGYTSDLXPKDVSWC5TIB474", "length": 6806, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kashmir terrorist killed BSF | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाश्मीर: लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्यासह 4 ठार\nकाश्मीर: लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्यासह 4 ठार\nकाश्मीर: लष्कराच्या कारवाईत एका दहशतवाद्यासह 4 ठार\nसोमवार, 5 मार्च 2018\nशोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँमध्ये एका दहशतवाद्यासह, त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना ठार करण्यात लष्कराला यश आले.\nरविवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमधील चेकपोस्टवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराने चार जणांना ठार केले. गाडीत एका दहशतवाद्यासह इतर तीन जण होते, ते या दहशतवाद्याचेच सहकारी असल्याची माहिती लष्कराने दिली. या हल्ल्यात तेही ठार झाले आहेत. पण नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसून ते तिघे सामान्य नागरिक होते.\nशोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँमध्ये एका दहशतवाद्यासह, त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना ठार करण्यात लष्कराला यश आले.\nरविवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमधील चेकपोस्टवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराने चार जणांना ठार केले. गाडीत एका दहशतवाद्यासह इतर तीन जण होते, ते या दहशतवाद्याचेच सहकारी असल्याची माहिती लष्कराने दिली. या हल्ल्यात तेही ठार झाले आहेत. पण नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसून ते तिघे सामान्य नागरिक होते.\nरविवारी रात्री आठच्या सुमारास ही चकमक झाली. चेकपोस्टवर वाहन तपासणीसाठी संबंधित गाडी थांबवण्यास सांगितल्यानंतर लष्करी जवानांवर या गाडीतून गोळीबार करण्यात आला, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिली. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव शाहिद अहमद दार असे असून, तो शोपियाँचाच रहिवाशी असून त्याच्याजवळ शस्त्र सापडल्याचे समजते.\nश्रीनगर पोलिसांनी फुटीरतावाद्यांवर नियंत्रण रहावे यासाठी श्रीनगरच्या काही भागात बंद ठेवण्यात आला आहे. दक्षिण काश्मिरमधील इंटरनेट व रेल्वेसेवा काही वेळासाठी बंद करण्यात आली आहे, त्याचबरोबर तेथील बाजारपेठ देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता पसरली आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2029", "date_download": "2019-02-23T23:19:46Z", "digest": "sha1:PM55DIGOEZVFH6UUQL7SGVH2U6CQ5IRK", "length": 10628, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "gauri lankesh case main accused waghmare | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाघमारेला फिरवले खानापूर जंगलात\nगौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाघमारेला फिरवले खानापूर जंगलात\nगौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाघमारेला फिरवले खानापूर जंगलात\nगौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाघमारेला फिरवले खानापूर जंगलात\nशुक्रवार, 22 जून 2018\nबेळगाव, खानापूर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेला बुधवारी (ता. २०) बेळगावला आणले होते. येथील जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करून गुप्तस्थळी नेले; परंतु एसआयटीने त्याला खानापूर तालुक्‍यातील जांबोटीच्या जंगलात फिरवून पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण नेमके कुठे देण्यात आले शिवाय खानापूरच्या सीमेवरील रामनगर (जि. कारवार) परिसरातही त्याला घेऊन गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.\nबेळगाव, खानापूर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारेला बुधवारी (ता. २०) बेळगावला आणले होते. येथील जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करून गुप्तस्थळी नेले; परंतु एसआयटीने त्याला खानापूर तालुक्‍यातील जांबोटीच्या जंगलात फिरवून पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण नेमके कुठे देण्यात आले शिवाय खानापूरच्या सीमेवरील रामनगर (जि. कारवार) परिसरातही त्याला घेऊन गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अलीकडेच महाराष्ट्र पोलिसांनी खानापूर पोलिस स्थानकाला भेट देऊन काही ठिकाणांची माहिती घेतली असल्याने वाघमारेला खानापूर तालुक्‍यातील जंगल भागात फिरविल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.\nधारवाडमधील ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर बेळगावसह खानापूर तालुका चर्चेत आला. यापूर्वी गौरी लंकेश हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीणकुमारने त्याच्या जबाबात बेळगाव व खानापूरचा उल्लेख केला होता.\nखानापूर जंगल भाग रडारवर\nडॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटक सीआयडीच्या तपासात काही मोबाईल क्रमांक दोन्ही ठिकाणी वापरल्याचे समोर आले होते. त्यानंतर सीआयडीने खानापूर तालुक्‍यात तपासाची चक्रे फिरविली. मात्र, त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता ज्या भागात प्रवीणकुमारला फिरविण्यात आले होते, त्याच भागात वाघमारेलाही फिरविण्यात आल्याने तपास यंत्रणांच्या रडारवर खानापूरचा भाग असल्याचे स्पष्ट होते.\nवाघमारेने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण बेळगावात मिळाल्याचे म्हटले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्‍यातील जंगलात प्रशिक्षण घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी व आज सकाळी त्याला जांबोटी भागातील जंगलात फिरविण्यात आले. यानंतर दुपारी त्याला रामनगर भागातही नेण्यात आले. खानापूर तालुक्‍याच्या सीमेवर व कारवार जिल्ह्यातील रामनगर परिसरातही एसआयटी पथक त्याला घेऊन गेले होते. येथे परिसरात त्याला पोलीस फिरवत असल्यामुळे त्याने याच भागात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याच्या वृत्ताला बळकटी मिळत आहे.\nएसआयटीबाबत स्थानिक यंत्रणा अनभिज्ञ\nगेल्या तीन दिवसांपासून बंगळूरहून आलेले एसआयटीचे पथक बेळगाव परिसरात फिरत आहे. यामध्ये सीआयडीचे पोलिस ��पमहानिरीक्षक, एसआयटीचे दोघे उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षक, काही उपनिरीक्षक यांच्यासह त्यांचे अन्य सहकारीही आहेत. परशुराम वाघमारेला सोबत घेऊन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी फिरून माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे; परंतु याबाबतची माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेला लागू दिलेली नाही. बुधवारी सायंकाळी त्यांनी परशुराम वाघमारेची नियमित वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात केली तेव्हा पथक बेळगावात असल्याचे स्पष्ट झाले.\nबेळगाव पूर गौरी लंकेश gauri lankesh महाराष्ट्र कर्नाटक\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-blog-on-onion-rate-crisis-in-maharashtra/", "date_download": "2019-02-23T22:35:53Z", "digest": "sha1:CDYKSKHDAKJV2AS6YDJOKOHTAFL7U3U7", "length": 35084, "nlines": 262, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Blog : चला ! ‘अच्छे दिन’ आणू, साठेंसारख्या कांदा शेतकऱ्यांना दाबून टाकू | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्य��त फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पा��णेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\n ‘अच्छे दिन’ आणू, साठेंसारख्या कांदा शेतकऱ्यांना दाबून टाकू\n ‘अच्छे दिन’ आणू, साठेंसारख्या कांदा शेतकऱ्यांना दाबून टाकू\nही गोष्ट आहे २०१० सालची. जगातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यावेळेस भारताच्या दौऱ्यावर होते.\nत्याचदरम्यान मुंबईमध्ये एका कृषी प्रदर्शन भरले होते. त्यात अनेक प्रगतीशील शेतकरी, कृषी कंपन्या, शासनाच्या योजना यांचे स्टॉल्स होते. या स्टॉल्समध्ये शेतकऱ्यांना लघुसंदेशाच्या (एसएमएस) माध्यमातून कृषीसल्ला देणाऱ्या एका टेलिफोन कंपनीचाही स्टॉल होता.\nया स्टॉलचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील लाभार्थी शेतकरी होते नाशिकच्या शेतीदृष्ट्या प्रगत आणि समृद्ध अशा निफाड तालुक्यातील. संजय साठे त्यांचे नाव. नव्या तंत्राचा लाभ आपल्या शेतात खुबीने करून त्याद्वारे शेतात प्रगती केल्याने संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांमधून त्यांची निवड ओबामांना भेटणाऱ्या निवडक शेतकऱ्यांमध्ये झाली. आपण मोबाईलवरील कृषी सल्ल्याचा वापर कसा करतो त्याचा आपल्याला काय उपयोग होतो त्याचा आपल्याला काय उपयोग होतो त्यातून कृषी संशोधक आणि शास्त्रज्ञांशी थेट माझ्या बांधावरून कसा संवाद साधता येतो त्यातून कृषी संशोधक आणि शास्त्रज्ञांशी थेट माझ्या ब���ंधावरून कसा संवाद साधता येतो अशी सर्व माहिती साठे यांनी श्रीयुत ओबामा यांना दिली. त्यावेळेस त्यांचे नाशिक जिल्ह्याने फारच कौतुक केले. काल परवापर्यंत परिसरात ओबामांना भेटलेला शेतकरी अशीच साठे यांची ओळख होती.\nमात्र एका घटनेने साठे यांना नवी ओळख प्राप्त झाली आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कांदा विक्रीतून आलेल्या पैशांची मनीऑर्डर करणारा शेतकरी. साठे यांनी हे पाऊल का उचलले याचा उहापोह यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या आमच्या वृत्तातून केला आहे. सुमारे साडेसात क्विंटल कांदा साठे यांनी अलिकडेच बाजारसमितीत विकला होता. त्यांना दीडशे रुपये प्रति क्विंटल म्हणजेच किलोला दीड रुपया असा भाव मिळाला. सर्व मिळून १०६४ रुपये त्यांना मिळाले. कांदा वाहनात भरण्यासाठी ४०० रुपये मजूरी आणि वाहतुक खर्च ७०० रुपये असा मिळून ११०० रुपये खर्च झाला. सर्वात वाईट बाब अशी की लागवडीसाठी एक एकर कांद्याचे उत्पादन घेताना त्यांचा खर्च तीस ते चाळीस हजार रुपये झाला. त्यात मजूरी, पाणी हे समाविष्ट नाहीच.\nनाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीचा सरासरी खर्च १५ ते २० हजार रुपये येतो. याशिवाय खते- औषधे, तुषार सिंचन, मल्चिंग तंत्र असेल, तर तो खर्च, मशागत, मजुरी, काढणीचा खर्च वेगळाच. साठवणुकीसाठीही देखभालीसह वेगळा खर्च येतो. त्यामुळे कांदा जेव्हा शेतातून खळ्यात येतो, तेव्हा शेतकऱ्याचा हा खर्च अनेकदा ३० ते ४० हजारांच्या घरात जातो. चांगली जमीन असेल, तर एकराला ९० ते १०० क्विंटल उत्पादन मिळते.\nपण मध्यम स्वरूपाची जमीन असेल, त्यातही पाण्याची कमतरता, हवामान कारणीभूत ठरल्यास हे उत्पादन एकरी ५० क्विंटलपर्यंत कमी होऊ शकते. अशा स्थितीत बाजारपेठेत कांद्याला किमान हजार रुपये प्रति क्विंटल भाव जरी मिळाला, तरी शेतकऱ्याच्या पदरात ‘नफा’ पडतच नाही. त्याने केवळ राबराब राबायचं आणि शेवटी फायदा मिळणार तो इकडची काडी तिकडे न करणाऱ्या आडते, व्यापारी आणि दलालांना.\nयंदा नाशिकच्या पूर्व भागात पाहिजे तसा पाऊसच झाला नाही, त्यामुळे अनेकांनी केलेली कांद्याची लागवड पाण्याअभावी करपून गेली. ज्यांच्याकडे संरक्षित पाणी आहे, ते ही किती पुरेल अशी स्थिती आहे. त्यातही ज्या शेतकऱ्यांनी जिद्दीने रांगडा किंवा पोळ कांद्याचे उत्पादन घेतले, किंवा घेणार आहेत अशी स्थिती आहे. त्यातही ज्या शेतकऱ्यांनी ���िद्दीने रांगडा किंवा पोळ कांद्याचे उत्पादन घेतले, किंवा घेणार आहेत त्यांच्यापुढे बाजारभाव पडण्याची समस्या निर्माण झाली. कारण काय त्यांच्यापुढे बाजारभाव पडण्याची समस्या निर्माण झाली. कारण काय तर शेजारील कर्नाटक आणि गुजरातमध्ये कांद्याचे उत्पादन जास्त आल्याने भाव पडले आणि बाजारात नव्याने आलेल्या लाल कांद्यालाच जिथे भाव कमी मिळत आहेत, तिथे साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला कसे भाव मिळणार तर शेजारील कर्नाटक आणि गुजरातमध्ये कांद्याचे उत्पादन जास्त आल्याने भाव पडले आणि बाजारात नव्याने आलेल्या लाल कांद्यालाच जिथे भाव कमी मिळत आहेत, तिथे साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला कसे भाव मिळणार असा युक्तीवाद आता तथाकथित बाजारअभ्यासक आणि अर्थपंडित शेतकऱ्याच्या तोंडावर फेकू लागले आहेत.\nअगदी शासनाचे अधिकारी आणि सरकारमधील सत्ताधाऱ्यांचे मुखंडही हेच उत्तर ऐकविण्यात मश्गुल आहेत, पण समस्येला उतारा, कायम स्वरूपी उत्तर कुणीही शोधताना दिसत नाही, ही खरी तर नाशिकचा कांदा उत्पादकच नव्हे, तर सर्वच शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. सरकार कोणतेही असो, शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ अभावानेच येताना दिसतात.\nआता पुन्हा साठे यांच्या मुद्दयावर येऊ या. तर कमी बाजारभाव मिळाल्यामुळे वैतागलेल्या साठे यांनी सरळ ती रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला मनीऑर्डरने पाठविली. पंतप्रधान सहायता निधीत हे जमा करून घ्या असेही त्यांनी लिहिले. या प्रकरणातून सरकारला जाग येणे आवश्यक होती, त्यांनी बोध घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर तातडीने उपाय करणे गरजेचे होते. पण झाले भलतेच. पंतप्रधान कार्यालयाकडून या शेतकऱ्याची दखल घेतली खरी, कांद्याच्या स्थितीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मागविला खरा, पण प्रत्यक्षात या शेतकऱ्याचा आवाज कसा दाबता येईल, यावरच भर जास्त दिला गेला.\nसाठे म्हणाले की मी कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या संघटनेचा आहे माझी काही गुन्हेगारी किंवा राजकीय पार्श्वभूमी तर नाही ना अशा एक ना दोन गोष्टींची विचारणा सरकारी यंत्रणेकडून माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे, मित्रमंडळींकडे, नातलगांकडे होत आहे. हे कमी की काय, ज्या व्यापाऱ्याने कांदा विकत घेतला, त्याच्यावर ‘हा कांदा दुय्यम प्रतीचा होता म्हणून कमी दर दिले, असे सांग’ अशा पद्धतीने धमक्याही येत आ��ेत.\nथोडक्यात काय तर कांदा प्रश्नावर उतारा काढण्याऐवजी तो दाबून कसा टाकता येईल या शेतकऱ्याची कशी कोंडी करता येईल, त्यातून इतर शेतकऱ्यांवर कायद्याची व नियमांची कायदेबाह्य जरब कशी बसविता येईल यातच सध्याचे सत्ताधारी सरकार समाधान मानताना दिसत असेल, तर ही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि लोकशाही व मानवतेच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे असेच समजावे.\nसध्या केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हिंदुत्वाचे समर्थन करणारे सरकार आहे.शमन आणि दमन या वृत्तींपैकी हिंदू धर्म शमन या वृत्तींना प्राधान्य देतो. कुठलीही नैसर्गिक गोष्ट दाबून न टाकता तिचा संयम आणि संस्कारीपणे स्वीकार करणे, उपभोग घेणे आणि योग्य वेळी तिच्यातून निवृत्त होणे हे या शमन वृत्तीचे व्यवच्छेदक लक्षण.\nहेच कारण आहे की हिंदू धर्मात सर्वसामान्य लोकांवर ब्रह्मचर्य किंवा संन्यासासाठी सरसकट सक्ती न करता, धर्म-अर्थ-काम आणि मोक्ष यावर भर देण्यात आला आहे. त्याच हिंदु धर्माच्या सहिष्णुतेची आणि मानवतेची शिकवण वर्षानुवर्षे पसरविणारा एक पंथ, वारकरी पंथ महाराष्ट्रात नांदतो आहे. आपले शेतकरी हे या वारकरी संप्रदायाचे मोठे अनुयायी.\nतर सध्याच्या सरकारला कळेल अशा धार्मिक भाषेत सांगायचा मुद्दा हा की अशा या हिंदु धर्मातील वारकरी पंथाच्या अनुयायी असणाऱ्या या शेतकऱ्यांच्या समस्येचे धर्मतत्वाप्रमाणे ‘शमन’ करणे आवश्यक आहे. म्हणजेच समस्यांवर तोडगा काढणे, पण तसे न होता शेतकऱ्याचे ‘दमन’ करणे म्हणजेच त्याला दाबून टाकणे, त्याचा आवाज दाबणे याकडेच या तथाकथित हिंदुत्वाचा पुळका असलेल्या युती सरकारचा कल आहे हे स्पष्टच झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्या, बाजारपेठा, फार्मर प्रोड्युसर कंपन्या, अन्नप्रक्रियेचा थेट शेतकऱ्यांना लाभ या गोष्टी या सरकारच्या किती पचनी पडतील याबाबत शंकाच आहे.\nआज शेतकरी पिढ्यानपिढ्या या बाजारभावाच्या दृष्टचक्रात भरडला जात आहे. काही वर्षांपूर्वी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली याच महत्त्वाच्या मुद्द्यावर देशभर शेतकरी संघटेनेच्या माध्यमातून मोठा लढा उभा राहिला. पुढे या संघटनेतून फूट पडून स्वाभीमानी सारख्या संघटनांचा जन्म झाला. आज ही सर्व मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडत असले, तरी सत्तालांगुनचालन केल्यामुळे त्यातील जोर आणि तेज कमीच आहे. परिणामी वर्षानुवर्ष शेतकऱ्यांची बाजारभावाची समस्या अजूनतरी सुटलेली नाही. ‘साठेंच्या निमित्ताने, चला शेतकऱ्यांना दाबू या हीच प्रवृत्ती याही सरकारने दाखविली असून शेतकऱ्यांमध्ये आता या सरकारबद्दलचा असंतोष उघडपणे दिसू लागला आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुकांत तरी या शेतकरीविरोधी सरकारचे ‘अच्छे दिन’ शेतकरीच गोत्यात आणतील यात सध्या तरी काही शंका उरलेली नाही.\nPrevious articleधनगर समाजाच्या विरोधात आदिवासी नेते एकवटले; आंदोलन उभारणार\nNext articleअमळनेर तालूका हा कायम अवर्षण प्रवण ग्रस्त : केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Some-Maratha-Organisation-Behind-Koregaon-Bhima-Violence-says-Ramdas-Athawale/", "date_download": "2019-02-23T23:26:32Z", "digest": "sha1:SACHCLVUY4TX5GADBZXFCDVPGS4V3CKZ", "length": 5742, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा समाजाचे आभार मानतो: रामदास आठवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › मराठा समाजाचे आभार मानतो: रामदास आठवले\nकोरेगाव भीमाच्या घटनेमागे मराठा संघटनांचा हात: रामदास आठवले\nकोरेगाव भीमा येथील घटना खूपच दुर्दैवी आहे. या घटनेमागे मराठा संघटनांचा हात असल्याचा आपल्याला संशय आहे. त्यामुळे सरकारने या संपूर्ण घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी औरंगाबादेत केली. दलित समाजाच्या बंद दरम्यान मराठा समाजाने सामंजस्याची भूमिका घेतली, त्यांच्याकडून बंदला कोणताही विरोध झाला नाही. त्यामुळे मी मराठा समाजाचे आभार मानतो, असेही आठवले म्हणाले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आठवले औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौर्या्त त्यानी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन कोरेगाव भीमाच्या घटनेसह विविध विषयांवर त्यांची भूमिका मांडली.\nकोरेगाव भीमा येथील प्रकार हा नियोजनबद्ध होता. दोन समाजात वाद पेटविण्याचा हा प्रयत्न होता. 31 डिसेंबरला मी स्वतः वढूला जाऊन आलो होते. तेव्हा तिथे समाधीचा वाद मिटला होता. परंतु नंतर मराठा संघटनांची बैठक झाली, त्यातून मोर्चा निघाला आणि पुढे हा प्रकार घडला, असेही ते म्हणाले. कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांनी बंदचे आवाहन केले. परंतु त्यांनी आवाहन केले म्हणून बंद झाला असे नाही. तो होणारच होता. शिवाय बंदमध्ये माझे कार्यकर्तेच आघाडीवर होते. मी बॅकफूट वर गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे, बॅकफूटवरुन फ्रंटफूटवर कसे जायचे हे मला चांगले ठाऊक आहे, असा टोलाही आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना मारला.\nसोशल मीडियावर आंबेडकर विरुद्ध आठवले\nअनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांचा धोकाः आंबेडकर\nदलितांचा राजा होतो; पुढेही राहीन : अ‍ॅड. आंबेडकर\nप्रकाश आंबेडकर राजे..आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Those-schools-in-Shahuwadi-are-accessible/", "date_download": "2019-02-23T23:04:37Z", "digest": "sha1:3FRZORAVYKWSXV2TID5BT7W6T5REOOGA", "length": 7360, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाहूवाडीतील ‘त्या’ 13 शाळा सुगमच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शाहूवाडीतील ‘त्या’ 13 शाळा सुगमच\nशाहूवाडीतील ‘त्या’ 13 शाळा सुगमच\nकोल्हापूर : नसिम सनदी\nशाळेपर्यंत जाण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्याने शाहूवाडी तालुक्यातील 13 शाळांचा दुर्गममध्ये समावेश करण्याच्या जिल्हा परिषदेच्या विनंतीला शासनाने केराची टोपली दाखवली आहे. 170 दुर्गम शाळांची यादी पाठवली असताना या 13 शाळा वगळून 157 शाळाच दुर्गम असतील, असे शिक्षण सचिवांनी जि.प. ला कळवले आहे. या शाळांनुसार बदली प्रक्रिया राबवण्याचे आदेशही दिले आहेत.\nदरम्यान, या निर्णयामुळे या 13 शाळा सुगम ठरल्याने आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकवणार्‍या शिक्षकांचा बदलीचा मार्ग काही वर्षांसाठी बंद झाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.\nफेब्रुवारी 2017 च्या शासन आदेशानुसार सुगम, दुर्गम अशी स्थल निश्‍चिती करूनच खो पद्धतीने प्राथमिक शिक्षक बदलीचे धोरण यावर्षी राबवले जात आहे. आतापर्यंत मॅपिंग पूर्ण होऊन संवर्गनिहाय सेवाज्येष्ठतेनुसार अंतिम यादीही तयार झाली आहे. आता शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र वेळापत्रक देऊन आंतरजिल्हा बदली पूर्ण करून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जूनला शाळा सुरू होण्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे शिक्षण सचिवांचे आदेश असल्याने संपूर्ण मे महिना या बदलीतच जाणार आहे.\nमॅपिंगनुसार सुगम-दुर्गम शाळा ठरवताना गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बराच गोंधळ घातला. तब्बल सहाशेच्या वर शाळा दुर्गममध्ये दाखवण्यात आल्या. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने कोल्हापूरचाच आकडा मोठा दिसत असल्याने त्यांनी फेरपडताळणी करण्यासाठी समिती पाठवली. या समितीने गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत फेरपडताळणी केल्यानंतर ही संख्या 600 वरून अवघ्या 157 पर्यंत खाली आली.\nदरम्यान, शाहूवाडीसारख्या डोंगराळ आणि अति पावसाच्या तालुक्यातील बर्‍याच शाळा दुर्गममधून काढून सुगममध्ये घातल्या गेल्याने विरोध होऊ लागला. या शाळांकडे जाण्यासाठी रस्ता नाही, मुख्यालयापासूनचे अंतर जास्त आहे. दळणवळणाच्या सुविधा पोहोचत नाहीत अशा तक्रारी वाढल्याने अखेर सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकार्‍यांमार्फत या तालुक्यातील शाळांची फेरपडताळणी करण्यास सांगितले. त्यानुसार फेरपडताळणीत 13 शाळा या दुर्गम असल्याचे समोर आले.\nया शाळा दुर्गममध्ये समाविष्ट करून एकूण 170 शाळांचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला, पण शिक्षण सचिव असिम गुप्‍ता यांनी या शाळा दुर्गम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दर्शवला आहे. सुगममध्येच असल्याचे स्पष्ट करत त्याप्रमाणेच बदली प्रक्रिया राबवावी, असे सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-zilha-parishad-politics/", "date_download": "2019-02-23T22:59:38Z", "digest": "sha1:ESQKPUA4JCTTO53JKL4NLBKP6IX6WX2F", "length": 9067, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पदाधिकार्‍यांना पक्षप्रतोदांचा घरचा आहेर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पदाधिकार्‍यांना पक्षप्रतोदांचा घरचा आहेर\nपदाधिकार्‍यांना पक्षप्रतोदांचा घरचा आहेर\nखोटी माहिती भरणार्‍या शिक्षकांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. अशा शिक्षकांची यादी दाखविली जात नाही. या प्रकरणात काहीजण 50 हजार रुपये संबंधित शिक्षकांकडे मागू लागले आहेत. कर्मचार्‍यांकडूनही वर्गणी जमा करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत असे गोळा करणारे खूप आहेत. असले धंदे बंद झाले पाहिजे. ते करण्याची जबाबदारी पदाधिकार्‍यांची आहे. मात्र, पदाधिकार्‍यांना काम करायचे नाही, असे दिसते. अशा शब्दात पक्षप्रतोद विजय भोजे यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकार्‍यांना घरचा आहेर दिला. अध्यक्षस्थानी जि. प.अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.\nभोजे म्हणाले, ऑनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणार्‍या शिक्षकांवर काय कारवाई केली, या संदर्भात आपण माहिती मागितली होती. मात्र, ती मिळू शकली नाही. खोटी माहिती भरून या लबाड शिक्षकांनी आपली सोय करून घेतली. मात्र, त्यामुळे स्तनदा माता व गरोदर महिलांची मोठी गैरसोय झाली. खोटी माहिती भरणार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक होते, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. कारण कारवाई होऊ नये म्हणून काही जण 50 हजार रुपये जमा करत होते. सभापती अंबरिश घाटगे यांनी चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांची यादी मागूनदेखील शिक्षण विभागाकडून मिळाली नाही, याचे काय गणित आहे ते समजू शकले नाही. चुकीची माहिती भरणार्‍या शिक्षकांवर जर कारवाई झाली नाही, तर या प्रकरणात आपण मंत्रालय पातळीपर्यंत दाद मागू. पंचायत र���ज समितीसमोर आपण उभे राहणार होतो, मात्र आपल्याच जिल्हा परिषदेची बदनामी नको म्हणून शांत बसलो. या कालावधीत कर्मचार्‍यांकडून कशासाठी सक्‍तीने वर्गणी वसूल करण्याचे काम सुरू आहे. यातील झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, हे शोधले पाहिजे.\nपाणी मर्यादा मानसी 70 लिटर\nसध्या ग्रामीण भागात 40 लिटर प्रति मानसी गृहीत धरून पाणीपुरवठा योजना तयार केल्या जातात. यापुढे पाणीपुरवठा योजनांचा आराखडा माणसी 70 लिटरप्रमाणे करावा, असा ठराव अरुण इंगवले यांनी मांडला.\nजि.प. सदस्यांसाठी भवन बांधण्याचा ठराव\nजिल्हा परिषदेच्या आवारात चंदगड भवनला जागा देण्याच्या विषयावर गरमागरम चर्चा झाली. मनोज फराकटे यांनी चंदगड भवनला कागलकर वाड्याऐवजी पदाधिकारी निवासस्थानाजवर बांधावी, अशी सूचना केली. यावरून चर्चेला सुरुवात झाली. यात कल्‍लाप्पा भोगम, सतीश पाटील, प्रसाद खोबरे, राहुल आवाडे, भगवान पाटील आदींनी भाग घेतला. या चर्चेतून जिल्हा परिषद सदस्यांसाठी भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.\nऔषध घोटाळ्यातील आरोपींची सोयच\nगाजलेल्या औषध घोटाळ्यातील दोषींवर काय कारवाई केली, असा प्रश्‍न मनोज फराकटे यांनी उपस्थित केला. यातील दोषींवर कारवाई करणे लांबच, त्यांची सोय प्रशासन करू लागला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विजय भोजे यांनी घोटाळ्यातील ताठ मानेने जिल्हा परिषदेत फिरत आहेत, त्यांना प्रथम बाहेर पाठवा, असे सांगितले.\nसरकार मान्य देशी दारूचे दुकानही असते\nजिल्हा परिषदेची मालमत्ता खासगी संस्थांना देण्याचा विषय सभेपुढे होता. याला सभागृहात हरकत घेण्यात आली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी, संस्था सरकार मान्य असल्याचे सांगत असताना त्यांना थांबवत प्रसाद खोबरे यांनी, देशी दारू दुकानही सरकारमान्य असते, म्हणून जागा देता, असा सवाल केला.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pankaja-munde-on-karnatakas-bjp-lotus-operation-332513.html", "date_download": "2019-02-23T23:34:30Z", "digest": "sha1:WU5O2CAP5RPGYA2AMF2CFCILW6THBAAE", "length": 15429, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही ��िंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nकर्नाटकच्या 'लोटस आॅपरेशन'वर पंकजा मुंडेंचं सुचक विधान\nऔरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती.\nऔरंगाबाद, 16 जानेवारी : कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या 'आॅपरेशन लोटस'वर सुचक विधान केलं आहे. लवकरच कर्नाटकमध्ये आपली सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.\nऔरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. लोकसभा शक्ती केंद्र गटाचे कार्यकर्ते या मार्गदर्शन मेळाव्याला हजार होते. यावेळी, 'कर्नाटकमध्ये आपलं सरकार येऊ शकतं, गमावलेली राज्य पुन्हा आपल्या हातात येऊ शकतात', असा दावा पंकजा मुंडेंनी केला आहे.\nतसंच 'औरंगाबादेत 3 मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्वच नाही. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा नाही', असं सांगून पंकजा यांनी अप्रत्यक्षरित्या आपला सामना हा सेनेसोबत असल्याचा इशारा दिला आहे.\nदरम्यान, कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे तीन नाराज आमदार भाजपसोबत आहे. भाजप नेत्यांच्या मते सर्व काही व्यवस्थित झालं तर मकर उद्या गुरुवारी 17 तारखेला कर्नाटकात नवं सरकार बनू शकते.\n���र्नाटकमधल्या एका भाजपच्या वरिष्ठ आमदारांनी सांगितलं की, 'आमच्या हायकमांडला वाटतं लोकसभेची निवडणूक काँग्रेस-जेडीएस यांनी एकत्र होऊन लढवली, तर भाजपसाठी कठीण जाईल. कर्नाटकात जास्तीत जास्त जागा जिंकणं गरजेचं आहे. हे जेव्हा शक्य होईल, तेव्हा तिथे आपलं सरकार असेल. एकदा का जेडीएस बाहेर पडला तर त्याला एकट्यानं निवडणूक लढवावी लागेल किंवा एनडीएमध्ये सामील व्हावं लागेल. त्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास संपेल. म्हणूनच आमचे नेते सत्तापालट करण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहेत.'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nप्रवीण गायकवाडांसह अमोल कोल्हेंनी घेतली पवारांची भेट, चर्चांना उधाण\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/top-6-performance-from-rising-pune-supergiant/", "date_download": "2019-02-23T23:06:40Z", "digest": "sha1:WVMPREJM2EDBZSIU72M32OBAEBUSOU6D", "length": 13419, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे...", "raw_content": "\nपुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे…\nपुण्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देणारे ६ मोहरे…\nआयपीएलच्या इतिहासात देशाची सांस्कृतिक शहर असलेलया पुण्याची टीम प्रथमच अंतिम फेरीत पोहचली. अतिशय खराब सुरुवात करूनही नंतरचे सामने अपेक्षेपेक्षाही चांगली खेळून पुण्याने अंतिम फेरीत गाठली. स्पर्धेत सर्वात जास्त सामने जिंकलेल्या मुंबई इंडियन्सला पुण्याने ह्याच आयपीएलमध्ये ३ वेळा पराभूत केले. ह���या विजयात पुण्याकडून सर्वच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु त्यातील काही असे खेळाडू आहेत ज्यांनी अतिशय जबदस्त कामगिरी करून तसेच जबाबदारी घेऊन संघाला अंतिम फेरीत नेले. असे ५ खेळाडू…\nसौराष्ट्राकडून रणजीमध्ये खेळणारा आणि भारतीय संघाकडून ८ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला २६ वर्षीय जयदेव उनाडकतच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर पुणे संघाच्या गोलंदाजी विभागाला एक बळकटी आली. यापूर्वी कोलकाता आणि बेंगलोरकडून खेळलेल्या उनाडकतने यावेळी पुण्याकडून खेळताना जबदस्त कामगिरी केली. ११ सामन्यांत खेळताना त्याने २२ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळविला. यात त्याची सरासरी होती १३.७७ शेवटच्या सामन्यात जर त्याने ३ बळी मिळवले तर पर्पल कॅपचाही तोच मानकरी ठरेल.\nआयपीएल २०१७ ची बोली सुरु सुरु असताना जागतिक टी२० प्रकारात गोलंदाजीमध्ये पहिल्या स्थानावर असूनही इम्रान ताहीरला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पुण्याकडून आयपीएलमध्ये खेळणारा मिशेल मार्श दुखापतग्रस्त झाल्यामुळे इम्रान ताहीरची त्याच्या जागी वर्णी लागली आणि त्याने ती किती योग्य आहे हे त्याने १२ सामन्यात खेळलेल्या कामगिरीने दाखवून दिले. १२ सामन्यात खेळताना ताहिरने १८ बळी घेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक मिळविला.\nएक मुंबईकर असून मुंबई विरुद्ध खेळलेल्या तीनही सामन्यात अजिंक्य रहाणे मुंबईच्या गोलंदाजांवर असा काही बरसला की तो प्रत्येक सामन्यात एक कट्टर पुणेकर वाटत होता. मुंबई विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ६०, दुसऱ्या सामन्यात ३२ चेंडूत ३८ आणि कालच्या सामन्यात ४३ चेंडूत ५३ धावा रहाणेने केल्या. आणि हीच कामगिरी पुण्याला आयपीएलमधील वाटचालीसाठी महत्वाचे ठरले. रहाणेने ह्या आयपीएलमध्ये सर्व सामने अर्थात १५ सामन्यांत २४.१४ च्या सरासरीने ३३८ धावा केल्या आहेत.\nअतिशय कमी किमतीत पुण्याने आयपीएल २०१७ मध्ये संघात समावेश केलेला खेळाडू अर्थात राहुल त्रिपाठी. परंतु या खेळाडूने अशी काही कामगिरी केली की तिची किंमत पैश्यात मोजणे कठीण. आज २०१७ च्या आयपीएलमध्ये सर्वांच्या तोंडावर ज्या एकाच खेळाडूचे नाव आहे ते म्हणजे राहुल त्रिपाठी. राहुल त्रिपाठीने १३ सामन्यांत खेळताना सलामीवीराची जबाबदारी अनुभव��� राहणेबरोबर चोख बजावली. १३ सामन्यांत खेळताना त्रिपाठीने २९.८५ च्या सरासरीने ३८८ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८व्या क्रमांकावर झेप घेतली.\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची एमएस धोनीला हटवून जेव्हा पुण्याच्या कर्णधार पदावर नियुक्ती केली तेव्हा त्याच्या निवडीबद्दल जोरदार टीका झाली होती. परंतु ही निवड किती योग्य आहे हे त्याने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. लीड फ्रॉम फ्रंट अशी कामगिरी करत स्मिथ कर्णधार आणि खेळाडू अश्या दोनही आघाड्यांवर यशस्वी ठरला. स्मिथने १४ सामन्यांत ३८.५७ च्या सरासरीने तब्बल ४२१ धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ५व्या क्रमांकावर झेप घेतली.\nएवढी किंमत देऊन बेन स्ट्रोक्सला संघात का घेतले असेल याचे उत्तर आयपीएलच्या पुण्याच्या पहिल्या काही सामन्यांत जरी मिळाले नसेल तरी त्याचे आज उत्तर नक्की सांगण्याचीही गरज भासणार नाही. अष्टपैलू कामगिरी कशी असते याच उत्तम उदाहरण त्याने घालून दिले. त्यामुळे साखळी सामन्यांनंतर जेव्हा तो मायदेशी परतला तेव्हा पुण्यासह सर्व क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त केली. ११ सामन्यांत ३१.६० च्या सरासरीने स्ट्रोक्सने ३१६ धावा करतानाच १२ बळी सुद्धा घेतले आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जम���ेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-made-most-odi-runs-scored-in-dn-game-while-chasing/", "date_download": "2019-02-23T23:05:22Z", "digest": "sha1:CNPWT6Q5PIPNUCNMBNB6AM5JAP2TNKXK", "length": 6941, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाचा सचिनचा कोणता विक्रम विराटने मोडला ?", "raw_content": "\nवाचा सचिनचा कोणता विक्रम विराटने मोडला \nवाचा सचिनचा कोणता विक्रम विराटने मोडला \nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटमधील विश्वविक्रम हे एक खास नाते. १९८९ वर्ष, जेव्हापासून सचिनने क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे तेव्हापासून क्रिकेटमधील विक्रम हे सतत सचिन सोबत जोडले जाते. परंतु गेल्या काही वर्षात क्रिकेटमधील विक्रम हे नाव भारतीय कर्णधारासोबतही जोडले जाऊ लागले आहे.\nविशेषकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा नवनवीन विक्रम रोज रचत आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने ७० चेंडूत ८२ धावांची चांगली खेळी आहे. याबरोबर विराटने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.\nधावांचा पाठलाग करताना दिवस रात्र खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात विराटने ४२६८ धावा केल्या आहेत. हा क्रिकेटमधील विश्वविक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने धावांचा पाठलाग करताना दिवस रात्र खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात ४२४० धावा केल्या होत्या.\nविराटने हा विक्रम २८ धावांनी मोडला असून या यादीत तो अव्वल स्थानी आहे. भारताचा लंकेविरुद्धचा पुढचा सामना २४ ऑगस्ट रोजी पल्लेकेल येथे होणार आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल ��०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sector-16-cricket-stadium-chandigarh-converted-temporary-jail/", "date_download": "2019-02-23T23:05:13Z", "digest": "sha1:FYC4ZXWAFP36WVMFX7VNDB24N4XHFAW4", "length": 7668, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वाचा: हे मैदान होणार जेल !", "raw_content": "\nवाचा: हे मैदान होणार जेल \nवाचा: हे मैदान होणार जेल \nचंदिगढ: ज्या मैदानावर एकेवेळी युवराज सिंग, कपिल देव, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गजांनी एकेकाळी सराव केला किंवा ट्रेनिंग घेतले ते मैदान २५ ऑगस्ट रोजी जेल होणार आहे.\nडेरा सच्चा सौदाचे प्रचारक गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावर सुरु असलेल्या बलात्काराच्या केसचा निकाल चंदिगढ येथील न्यायालयात दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मैदानाला तात्पुरते जेल बनविण्यात येणार आहे.\nअनुयायी मोठ्या प्रमाणावर येण्याचा पोलिसांना अंदाज:\nहे मैदान १५.३२ एकरवर पसरले असून त्यात अंदाजे २०,००० लोक या मैदानात थांबू शकतात. यावेळी या शहरात १० लाख डेरा अनुयायी येण्य��ची शक्यता आहे. याबरोबर येथील काही शाळा, त्यांची मैदाने यांच्यावरही डेराच्या अनुयायांची सोया करण्यात आली आहे .\nकाय आहे या मैदानाचा इतिहास:\nया मैदानावर आजपर्यंत एक कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळवले गेले आहे. शेवटचा सामना येथे २००७ साली खेळवला गेला आहे. १९९२-९३ साली या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना झाला होता. या मैदानात तीन विश्वविजेते खेळाडू घडले आहेत.\nभारताचे माजी कर्णधार कपिल देव तरुणपणी याठिकाणी क्रिकेट खेळायला येत असत. अनेक वेळा त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे मित्र योगराज सिंगसुद्धा या ठिकाणी सराव करत असत. अन्य खेळाडूंमध्ये चेतन चौहान, युवराज सिंग, दिनेश मोंगिया, हरभजन सिंग हे खेळाडू या मैदानावर खेळले आहेत. युवराज आणि हरभजन सिंग यांच्या मैत्रीची सुरुवात देखील याच मैदानावर झाली आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_manche_dhabdhaba.htm", "date_download": "2019-02-23T23:07:30Z", "digest": "sha1:3AWSX2QQM7CQXVQMYVHCATOSFC24BNUL", "length": 3668, "nlines": 30, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nदेवगड समुद्राची भूमी जांभ्या दगडाची आणि लहान लहान डोंगर उताराची असली तरी येथे अतिशय विलोभनीय असे मणचे आणि सैतवडे असे दोन धबधबे आहेत.\nविजयदुर्ग-तळेर मार्गावर तरळयापासून 20 कि.मी अंतरावर मणचे फाटा आहे. तेथून 5 कि.मी. अंतरावर मणचे धबधबा आहे. देवगड पासून 35 कि.मी. अंतर आहे.\nहा एक निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणायला हरकत नाही.सुमारे 300 फूट उंचीवरून बारमाही कोसळणारा हा धबधबा सौंदर्याने अतिशय नटलेला आहे. हा संपूर्ण परिसरच निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इतक्या उंचीवरून फेसाळत कोसळणा-या धबधब्याच्या प्रवाहाखाली स्नानाचा मनमुराद आनंद पर्यटकांना लुटता येतो. काळ्या कातळातून पाणी सतत वहात असल्याने नैसर्गिकरीत्याच येथे लहानमोठी जलकुंडे तयार झाली आहेत. या ठिकाणी पोहोण्याचा आनंद लुटता येतो. धबधब्यापर्यंत बरेचसे अंतर पायी-पायीच जावे लागते. ही पायवाटही म्हणावी तशी चांगली नाही, मात्र बाकीचा रस्ता ब-यापैकी आहे.\nया धबधब्याशेजारी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे. हे येथील भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे पाहिले जाजे. हा परिसर हिरव्यागार सृष्टीने नटलेला आहे.\nपर्यटकांना भुरळ घालणारे हे ठिकाण असले तरी तं दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे हे पर्यटनस्थळ जिल्हयांच्या पर्यटन स्थळांपासून अद्यापही दूर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1937", "date_download": "2019-02-23T23:55:17Z", "digest": "sha1:3KK6MIBPLUPWDHTBHEC4M25CKB6Y3FVZ", "length": 6072, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news supriya sule best MP award | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nसुप्रिया सुळे यांना संस���रत्न पुरस्कार प्रदान\nरविवार, 10 जून 2018\nपुणे : खासदार सुप्रिया सुळे यांना प्राइमटाइम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती, प्राइमटाइम फाउंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.\nपुणे : खासदार सुप्रिया सुळे यांना प्राइमटाइम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती, प्राइमटाइम फाउंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.\nलोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राइमटाइम फाउंडेशन आणि ई-मॅगॅझीन प्रिसेन्सच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संसदेत मला जनतेचे प्रश्‍न मांडता आले. हा पुरस्कार त्यांना समर्पित करताना मला आनंद होत आहे, अशी भावना सुळे यांनी व्यक्त केली.\nखासदार सुप्रिया सुळे supriya sule पुरस्कार awards\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/458932", "date_download": "2019-02-23T23:31:10Z", "digest": "sha1:ZIT4Y25W5KOORNEZ4IEZNNH7YL6VAZUB", "length": 7474, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोहलीने केला 100 कोटींचा ‘विराट’ करार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » कोहलीने केला 100 कोटींचा ‘विराट’ करार\nकोहलीने केला 100 कोटींचा ‘विराट’ करार\nप्युमा या आंतरराष्ट्रीय कंपनीशी करारबद्ध, एकाच कंपनीशी मोठा करार करणारा विराट पहिलाच खेळाडू,\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही फटकेबाजी करत असून त्याने क्रीडा साहित्य तयार करणाऱया प्युमा या आंतरराष्ट्रीय कंपनीशी तब्बल 110 कोटींचा करार केला आहे. विशेष म्हणजे, 100 कोटींचा करार करणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू आहे. प्युमाने कोहलीसोबत आठ वर्षासाठी हा करार केला आहे. या करारासोबत विराट धावपटू युसेन बोल्ट, असाफा पॉवेल व फुटबॉलपटू थिएर हेन्री या जागतिक ब्रँड ऍम्बेसिडर यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.\nप्युमाने विराटसोबत केलेला करार आठ वर्षासाठी आहे. प्युमाने याआधीही अनेक दिग्गज क्रिकेटपटूंशी करार केले आहेत. अशा खेळाडूंच्या यादीत सामील होणे, ही माझ्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया विराटने व्यक्त केली आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर व महेंद्रसिंग धोनी यांनी यांनी विविध एजन्सी व कंपन्यासोबत 100 कोटींचे करार केले आहेत. मात्र, विराटने एकाच कंपनीसोबत एवढय़ा मोठय़ा रकमेचा करार करुन विक्रम प्रस्थापित केला आहे. विराट कंपनीची सिग्नेचर लाईन लाँच करणार असून त्यासाठी विशेष लोगो वापरण्यात येणार आहे. या जाहिरातीसाठी वर्षाला तब्बल 12 ते 14 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.\nगतवर्षी कोहलीने ब्रॅन्हव्हॅल्युच्या माध्यमातून तब्बल 600 कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे ‘डफ अँड फेल्प्स’ या खाजगी कंपनीने दिलेल्या आकडेवारीवरुन जाहीर होते. गत वर्षभरातील कोहलीच अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे. आपल्या उत्पदनाचे ब्रॅन्डिंग कोहलीने करावे यासाठी देशभरातील अनेक नामांकित कंपन्या प्रयत्नशील आहेत. कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रँन्डव्हॅल्यूमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डफ अँड फेल्प्सचे संचालक अविरल जैन यांनी सांगितले. सध्याच्या घडीला कोहली 20 पेक्षा अधिक ब्रँन्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर या कंपन्यांचा समावेश आहे\nआशिया चषकासाठी रानी रामपालकडे नेतृत्व\nक्रोएशियाच्या अंतिम संघातून मॅतेजला वगळले\nटी-20 मानांकनात जेमिमा रॉड्रीग्ज दुसऱया स्थानी\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्व�� चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/495265", "date_download": "2019-02-23T23:30:06Z", "digest": "sha1:MEGPN6GCLIGW5EWNQPLXJ4OHPWFKTGRB", "length": 3537, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी हिंदीमध्ये अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘शब’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला ‘रिंगण’ तसेच ‘अंडय़ा चा फंडा’ हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\nअशोक पत्की यांचा पहिला संपूर्ण गझल संग्रह\nबाप-लेकाच्या भूमिकेत दिसणार सचिन-स्वप्नील\n‘रणांगण’चित्रपटातून प्रणाली घोगरेची मराठीत एन्ट्री\nगजेंद्र अहिरे-सचिन पिळगावकर प्रथमच एकत्र\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/2018/11/19/%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-23T23:59:34Z", "digest": "sha1:XASZXWZH7EQFYNVDGACEVN7I7NY3DFMX", "length": 10006, "nlines": 128, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "इफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा गौरव- ज्युलियन लॅन्डिस | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर इफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा...\nइफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात माझ्या चित्रपटाची उद्‌घाटनासाठी निवड होणे हा माझ्यासाठी खरा गौरव- ज्युलियन लॅन्डिस\nइफ्फीचा उद्‌घाटन चित्रपट “द अस्पर्न पेपर्स” च्या दिग्दर्शकाचा पत्रकारांशी संवाद\nगोवा खबर:सर्व सिनेरसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात असा 49 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यातल्या पणजी येथे सुरु होत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ ‘द अस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाने होणार आहे. या निमित्त इफ्फीच्या पूर्वसंध्येला चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस आणि कलाकार निकोलस हाऊ, बार्बरा मिअर आणि लुईस रॉबिन्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nया चित्रपटाचे कलावंतही आज या महोत्सवात सहभागी होत आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद होत असल्याचे महोत्सवाच्या संचालकांनी यावेळी सांगितले. या चित्रपटाचा प्रिमियर शो उद्या या महोत्सवात होणार आहे. शुभारंभाच्या चित्रपटासह इफ्फीचे सर्व आठ दिवस अविस्मरणीय ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘द अस्पर्न पेपर्स’ च्या सर्व कलावंतांचे त्यांनी स्वागत केले. चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रतिष्ठित महोत्सवाच्या शुभारंभासाठी हा चित्रपट निवडला जाणे माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले. हेनरी जेम्स यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला आहे असे त्यांनी सांगितले. व्हेनिसमधल्या 19 व्या शतकातल्या कथेविषयी हा चित्रपट असून पूरातन आणि भव्य गोष्टींच्या होणाऱ्या ऱ्हासाविषयी हा चित्रपट भाष्य करतो.\nचित्रपटातल्या अभिनेत्री लुईस रॉबिन्स यांनीही यावेळी आपले चित्रीकरणाचे अनुभव सांगितले. पहिल्यांदाच भारतात आलेल्या रॉबिन्स यांनी भारत आणि गोव्यातल्या आतिथ्याचे कौतुक केले.\nया चित्रपटात गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते जोनाथन राइस मेअर्स प्रमुख भुमिकेत आहेत. त्याशिवाय अत्यंत नावाजलेले कलाकार या चित्रपटात आहेत.\nPrevious article49 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाचा उद्या होणार दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nगांजा बाळगल्या प्रकरणी आसामच्या तरुणास अटक\nमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर तपासणीसाठी दिल्लीस रवाना\nपोलिस निरीक्षक एकोस्करांना निलंबित करा; शिवसेनेची डीजीपींकडे मागणी\nहेल्मेट न वापरणाऱ्यांनी अवयवदान करावे: पोलिस महासंचालकांचा उपरोधिक सल्ला\nकला अकादमीत कोरगावकर यांच्या फेरनियुक्तीमध्ये घोटाळा:शिवसेना\nलोकशाही भाजपला निराश करते:राहुल गांधी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nडॉ सुनील कुमार सिंग यांना इंडियन नॅशनल सायन्स अकादमी फेलोशिप\nफॉर्मेलिनमुळे वाहून गेला अधिवेशनाचा पहिला दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://hoteldiamonddevgad.com/touristattractions_ganeshostav.htm", "date_download": "2019-02-23T23:08:38Z", "digest": "sha1:5Z52M2Z4QO44LTVQ5N4SC33LYK357HRW", "length": 7952, "nlines": 31, "source_domain": "hoteldiamonddevgad.com", "title": "Hotel Diamond - Devgad, Sindhudurg, Konkan, Maharashtra", "raw_content": "\nकोकणी आणि सण यांच नात अगदी अतूट आहे. प्रत्येक सण कोकणात मोठया उत्साहाने, भक्तीभावाने आणि विधीवत साजरा केला जातो. कोकणात दिवाळी, तुळशी विवाह, शिमगोत्सव, गणेशोत्सव,नारळी पोर्णिमा, स्थानक जत्रोत्सव फार मोठया प्रमाणात साजरे केले जातात. यातील सर्वात मोठा कित्यंक दिवस घरादाराचे रंगरुप बदलणारा एक आगळवेगळा सण गणेशोत्सव \nगणेशोत्सव कालावधीत घराघरात चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण असते. गणेश पूजनाचे ठिकाण ठरलेले असते. किंबहुना घर बांधते वेळीच तशी सोय केलेली असते. बरेच गणपती हे घराण्याचे किंवा भावकीचे गणपती असतात. विभाक्त कुटुंबे असली किंवा नोकरी धांद्यानिमित्त वेगवेगळया ठिकाणी स्थायिक झाली असली तरीसुध्दा आपले मुळघर मानून सर्व गणेशोत्सवासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. वर्गणी काढून किंवा आळीपाळीने प्रत्येक वर्षी गणेर्शोत्सव धुमधडयाक्यात साजरा केला जातो. बाप्पाच्या ससजावटीची, मुर्तीची, नैवेद्याची कमतरता भासू दिली जात नाही. गणपती पाहण्याचे निमंत्रण दिले जाते. वाडया-वाडयांतून आणि गावोगावी गणपती आणि त्यावेळी केलेली आरास पाहण्याचा कार्यक्रम आठ दिवस चालूच असतो. येणा-यांना प्रसाद म्हणून करंज्या दिल्या जातात.\nगणेशमूर्ती बनविण्याचे काम सहा महिने आधीच सुरु होते. गणेशमूर्ती बनविण्याच्या उद्योगाला कोकणात गणपतीची शाळा म्हणतात. या व्यवसायासाठी किती नविन्य पूर्ण शब्द वापरला आहे. यावरुन लोकांची गणपती विषयी भावना दिसून येते. या कालखंडात गणपतीची शाळा गजबजून गेलेल्या असतात. तयार गणपतीची मूर्ती फार कमी लोक घेतात. आपल्या पसंती आणि कुवतीनुसार प्रत्येक वर्षी नवीन गणेशमूर्ती आणली जाते. त्यासाठी वर्णन, चित्र, कॅलेंडर, फोटो इत्यादि स्वत:कडील पाटासह कलाकाराकडे दिले जाते. प्रत्येकाच्या मागणीनुसार गणपतीची मूर्ती मूर्तीकार बरवितात. चतुर्थीच्या आधी आठ-दहा मूर्तीना रंगकाम सुरु होते. पूर्वी ब्रशने रंगकाम केले जाई. आता स्प्रे पेंटींग केले जाते. मात्र लहान-लहान नाजूक कामे हाताने केली जातात. अशी प्रत्येक गावात एकतरी गणपतीची शाळा आहेच. साधरपणे 500 रुपयापासून 5 हजार रुपयांपर्यनत घरगुती गणपतीचच्या किंमती असतात.\nआनंदी वातावरणात गणपती प्रतिष्ठापना ठिकाणची साफसफाई केली जाते रंग रंगोटी केली जाते. भिंतीवर उत्साही चित्रे काढली जातात.हल्ली डिजीटल बॅनर मिळतात, बजेटप्रमाणे मखर व आसन केले जाते.\nकोकणातील बरीचशी मंळळी नोकरीनिमित्त मुंबई किंवा इतरत्र असल्याने त्यांची घरे बंद असतात. मात्र गणेशोत्सव काळात एकही घर बंद नसते. किंबहुना अशी मंडळी आठ दिवस अगोदर गावी येतात. गावातील बाजारपेठाही सजल्या जातात. पुजेचे, मंडपाचे, आराशीचे साहित्य, तोरणे, मखरे, फळे, रंग, फटाके, रिबन इत्यादी साहित्याची दुकानात विजेच्या प्रकाशात रेलचेल सुरु असते. सजवलेली दुकाने रात्री उशीरापर्यन्त उघडी असतात. घराघरात सजावट रात्रभर सुरु असते.\nप्रत्येक घरात या काळात चैतन्याचे वातावरण असतसे. सर्वजण समरसतेने काम करतात. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर खीर-मोदकांचे नैवेद्य, आरत्या, भजने असे कार्यक्रम सुरु होतात. सवजण गणरायाच्या सेवेत कग्न असतात. वाडी-वाडीत भजने होतात. सामुदायिक आरत्या होतात. अनंत चतुदर्शीपर्यन्त मंगलमय वातावरण असते. गणेशमुर्तीचे विसर्जनही मोठया थाटामसटात केले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.goakhabar.com/author/devendra123/page/145/", "date_download": "2019-02-23T23:00:02Z", "digest": "sha1:WFR2B34MTWRUSR54ZYGTNRT2AAQNDTH4", "length": 6758, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "Devendra Walavalkar | गोवा खबर | Page 145", "raw_content": "\nकारवार- सदाशिवगड येथील महालदारवाडा मधील श्रीकांत साळस्कर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या...\nकारवार- सदाशिवगड येथील महालदारवाडा मधील श्रीकांत साळस्कर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या...\nबेळगाव येथील आपल्या निवासस्थानी स्थानापन्न झालेल्या गणरायाची मनोभावे पूजा करताना विजय...\nकारवार- सदाशिवगड येथील महालदारवाडा मधील श्रीकांत साळस्कर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या...\nपणजी मतदारसंघातून पर्रिकर 4803 मतांनी विजयी\nपणजी महानगरपालिकेचे नगरसेवक किशोर शास्त्री यांच्या निवासस्थानी विराजमान झालेले गणपती बाप्पा\nपोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन\nसागर प्रभू लवंदे यांच्या कळंगुट येथील घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा\nधार्मिक सलोखा:माहिती आणि प्रसिद्धि खात्यात वरिष्ठ अधिकारी असलेले जॉन आगियार गेल्या...\nभाजपची ती तक्रार म्हणजे फटिंगपणा:गिरीश\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nजनतेची सेवा हेच पत्रकाराचे मिशन : आगियार\nगोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे (जीआयएम) ऍथिकल डेटा लिडरशीप\nविनयभंग पीडीतेच्या आईची ओळख जाहीर केल्या प्रकरणी प्रदेश महिला काँग्रेस...\nहिंदु राष्ट्र नेपाळ ‘धर्मनिरपेक्ष’ होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँगे्रस शासन \n‘गूज’च्या पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा ; २०१२ ते २०१८ सालांसाठी दिले जाणार...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/493287", "date_download": "2019-02-23T23:32:54Z", "digest": "sha1:WUVIRCQCB2Z37SNAVGAG5EUSORWU4PDB", "length": 5233, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधीच मुंबईत अमित शाहांचे पोस्टर हटवले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधीच मुंबईत अमित शाहांचे पोस्टर हटवले\nअम���त शाह- उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधीच मुंबईत अमित शाहांचे पोस्टर हटवले\nऑनलाईन टीम / मुंबई :\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या चर्चेआधीच युतीमधील वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपाध्यक्षांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर मुंबई महापालिकेने शुक्रवारीच हटवले.\nअमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौऱयावर आहेत. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शाहांच्या स्वागताचे फलक लावले होते. परंतु शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने पोस्टर उतरवले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात अमित शाह रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच मनपाने पोस्टर उतरवायला सुरूवात केली आहे. शिवाय अमित शाह यांचे बरंच कार्यक्रम सह्यार्दी अतिथी गृहस मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थानावर आहे.\nमुख्यमंत्री फडणवीस-शरद पवार यांच्यात कर्जमाफीवरुन चर्चा\nश्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला ; सीआरपीएफचा एक जवान शहीद\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची ताजमहल समोर साफसफाई\nसामाजिक संस्थांच्या कार्य परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/573873", "date_download": "2019-02-23T23:36:58Z", "digest": "sha1:PPAK7SUAODLDIEQCZJCTROMRCRY5XIXM", "length": 4572, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य सोमवार दि. 9 एप्रिल 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 9 एप्रिल 2018\nआजचे भविष्य सोमवार दि. 9 एप्रिल 2018\nमेष: वैवाहिक जोडीदाराच��या भाग्यामुळे पैसा मिळेल.\nवृषभः भागीदारी व्यवसाय, प्रवास, प्रेम प्रकरणे यांच्याशी संबंध येईल.\nमिथुन: कोर्ट मॅटर, स्पर्धा, खरेदी-विक्री यात यशस्वी व्हाल.\nकर्क: अनोळखी व्यक्ती, घटस्फोट, तडजोड, प्रवास याद्वारे धनलाभाचे योग.\nसिंह: शिक्षणात उत्तम यश, नावलौकिक होण्याचे योग.\nकन्या: साक्षात्कार, दृष्टांत, परदेशगमन योग, लिखाणात प्रसिद्धी.\nतुळ: मानसन्मान मिळण्याचे योग, भाग्योदयास अनुकूल वातावरण.\nवृश्चिक: कला व क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहून किर्ती मिळवाल.\nधनु: संगीत, गायन, अभिनय, चित्रपट, कायदा क्षेत्र यात नाव होईल.\nमकर: शैक्षणिक संस्था अथवा साखर कारखान्याशी संबंध येईल.\nकुंभ: धार्मिक क्षेत्रात उत्तम यश, बौद्धिक बाबतीत अत्यंत शुभ.\nमीन: राजकारणात गेल्यास यशस्वी व्हाल पण कुंडलीही पाहा.\nआजचे भविष्य शनिवार दि. 24 फेब्रुवारी 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018\nआजचे भविष्य गुरुवार दि. 21 फेब्रुवारी 2019\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-23T23:27:16Z", "digest": "sha1:X3QXSWQRX257ZA63AWNEPBX5JSHMWWY3", "length": 25987, "nlines": 252, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्या��� बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान मुख्य बातम्या ब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी\nउंबरे (वार्ताहर) – गेल्या 10 वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीच्या वाटपावरून राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील शेख आणि पठाण या दोन कुटुंबांत कडाक्याचे वाद झाले. त्यानंतर पठाण कुटुंबाने बाहेरून 15 ते 20 तरुणांच्या टोळक्याला बोलाविले.\nया टोळक्याने शेख कुटुंबाला बेदम मारहाण केली. यावेळी काही ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची खबर कळताच राहुरीचे पोलीसही तातडीने घटनास्थळी आल्याने तंग झालेले वातावरण निवळले. ही घटना काल शुक्रवारी (दि. 16) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.\nया प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी सुमारे 15 हून अधिक दुचाकींची मोडतोड करण्यात आली आहे. ब्राह्मणी येथील शेख व पठाण यांचे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वाटपावरून वाद आहेत.\nयात पठाण यांनी आपल्या हिश्श्याची जमीन कनगरे, पठारे, गायकवाड व अन्य काही लोकांना साठे खरेदीखत करून दिली आहे. मात्र, ही जमीन आजतागायत शेख कुटुंबियांच्याच ताब्यात असल्याने त्याच कारणावरून काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेख व पठाण यांच्यात वाद झाले. त्यानंतर पठाण यांनी आपली साठेखत करून दिलेल्या जमीनधारकांना ब्राम्हणीत बोलावून घेतले.\nयावेळी 15 ते 20 तरूणांनी ब्राम्हणीत येऊन शेख कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यात शेख कुटुंबियातील चार ते पाचजण जखमी झाले असून बाहेरून आलेल्या तरूणांनाही मारहाण झाल्याने त्यातील काही तरूण जखमी झाले आहेत. या मारहाणीत तलवार, लाकडी दांडके, यासह लोखंडी हत्याराचा वापर करण्यात आला. त्यामुळे ब्राम्हणी गावात वातावरण तंग झाले होते.\nमात्र, यावेळी बाहेरून येऊन हे तरूण गावातील कुटुंबियांना मारहाण करीत असल्याचे पाहताच ग्रामस्थ धावून गेल्याने तरूणांनी तेथून पलायन केले. दरम्यान, त्या तरूणांच्या दुचाकीची मोडतोड करण्यात आली असून ही वाहने राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत.\nदरम्यान, इस्माईल रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इरस्माई व त्याचा चुलत भाऊ आलिम यांना काही आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने पुन्हा शिवीगाळ करुन तलवार,\nलोखंडी पात्याचे धारधार हत्यार, लोखंडी पाईपला चेन साँकेट असलेले हत्यारे व लाकडी दांडे घेऊन दुकानात घुसुन यातील फिर्यादी व साक्षीदार याचे दुकानातील 3500/- रु. चिल्ल���, फिर्यादीची मामी शम्मा शेख हिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तसेच नजमा शेख यांच्या गळ्यातील पानपोत बळजबरीने काढुन, मारहाण करुन दुकानातील बांगड्या व इतर सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसचे जिवे मारण्याची धमकी दिली.\nयावरून पोलिसांनी – जाकिर आलम पठाण, शायद हसन पठाण, आलम हसन पठाण, हसन कोंढाजी पठाण,चाँद अब्दुल पठाण, दादा चाँद पठाण, अब्दुलगणी पठाण, नुरा अब्दुलगणी पठाण, रवींद्र बाबासाहेब कणगरे, राजु मच्छिंद्र गायकवाड, तुकाराम भिमराज पटारे, निलेश साहेबराव झावरे, रामदास ऊर्फ लाव्या धनवटे,पूर्ण नाव माहित नाही, श्रीकांत विजय नालकर, सोमनाथ भिमराज भागवत (आरोपी करजगाव, ब्राम्हणी, उंबरे, देवळाली, राहुरी फॅक्टरी, सोनई येथील आहेत. ) यांच्या विरोधात राहुरी पोस्टे गुन्हा रजि. नं. ख 826/2018 भा.दं.वि. कलम 143, 147, 148, 149, 327, 324, 326, 323, 504, 506, 427, 452 आर्मअँक्ट 4/25 मुं पो अँक्ट 1951कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nब्राम्हणीबरोबरच बारागाव नांदूर येथे सय्यद आणि इनामदार गटात जोरदार हाणामारी झाली. यातील अल्लाबक्ष सय्यद यांनी फिर्याद दिली असून इनामदार गटाच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसच राहुरी फॅक्टरी येथेही दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेतही काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे कालचा शुक्रवार हा राहुरी तालुक्याच्या दृष्टीने ‘दंगलवार’ ठरला आहे.\nPrevious articleमहिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा\nNext articleपुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nनागेश विद्यालयाच्या शिक्षकास विद्यार्थ्यांची मारहाण\nरस्त्यावर कचरा टाकल्याने चोप\nराखी सावंतच्या बॉयफ्रेंडला लाथा-बुक्क्यांनी तुडवले\nवाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याकडून कमिशन एजंटला मारहाण\nपाण्याची चारी फोडली; 10 जणांकडून चौघांना मारहाण\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ���वाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/574964", "date_download": "2019-02-23T23:39:21Z", "digest": "sha1:B4UUTILAVX7CEH2UPR25H5ASU6ZYL75B", "length": 7864, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वाळूमाफिया महादेव साहुकार जेरबंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वाळूमाफिया महादेव साहुकार जेरबंद\nवाळूमाफिया महादेव साहुकार जेरबंद\nशार्पशूटर व वाळूमाफिया महादेव साहुकार (उमराणी, ता. इंडी) यांना मंगळवारी रात्री शिर्डी येथे जेरबंद करण्यात आले आहे. त्यांनी वाळूसाठा केलेल्या अड्डय़ावर आयजीपी अलोककुमार यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 200 ट्रक वाळू, 4 ट्रक, 2 जेसीबी व 5 बोटी काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आल्या होत्या. तेंव्हापासून साहुकार फरारी झाला होता. अखेर त्याला पकडण्यात विजापूर पोलिसांना यश मिळाले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nमहादेवर साहुकार गत अनेक वर्षांपासून शार्पशुटर व वाळू तस्करीमध्ये सक्रीय होता. तसेच चार दिवसापूर्वी आयजीपी अलोककुमार यांच्या नेतृत्त्वाखाली केरूर येथील एका शेतात सुमारे 200 ट्रक वाळूसाठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर महादेव साहुकार हा फरारी झाल्याने अलोककुमार यांनी जिल्हा पोलीसप्रमुख प्रकाश निकम यांना साहुकारला 24 तासात पकडा किंवा पीएसआय गोपाळ हळ्ळूर यांना निलंबित करा, अशी सूचना त्यांनी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून शिर्डीतून महादेव साहुकार यांना अटक करण्यात आली.\nसाहुकार समर्थकांवर पोलिसांचा लाठीमार\nमहादेव साहुकारला न्यायालयात हजर करण्यासाठी पीएसआय गोपाळ हळ्ळूर हे फौजफाटय़ासह जात होते. याची माहिती साहुकार यांच्या समर्थकांना मिळताच न्यायालयाबाहेर जमा होऊन साहुकार यांना सोडण्याची मागणी करत घोषणबाजी केली. यावेळी पोलिसांमध्ये व समर्थकांमध्ये वादावादी झाली. तसेच परिस्थिती आटोक्यात न आल्याने पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यातच साहुकार यांचे समर्थक शरणगौडा बिरादार यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. न्यायालय आवारात साहुकार यांचे 5 हजार समर्थक जमा झाले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर साहुकार यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. इंडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याची माहिती साहुकार यांनी दिली असून त्यांनी प्रचारही सुरू केला होता. त्यामुळे इंडी मतदारसंघात चूरस निर्माण होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.\nतुकोबाची पालखी ओढणार खडकलाटची बैलजोडी\nशिक्षण, नितीमुल्यांची शिकवण महत्त्वाची\n‘एकस’मध्ये अत्याधुनिक अग्निशमन केंद्र लवकरच\nपं. आदित्य कल्याणपूर यांनी रसिकांची सायंकाळ केली स्मरणीय\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17351", "date_download": "2019-02-23T23:06:17Z", "digest": "sha1:BLI364UXGD2YGIU54FOL4C2MJLDCDG44", "length": 5653, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "व्हॉटसॅप : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /व्हॉटसॅप\nलोकमान्य टिळकांची सुप्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेलच. \"मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही\" हे ज्या बाणेदारपणे त्यांनी निक्षून (बाणेदारपणे हे नेहमी निक्षूनच असते किंवा जे निक्षून असते ते बाणेदारच असते) सांगितले तो बाणेदारपणा आजकाल कमी होत चालला आहे असे निरीक्षणात आले आहे. पूर्वी मराठी हिंदी सिनेमात तो बाणेदारपणा अगदी ठासून भरलेला असे उदा. विश्वासराव सरपोतदार कसे आठवणीने सत्तर रुपये परत मागतात किंवा जब तक बैठने के लिए ना कहा जाए चुप���ाप खडे रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही - आठवलं तरी वाटतं की नंतर प्राण एकटा असतानाही खुर्चीवर बसत नसेल.\nRead more about शेंगा आणि टरफले\nडॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.\nRead more about भोंदू फॉर्वर्डस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bcci-is-likely-to-upgrade-their-domestic-air-travel-from-economy-to/", "date_download": "2019-02-23T23:52:53Z", "digest": "sha1:TXL3FZHIMFVYIJNTYXF6FWKG5ODQVPBU", "length": 6649, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीबरोबर सेल्फी घेणे झाले अवघड !", "raw_content": "\nविराट कोहलीबरोबर सेल्फी घेणे झाले अवघड \nविराट कोहलीबरोबर सेल्फी घेणे झाले अवघड \n भारतीय संघ यापुढे विमानात प्रवास करत असताना सेल्फी घेता येणार नाही. जेव्हा भारतीय संघ भारतात सामने खेळत असताना प्रवास करतो तेव्हा हा प्रवास ते इकॉनॉमी क्लासने करतात.\nत्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाहते खेळाडूंच्या सीटपर्यंत येऊन सेल्फी किंवा ऑटोग्राफ मागतात. यामुळे खेळाडूंना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.बऱ्याच वेळा खेळाडूंचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा धोक्यात येते.\nबऱ्याच वेळा काही चाहते खेळाडूंनी सेल्फी किंवा ऑटोग्राफ द्यावा म्हणून हट्टाला पेटतात. इकॉनॉमी क्लासमध्ये इशांत शर्मा किंवा हार्दिक पंड्यासारख्या उंच खेळाडूंना बसायला तसेच पायाला त्रास होतो.\nविराटसह अन्य खेळाडूंनी हा मुद्दा उचलून धरला तसेच बीसीसीआयच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे बीसीसीआय यात लवकरच यात बदल करणार असून खेळाडूंना बिजनेस क्लासचे तिकीट देऊ शकते.\nयामुळे मात्र चाहत्यांना यापुढे विमानात आपल्या आवडत्या खेळाडूंबरोबर फोटो घेणे किंवा ऑटोग्राफ घेणे अवघड जाणार आहे.\nहॉ��ी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/85-percent-result-of-HSC-in-goa/", "date_download": "2019-02-23T23:13:31Z", "digest": "sha1:5HB45ZXGIYOKZRIU3H75JFOVNKL7EIPO", "length": 9109, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोव्यात बारावीचा निकाल ८५ टक्के | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › गोव्यात बारावीचा निकाल ८५ टक्के\nगोव्यात बारावीचा निकाल ८५ टक्के\nगोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 85.53 टक्के लागला आहे. पर्वरी केंद्राचा सर्वाधिक 96.80 टक्के तर फोंडा केंद्राचा सर्वात कमी 75 टक्के निकाल लागला आहे. गणित विषयात विद्यार्थ्यांची कामगिरी घसरल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात 3 टक्के घसरण झाली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रामक��ष्ण सामंत यांनी पर्वरी येथील मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nराज्यात एकूण 17,739 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 15,172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 9,394 मुली तर 8,345 मुले परीक्षेला बसली होती. परीक्षेत मुलींनी 88.31 टक्के तर मुलांनी 82.39 टक्क्यांनी बाजी मारली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक 90.58 टक्के लागला आहे.\nकला शाखेचा निकाल 85.17 टक्के, विज्ञान शाखा 82.31 टक्के तर व्यावसायिक शाखेचा निकाल 82.58 टक्के लागला आहे. कला शाखेतील 4,079 विद्यार्थ्यांपैकी 3,474 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतील 5,462 पैकी 4,496 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतील 5,402 पैकी 4,893 विद्यार्थी तर व्यावसायिक शाखेतील 2,796 पैकी 15,172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.\nपरीक्षेत बसलेल्या 3,743 विद्यार्थ्यांना क्रीडा गुण प्राप्त झाले होते. यातील 255 विद्यार्थी क्रीडा गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. क्रीडा गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 1.4 आहे. फेरमूल्यांकनासाठी 7 मे रोजी अंतिम तारीख आहे.\nपत्रकार परिषदेत शालांत मंडळाचे सचिव भगिरथ शेटये, उपसचिव भारत चोपडे आणि सहाय्यक सचिव ज्योत्स्ना सरिन उपस्थित होत्या.\n15 विद्यालयांचा निकाल 95 टक्के\nराज्यातील 15 विद्यालयांचा निकाल 95 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यात उत्तर गोव्यातील 9 तर दक्षिण गोव्यातील 6 विद्यालयांचा समावेश आहे. गतवर्षी 23 उच्च माध्यमिक विद्यालयांचा निकाल 95 टक्क्यांपेक्षा अधिक लागला होता. यंदा 95 टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांमध्ये मोठी घट झालेली आहे. उत्तर गोव्यात 95 टक्के निकाल लागलेल्या विद्यालयांमध्ये विश्‍वनाथ महादेव परुळेकर उच्च माध्यमिक विद्यालय बार्देश, विद्या प्रबोधिनी उच्च माध्यमिक विद्यालय पर्वरी, कमलेश्‍वर शिक्षा प्रसारक संस्था कोरगाव, वसंत व्ही. एस. कुंकळेकर विद्यालय एला गोवा, डॉन बॉस्को पणजी, मुष्टीफंड उच्च माध्यमिक विद्यालय पणजी, आर्यन मुष्टीफंड उच्च माध्यमिक विद्यालय पणजी आणि केशव बळीराम हेडगेवार पणजी या विद्यालयांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात नुवे येथील कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालय, मडगाव येथील दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय, वेर्णा येथील फा. आग्नेल मल्टीपर्पज उच्च माध्यमिक विद्यालय, मारीया बंबीना विद्यालय कुंकळी, वास्को येथील सेंट एंड्रयू उच्च माध्यमिक विद्यालय आणि मदर तेरेसा ऑफ जिजस विद्यालय चावडी काणकोण यांचा समावेश आहे.\nशालांत मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेत धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी सावी नाटेकरने 94.16 टक्के गुण प्राप्त केले आहेत. धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाची शिवानी भिडे हिने वाणिज्य शाखेत 95.5 टक्के प्राप्त केले आहेत. झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाची नॅरीझा जुझार्थ हिने कला शाखेत 97 टक्के गुण प्राप्त केले आहेत.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangali-miraj-kupwad-municipal-corporation-election-Live-update/", "date_download": "2019-02-23T22:58:43Z", "digest": "sha1:A3QJVAJESBQT7TSPQZSOSIKW2JNYTVSX", "length": 15455, "nlines": 85, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा\nसांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा\nसांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत अखेर सत्तांतर झाले आहे. काॅंग्रेस- राष्ट्रवादी अाघाडीला धक्का देत भाजपने सत्ता मिळवली अाहे. एकूण ७८ जागांपैकी भाजपने ४१ जागांवर विजय मिळवला. तर काॅंग्रेसला २० तर राष्ट्रवादीला १५ अाणि स्वाभिमानी विकास अाघाडी अाणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर समाधाने मानावे लागले अाहे.\nगेल्या काही वर्षांपासून महापालिकेवर काॅंग्रेसची सत्ता होती. मात्र, भाजपने अाता सत्ता खेचून अाणली अाहे. या निवडणुकीसाठी एकूण ६२.१७ टक्‍के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ४५१ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली. सायंकाळी साडेचारपर्यंत सर्व निकाल हाती आले.\nकाँग्रेस-राष्‍ट्रवादीने निवडणूक एकत्र लढविली. भाजपसह शिवसेना, जिल्‍हा सुधार समिती, लोकशाही आघाडी, स्‍वाभिमानी विकास आघाडी मैदानात होते. २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली होती. २०१३ मध्ये काँग्रेस ४१, राष्‍ट्रवादी काँग्रेस १९, भाजपप्रणित स्‍वाभिमानी आघाडी ८, मनसे १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल होते.\nपाहा ► सांगली-मिरज-कुपवाड महापालिका प्रभाग निहाय विजयी उमेदवार\nमिरजेत प्रभाग पाचमध्ये इद्रीस नायकवडी यांचा १७९ मताने धक्कादायक पराभव, काँग्रेसचे करण जामदार चुरशीच्या लढतीत विजयी\nभाजपची जोरदार मुसंडी, ३६ जागांवर विजय तीन ठिकाणी आघाडीवर तर काँग्रेस १० आणि राष्‍ट्रवादीचा १३ जागांवर विजय\nभाजप उमेदवार माजी महापाैर विवेक कांबळे पराभूत. राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांचा ६ मतांनी विजय\nभाजपची मुसंडी, ३२ जागांवर विजय तर काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी २३ ठिकाणी विजयी\nप्रभाग ४ मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी; अनिल कुलकर्णी यांच्या पेक्षा दुप्पट मतांनी निरंजन आवटी विजयी\nसांगली २० पैकी १२ प्रभागाचा निकाल जाहीर; भाजप २७, काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी १८ तर अपक्ष २ जागांवर विजयी\nसांगली : गव्हर्मेंट कॉलनी प्रभाग १९ मधून सर्व भाजप उमेदवार विजयी. विद्यमान नगरसेवक युवराज गायकवाड, कांचन भंडारे, प्रियांका बंडगर पराभूत\nभाजप २३, काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी १८ जागांवर विजयी\nप्रभाग १७ मध्ये भाजपच्या गीता सुतार, गितांजली सूर्यवंशी, लक्ष्‍मण नवलाई तर राष्‍ट्रवादीचे दिग्‍विजय सूर्यवंशी विजयी\nसांगलीवाडीत भाजपचे अजिंक्य पाटील आघाडीवर\nमिरजेत भाजप ८, राष्ट्रवादी ४ जागांवर विजयी. याच ठिकाणी भाजप ४ जागांवर अाघाडीवर आहे.\nप्रभाग ७ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी; आनंदा देवमाने, संगिता खोत, गायत्री कुल्‍लोली, गणेश माळी विजयी\nकाँग्रेसला धक्का गटनेते किशोर जामदार पराभूत. भाजपचे गणेश माळी विजय़ी\nप्रभाग ७ मध्ये भाजपचे ४ उमेदवार विजयी\nनाना महाडिक यांची कन्या रोहिणी पाटील विजयी\nप्रभाग १ चा निकाल :\nअ गटात राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते हे 6714 मते मिळवून विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रविंद्र सदामते याना 5420 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.\nब गटात राष्ट्रवादीच्या रईसा रंगरेज यांना 6049 मते मिळाली असून त्या विजयी झाल्या तर भाजपाच्या माया गडदे यांना 3868 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.\nक गटात काँग्रेसच्या पद्मश्री प्रशांत पाटील यांना 7404 मते मिळाली त्या विजयी झाल्या असून भाजपाच्या सिंधूताई जाधव यांना 4098 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.\nड गटात स्वाभिमानी आघाडीचे विजय घाडगे यांना 4497मते मिळाली ते विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ धनपाल खोत यांना 4277 मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला.\nखासदार संजय काका पाटील यांना धक्का; प्रभाग १५ मधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी\nप्रभाग ९ मध्ये संतोष पाटील, मदिना बारुदवाले, मनगू सरगर (राष्‍ट्रवादी) आणि रोहिणी पाटील (काँग्रेस) विजयी\nप्रभाक १ मध्ये विजय घाडगे अपक्ष, शेडजी मोहिते राष्‍ट्रवादी, रईसा रंगरेज राष्‍ट्रवादी, पद्मश्री पाटील काँग्रेस विजयी\nप्रभाग ७ मध्ये भाजप २ आणि काँग्रेस २ जागी आघाडीवर\nप्रभाग ६ मध्ये राष्‍ट्रवादीचे मैनुद्दीन बागवान, सय्‍यद नरगीस, रझीया काझी आणि अतहर नायकवडी विजयी\nप्रभाग तीनमध्ये चारही जागांवर भाजपची आघाडी\nभाजप ८, काँग्रेस ७, राष्‍ट्रवादी काँग्रेस ५, स्‍वाभिमानी विकास आघाडी १ठिकाणी विजयी\nप्रभाग सहामध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्व चारही उमेदवार विजयी\nप्रभाग ६ ब मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नरगिस सय्यद विजयी\nप्रभाग ६ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे मैनुद्दीन बागवान विजयी\nप्रभाग १५ मधून काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीचे शेडजी मोहिते, राईसा रंगरेज, पदमश्री पाटील आणि विजय घाडगे विजयी\nप्रभाग क्रमांक १५ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी\nकाँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी १६, भाजप ११ तर इतर एक ठिकाणी आघाडीवर\nसांगली : प्रभाग ९ मध्ये नाना महाडिक कन्या रोहिणी पाटील मागे.\nमिरज प्रभाग ६ मध्ये अपक्ष उमेदवार अल्लाउद्दीन काझी विजयी\nभाजप ७, काँग्रेस ५ आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस ५ ठिकाणी आघाडीवर\nप्रभाग १२ मध्ये भाजपचे ४ उमेदवार आघाडीवर.\nप्रभाक क्रमांक ६ मधून अपक्ष काझी, प्रभाग क्रमांक ३ ड गटातून काँग्रेस, प्रभाग १५ क मधून भाजप आघाडीवर\nवॉर्ड क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल आघाडीवर\nभाजप ६, काँग्रेस ५, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४, अपक्ष १ ठिकाणी आघाडीवर आहे\nमतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप तीन, राष्ट्रीय काँग्रेस तीन, राष्ट्रवादी दोन, तर अपक्ष एका जागेवर आघाडीवर\nकाँग्रेसचे तीन, भाजप एका जागेवर आघाडीवर\nमतमोजणीस सुरुवात होत असून सांगली, मिरज परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे\nकाँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीसाठी महत्त्‍वाची निवडणूक\nभाजपकडून निवडणूक प्रतिष्‍ठेची; पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विशेष लक्ष\nभाजप, शिवसेना, जिल्‍हा सुधार समिती, लोकशाही आघाडी पहिल्यांदाच तर स्‍वाभिमानी विकास आघाडी दुसर्‍यांदा मैदानात\n४५१ उमेदवारांतून ७८ जण होणार नगरसेवक\nमहापालिका निवडणुकीची पाचवी टर्म; काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसची आघाडी\nमिरजमधील शासकीय गोदामात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्‍ज\nआज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/boy-injured-in-tractor-accident-in-satara/", "date_download": "2019-02-23T23:51:34Z", "digest": "sha1:DDANUUZBOPKHOBKSEPDDNXCLBX4OEF7D", "length": 3076, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : ट्रॅक्टर ट्रालीखाली सापडून शाळकरी मुलगा गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : ट्रॅक्टर ट्रालीखाली सापडून शाळकरी मुलगा गंभीर\nसातारा : ट्रॅक्टर ट्रालीखाली सापडून शाळकरी मुलगा गंभीर\nसातारा तालुक्यातील लिंब येथे ट्रॅक्टर ट्रालीखाली सापडून शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. समर्थ शिवाजी बिचुकले (वय ६) असे जखमी मुलाचे नाव आहे.\nऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ( एम एच ११ बी ए ७८०८ ) हा लिंब कडून पाटखळमाथा रस्त्याने जात असताना खंडोबानगर ( लिंब ) येथे ट्रालीच्या मागील चाकाखाली समर्थ सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडल��\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/258", "date_download": "2019-02-23T23:41:18Z", "digest": "sha1:G5PM4I2GLJNV5UI7F6UYHO24IBV3OPBI", "length": 9185, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 258 of 326 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअंध रूढी परंपरेला विरोध करून याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याची तयारी दर्शविणाऱया मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारमधील मंत्र्याने केलेला ‘पर्जन्य होम’ आणि त्यासाठी महाबळेश्वर आणि तलकावेरीमध्ये केलेल्या धार्मिक विधीला भाजपने विरोध केला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही ‘पर्जन्य होम’वर चर्चा झाली. एक आठवडय़ापूर्वी केरळमध्ये पोचलेला मोसमी पाऊस कर्नाटकाच्या दक्षिण किनारपट्टीवर पोहोचला आहे. एक-दोन दिवसात दमदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ...Full Article\nश्रीलंकेतील शांत, स्वच्छ, सुंदर शहर…. जाफना\nजाफना शहरात जाण्याची संधी मला गेल्या महिन्यात मिळाली. श्रीलंकेची राजधानी कोलंबोहून जाफनाला जायला बस, टेन आणि विमान सेवा आहे. रात्रीच्या बसने मी जाफनाला निघालो. बसमधले सगळे प्रवासी तमिळ होते. ...Full Article\nमहाराष्ट्रात मध्यवधी निवडणूक झाल्यास त्याला सामोरे जाण्यास भाजप तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस कोणत्या हेतूने म्हणाले असावेत गेल्या 5-6 दिवसांपासून शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तप्त आहे. कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी ...Full Article\n“हे सरकारला दोषी देण्यात काय अर्थ नाय रे,’’ डोशाचा शेवटचा तुकडा तोंडात कोंबण्यापूर्वी नागजंपी म्हणाला. पहाटे फिरून आल्यावर आम्ही उडप्याकडे नाश्ता करीत होतो. “नाग्या, हे तू बोलतोयस\nटोचून बोलणे हा अधर्म\nयज्ञ मंडपातून रागावून शिशुपाल बाहेर पडत आहे हे पाहताच युधि÷िर धावत धावतच शिशुपालाजवळ गेला. काही झालं तरी शिशुपाल त्याचा मावस भाऊ होता. त्याची समजूत घालण्याच्या हेतूने तो मृदु शब्दांनी ...Full Article\nगोव्यातील पंचायत निवडणुकीसाठी 11 रोजी मुकाबला\nगोव्यात रविवार 11 जून रोजी पंचायत निवडणूक होणार आहे. आज गोंयकारपण टिकवण्याचा सरकारचा नारा आहे. गावचे पर्यावरण, गावाची संस्कृती टिकली तरच हे गो���यकारपण टिकणार आहे, याचे भान असणाऱया सुजाण ...Full Article\nआत्महत्यांमध्ये लहान शेतकऱयांचा भरणा\nगेले कित्येक दिवस, शेतकऱयांच्या प्रश्नावरून उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे शेतकऱयांना कर्जमाफी, हमी भाव देणे, शेतकऱयांच्या आत्महत्या, सुलभ कर्जे देणे इ. विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमातून वादळी चर्चा चालू आहेत. सध्याचा ...Full Article\nगडकरी, सावित्री आणि आदर्श\nमहाराष्ट्रात रायगड जिह्यातील मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्ग पूर्वीचा क्र. 17 व आजचा क्र. 66 वरील सावित्री नदीवरील नव्या 16 मीटर रुंद आणि 239 मीटर लांबीचा पूल विक्रमी वेळेत म्हणजे 165 ...Full Article\nशंभर वर्षांपूर्वी, म्हणजे 1917 साली बिहारमधल्या चंपारण खेडय़ात ब्रिटीश सरकारने छोटय़ा शेतकऱयांवर दडपण आणून त्यांना धान्याऐवजी नीळ आणि इतर नगदी पिके घेण्याचा आग्रह धरला. तेव्हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी त्या ...Full Article\nशिशुपाल युधि÷िराला पुढे म्हणाला, ‘हा कृष्ण जर तुम्हाला खरोखरच पूजनीय वाटत असला तर मग इतके हे राजे येथे आमंत्रण देऊन बोलावले, ते काय त्यांचा केवळ उपमर्द, अपमान करण्यासाठीच का\nआचरा गोल्डन बीच महोत्सवास प्रारंभ\nपालकमंत्र्यांच्या घोषणेतून कितीजणांना रोजगार मिळाला\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sangeetpk.com/kdownload/%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-02-23T23:42:20Z", "digest": "sha1:NDGCR7J2IT7JBN6CCP62C65M6UWAEHZE", "length": 4784, "nlines": 60, "source_domain": "sangeetpk.com", "title": "ईशा समोर येणार download video mp4 - sangeetpk.com", "raw_content": "\nआईसाहेब आणि जयदीपला ईशामध्ये दिसतेय राजनंदिनी ईशाचा पुनर्जन्म येणार समोर ईशाचा पुनर्जन्म येणार समोर \nविक्रांतच वेगळ रुप येणार ईशा समोर|Tula Pahate Re|Upcoming Update\nईशाच्या समोर येणार विक्रांतचा भुतकाळ|Tula Pahate Re|Upcoming Update\n\"तुला पाहते रे\" मध्ये विक्रांतचा चेहरा ईशा समोर येणार का\nईशा उघड़नार का विक्रांतची ती रूम विक्रांतचा काळ भुतकाळ येणार समोर विक्रांतचा काळ भुतकाळ येणार समोर तुला पाहते रे \nआईसाहेबांना समजनार ईशाच आहे राजनंदिनी ईशाच्या पुनर्जन्म सत्य येणार समोर ईशाच्या पुनर्जन्म सत्य येणार समोर तुला पाहते रे \n तुला पाहते रे मध्ये ईशाच नवीन रूप येणार समोर \nईशा समोर येणार विक्रांतच्या खोलीतील रहस्य l Tula Pahate Re l New Twist l Updates\nईशा उघड़नार का विक्रांतची ती रूम विक्रांतचा काळ भुतकाळ येणार समोर विक्रांतचा काळ भुतकाळ येणार समोर तुला पाहते रे \nविक्रांतचा भूतकाळ येणार समोर जालिंदर आणि बाबांची भेट होणार जालिंदर आणि बाबांची भेट होणार तुला पाहते रे \nईशा समोर येनार नवीन आव्हान\nविक्रांतचा भुतकाळ लवकरच येणार समोर तुला पाहते रे \nईशा समोर होणार विक्रांतच्या रागाचा उद्रेक |Tula Pahate Re|Upcoming Twist|Update\nईशा समोर विक्रांत उघडणार का बंद खोलीच गुपित|Tula Pahate Re|30 Jan 2019|Upcoming Update\nमालिकेत येणार मोठ वळण l समोर येणार विक्रांतच खर रूप l Tula Pahate Re l6 Feb 2019 lUpcomimg Twist lN\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-21-august-2018/articleshow/65479379.cms", "date_download": "2019-02-24T00:11:53Z", "digest": "sha1:3FPVLJQ36LCT3NRUNUND6HXJSCFRQ62O", "length": 15563, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "daily rashi bhavishya News: rashi-bhavishya-of-21-august-2018 - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ ऑगस्ट २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ ऑगस्ट २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ ऑगस्ट २०१८\nमेष : आज थकवा, आलस यातच गुंतून पडाल. आज ताजेतवाने वाटणार नाही. सतत राग येईल. तुमचे काम बिघडणार नाही तसेच नोकरी, व्यापाराच्या ठिकाणी किंवा घरी कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक किंवा मंगलकार्यासाठी उपस्थित रहाल.\nवृषभ : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ रहाल. नवीन कार्याचा शुभारंभ करू नका. आहार-विहाराकडे नीट लक्ष द्या. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास प्रवास टाळा. निश्चित वेळेत कामे पूर्ण होणार नाहीत. योग-ध्यान केल्यास मन शांत राहील.\nमिथुन : आज मनोरंजन किंवा मौज-मजा करण्यात व्यस्त रहाल. मित्र तसेच परिवारातील सदस्यांसोबत दिवस आनंदात घालवाल. सामाजिक जीवनात सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.\nकर्क : दिवस आनंददायक आणि सफलता देणारा आहे. परिवारातील सदस्यांशी वेळ सुखात जाईल. आवश्यक कार्यासाठी पैसे खर्च कराल. आर्थिक लाभासाठी दिवस चांगला आहे.\nनोकरदारांसाठी आज कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील.\nसिंह : शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. कल्पनाशक्तीला योग्य वाव मिळाल्याने काम सुरेख रितीने पूर्ण कराल. मुलांकडून शुभवार्ता कळतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. धार्मिक परोपकाराचे कार्य कराल.\nकन्या : दिवस अनुकूल नाही. अनेक गोष्टींची चिंता राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ रहाल. परिवारातील सदस्यांशी वाद होतील. आईचे आरोग्य बिघडेल. महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सावधानता बाळगा. पैसे खर्च होतील.\nतूळ : भाग्योदय होईल. भाऊ-बहिणींचे नातेसंबंध सुधारतील. धार्मिक प्रवासाचे आयोजन कराल. नवीन कार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. परदेशी नातेवाईकांकडून शुभवार्ता कळतील. हितशत्रूंवर विजय मिळवाल. सन्मान मिळेल.\nवृश्चिक : दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. वाणीवर संयम ठेवल्यास परिवारात सुख-शांती राहील. विचारांमध्ये नकारात्मकता वाढेल. नकारात्मकतेपासून दूर रहा. धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल नाही.\nधनु : आज निर्धारित केलेली कामे पूर्ण होतील. लक्ष्मीची कृपा राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असल्याने प्रसन्न रहाल. एखाद्या यात्रेसाठी प्रवास कराल. नातेवाईकांच्या भेटीने आनंद होईल. जवळच्या नातेवाईकांच्या मंगलप्रसंगात सहभागी व्हाल. यश-किर्ती वाढेल.\nमकर : आज मन अस्वस्थ राहील. धार्मिक, सामाजिक कार्यासाठी पैसे खर्च कराल. नातेवाईक आणि मित्रांशी वाद होतील. पैशांची हानी आणि मानहानी होण्याचा योग आहे. आध्यात्मिकतेकडे जास्त कल राहील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. वाणीवर संयम ठेवा.\nकुंभ : लाभापेक्षा मिळणारा आनंद हा जास्त असेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी केलेल्या कामाचा प्रारंभ शुभ असेल. वयापाऱ्यांना व्यापारात विशेष लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात किर्ती मिळेल. मुलांशी मिळून-मिसळून रहाल. उत्पन्न वाढेल. प्रवासाचे आयोजन कराल.\nमीन : दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी, व्यापारात सफलता मिळेल. वरिष्ठ तुमच्यावर खूष असतील. तुमची प्रसन्नता द्विगुणित होईल. व्यापारातील येणी वसूल होतील. वडिल किंवा वडिलधाऱ्यांकडून लाभ होईल. परिवारातील आनंदानमुळे तुम्हीही आनंदी रहाल.\nमिळवा आजचं भविष्य बातम्या(daily rashi bhavishya News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ndaily rashi bhavishya News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nआजचं भविष्य याा सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० फेब्रुवारी ...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ फेब्रुवारी ...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २२ फेब्रुवारी ...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ फेब्रुवारी ...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २३ फेब्रुवारी ...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २१ ऑगस्ट २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० ऑगस्ट २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ ऑगस्ट २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १८ ऑगस्ट २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ ऑगस्ट २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/dr-p-g-kulkarni/office/articleshow/25341989.cms", "date_download": "2019-02-24T00:12:30Z", "digest": "sha1:EMPZRJFK2VHNIEX4ESFHPPHAPHDF4VZE", "length": 18770, "nlines": 249, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dr. P.G. Kulkarni News: office - आईचं मन शोधताना...! | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nएका वृद्ध आईचा मला फोन आला. ‘माझ्या मुलानं खूप काही केलं. पण एकच म्हणणं आहे माझं, त्यानं ऑफिसला जाताना माझ्या शेजारी खुर्चीवर बसावं, दोन मिनिटं बोलावं व मग जावं ऑफिसला.’ माझी आईसुद्धा मला शेवटी शेवटी असंच म्हणायची. त्यांच्यावर आपलं प्रेम नसतं असं नाही; पण ते दाखवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.\nएका वृद्ध आईचा मला फोन आला. ‘माझ्या मुलानं खूप काही केलं. पण एकच म्हणणं आहे माझं, त्यानं ऑफिसला जाताना माझ्या शेजारी खुर्चीवर बसावं, दोन मिनिटं बोलावं व मग जावं ऑफिसला.’ माझी आईसुद्धा मला शेवटी शेवटी असंच म्हणायची. त्यांच्यावर आपलं प्रेम नसतं असं नाही; पण ते दाखवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. स्वतः आई-वडील झाल्यावर, मुलं मोठी झाल्यावर ती बाहेरच रमतात आणि फारसं बोलतही नाहीत. हा अनुभव घेताना कधी कधी लक्षात येतं की, आपलंही असंच होत होतं\nवृद्ध आई-वडिलांच्या समस्या आपल्या देशात अनेक प्रकारच्या आहेत. अनेक प्रगत देशांत वृद्ध नागरिक हा सरकारचा प्रश्न असतो. पण सरकारने जबाबदारी उचलली तरी तिथे वृद्धांना समस्या नाहीत असं नाही. वृद्धांची समस्या त्यांच्याशी प्रेमानं, आपुलकीनं कोणी बोलत नाही ही आहे. आजचा तरुण स्पर्धेमुळं, संघर्षामुळं पुरता व्यापलाय. त्याचे त्याला शांततेचे, प्रसन्नतेचे किती क्षण मिळतात, हाही वादाचा मुद्दा झालाय. कधी कधी आई-वडिलांचं शल्य त्याला बोचत असेलही; पण तो वृद्ध झाल्यावर\nएकूण या साऱ्या विषयाचा मथितार्थ वृद्ध पालकांना प्रेमाची भूक आहे आणि ती म्हणावी तशी भागवली जात नाही. आईच्या माध्यमातून आपणाला निर्गुणातून सगुण रूप मिळालं. या सृष्टीचा भोग घेण्याचं सामर्थ्य मिळालं. असं असताना तिच्या भावनांकडं दुर्लक्ष का होतं आईचं आणि मुलाचं नातं इतर नात्यांपेक्षा फार वेगळं आहे. हे मूळ नातं आहे. ह्यानंतर इतर नाती तयार होतात. दोन्ही बाजूंनी ओढ असणारं असं हे नातं असावं. आईची मुलाबाबत आणि मुलाची आईबाबत प्रेम व्यक्त करण्याची पद्धत भिन्न असू शकते. आई-वडिलांना न दाखवता तरुण मुलगा एखादेवेळेस दुसरीकडे कुठे तरी अश्रू आवरत असेल, आईच्या प्रेमाची पावती देत असेल.\nएका डॉक्टरचे वडील त्याच्याच इस्पितळात दाखल झाले होते. ते काही दिवसातच ‘जाणार’ हे नक्की होतं. मुलाला त्यांना भेटायला गेल्यावर ही आठवण होऊन गहिवर येत असे म्हणून तो त्यांच्याकडं जाणं टाळत असे. इतर डॉक्टर वडिलांची सुश्रुषा उत्तम करत होते. त्याचवेळी माझा मुलगा वरचेवर का भेटत नाही, म्हणून ते वडील तक्रार करीत असत. वडिलांचे मुलावर एकेरीच प्रेम असतं काय असं कधीकधी वाटतं. आपल्या मुलांकडून आपणाला समजून घेतलं जात नाही, असा समजही कधी कधी होतो. आई, वडील आणि मुलं यांच्या नात्यांची वीण फार घट्ट आहे. त्या नात्यात ईश्वरदत्त असा बंध आहे. हे बंध ढिले पडतात काय असं वाटणं हाही भावनेचाच एक खेळ आहे. एकमेकांनी एकमेकांना समजून घेणं अगत्याचं आहे. दोष कुणालाच देऊन चालणार नाही, अशी नाजूक पण घट्ट अशी ही नाती आहेत.\nतरीही आज फोन आला. ८७ वर्षांची आई कुणालातरी फोन करून सांगू शकते. मनातलं बोलू शकते. ते आपल्या देशातच शक्य असावं; कारण आपल्या देशात अजून सर्वच भावना विकल्या जात नाहीत.\n- डॉ. पी. जी. कुलकर्णी\nमिळवा माझं अध्यात्म बातम्या(Maza Adhyatma News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMaza Adhyatma News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nडॉ. पी. जी. कुलकर्णी याा सुपरहिट\nसलमान खानने घेतली नवी एसयुव्ही (SVU) कार\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा ...\nimran khan: भारताने युद्ध पुकारल्यास प्रत्युत्तर देऊ; इम्रान...\nजास्तीजास्त रुग्णांसाठी तयार रहा, पाकिस्तान लष्कराचे रुग्णाल...\nhigh alert in mumbai: रेल्वेमध्ये अतिदक्षता\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rafale-deal-profit-has-gone-into-pm-modis-pocket-says-rpn-singh/articleshow/65525803.cms", "date_download": "2019-02-24T00:28:10Z", "digest": "sha1:LJAEWVIRNEEVENO4X4F7BK75XFUUAF6P", "length": 11422, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "RPN Singh: 'rafale deal profit has gone into pm modi's pocket', says rpn singh - ‘राफेल कराराचे पैसे पंतप्रधानांच्या खिशात’ | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\n‘राफेल कराराचे पैसे पंतप्रधानांच्या खिशात’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवत राफेल कराराचे पैसे मोदींच्या ‘थेट खिशात’ गेले असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. राफेल करारात झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यात आपला पक्ष घाबरणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ता आरपीएन सिंग यांनी म्हटले आहे.\n‘राफेल कराराचे पैसे पंतप्रधानांच्या खिशात’\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवत राफेल कराराचे पैसे मोदींच्या ‘थेट खिशात’ गेले असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. राफेल करारात झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यात आपला पक्ष घाबरणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ता आरपीएन सिंग यांनी म्हटले आहे.\nकाँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करणार असून, त्यासाठी एक महिन्याची योजना आखली आहे. या महिनाभरात पत्रकार परिषदा घेण्यात येणार असून प्रत्येक जिल्हा आणि राज्याच्या मुख्यालयांमध्ये आंदोलन केले जाईल, असे सिंग यांनी म्हटले. ते म्हणाले, ‘ज्या राफेल करारावर सह्या झाल्या आहेत, त्या कराराचे लाभ पंतप्रधानांच्या थेट खिशात गेले आहेत. हे आम्ही सर्व देशासमोर उघड करू.’ ‘यामुळेच पंतप्रधान राफेल करारावर निवेदन करण्याऐवजी उद्योगपतींना बरोबर घेऊन माध्यमे आणि आमच्या नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना कोणाचीही भीती नाही आणि मी तुम्हालाही सांगतो, की तुम्हीही कोणाला घाबरू नका,’ असे सिंग म्हणाले.\n१३० कोटींचा राफेल करार एका बड्या उद्योगपतीच्या पदरात टाकण्यात आला. त्याने केवळ १२ दिवसांपूर्वीच कंपनी सुरू केली होती, असा दावा त्यांनी केला.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:राफेल करार|आरपीएन सिंग|RPN Singh|Rafale deal|PM Modi\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nterrorism: शरण या, अन्यथा मारले जाल; 'त्या' काश्मिरी तरुणांन...\nCAPF Air Travel: निमलष्करी दलाच्या जवानांना काश्मीरमध्ये विम...\nपुलवामा हल्ला आम्हीच केला: जैशचा दावा कायम\nKashmiri Students : काश्मिरींवर हल्ले; महाराष्ट्रासह ११ राज्...\nArvind Kejriwal: 'विनवण्या करून थकलो, काँग्रेस ऐकतच नाही'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘राफेल कराराचे पैसे पंतप्रधानांच्या खिशात’...\n२०१९: मोदींचा १०० दिवसांचा मास्टरप्लान...\nwhatsapp india: मूळ संदेश शोधास 'व्हॉट्सअॅप'चा नकार...\nकेरळला ६०० कोटी, हे तर अॅडव्हान्स: केंद्र...\nKerala flood: केरळमधील महापुराला तामिळनाडूही जबाबदार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/p/blog-page_30.html", "date_download": "2019-02-23T22:36:45Z", "digest": "sha1:5T76HD5Y4NTCEKPETBBZZDLASANVB6YS", "length": 7142, "nlines": 51, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: पहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगणं बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nआपणांस सांगण्यास अत्��ंत आनंद होतो की, पुण्यात झालेल्या पहिल्या डिजिटल नुक्कड साहित्य संम्मेलनात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर तसेच दूरदर्शनचे जयू भाटकर यांच्या उपस्थितीत मला \"नुक्कड लेखक\" पुरस्कार लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते मिळाला. हे सर्व आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून तो तुम्हा सर्व रसिक वाचकांचा आहे. म्हणूनच हा पुरस्कार माझ्या लेखनीवर प्रेम करणाऱ्या फेसबुकवरच्या सर्व लहान थोर मित्र मैत्रिणींना समर्पित...\n विक्रम भागवत (काका) आणि सर्व नुक्कड टीम\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/raje-sambhaji-sports-complex-to-get-facelift/", "date_download": "2019-02-23T22:51:40Z", "digest": "sha1:VHKU2EI3SGUOAUPUFAZFEYWBT3MHBNTB", "length": 17327, "nlines": 278, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Raje Sambhaji sports complex to get facelift | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविं��’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त होणार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/salman-khan-becoming-gain-prame-in-badjatys-upcoming-hindi-film-341099.html", "date_download": "2019-02-23T23:54:53Z", "digest": "sha1:VOE3WBMI2QOCCBWPNLE3RWRHPCLRKO33", "length": 16669, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special Report : काय आहे सलमान आणि 'प्रेम'चं नातं?", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्ल्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nया���ूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nSpecial Report : काय आहे सलमान आणि 'प्रेम'चं नातं\nSpecial Report : काय आहे सलमान आणि 'प्रेम'चं नातं\nबडजात्यांच्या ज्या ज्या चित्रपटात सलमान खाननं काम केलं, त्या त्या चित्रपटात त्याचं नाव 'प्रेम'च होतं. सलमान खान आणि सूरज बडजात्या पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि यंदाही सलमानच्या चित्रपटातचं नाव 'प्रेम' असणार आहे. पाहूया नेमकं काय नातं आहे सलमान आणि प्रेमचं...\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nमहाराष्ट्र 8 hours ago\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nमहाराष्ट्र 9 hours ago\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nVIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब\nमहाराष्ट्र 12 hours ago\nVIDEO : नाडीवर हात ठेऊन जपद्वारे प्रमोद महाजनांना वाचवलं असतं - चंद्रकांत खैरे\nVIDEO :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरसाठी वापरली शेतकऱ्याची शेती, अडीच महिन्यानंतरही हेलिपॅड जैसे थेच\nVIDEO : वाफेच्या इंजिनावर धावली शंभर वर्ष जुनी ट्रेन\n पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं\nSpecial Report: या 120 वर्षांच्या आजींचा 'Fitness Funda' पाहून तुम्ही हडबडाल\nSpecial Report: पवारांकडून पार्थच्या उमेदवारीला ब्रेक, 'मावळ'मधून कोण\nSpecial Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास\nVIDEO: माढ्यात शरद पवारांविरोधत भाजपकडून 'हा' मंत्री मैदानात\n'पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्या, बिलात 10 टक्के सूट मिळवा'\nSpecial Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार\nSpecial Report : ठाण्यात राष्ट्रवादीसाठी 'कुणी उमेदवार देता का उमेदवार'\nSpecial Report: चर्चेचं सोंग घेऊन पाठीत खंजीर खुपसणं पाकचा इतिहास\nVIDEO: जमिनीचा वाद पेटला, महिलेला विवस्त्र करून मारहाण\nSpecial Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा\n पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड\nशेतकरी शिष्टमंडळ आणि महाजनांमध्ये सकारात्मक चर्चा, मोर्चा मागे घेण्याचा निर्णय\nVIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार\nएसटी बसमध्ये 'IED' बॉम्ब कुणी ठेवला\nSpecial Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला\nSpecial Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले\nSpecial Report: पेपर लिहायचा सोडून विद्यार्थी आर्चीलाच पाहण्यात दंग\nVIDEO: काश्मिरी मुस्लीम तरुणीने गायलं 'पसायदान'\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफक्त 20 रुपयांत 1 लाखाचं लाईफ कव्हर, 10 सेकंदामध्ये पूर्ण होईल प्रोसेस\nRailway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\nबातम्या, स्पोर्टस, फोटो गॅलरी\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/googles-entry-too/articleshowprint/65643222.cms", "date_download": "2019-02-24T00:28:28Z", "digest": "sha1:AAMNJTZXZ3RYMW6GIU3PEM2SJCTZG5E7", "length": 11718, "nlines": 14, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गुगलची ‘नोंद’वही", "raw_content": "\nकुठलीही माहिती मिळवायची असेल, चटकन आपण गुगल सर्च करतो. तब्बल २० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा हा सगळा तपशील उपलब्ध आहे. myactivity.google.com या वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेली तुमच्या इंटरनेट वापराबद्दलची माहिती उपलब्ध होतेय. ही एकाप्रकारे गुगलनं आपण केलेल्या इंटरनेट उद्योगांची केलेली नोंदवहीच आहे. आज पाहू या, काय आहे गुगलचं माय अ‍ॅक्टिव्हिटी पान.\nगुगल सर्च हा आजच्या काळातला परवलीचा शब्द बनला आहे. अँड्रॉइड मोबाइल, गुगल मॅप, गुगल ड्राइव्ह, युट्यूब या सर्व अ‍ॅप्सवरही तुम्ही काय करता याचा तपशील गुगलकडे साठवलेला असतो. याची पुसटशी कल्पना आपल्याला आहेच. पण, 'माय अॅक्टिव्हीटी'मधून तुमच्या इंटरनेट वापराबद्दलची माहिती कशी एकत्र केली जातेय ते आज जाणून घेऊ.\nकाय आहे अ‍ॅक्टिव्हिटी पान\nमाय अ‍ॅक्टिव्हिटी पान म्हणजे गेल्या काही वर्षांपासून तुम्ही गुगलच्या मदतीनं इंटरनेटवर कोणकोणत्या अ‍ॅक्टिव्हिट केल्या याची नोंदवही म्हणता येईल. यामध्ये आपण कोणत्या तारखेल्या गुगलच्या कोणत्या संकेतस्थळाच्या मदतीनं काय केलं याचा तपशील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. म्हणजे आपण अमुक तारखेला गुगल सर्च वापरुन बातम्या किंवा इतर कोणत्यातरी ठिकाणाचा शोध घेतला, किमी इमेजेस शोधल्या, मॅपचा वापर करुन कोणती व किती ठिकाणं शोधली, अ‍ॅप बाजारात काय केले, शॉपिंग केलं का, युट्यूबवर कोणते व्हिडीओ पाहिले आदींचा सविस्तर आणि वेळनिहाय तपशील येतो. म्हणजे, आपण ब्राऊझरच्या हिस्ट्रीमधून सर्व तपशील डिलिट केला, तरी तो तपशील गुगलच्या या अ‍ॅक्टिव्हिटी शीटवर कायम राहतो. या पानावर तुम्ही गेल्यावर तुम्हाला फेसबुकच्या टाइमलाइनप्रमाणे तुम्ही केलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी दिसतील. या पानाच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन आडव्या रेषांमधून तुम्ही मेन्यूमध्ये जाऊन हा तपशील बंडल किंवा प्रत्येक उत्पादनानुसार दिसावा हा पर्याय निवडू शकतात. गुगलचे वेब हिस्ट्री टूल आता माय अ‍ॅक्टिव्हिटी या पानात रुपांतरीत होणार आहे. यामुळे यात आता काही फरक उरणार नाही. उलट हिस्ट्री टूल पेक्षा जास्तीचा तपशील आपल्याला या अ‍ॅक्टिव्हिटी पानात उपलब्ध होणार आहे.\nगुगल आपल्या माहितीचा वापर प्रामुख्याने दोन प्रकारे करतं. यातला एक प्रकार म्हणजे आपल्या माहितीचा वापर करुन आपल्या अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न होतो. उदाहणार्थ, आपण जर लोकेशन सेवा सुरू ठेवली असेल, तर आपण असलेल्या ठिकाणापासून आसपास कोणकोणत्या सुविधा आहेत याचा तपशील गुगल काही क्षणात आपल्यासाठी उपलब्ध कर��न देते. याशिवाय दुसरा वापर होतो तो वैयक्तिक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी. म्हणजे आपण गुगल सर्चमध्ये वारंवार 'महाराष्ट्र टाइम्स' सर्च करत असू तर आपण सर्च बॉक्समध्ये 'महा' हा शब्द मारताच आपल्याला 'महाराष्ट्र टाइम्स' असा पर्याय दिसतो. याशिवाय गुगल आपली माहिती काही प्रमाणात व्यावसायिक स्वरुपासाठीही वापरते त्याचा तपशील आपल्याला प्रायव्हसी पेज यावर उपलब्ध करुन दिला आहे.\nसर्व तपशील दिसतो का\nगुगलनं आपल्याकडून आपल्या संदर्भात मिळवलेली सर्व माहिती या अ‍ॅक्टिव्हिटी पानावर दाखवत नाही. जर ती माहिती कोणती हे तपासायचं असेल तर तुम्हाला माय अ‍ॅक्टिव्हिटी पानाच्या मेन्यू आयकॉनमध्ये जाऊन 'अदर गुगल अ‍ॅक्टिव्हिटी' हा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला आणखी गुगल ट्रॅकर दिसतील. ज्यात गुगलशी जोडलेली तुमची उपकरणं, गुगल प्ले साऊंड सर्च हिस्ट्री, युट्युब व्हिडीओज आदीचा समावेश आहे.\nतुम्ही हा सर्व तपशील डिलिट करू शकता. गुगल तुमचा तपशील तुमचा गुगलअनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी वापरतो. यामुळे ही माहिती तुमच्यासमोर खुली करुन देण्यात आली असून तुम्ही ती डिलिटही करू शकता. जर तुम्हाला एखादी अ‍ॅक्टिव्हिटी डिलिट करायची असेल तर ती अ‍ॅक्टिव्हिटी निवडून तुम्ही तेथे असलेल्या तीन टिंबांचा पर्याय निवडून डिलिट करू शकता. जर, तुम्हाला काही कालावधीसाठीचा तपशील डिलिट करावयाचा असेल तर तुम्ही तील टिंबाच्या पर्यायात जाऊन तुम्हाला पाहिजे त्या कालावधीतील माहिती सुरू करु शकता. त्यानंतर तुम्ही ती माहिती डिलिट करु शकता. याशिवाय तुम्ही उत्पादनांनुसार म्हणजे युट्युब, इमेज सर्च अशा पर्यायांनुसारही माहिती डिलिट करू शकता. जर तुम्हाला तुमच्या 'सर्च टर्म' डिलिट करावयाच्या असतील तर अ‍ॅक्टिव्हिटी पानावरील सर्च रकान्यात 'सर्च टर्म' असा शोध द्याा. यानंतर तीन टिंबांवर क्लिक करुन डिलिटचा पर्याय निवडा.\nचांगल्या खासगी सेटिंग्ज देणाऱ्या गुगलनं याही पानासाठी तशाच सेटिंग्जचा पर्याय दिला आहे. यात मेन्यू आयकॉन अर्थात उभ्या तीन टिंबांवर क्लिक करा. त्यात अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल्स असा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यावर गुगल तुमच्या कोणत्या हालचाली टिपू शकते याची यादी येते. यात वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, लोकेशन हिस्ट्री, उपकरण माहिती, व्हॉइस अँड ऑडिओ अ‍��क्टिव्हिटी, युट्युब हिस्ट्री आदी पर्याय दिततात. या पर्यायांच्या पुढे तुम्हाला एक टोगल दिसेल. तुम्हाला ज्या अ‍ॅक्टिव्हिटी गुगलने नोंदवू नये असे वाटते त्याचं टोगल बंद करा. याशिवाय तुम्ही कोणत्या उत्पादनावरील माहितीची नोंद ठेवावी व ठेवू नये यासाठीही तुम्ही 'मॅनेज अ‍ॅक्टिव्हिटी' या पर्यायाचा वापर करु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/methi-kadhi-gole_28.html", "date_download": "2019-02-24T00:04:36Z", "digest": "sha1:VKIBFA2IGFKH6HINRJHTCOKEPBE4CLQC", "length": 8038, "nlines": 178, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "मेथी कढी गोळे | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nMethi Kadhi Gole in English पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे २ व्यक्त...\nपूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे\nबनवण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिटे\n१) २ वाटया दही\n२) १छोटे चमचे चण्याचे पिठ\n३) ४ छोटे चमचे आलं लसुन पेस्ट\n४) ३ हिरव्या मिरच्या\n५) १/२ चमचा लिंबू रस\n७) हिरव्या मेथीची पाने\n११) २ चिमटी हिंग\n१४) १ चमचा साखर\n१५) २ चमचे तेल\n१) चण्याची डाळ १ वाटी\n२) १ छोटा चमचा आलं लसुन\n३) ४ हिरव्या मिरच्या\n६) १/२ वाटी बारिक चिरलेली हिरवी मेथी\n७) १/२ वाटी बारिक चिरलेला कांदा\nचण्याची डाळ स्वच्छ धुवून ३-४ तास भिजू घालावी.\n३-४ तासानंतर डाळीमधून पाणी काढून घ्यावे.\nमिक्सरला चण्याची डाळ,आलं लसुन, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या लावून जाडसर वाटून घ्यावे.\nवाटताणा पाणी घालू नये. नाहीतर मिश्रण पातळ होते व गोळे कढीमध्ये विरघळतात.\nया मिश्रणात बारीक़ चिरलेला कांदा व १/२ वाटी बारिक चिरलेली हिरवी मेथी\nघालून मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे.\nएका भांडयात तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता , हिरवी मिरची, हिंग व आलं लसुन पेस्ट व हिरवी मेथी घालून छान फोडणी तयार करावी.\nदही व चण्याचे पिठ एकत्र करून रवीने छान फेटून घ्यावे.\nहे दही फोडणीवर घालावे आणि उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहावे. नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते.\nएक उकळी आली की हळूहळू गोळे त्यात सोडावे.\nआधी एक गोळा सोडून पाहावा तो जर फुटला नाहीतर उरलेले गोळे कढीत सोडावे.\nभांडयावर झाकण ठेवून मंद ग्यासवर ५ मिनिटे कढी उकळू दयावी.\nगोळे शिजले कि ते वर येतात.\nगरमा गरम मेथी कढी गोळे चपाती किंवा खिचडी सोबत सर्व्ह करावे.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वे�� साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sa-have-been-dismissed-for-258-with-morkel-10-india-will-need-287-to-win/", "date_download": "2019-02-23T23:05:31Z", "digest": "sha1:6FTF7SDZWIDODYWK4XOOGPW474JU3NCL", "length": 6467, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी २८७ धावांचे लक्ष", "raw_content": "\nभारतासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी २८७ धावांचे लक्ष\nभारतासमोर दुसऱ्या कसोटी सामन्यात जिंकण्यासाठी २८७ धावांचे लक्ष\n भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर जिंकण्यासाठी धावांचे लक्ष ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ९१.३ षटकांत २५८ धावांवर संपुष्ठात आला.\nदक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलिअर्सने ८०, डीन एल्गारने ६१, फाफ डुप्लेसीने ४८ तर फिलँडरने २६ धावा केल्या. भारताकडून मोहमंद शमीने ४, जसप्रीत बुमराहने ३, इशांत शर्माने २ तर आर अश्विनने १ विकेट घेतली.\nसामन्याचा आज चौथा दिवस असून आजच्या दिवसातील ३५ षटकांचा खेळ बाकी आहे.\nदक्षिण आफ्रिकेत २५० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करून ५ वेळा पाहुणा संघ विजयी बनला आहे. हे सर्व विजय ऑस्ट्रेलिया संघाने मिळवले आहेत. आशियातील संघाने दक्षिण आफ्रिकेत आजपर्यंत केवळ १९१ हेच लक्ष पार केले असून २००७मध्ये पाकिस्तानने ही कामगिरी केली होती.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन र���जाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/why-bcci-had-to-arrange-back-to-back-india-vs-sri-lanka-series-in-2017/", "date_download": "2019-02-23T23:02:20Z", "digest": "sha1:BCU2D6L56DRMBK2EXJZ7UHX6AOGAKGBZ", "length": 9072, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट !", "raw_content": "\nम्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट \nम्हणून भारत-श्रीलंका संघ खेळतात सतत क्रिकेट \nसध्या भारत आणि श्रीलंका संघात क्रिकेट चाहत्यांना सतत मालिका बघायला मिळत आहे. नुकताच भारताने श्रीलंकेला १-० ने ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत काल हरवले आहे. तसेच येत्या १० तारखेपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरु होणार आहे आणि त्यानंतर टी २० मालिका. त्यामुळे या दोन संघात सतत मालिका का असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.\nयाबाद्दल बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे, की श्रीलंकेसाठी भारताबरोबर खेळणे आर्थिक दृष्ट्या चांगले आहे परंतु बीसीसीआयची हे नुकसानीचे असले तरी ते अपरिहार्य आहे कारण एका वर्षात किती मालिका घ्यायच्या या आधीच ठरलेले असते.\nबीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बोलत होते. तेव्हा ते म्हणाले ” पाठोपाठ मालिका घेतल्या जातात कारण याबद्दल आधीच वेळापत्रक ठरलेले असते.”\n“यापुढचे आयोजन हे कर्णधाराने नोंदवलेल्या निरीक्षणाला लक्षात घेऊन केले जाईल.” असेही ते पुढे म्हणाले. विराटने स्टेडिअमच्या स्टँडमध्ये रिकाम्या असलेल्या जागांबद्दल निरीक्षण नोंदले आहे\nविराट श्रीलंकेबरोबर पाठोपाठ होणाऱ्या मालिकांबद्दल म्हणाला, “चाहत्य���ंचा उत्साह ही गोष्ट लक्ष्यात घेतली जाईल, कारण तुमचे चाहते दूर गेलेले तुम्हाला आवडणार नाही.” .\n“आपल्याला चाहत्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी समतोल साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर खेळाडूही ताजेतवाने असले पाहिजे, तसेच क्रिकेटला रोमांचित ठेवले पाहिजे आणि वर्षभर निकोप स्पर्धा राहिली पाहिजे. “\n“सामने बघणाऱ्या चाहत्यांना विचारून याबद्दलचे विश्लेषण करायला हवे. खेळ बघणाऱ्यात आणि खेळ खेळणाऱ्यात खूप फरक असतो. आमच्यासाठी आम्ही खेळ खेळणार नाही असे म्हणण्याची संधी नसते.”\n“मला माहित नाही की खूप क्रिकेट खेळले जात आहे की नाही किंवा एकाच संघाबरोबर सारखे सामने होत आहे की नाही, पण या सगळ्या गोष्टींची भविष्यात भारताच्या क्रिकेट बोर्डाशी चर्चा होईल.”\nभारताने ३ महिन्यांपूर्वीही श्रीलंका दौरा केला होता. त्यावेळी भारताने श्रीलंकेला तीनही प्रकारात ९-० ने व्हाईटवॉश दिला होता.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्��े राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/maharastra/page-452/", "date_download": "2019-02-23T23:09:28Z", "digest": "sha1:2PYRWQXJLI2ROBV5KVREDTPP4SWPZIBN", "length": 12326, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharastra News in Marathi: Maharastra Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-452", "raw_content": "\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nभाजप-सेनेच्या युतीवर संतापले रामदास आठवले, घेऊ शकता हा मोठा निर्णय\nVIDEO : ...एवढं मनावर का घेता, भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nएअर इंडियाचं विमान अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी\n58 मोर्चांनंतरही न्याय नाही, आता भाजपच्या कमळावर बहिष्कार : मराठा क्रांती मोर्चा\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nजीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nरेल्वे ट्रॅकवर तो विव्हळत होता, पोलिसाने खांद्यावर घेऊन 1.5 KM अंतरावर नेलं हाॅस्पिटलमध्ये\nVIDEO : गुजरातमध्ये गायिकेवर चक्क डाॅलरची उधळण\nमी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान\nPulwama : ...पण आता अति झालं, विद्या बालनची संतप्त प्रतिक्रिया\nतीन महिन्यांंनंतर आले प्रियांकाच्या लग्नाचे फोटो, तुम्ही पाहिलेत\n19 वर्षांनंतर पुन्हा 'हम दिल दे चुके सनम'; सलमानची नवी लव्ह स्टोरी\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\n'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'\nशूटिंग वर्���्डकपमध्ये अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nवेस्ट इंडीजच्या या खेळाडूने विवियन रिचर्डसला टाकलं मागे, केला हा विक्रम\nPHOTOS : लढाऊ विमान तेजसमधून भरारी घेणारी पीव्ही सिंधू पहिली महिला\nयापूर्वी वर्ल्डकपमध्ये या संघांनीही खेळण्यास दिला होता नकार\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nVIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत\nSPECIAL REPORT : उदयनराजेंना लागणार 'मिसळ पार्टी'चा ठसका\nLove Story : कठीण परीक्षा घेऊन गांधीजींनी धाकट्या लेकाला दिली प्रेमविवाहाची परवानगी\n13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी\nLove Story : सुभाषचंद्र बोस यांनी 'या' आॅस्ट्रेलीयन स्त्रीवर केलं होतं जीवापाड प्रेम\nमहाविद्यालयीन प्रेम युगुलांची आत्महत्या, झाडाला गळफास लावून संपवलं आयुष्य\nभले शाब्बास..लोकसहभागातून उभारला तलाव \nबातम्या May 15, 2013 बेडसेंच्या बदली मागे दडलंय काय \nमहाराष्ट्र May 14, 2013 थेंब थेंब पाण्यासाठी गावकर्‍यांचा लढा \nमहाराष्ट्र May 14, 2013 बाईकचा वेग वाढवला तर पोलिसांना लागेल फोन \nअंधश्रद्धेमुळे अख्ख गावं दुष्काळाच्या खाईत \nकेंद्रात परतणार नाही -मुख्यमंत्री\nएलबीटी विरोधा मागचं राजकारण \n'जायकवाडी'चं पाणी नगरमध्येच अडलं \nटक्क्या,टक्क्याने साचला भ्रष्टाचाराचा 'चिखल' \nदुष्काळावरून राज ठाकरेंनी आझमींना फटकारले\nराज ठाकरेंची चारा छावणीला भेट\nरजिस्टर पद्धतीने लग्न करून दुष्काळग्रस्तांना केली मदत\nमुलाच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांना मदत\n'टाळी' नाहीच, राज ठाकरेंचं 'एकला चलो रे'\nउद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय-राणे\nअधिकार्‍याच्या घरात सापडले तब्बल 3 कोटी रूपये \nसिंचनासारखाच वीजनिर्मितीतही मोठा घोटाळा -तावडे\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल\nVIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू, प्रकाश आंबेडकरांचं UNCUT भाषण\nVIDEO : जैश-ए-मोहम्मद नाहीतर जैश-ए-शैतान संघटना, ओवेसींचं UNCUT भाषण\nजीवनावश्यक वस्तूंसाठी क���श्मिरींची धावपळ, फुटीरवाद्यांना अटक, आता युद्ध होणार का\nVIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5240", "date_download": "2019-02-23T22:41:06Z", "digest": "sha1:V4RSSOFFFDYM4P3R25WUENRCQ6IUAMGR", "length": 6462, "nlines": 62, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पृथ्वीच्या तापमानातील वाढ रोखण्यासाठी तांत्रिक उपाय: सल्फर कणांची निर्मिती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपृथ्वीच्या तापमानातील वाढ रोखण्यासाठी तांत्रिक उपाय: सल्फर कणांची निर्मिती\n२० किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानातून हवेत सल्फ्यूरिक असिडचे फवारे मारायचे; पाण्याच्या वाफेबरोबर त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन सल्फेटचे मायक्रो कण तयार होतील , जे सूर्याचा प्रकाश परावर्तित करतील . यामुळे सूर्याची सुमारे एक टक्का उष्णता पृथ्वीवर पोचण्यापासून थांबविता येईल. सुरुवातीला २५,००० मेट्रिक टन सल्फ्यूरिक असिड आणि ११ विमाने लागतील (नंतर हे वाढवीत न्यावे लागेल ) आणि एकूण खर्च (सुरुवातीला, दर वर्षी ) सुमारे ७० कोटी डॉलर्स येईल . अधिक वाचन :\nगायिका झोहराबाई अंबालावाली (मृत्यू : २१ फेब्रुवारी १९९०)\nजन्मदिवस : संगीतकार हॅन्डेल (१६८५), समाजसुधारक संत गाडगेबाबा (१८७६), लेखिका कमलाबाई देशपांडे (१८९८)\nमृत्यूदिवस : भौतिकशास्त्रज्ञ कार्ल गाऊस (१८५५), संगीतज्ञ नारायण बनहट्टी (१९४७), 'लॉरेल-हार्डी' जोडगोळीतला अभिनेता स्टॅन लॉरेल (१९६५), अभिनेत्री मधुबाला (१९६९), लेखक अमृतलाल नागर (१९९०), क्रिकेटपटू रमण लांबा (१९९८), सिनेदिग्दर्शक विजय आनंद (२००४)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई\nवर्धापनदिन : आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था ISO (१९४७)\n१४५५ - पाश्चिमात्य देशांतील पहिले मुद्रित पुस्तक 'गटेनबर्ग बायबल' प्रकाशित.\n१७९२ - तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध समाप्त; ब्रिटिशांचा विजय.\n१८९३ - रुडॉल्फ डिझेलने डिझेल इंजिनाचे पेटंट मिळवले.\n१९०३ - क्युबाने आपला 'ग्वान्टानामो बे' हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.\n१९०४ - पनामाने दहा मिलिअन अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.\n१९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशिस्ट पार्टीची स्थापना केली.\n१९४१ - किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथम निर्मिती.\n१९५२ - नोकरदारांसाठी प्रॉव्हिडंट फंड योजनेचा कायदा संसदेत संमत.\n१९५४ - डॉ. सॉल्क यांनी विकसित केलेली पोलिओसाठीची लस प्रथम देण्यात आली.\n१९८० - प्रकाश पडुकोणे ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bcci-seeks-mv-sridhars-replacement/", "date_download": "2019-02-23T23:24:15Z", "digest": "sha1:3Z5GHIKEUDM2WZRARKHULHR6KGFOFAA2", "length": 6122, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बीसीसीआयला हवाय नवीन व्यवस्थापक", "raw_content": "\nबीसीसीआयला हवाय नवीन व्यवस्थापक\nबीसीसीआयला हवाय नवीन व्यवस्थापक\nबीसीसीआय सध्या नवीन व्यवस्थापकाच्या शोधात आहे. बीसीसीआयला क्रिकेट तज्ञ् किंवा मोठ्या स्थरावर खेळलेला खेळाडू नवीन व्यवस्थापक म्हणून हवा आहे.\nबीसीसीआयचे आधीचे व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर हे मागच्या महिन्यात झालेल्या त्यांच्या हैदराबादमधील घर संघटनेच्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपामुळे पदावरून पायउतार झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआयला आता नवीन व्यवस्थापकाची गरज आहे.\nबीसीसीआयने व्यवस्थापक पदाकरिता अर्ज मागवले आहेत. हे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर आहे. या पदाकरिता क्रिकेट तज्ञ् किंवा मोठ्या स्थरावर खेळलेला खेळाडू हवा अशी अट आहे.\nबीसीसीआय तर्फे सचिव अमिताभ चौधरी आणि सीईओ राहुल जोहरी यांनी एम. व्ही. श्रीधर यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्��ी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/the-two-career-milestones-that-await-nadal-in-paris/", "date_download": "2019-02-23T23:04:24Z", "digest": "sha1:CTFGQIQK3GJ5ENX5BFVR5L7K6HN6CJYB", "length": 7057, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम", "raw_content": "\nजर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम\nजर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम\n स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याला पहिल्या फेरीतून पुढे चाल मिळाली आहे.\nस्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्पर्धेत खेळत नसल्याकारणामुळे नदाल या स्पर्धेत अनेक विक्रम सहज करू शकतो. त्यातील सर्वात महत्वाचा विक्रम म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटी नदाल एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहू शकतो.\n-नदाल या स्पर्धेत अजून एक सामना जिंकला तर तो चौथ्या वर्षअखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहू शकतो. तो यापूर्वी २००८, २०१० आणि २०१३ या वर्षांच्या अखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी होता.\n-नदालने जर पॅरिस मास्टर्सचे विजतेपद जिंकले तर त्याचे एटीपी मास्टर्स प्रकारातील हे ३१ वे विजेतेपद असेल. आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला एटीपी मास्टर्स स्पर्धेचे ३० पेक्षा जास्त विजेतेपद जिंकता आलेले नाही.\nएटीपी मास्टर्स स्पर्धेची सर्वाधिक विजेतेपदं ही नदाल (३०) आणि जोकोविच (३०) यांनी जिंकली आहेत तर फेडररने एटीपी मास्टर्सची २७ विजेतेपद जिंकली आहेत.\nहॉकी ओडिशा, भारती ��ेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cwg-2018-indian-mens-hockey-team-loses-3-2-against-new-zealand-in-the-semi-final/", "date_download": "2019-02-23T23:58:27Z", "digest": "sha1:AKTJLQH2ICDKYNXKNA4ARKBAUWO257P5", "length": 8504, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: हॉकीत भारतीय पुरुष संघाची हाराकिरी\n२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला आज उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना न्यूझीलंडने २-३ च्या फरकाने पराभूत केले. यामुळे भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यंतीतून बाहेर पडला आहे.\nया सामन्यात न्यूझीलंडने चांगली सुरुवात करताना पहिल्या सत्रात ७ व्याच मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच १३ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या जेनेसने गोल करून न्यूझीलंडची आघाडी ०-२ ने वाढवली.\nभारताकडून पहिला गोल दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या क्षणी २९ व्या मिनिटाला झाला. भारताकडून हा गोल हरमनप्रीत सिंगने केला. पण त्यानंतर भारताला तिसऱ्या सत्रात एकही गोल करण्यात अपयश आले. पण न्यूझीलंडने मात्र त्यांची आघाडी पेनल्टी कॉर्नरवर गोल करून वाढवली. न्यूझीलंडला ४० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता.\nत्यामुळे न्यूझीलंड तिसऱ्या सत्रापर्यंत १-३ अशा फरकाने आघाडीवर होता. अखेरच्या सत्रात भारताने शेवटची ३ मिनिटे बाकी असताना गोल केला. भारताकडून हा गोलही हरमनप्रीत सिंगने केला. पण त्यानंतर भारताला बरोबरी करण्यात किंवा आघाडी घेण्यात अपयश आले. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.\nया सामन्यात भारतीय संघाला बऱ्याच पेनल्टी कॉर्नरच्या संधी मिळाल्या होत्या, पण यावर भारतीय खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले.\nया पराभवामुळे भारतीय संघ जरी सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी भारताला कांस्य पदक मिळवण्याची संधी आहे. यासाठीचा सामना उद्या होईल. आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जो संघ पराभूत होईल त्या संघाविरुद्ध भारताला कांस्यपदकासाठी लढावे लागेल.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी ��डकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/waiting-for-closed-parental-action/articleshow/65773344.cms", "date_download": "2019-02-24T00:19:37Z", "digest": "sha1:O7NYNRUIIH4T6HALCFIYV2X7ZNPSMO2Q", "length": 12359, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: waiting for closed parental action - बंद पत्रीपूल कारवाईच्या प्रतीक्षेत | Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'WATCH LIVE TV\nबंद पत्रीपूल कारवाईच्या प्रतीक्षेत\nम. टा. वृत्तसेवा, कल्याण\nकल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा धोकादायक पत्रीपूल २२ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असला, तरी अद्याप या पुलावर हातोडा मारण्यात आलेला नाही. पूल पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आला असला तरी पुलावरील वीजवाहिन्या तोडण्यात आल्याने रात्रीच्या वेळी या पुलावरून ये-जा करता येत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांनीही पुलाचा वापर बंद केला आहे. त्यामुळे हा पूल केव्हा तोडला जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रस्ते विकास महामंडळाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही.\nकल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यानंतर २४ ऑगस्ट रोजी हा पूल तोडणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र अचानक मुंब्रा बायपास सुरू होईपर्यंत हा पूल पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेत या पुलावर हातोडा मारण्याचा कार्यक्रम लांबवला. मात्र प्रत्यक्षात या पुलावरील पथदिवे हटविण्यात आले आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर पुलावर अंधार पसरतो. त्यातच पुलाच्या दोन्ही बाजूंना दगडाचे थर रचण्यात आल्याने नागरिकांना हा अडथळा पार करणे कठीण होते. यामुळे नव्या पुलावरून नागरिक देखील ये-जा करतात. को��त्याही वापराविना बंद असलेला हा पूल तोडण्याची कारवाई करत नव्या पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना रेल्वे प्रशासनाकडून मात्र पूल तोडण्याबाबत एमएसआरडीसीला अद्याप काहीही कळविण्यात आलेले नाही. यामुळे या पुलावर कारवाई होणार केव्हा आणि नवे पूल उभारले कधी जाणार, असा प्रश्न वाहतूककोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांना पडला आहे.\nदरम्यान, सोमवारपासून या पुलावर पडलेले खड्डे बुजविण्यात आल्याने आणि पुलाची स्वच्छता करण्यात आल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी हा पूल खुला केला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राम जैस्वाल यांनी पुलाच्या डागडुजीचे काम करण्यात आलेले नाही. हा पूल नव्यानेच बांधण्यासंदर्भात कारवाई सुरू आहे. मात्र रेल्वेकडून पूल तोडण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं काही समष्टीसाठी'\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा देऊः राहुल गांधी\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना अटक\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत उपोषण\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: नरेंद्र मोदी\nbomb in st bus: कर्जत: एसटी बसमधील 'ती' वस्तू बॉम्बच\nleopard in thane: ठाण्यातील सत्कार हॉटेलात अखेर बिबट्या जेर...\nलोकलसमोर झोपल्याने जीव बचावला\nThane Shivsena: युतीमुळे ठाणे शिवसेनेत अस्वस्थता\nडोंबिवली: ATM मध्ये जमा केल्या बोगस नोटा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबंद पत्रीपूल कारवाईच्या प्रतीक्षेत...\nठाणे: बालरोग तज्ज्ञावर प्राणघातक हल्ला, ज्यूपिटरमध्ये दाखल...\nडोंबिवलीच्या चित्रपटगृहात रंगलं नाट्य...\nआश्रमशाळेत मुलींसाठी ‘स्पर्श’ कार्यशाळा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_3143.html", "date_download": "2019-02-23T23:40:01Z", "digest": "sha1:L6TUIKXERUG7K23P5KJ77BD4WLKJ4BXM", "length": 14207, "nlines": 48, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ७१ - आग्र्यानंतरचे राजकारण", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ७१ - आग्र्यानंतरचे राजकारण\nमहाराज आग्र्याच्या कैदेत आजारी पडले होते. ते आजारपण खोटं होतं. पण आग्ऱ्याहून परत आल्यानंतर मात्र महाराज खरंच आजारी पडले. अतिश्रमामुळे हे आजारपण महाराजांच्या वाट्याला आलं. पुढे जवळजवळ तीन आठवडे (सप्टेंबर १६६६ उत्तरार्ध) महाराज पडून होते. आजारी पडलेल्या महाराजांना पाहणं म्हणजे दुमिर्ळच दर्शन.\nमहाराजांच्या अंगात ज्वर होता. पण त्याच्याबरोबर डोक्यात चिंता होती की , माझा लेक अजून मथुरेहून परतलेला नाही. दुसरी चिंता त्याहून भयंकर होती. माझे दोन भाऊ औरंगजेबाच्या दाढेखाली अडकले आहेत. हाल सोसताहेत ते कसे सुटतील \nत्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे हे महाराजांचे दोन वकील २० ऑगस्ट ,सोमवार १६६६ या दिवशी आग्रा शहरात फुलादखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले. कैद झाले. या दिवशी अमावस्या होती. हे दोन्ही वकील जणू यमदुतांच्या हाती जिवंत गवसले गेले. मग त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील.\nहा तेव्हा त्यातील हालाचा एक औरंगजेबी प्रकार. या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजीमहाराज कसे गेले , कुठे गेले , कोणत्या मार्गांनी गेलेयाचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल , छळवणूक.\nय��� दोघांची सुटका कशी करता येईल , याची चिंता महाराज करीत होते. महाराजांचे स्वत:चेआजारपण हळूहळू ओसरत गेले.\nयाच काळात महाराज राजगडावर येऊन पोहोचल्याच्या म्हणजेच त्यांच्या आग्ऱ्याहून सुटकेच्याही खबरा साऱ्या देशभर पसरल्या. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर होता जुआव नूनिस द कुंज कोंदि द साव्हिर्सेंति. याने पूवीर् महाराज आग्ऱ्यात कैदेत अडकल्याचे कळल्यानंतर लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला एक पत्र लिहून कळविले होते की , ' तो शिवाजी आग्ऱ्यास गेला असता औरंगजेबाने त्याला कैदेत डांबले आहे. (दि. २५ मे १६६६ ) तो आता कधीही सुटण्याचीशक्यता नाही. औरंगजेब शिवाजीला मरेपर्यंत कैदेत ठेवील किंवा ठारच मारून टाकील. ' ही गोष्ट पोर्तुगीजांना आनंदाचीच वाटत होती. कारण त्यांचा सर्वांत मोठा शत्रू होता शिवाजी राजा.\nपण हे पत्र लिस्बनला पोहोचायच्या आतच महाराज १७ ऑगस्ट १६६६ ला सुटले. ही गोष्ट या पोर्तुगीज गव्हर्नरलाही कळली. तेव्हा तो थक्कच झाला. (दु:खीही झाला) त्याने लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला यावेळी एक पत्र पाठविले आहे. त्या पत्रात साव्हिर्सेंति गव्हर्नरने लिहिले आहे की , ' तो शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून मरेपर्यंत सुटण्याची शक्यता नाही , असे मी पूवीर् आपणास लिहिले. परंतु तो शिवाजी अशा काही चमत्कारीकरितीने कैदेतून सुटला (आणि स्वत:च्या गडावर येऊन पोहोचलादेखील) आहे की , इकडचे सारे जग आश्चर्याने थक्क झाले आहे.खरोखर हा शिवाजी म्हणजे एक विलक्षण माणूस आहे. त्याची तुलना जर करायचीच असेल तर ती अलेक्झांडर दि ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांच्याशीच करावी लागेल. ' हा पोर्तुगीज शत्रूचा शिवाजी महाराजांच्याबद्दलचा अभिप्राय आहे.\nमहाराज याचवेळी म्हणजे ऑक्टोबर १६६६ मध्ये हवापालट करण्याकरिता म्हणून म्हणजेच विश्रांतीकरिता म्हणून सावंतवाडी आणि पणजी यांच्या पूवेर्ला ऐन सह्यादीच्या रांगेत , एक अतिअवघड किल्ला आहे , त्या किल्ल्यावर गेले. ते म्हणताना विश्रांतीकरिता जात आहेत , असे म्हटले. पण प्रत्यक्षात पोर्तुगीजांची सत्ता गोव्यातून उखडून काढण्याची योजना आखण्यासाठीच या मनोहर गडावर आले होते. यांत शंका नाही.\nहा गड पोर्तुगीजांच्या उत्तर सरहद्दीवरती घनघोर जंगलात आहे. महाराजांची तुलना सिकंदर आणि सीझर यांच्याशी करणारा साव्हिर्सेंति हाच यावेळी पणजीस गव्हर्नर होता. या गव्हर्नरने महाराजांकडे रामाजी कोठारी याच्याबरोबर आग्ऱ्याहून (कैदेतून सुटून) सुखरूप परत आल्याबद्दल सदिच्छेचे पत्र आणि नजराणाही पाठविला. परंतु महाराज मनोहर गडावर येऊन राहिल्याचेरामाजीला समजले. त्याने मनोहर गडावर जाण्याचा प्रयत्नही केला. पण अवघड वाटा आणि घनदाट अरण्य यांमुळे त्याला या डोंगरी किल्ल्याचा मार्ग सापडला नाही. म्हणून तो पणजीसपरत गेला.\nमहाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्यासुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा.\nत्यातील मुख्य विषय असा की , ' मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. '\nऔरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणिरघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.\nसुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊनपोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता , ना सांगता , ना दाविता , अनुभव चित्ता चित्त जाणे\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://dnyandevpol.blogspot.com/2017/02/blog-post_13.html", "date_download": "2019-02-23T23:29:55Z", "digest": "sha1:H3IHQT4HJEC2WHSECX3J76PZXIYAAZ5Z", "length": 7992, "nlines": 55, "source_domain": "dnyandevpol.blogspot.com", "title": "मातीतली माणसं...: बज्या", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो, मी ज्ञानदेव पोळ, मातीतून निघून शहरात रुजलेला. कधीतरी पाहिलेले, जगलेले अनुभव अलगद स्क्रीनवर उमटवणारा मी...देशाच्या नेत्रदीपक विकासाची गाडी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा क्रमाने धावणार असल्याची स्वप्न दिसू लागली आहेत. पण या साऱ्यात खेड्यातल्या मातीत जगणारा माणूस कुठे आहे खरच त्याचं जगणं बदललं का खरच त्याचं जगण�� बदललं का की तो आहे तेथेच आहे की तो आहे तेथेच आहे या ब्लॉगच्या माध्यमातून तोच माणूस उचलून त्याच्या वास्तव जगण्यासहित या आभासी स्क्रीनवर चिकटविण्याचा प्रामाणिक केलेला हा छोटासा प्रयत्न...\nब्लॉग माझा स्पर्धा २०१६ विजेता ब्लॉग\nपहिले नुक्कड साहित्य संम्मेलन २०१७\nबज्या बायकोला घेऊन गावाबाहेरच्या धरणावर उघड्या अंगानं दिवसभर राबायचा. कित्येक वर्षे. मुरमाच्या पाट्या फेकत फेकतच तो वाढला. घरादाराला पोसत राहिला. त्यांच्या सोबत जगलासुद्धा. मध्यंतरी धरणाचं काम संपलं अन बज्यासहित पोराबाळांचंही पोट उपाशी पडलं. बायकोनं माहेरहून आणलेली दोन लहान करडं पाळली. उन्हांताणात खपून तिनं करडाची मोठी शेरडं केली. विझलेली चुल पुन्हा पेट घेवू लागली. पण म्हातारीचा विरोध झुगारून बज्या धरणाच्या खालच्या अंगाला झाडीत असलेली एका पुढाऱ्याची हातभट्टी चालवू लागला. नासकी दारू विकता विकता प्यायला कधी शिकला त्याचे त्यालाच कळाले नाही...\n...मागच्या चार दिवसापासून गायब होता बज्या. ज्या धरणावर पाट्या वाहण्यात आणि घामाच्या धारा सांडण्यात त्याचं अर्धे आयुष्य सरलं. सकाळी तिथे एका दगडाच्या कपारीत गढूळ पाण्यात भोपळ्यासारखा फुगून वर आलेला बज्या सापडला. अन चंद्रामावशीनं कपाळ बडवून फोडलेल्या आरोळीने धरणाच्या भिंतीनीही क्षणभर पाझर फोडला.\nद्वारा पोस्ट केलेले ज्ञानदेव पोळ येथे 12:00 AM\nमी लहान असताना बाप तालुक्याच्या आठवडी बाजारला सायकलवरून न चुकता जायचा. जाताना मी \"चावीची कार\" आणायला सांगायचो. बाप नुसतीच मान हलवून सायकलवर टांग मारायचा....दिवस बुडायला लागला की मी पांदीच्या वाटेकडं डोळे लावून बापाची वाट पहात बसायचो. डोळे थकून जायचे पण बाप यायचाच नाही. कधीतरी रात्री झोप लागल्यावर कुठेतरी आडव्या पडलेल्या बापाला कोणतरी उचलून आणून घराच्या सोप्यात टाकायचा...असे कधीतरी जगलेले शेकडो क्षण आता आठवणी बनून मेंदूतून बाहेर पडण्यासाठी आतुर झालेत. त्यात आजूबाजूला जगलेली, भोगलेली, मरलेली अशी असंख्य मातीतली माणसंपण आहेत. त्यांच्या जगण्यासहीत ती माणसं टिपण्याचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. बरेच लोक म्हणतात हा माणूस समोर फारसा बोलत नाही. मग विचार केला आपल्या मनातलं लिहूनच त्यांना दाखवू. इथे तुमचं स्वागतच आहे...\nया ब्लॉगवरचे लिखाण कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी वापरू नये. येथे वापरलेल्या बऱ्याच फोटोंचा वास्तवात काहीही संबंध नाही. काही फोटोंचे क्रेडीट दुसऱ्याचे असून त्या सर्वांची नावे फोटोखाली लिहिली आहेत. लिखाण छापण्याबाबत कृपया परवानगी घ्यावी. धन्यवाद (dnyandev.pol@gmail.com)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/aurangabad-khirdi-floating-ganesh-idol/videoshow/65782722.cms", "date_download": "2019-02-24T00:07:06Z", "digest": "sha1:2PRAWBENGYKMZCXEZG2GGBZZM4M4LNSE", "length": 6406, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "पाण्यावर तरंगणारा महागणपती | aurangabad khirdi floating ganesh idol - Maharashtra Times", "raw_content": "\nढसाळांच्या आठवणींचा जागर...'सारं ..\nअर्धसैनिक जवानांना शहिदांचा दर्जा..\nआसामः विषारी दारूप्रकरणी ७ जणांना..\n'दिल्ली'साठी केजरीवालांचे बेमुदत ..\nपाहाः पी. व्ही. सिंधूची तेजस भरारी\nआमची लढाई काश्मिरींविरोधात नाही: ..\nपाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल अफगाणि..\nart exhibition: जेजेत आधुनिक कलाव..\nपाण्यावर तरंगणारा महागणपतीSep 12, 2018, 08:39 PM IST\nलाडक्या गणरायाची मूर्ती, देखावा सर्वोत्कृष्ट असावा असं सगळ्यांनाच वाटतं. औरंगाबादमधील खिर्डी येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठाननंही गणेशाची भन्नाट मूर्ती साकारलीय. या मंडळानं शेततळ्यात पाण्यावर तरंगणारा तब्बल ८० फुटांचा महागणपती साकारलाय. शेततळ्यात सात ते आठ तास पोहून कारागीरांनी ही मूर्ती साकारलीय.\nKeywords : तरंगणारा महागणपती | खिर्डी | औरंगाबाद महागणपती | ganesh idol | aurangabad khirdi\nईटी ग्लोबल बिझिनेस समिट 2019\nकुंडली 23 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://nilamsrecipes.blogspot.com/2015/02/badam-halwyache-ukadiche-modak_7.html", "date_download": "2019-02-23T23:27:21Z", "digest": "sha1:XMQRJUJF5245CN6SD3BZPEO7MQO7C7KC", "length": 8646, "nlines": 174, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "Almond Halwa Modak | बदाम हलव्याचे उकडीचे मोदक | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nAlmond Halwa Modak | बदाम हलव्याचे उकडीचे मोदक\nपूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे\nबनवण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनिटे\n१) १४ -१५ बदाम\n२) १/२ कप दूध\n३) १/२ कप तूप\n४) १/२ छोटा चमचा वेलची पूड\n५) १/२ छोटा चमचा जायफळ पूड\nउकड बनवण्यासाठी लागणारे साहित्य:\n१) १ कप तांदळाचे पीठ\n२) १ कप पाणी\n४) १ छोटा चमचा तूप\nतांदूळाची उकड करण्यासाठी २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी\nजाड बुडाच्या पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मिठ घालावे.\nगॅस बारीक करून पिठ घालावे. कालथ्याच्या मागच्या दांडीने ढवळाव���.\nगॅस वरुन बाजूला करून झाकण ठेवून १० मिनिटे वाफ त्यात मुरु दयावी.\nबदाम कोमट पाण्यात १/२ तास भिजू घालावे.\nबदामाची सालं काढून घ्यावी.\nमिक्सरला बदाम व ४ चमचे दूध एकत्र करून छान पेस्ट करून घ्यावी.\nएका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे.\nगरम तुपावर बदामाची पेस्ट घालून मंद ग्यासवर लालसर भाजून घ्यावी.\nसतत ढवळत राहावे भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.\nथोडेसे दूध व पाणी बदामाच्या मिश्रणात घालून ढवळावे.\nपाणी व दूध सुकले की साखर घालावी.\nसाखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहावे.\nएका ताटात तयार उकड काढून घ्यावी. हि उकड व्यवस्थित मळून\nत्यासाठी बाजूला पाणी आणि वाटीत थोडे तेल घ्यावे. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर\nउकड व्यवस्थित मळून झाली कि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी हाथावर तयार करावी.त्यात सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.\nमोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर हळदीची पान जर मिळाली तर ठेवावीत, त्यावर मोदक ठेवावेत.\nवरून झाकण लावून १० मिनीटे वाफ काढावी.\nवरून तूप घालून गरमागरम मोदक खावेत.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kpl-final-between-gujarat-fortunegiants-vs-patna-pirates/", "date_download": "2019-02-23T23:07:08Z", "digest": "sha1:5K3JFMUID4IA5JZQUL4BCHHEOPYHVLBK", "length": 8320, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "गुजरात फॉरचून जायन्टस - पाटणा पायरेट्स लढणार प्रो कबड्डी ट्रॉफीसाठी", "raw_content": "\nगुजरात फॉरचून जायन्टस – पाटणा पायरेट्स लढणार प्रो कबड्डी ट्रॉफीसाठी\nगुजरात फॉरचून जायन्टस – पाटणा पायरेट्स लढणार प्रो कबड्डी ट्रॉफीसाठी\nप्रो कबड्डीचा अंतिम सामना गुजरात फॉरचून जायन्टस आणि पाटणा पायरेट्स हे दोन संघ खेळणार असून चेन्नईमधील नेहरू स्टेडियमवर होणार आहे.\nगुजरात फॉरचून जायन्टस संघ सध्या चांगल्या लयीत असून दोन्ही आघाड्यांवर काम करत आहे.\nगुजरात फॉरचून जायन्टस संघ या मोसमातील सर्वात जास्त गुण मिळविणारा पहिल्या क्रमांकावरील संघ आहे. संघाने मागील २२ सामन्यांपैकी १५ सामने जिंकलेले असून फक्त ४ सामने गमावलेले आहेत. तर ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत.\nगुजरात फॉरचून जायन्टस संघामध्ये रेडर सचिनने २३ सामन्यांमध्ये १६२ गुण मिळविले असून तोच संघातील सार्वधिक गुण घेणारा खेळाडू आहे. संघाचा कर्णधार सुकेश हेडगे १७ सामन्यांमध्ये फक्त ७५ गुण मिळविले आहेत. या मोसमात संघाच्या कर्णधाराला पाहिजे अशी कामगिरी करता आली नसली तरी संघाच्या खेळाडूंनी संघाला पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी सतत चांगला खेळ केला आहे.\nपाटणा पायरेट्स संघ या मोसमात गुणांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. संघाने मागील २२ सामन्यांपैकी १० सामने जिंकले तर ७ सामने हरले व ५ सामने बरोबरीत सुटले आहेत. संघाचा कर्णधार प्रदीप नरवालने २५ सामन्यांमध्ये ३२५ गुण मिळविले असून संघामध्ये सर्वात जास्त गुण त्याच्या नावावर आहेत. या मोसमात ऐकून गुण, रेड गुण, यशस्वी रेड, सुपर रेड, सुपर टेन या सर्वांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे.\nगुजरात फॉरचून जायन्टस संघाने सर्वात जास्त सामने जिंकलेले असल्यामुळॆ उद्याचा सामना जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार. तसेच पाटणा पायरेट्स संघाचा कर्णधार प्रदीप नरवाल शेवटच्या सामन्यात सहजासहजी हार मानणार नाही.\nत्यामुळे हा सामना कबड्डीप्रेमींसाठी खास ठरणार आहे.\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/shev-bhaji_22.html", "date_download": "2019-02-23T22:42:02Z", "digest": "sha1:24RQDAW3URJV2Y7K6YG6X2XSB3LGUSPN", "length": 7632, "nlines": 178, "source_domain": "nilamsrecipes.blogspot.com", "title": "शेव भाजी | Nilam's Recipes", "raw_content": "\nMaharashtrian Recipes - महाराष्ट्रीयन रेसिपीज\nShev Bhaji in English वेळ : ३० मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) दीड वाटी जाड तिखट शेव २ ) १ मध्यम ...\n१) दीड वाटी जाड तिखट शेव\n२) १ मध्यम आकाराचा कांदा\n४) तेल १/२ वाटी\n१) ८-१० लसणाच्या पाकळ्या\n२) १ इंच आंल\n१) १/२ वाटी सुख खोबर\n२) १ छोटा चमचा खसखस\n४) १/२ चमचा जिरे\n५) छोटी काडी दालचीनी\n८) १ मोठी इलायची\n९) २-३ हिरवी इलायची\n१) १/२ चमचा हळद\n२) १/२ चमचा धने पूड\n३) १/२ चमचा जीरे पूड\n४) लाल मिरची पूड\n२) कोथिंबीर बारीक़ चिरलेली\nप्रथम मसाला करून ठेवावा.\nसाधारण १ छोटा चमचा तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घ्यावा.\nकांदा झाला की लगेचच खडा मसाल्याचे साहित्य घालून घ्या फक्त सुख खोबर सर्वात शेवटी घालावे म्हणजे ते करपणार नाही.\nहा मसाला एकदा थंड झाला की लगेचच मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्यावी.\nआंल, लसूण व कोथिंबीर एकत्र करून त्याची सुद्धा पेस्ट करून घ्या.\nटोमॅटो बारीक़ चिरून त्याचीही मिक्सरला लावून प्यूरी बनवून घ्या.\nआता कढईत उरलेल तेल गरम करून त्यात प्रथम खडा मसाला पेस्ट घालवी चांगली परतावी कढईला खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.\nतेल सुटु लागले की आंल लसणाची पेस्ट घालून १-२ मिनिटे परतवी.\nलगेचच टोमॅटो प्यूरी व वर दिलेल्या सर्व मसाला पूड घालून तेल सुटे पर्यंत परतावा.\nआवश्यकतेनुसार पाणी घालून चांगली उकळी येवू दयावी.\nमसाला चांगला उकळला की वरुन शेव व बारीक़ चिरलेली कोथिंबीर घालावी.\nशक्यतो खानाच्या वेळेस घालावे म्हणजे जास्त नरम पडणार नाही.\nAppe in English: वेळ : मिश्रण भिजवण्यासाठी लागणारा वेळ साधारण १ तास अप्पे बनवण्यासाठी लागणारा वेळ ३०-३५ मिनिटे. नग: २...\nAmboli in English वेळ : १५ मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळता) ३ व्यक्तीन साठी. साहित्य : १)तांदूळ २ वाट्या २)१ वाटी उडद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/revenue-employees-Work-boycott/", "date_download": "2019-02-23T22:57:25Z", "digest": "sha1:DPL7K23ZMLHQDOWGES65KZ4ZEAXEPNQR", "length": 6597, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महसूल कर्मचार्‍यांचा कामकाजावर बहिष्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महसूल कर्मचार्‍यांचा कामकाजावर बहिष्कार\nमहसूल कर्मचार्‍यांचा कामकाजावर बहिष्कार\nवाळव्याचे तहसीलदार नागेश पाटील यांनी तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील महसूलच्या कर्मचार्‍यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केले. दरम्यान, इस्लामपूर येथे तहसील व प्रांत कार्यालयातील कर्मचार्‍यांनीही काम बंद आंदोलन केले.\nजोपर्यंत तहसीलदार पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांची जिल्ह्याबाहेर बदली होत नाही तोपर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांना संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिले\nनिवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून बुधवारी तहसीलदार पाटील यांनी लिपीक सुनील साळुंखे यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत श्रीमुखात लगावली, अशी तक्रार आहे.या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील महसूलच्या कर्मचार्‍यांनी दिवसभर कामबंद आंदोलन केले. त्यामुळे बहुसंख्य कार्यालयात शुकशुकाट होता. सायंकाळीत बैठकीत आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमहसूल कर्मचारी संघटनेने अप्पर जिल्हाधिकारी चव्हाण यांना निवेदन देऊन तहसीलदार पाटील यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी केली. जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत कामकाजावर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला.\nनिवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार पाटील यांची पदभार स्वीकारल्यापासून कर्मचार्‍यांवर दादागिरी सुरू आहे. बुधवारचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून फौजदारी दाखल करावी. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस चंद्रकांत पार्लेकर, पुणे विभागीय सचिव कैलास कोळेकर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित होते.\nमहसूल अधिकार्‍यांवर गाडी घालण्याचा प्रयत्न\nसांगली : खुनाच्या मूळ हेतूचा तपास सुरू\nप्रोत्साहन अनुदानातील २७ हजार शेतकरी वगळले\nसांगली : ..तर तुमच्या दारात आत्मदहन करू\nमहसूल कर्मचार्‍यांचा कामकाजावर बहिष्कार\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/New-Idea-from-Academic-Adoption-Scheme-in-solapur/", "date_download": "2019-02-23T22:54:32Z", "digest": "sha1:7PUUDWR2PZCBMAHOE2OQ7EBAOIALSP26", "length": 6219, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शैक्षणिक दत्तक योजनेतून नवा आदर्श | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शैक्षणिक दत्तक योजनेतून नवा आदर्श\nशैक्षणिक दत्तक योजनेतून नवा आदर्श\nबार्शी ः गणेश गोडसे\nआजच्या धावत्या जगात सामाजिक संघटनांच्या समाजहिताच्या विचारसरणीतही मोठी भरीव वाढ होत असल्याचे व तो विचार कृतीतही आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न बार्शी शहरासह महाराष्ट्रात कार्य करत असलेल्या काही संवेदनशील विचारांच्या संघटनांकडून होत असल्याचा प्रत्यय नुकताच बेलगाव, ता. बार्शी येथे राजमाता प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमामधून समोर आले आहे.\nआपण, आपले घर, आपला मुलगा अथवा मुलगी एवढ्यापुरताच संकुचित विचार ठेवणार्‍या आजच्या समाजात अशा काही संघटनाही आहेत की ज्या आपल्या घराबरोबरच आपला गाव, गावातील मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडत असतात.\nराजमाता प्रतिष्ठानच्यावतीने बार्शी तालुक्यातील बेलगाव येथील प्राथमिक शाळेतील 9 मुले दत्तक घेतली आहेत. नुकत्याच बेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात या दत्तक मुलांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले. दत्तक 9 मुलांचा सर्व वार्षिक खर्च संघटना उचलणार आहे. या कार्यक्रमाला शाळा केंद्रप्रमुख, शाळा मुख्याध्यापक कांदे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुळशीदास शेळके, विश्‍वास शेळके, आगतराव शेळके, संघटना खजिनदार तात्यासाहेब शेळके, औदुंबर साळुंके, सरपंच परसुराम कांबळे तसेच मुलांचे पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nगडकोट संवर्धन कार्याबरोबर इतर सामाजिक उपक्रम सातत्याने संघटना राबवत आली असल्याची माहिती राजमाता प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राम जठार यांनी दिली.छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपून गडसंवर्धन करणे हे संघटनेचे मुख्य कार्य असून इतर सामाजिक अडचणींवेळी समाजाच्या मदतीला वारंवार संघटना धावून जात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष रणपिसे यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणापासून ग्रामीण भागातील मुले वंचित राहू नयेत म्हणून संघटनेच्यावतीने हा विद्यार्थी हिताचा उपक्रम राबवला असल्याचे राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक बापूसाहेब शेळके यांनी सांगितले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2234", "date_download": "2019-02-23T23:11:17Z", "digest": "sha1:YUXUGX3DQOZILKJHAP7FGLWCHDK5U3AA", "length": 5285, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news ashadhi puja maratha kranti morcha maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा\nमुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा\nमुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा\nमुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा\nमंगळवार, 17 जुलै 2018\nमुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु न देण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलाय. मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nपंढरपुरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.\nमुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु न देण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलाय. मराठा समाजाच्या मागण्यांची दखल न घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nपंढरपुरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी स्पष्ट केलंय.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-504/", "date_download": "2019-02-23T23:15:56Z", "digest": "sha1:YLXMMQ6HQ7TPM3B7KZSN4JQAZITYNNHG", "length": 22294, "nlines": 250, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शेंदुर्णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विनापरवाना ना. महाजनांनी फोडला प्रचार नारळ : गुन्हा दाखलशेंदुर्णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विनापरवाना ना. महाजनांनी फोडला प्रचार नारळ : गुन्हा दाखल/ Jalgaon- latest Marathi news trends, breaking news. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nशनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019\nई पेपर- शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019\nई पेपर- गुरुवार 21 फेब्रुवारी 2019\nपठावे पंचायत समिती गणासाठी आचारसंहिता लागू; रिक्त जागेसाठी 24 मार्चला पोटनिवडणुक\nमुंबईकडे मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांकडून जप्त\nPhoto Gallery: उद्या नाशिक महानगरपालिका पुष्पोत्सव समारोह; नमिता कोहक यांची उपस्थिती\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nमराठीच्या पेपरला बारा कॉपी बहाद्दर; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकही नाही\nमू.जे.महाविद्यालयाला दोन कोटी भरण्याचे आदेश\nप्राथमिक शिक्षकांच्या पुन्हा ऑनलाईन बदल्या\nवंचितांच्या मदतीसाठी काँग्रेसतर्फे लीगल सेल\nमराठी पत्रकार संघाचे तीन मार्चला अधिवेशन\nमुसळीला विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nशिंदखेडा मतदारसंघातील 90 गावातील रस्ते होणार चकाचक\nधुळे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख ���ांना राज्यस्तरीय पुरस्कार\nपुल मंजुरी श्रेयाचा वाद; मंत्री व आमदारांनी केले भूमिपूजन\nकुंडाणे-वारच्या पांझरा नदीवरील पुलाचा लोकार्पण\nदुष्काळात शेतकर्‍यांनी खचून नये, शिवसेना तुमच्याबरोबर\nजिल्ह्यात कृषिप्रक्रिया उद्योगाच्या संधी – पन्हाळे\nशहाद्यात फौजदाराशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक\nखाऊचे पैसे पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या परिवाराला\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचा आज कृतज्ञता सोहळा\nनंदुरबारात सात महसुल अधिकार्‍यांच्या बदल्या\nबेंगरुळूच्या एअर शो मध्ये भीषण आग, 100 गाड्या जळून खाक\nफुटीरतावादी नेता यासीन मलिक पोलिसांच्या ताब्यात\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत कठोर पाऊले उचलण्याच्या तयारीत – ट्रम्प\nउत्तर प्रदेशात ‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना पकडलं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nPhoto Gallery : महापालिका पुष्पोत्सवास आजपासून प्रारंभ; तीन दिवस पुष्पप्रदर्शन सर्वांसाठी…\nPhoto Gallery : वाकडी बारव येथून शिवरायांच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ; पुलवामा…\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nPhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा…\nPhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुरक्षित इंटरनेट दिवस : तज्ञ म्हणतात…अपडेट राहा, सुरक्षितता बाळगा\nगजनी चित्रपटात केले काम; मुलांना बनविले इंजिनीअर\nबालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\n‘डोक्याला शॉट’मधील अभिजित आठल्ये अर्थात अभिनेता सुव्रत जोशीसोबत गप्पा\nमोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका\nजगातील पहिला फोल्डेड मोबाइल Galaxy Fold लॉन्च\nआता ट्विटरचा मॅसेज डिलीट केल्यानंतरही मिळणार\nगॅलेक्सी एम३० ‘या’ तारखेला लवकरच भारतात लाँच होणार\nगृह, वाहन कर्ज स्वस्त ह��णार\nडेबिट कार्ड वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ : व्हिसा\nसमर्थकांचा विखेंवर भाजपसाठी दबाव\nवाळूच्या धंद्यामुळे वाटोळे – ना. विखे\nगुरगुर महागात पडेल – आ. थोरात\nअकोलेत शिवसेनेतील वादाला धार\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nमोबाईल हिसकवणारे टोळके गजाआड; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्राचीन ठेव्याचे जतन व्हावे – नरेंद्र धारणे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nपंचवटीत मिरवणुकीला गालबोट; कार्यकर्त्यांत हाणामार्‍या\nगणेश विसर्जन विशेष बातम्या\nमैत्री फाउंडेशन तर्फे मूर्ती संकलन, निर्माल्य संकलनात हातभार\n# Photo Gallery # पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणात जळगावात गणरायांना…\nPhoto Gallery : गावाकडच्या गणपतीस भावपूर्ण निरोप\nसैनिकांसाठी काय करू शकतो\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने – 22\nटोल बंद होणार ही एक लोणकढी\nसामाजिक जबाबदारीच्या दिशेने : 20\nलंकेने दक्षिण आफ्रिकेत रचला इतिहास\nनेमबाजीत अपुर्वीचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nपहिल्या टी-20 साठी लोकेश राहुल, रिषभ पंतला संधी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार\nउद्या होणाऱ्या पोलीस मॅरेथॉनमध्ये दहा हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग\nभुवनेश्वर येथील राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या तीन खेळाडूंची निवड\nमुख्य पान Breaking News शेंदुर्णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विनापरवाना ना. महाजनांनी फोडला प्रचार नारळ :...\nशेंदुर्णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विनापरवाना ना. महाजनांनी फोडला प्रचार नारळ : गुन्हा दाखल\nभाजपा शहराध्यक्षावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल\nदिग्विजय सूर्यवंशी | शेंदुर्णी,ता-जामनेर : शेंदुर्णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार नारळाच्या सभेची पूर्वपरवानगी घेतली नसल्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबाबत तक्रार येथील राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील शिंपी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत पहूर पोलीस स्टेशन अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना पत्र पाठविले होते. यावरून भाजपा शहराध्यक्ष सुनील शिंनकर यांच्या विरुद्ध भादवी कलम १७६ अ(ह) प्र.९ प्रमाणे प.ना.का.नं. ७६७/२०१८ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\nदि. १ डिसेंबर रोजी भाजपच्यावतीने निवडणूक प्रचाराला येथी त्रिविक्रम मंदिरामध्ये प्रचार नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. तसेच, त्रिविक्रम मंदिराच्या सभागृहात जाहीर सभा घेऊन धार्मिक स्थळी प्रचार सभा घेतल्याने येथील राष्ट्रवादी तर्फे आक्षेप घेत निवडणूक निर्णायक अधिकार्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असता सभेची पूर्वपरवानगी नसल्याचे समोर आल्याने निवडणूक निर्णायक अधिकार्यांनी गुन्हादाखल करण्याचे पत्र पहूर पोलीस ठाणे येथे दिले असता त्यावरून कार्यवाही करत भाजप शहराध्यक्ष तथा आयोजक सुनील शिंनकर यांच्या विरोधात दि.३ रोजी सुनील शिंपी यांची फिर्याद घेत गुन्हा नोदविण्यात आला आहे.\nयाबाबत पुढील तपास सुरु असल्याचे पहूर पोलीस स्टेशन मधून सांगण्यात आले.\nनामादारांच्याच सभेची परवानगी नाही\nप्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ना. गीरीष महाजानांसह जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांसह जिल्हा, तालुका आणि स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nयामुळे ना. महाजनांची सभा घेताना परवानगी घेण्याची गरज न पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\nPrevious articleशिर्डीत सेवानिवृत्त जवानाचा हवेत गोळीबार\nNext articleसुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळला हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा\nसंबंधित मजकूरMORE FROM AUTHOR\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nव्हॉट्सअँपवर बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करा\nरणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर हिट; नॉट आऊट @100\nस्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल\n‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा\nसुनिल फकिरा लहामगे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nसयाजी बनसोडे on शेतकऱ्यांना शेळी गट, पोल्ट्री बांधकामासाठी अनुदान; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवाहन\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\nजळगाव ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nधुळे ई पेपर (दि 24 फेब्रुवारी 2019)\nरविवार, 24 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/bhima-koregaon-murder-issue-in-three-young-boy-arrest/", "date_download": "2019-02-23T23:29:15Z", "digest": "sha1:RVE3P2JAD7KGUHZLLZYLSI22P7WEUWVS", "length": 3191, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा कोरेगावमधील युवकाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › भीमा कोरेगावमधील युवकाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना ताब्यात\nभीमा कोरेगावमधील युवकाच्या मृत्यूप्रकरणी तिघांना ताब्यात\nभीमा कोरेगावच्या दंगलीत ठार झालेल्या युवकाच्या मृत्यूप्रकरणी संशयित तिघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झाले आहेत. अटक केलेल्यांमध्ये अक्षय दिलीप आल्हाट वय २०) चेतन भास्कर आल्हाट , तुषार उर्फ बबलू साहेबराव जवंजाळ (रा. तिघेही रा.पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना सहकार्य केले.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/farmer-crop-rat/", "date_download": "2019-02-23T22:58:32Z", "digest": "sha1:BYH7EXPUQIFLXJHUGQSSVDNB2Q55YBKW", "length": 8234, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दीडपट हमीभावाचे गाजर; ‘भात’ उपेक्षित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दीडपट हमीभावाचे गाजर; ‘भात’ उपेक्षित\nदीडपट हमीभावाचे गाजर; ‘भात’ उपेक्षित\nचिपळूण : समीर जाधव\nउत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव शेतकर्‍यांना मिळावा, या मागणीला अखेर केंद्र शासनाने हिरवा कंदील दिला असला तरी कोकणातील भात पिकाला मात्र दीडपट भाव मिळालेला नाही. अन्य पिकांच्या हमी भावापेक्षा सर्वात कमी भाव भात पिकाला मिळाला आहे. त्यामुळे कोकणचा भात उत्पादक शेतकरी नाराज झाला असून चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अवघी 200 रुपये वाढ मिळाली आहे.\nगेल्या निवडणुकीत भाजपने शेतकर्‍याला दीडपट हमी भाव देणार म्हणून आश्‍वासन दिले होते. ही आश्‍वासनपूर्ती कधी होणार म्हणून शेतकरी प्रतीक्षेत होता. शेतकरी कर्जमाफीतील घोळ यामुळे नाराज असलेल्या शेतकर्‍याला खूश करण्यासाठी मोदी सरकारने शेतमालाचे वाढीव हमीभाव जाहीर केले. तब्बल चार वर्षे या हमी भावात वाढ झालेली नव्हती. मात्र, कोकणातील भात उत्पादक शेतकर्‍यांना अल्प वाढ मिळाली आहे. कोकणातील भात उत्पादक शेतकर्‍यांनी पिकविलेले भात गत दोन वर्षे शासनाने खरेदी केलेले नव्हते.\nत्यामुळे येथील शेतकर्‍यांची अडचण झाली होती. यावर्षी मात्र ही खरेदी झाली. शिवाय मागील तीन वर्षे 1550 ते 1590 रुपये क्‍विंटल दराने भात खरेदी शासनाने केली होती. मात्र, वाढीव हमी भाव देताना केंद्र सरकारने कोकणच्या शेतकर्‍याला अवघी 200 रुपयांची वाढ केली आहे.\nराज्यातील अन्य कृषी उत्पादनांचे हमी भाव वाढवून मिळाले आहेत. परंतु, भाताला फक्‍त 200 रु. हमी भाव मिळाला आहे.सर्वात वाढीव हमीभाव कारळ (काळे लांब तीळ )ला मिळाला असून 1827 रु. वाढ मिळाली आहे. त्यानंतर मुगाला 1400रु., तीळ 949, सूर्यफूल 1288,भुईमूग 440, कापूस 1130, उडीद 400, बाजरी 525, ज्वारी 730 रुपये अशी हमी भावात वाढ झाली आहे. मात्र, भाताला फारशी अपेक्षित वाढ मिळालेली नाही. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. मात्र, शासनाने केलेली हमी भावातील वाढ ही भात उत्पादन खर्चाच्या दीडपट नाही. चार वर्षे हमी भावात वाढ झालेली नव्हती. त्यामुळे आता झालेली वाढ तुटपुंजी आहे. ही वाढ उत्पादित खर्चाच्या दीडपट होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी नाराजी व्यक्‍त करीत आहे. सध्या कोकणात भात लावणीचा हंगाम सुरु आहे. या शेतीच्या कामात शेतकरी असल्याने या शेतकर्‍यांचे लक्ष नाही. भाताला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळाल्यास कोकणातील भात शेती ओस पडणार नाही, अशा भावना शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.\nकोकणात आता संकरित भात बियाणाचा वापर होत असल्याने भाताचे उत्पादन वाढले आहे. मात्र, त्यामानाने भाताला दर मिळत नसल्याने शेतकरी भात शेतीपासून दूर जात आहे.\nउत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देताना केंद्र शासनाने मात्र कोकणातील नाचणीला झुकते माप दिले आहे. नव्या दराप्रमाणे नाचणीला 997 रुपये दरवाढ मिळाली आहे. गेल्यावर्षी 1900 असणारा दर आता 2897 रु झाला आहे.कोकणात नाचणी चांगली होते. मात्र अलीकडे तिचे उत्पादन कमी झाले आहे. आता मात्र नाचणीला भाव आल्याने शेतकरी नाचणी शेतीकडे वळून अधिक फायदा घेतील अशी अपेक्षा आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/BJP-is-ignoring-the-State-Co-operative-Party-even-after-the-ash/", "date_download": "2019-02-23T23:45:16Z", "digest": "sha1:2HR7NHT7LKMD6JYHYLTJXFOPTC76RLCM", "length": 6360, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप आश्रयाला जाऊनही राज्य सहकारी संघ उपेक्षितच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजप आश्रयाला जाऊनही राज्य सहकारी संघ उपेक्षितच\nभाजप आश्रयाला जाऊनही राज्य सहकारी संघ उपेक्षितच\nसांगली : उध्दव पाटील\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला महाराष्ट्र राज्य सहकारी संघ भाजपच्या आश्रयाला जाऊनही उपेक्षितच राहिला आहे. राज्य संघाला शिक्षण निधी सुरू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र पाच महिने झाले तरी आश्‍वासनपूर्ती झाली नाही. तुटीमुळे राज्य संघ आर्थिक गर्तेत सापडला आहे. अधिकारी, प्राध्यापक, कर्मचार्‍यांचे सोळा महिन्यांचे वेतन थकले आहे. 50 दिवस झाले तरी कर्मचारी संप ‘बेदखल’ आहे. सहकार प्रशिक्षण महाविद्यालये, जिल्हा व विभागीय सहकारी मंडळांचे काम ठप्प झाले आहे. शताब्दि वर्षात राज्य सहकारी संघावर ही आफत ओढवली आहे.\nसंघाची निवडणूक मार्चमध्ये झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला 18 , तर भाजप पुरस्कृत सहकार पॅनलला 3 जागा मिळाल्या. मात्र भाजपचे आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी भाजप नेते व वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून ‘परिवर्तन’च्या एका गटाशी संधान साधले. संघाला शिक्षण निधी पूर्ववत सुरू करण्याचे आश्‍वासन देत राज्य संघाची अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव निवडणूक आपल्या वर्चस्वाखाली झाल्याचे जाहीरपणे दाखविले. राज्य संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. प्रताप पाटील (सांगली) व मानद सचिवपदी काँग्रेसच्या विद्या पाटील (लातूर) यांची निवड झाल्यानं���र ते थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्र्यांचा ‘आशीर्वाद’ घेतला. शिक्षण निधी सुरू करण्याचा शासन आदेश महिन्यात काढला जाईल, असे आश्‍वासन दिले. मात्र अजूनही पूर्ती झाली नाही. राज्य सहकारी संघाची अवस्था दीनवानीच राहिली आहे.\nगुजरातच्या धर्तीवर अनुदान हवे\nसंघ तुटीत असल्याने 16 महिन्यांचा पगार थकला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी दि. 4 जुलैपासून संपावर आहेत. राज्य संघाशी संलग्न 47 संस्थांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. संपाला 50 दिवस झाले तरिही हे आंदोलन सुरू आहे. संप शासनाकडून बेदखल आहे. शिक्षण निधी सुरू करणे व गुजरातच्या धर्तीवर शासन अनुदान देणे गरजेचे आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Balakwadi-dam-filled-90-percent/", "date_download": "2019-02-23T22:55:12Z", "digest": "sha1:2E3XOOEAY7U4F6AL4ELUPGOG3AL54ETJ", "length": 4336, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बलकवडी धरण 90 टक्के भरले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बलकवडी धरण 90 टक्के भरले\nबलकवडी धरण 90 टक्के भरले\nसातारा जिल्ह्यासह संपूर्ण वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने 90% भरले असून सांडव्यातून 1435 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धोम धरणात करण्यात येत असल्याचे बलकवडी पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आलेे.\nवाई तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा समाधानकारक सुरुवात केल्याने सध्यातरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे. वाईच्या पश्चिम भागातील भात हे मुख्य पिक असून ते समाधानकारक येणार अशी खात्री या भागातील शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बलकवडी धरण हे 90% भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा बलकवडी धरणातून धोम धरणात विसर्ग होत असल्याने धोम धरणाची पाण्याची पातळी वेगाने वाढताना दिसत आहे. धरण क���षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून 1563 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज मितीला धोम धरण 55% भरले आहे. धोम-बलकवडी धरणावर जवळपास पाच तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पावसाने चांगली सुरुवात केल्याने यावर्षी खरीप हंगाम समाधानकारक शेतकर्‍यांच्या पदरात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/karmala-people-fast/", "date_download": "2019-02-23T22:55:25Z", "digest": "sha1:DJJL2UDWTR4GXPSR4R6UIG6FSYX2WNNM", "length": 8240, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जेऊर ग्रामस्थांचे प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › जेऊर ग्रामस्थांचे प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण\nजेऊर ग्रामस्थांचे प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण\nकरमाळा : तालुका प्रतिनिधी\nजेऊर येथील गाळ्याचे व गावातील अतिक्रमण काढण्याचे गटविकास अधिकार्‍यांनी दिलेले आश्‍वासन न पाळल्याने प्रजासत्ताक दिनी पुन्हा या मागणीसाठी ग्रामस्थांनी चालू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही चालूच होते.\nमकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, रामभाऊ पवार, नगरसेवक सचिन घोलप, माजी सरपंच संतोष वारे, सुनील लोखंडे, विजय लावंड आदींनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गटविकास अधिकार्‍यांकडे नियमानुसार मात्र तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली व चार-चार दिवस उपोषणकर्त्यांना तंगवून त्यांना न्याय देण्यास विलंब का केला जातो, असा सवाल दिग्विजय बागल यांनी उपस्थित केला आहे.\nसलग चौथ्या दिवशी हे उपोषण चालू असून तिघा जणांपैकी दोघांची प्रकृती खालावली असून पंचायत समितीसमोर चालू असलेल्या उपोषणामध्ये बालाजी चंद्रकांत गावडे, बाळासाहेब एकनाथ कर्चे, देवानंद महादेव पाटील यांचा समावेश आहे.\nजेऊर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोंढेज रस्त्यावर सार्वजनिक विहिरीजवळील गाळ्यांचे अतिक्रमण काढून टाकावे या संदर्भात चालू केलेले ग्रामस्थांचे 15 ऑगस्ट 17 चे उपोषण गटविकास अधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. जेऊर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमणाच्या जागेत गाळे बांधण्याचे काम चालू होते. यामुळे या भागातील लक्ष्मीआई देवी मंदिर परिसराला व गाववेढा यात्रेला अडचण येत होती. एवढेच नव्हे, तर याठिकाणी असणार्‍या जेऊर गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतपणे गाळे बांधकाम करण्यात येत होते. त्यामुळे या विहिरीमध्ये गटारीचे पाणी तुंबून पावसाळ्यात जात असल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत होता. यासाठी जेऊरच्या ग्रामस्थांनी लेखी तक्रार दाखल केली होती. यावर गटविकास अधिकार्‍यांनी चौकशी करून अहवाल दाखल करून घेऊन ग्रामपंचायतीला हे अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थांतर्फे पंचायत समितीसमोर त्यावेळी आमरण उपोषण चालू केले होते. यामध्ये त्यावेळी बालाजी गावडे, देवानंद पाटील, बाळासाहेब कर्चे, धन्यकुमार गारूडी हे उपोषणाला बसले होते. गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे-पाटील यांच्याशी चर्चेनंतर त्यांच्या आदेशाने जेऊरचे अतिक्रमण 21 ऑगस्टपर्यंत काढण्यात येईल, असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्याने ते उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र दिलेले आश्‍वासन प्रकरण न्यायालयीन कक्षेत असल्याचे सांगत ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढले नाही. या निषेधार्थ वरील तिघांनी पुन्हा 26 जानेवारीला आमरण उपोषण चालू केले असून चौथ्या दिवशीही सलग हे चालू आहे. कोणत्याही अधिकार्‍यांनी याबाबत विचारपूस न केल्याने उपोषणकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीची गरज नाही\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला\nप्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी\nलोकलनंतर विमानतळांवर हाय अ‍ॅलर्ट\nसंघावरून अडली काँग्रेससोबतची बोलणी\nआमदार निवासातील सराईत चोर पकडला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1740", "date_download": "2019-02-23T22:44:13Z", "digest": "sha1:YO7DWFTA5BAH3VJPOTHHGPDXOHZMBHC4", "length": 5152, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news megablock mumbai locals trains | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउद्या तीनही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4.30 दरम्यान मेगाब्लॉक\nउद्या तीनही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4.30 दरम्यान मेगाब्लॉक\nउद्या तीनही मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4.30 दरम्यान मेगाब्लॉक\nशनिवार, 5 मे 2018\nमध्य, हार्बरसह पश्चिम मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणारे. सकाळी 11 ते दुपारी 4.30 दरम्यान साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारे. लोकल रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं कळतंय. दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकातही अंशतः बदल करण्यात आलेत.\nमध्य, हार्बरसह पश्चिम मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणारे. सकाळी 11 ते दुपारी 4.30 दरम्यान साडेचार वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणारे. लोकल रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं कळतंय. दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकलच्या वेळापत्रकातही अंशतः बदल करण्यात आलेत.\nलोकल local train रेल्वे मुंबई\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/248", "date_download": "2019-02-23T23:27:32Z", "digest": "sha1:6XWHNGEB4RKZNYSBZ4J6242NXEZV2DL5", "length": 9769, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 248 of 325 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nचला हवा येऊ द्या मध्ये मास्टर ब्लास्टरचे चौकार, षटकार\nक्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण व्हायला 22 वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता… सचिन तेंडुलकर यांनी आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण आणि अनेक आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते, चला हवा येऊ द्याच्या मास्टर ब्लास्टर विशेष भागाचे… झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या ...Full Article\nराणीबाग शुल्कवाढीस पहारेकऱयांचा तीव्र विरोध\nभायखळा येथील महापालिकेच्या राणीबागेत पेंग्विनमुळे पर्यटक, मुंबईकरांची गर्दी वाढू लागली आहे. राणीबागेत महापालिकेने विविध सुधारणा, सुशोभिकरणाची कामे केली आहेत. सेल्फी पॉईंट बनविले आहेत. अद्यापही 2 ते 5 रु. प्रवेश ...Full Article\nछगन भुजबळांच्या कोठडीत 30 मेपर्यंत वाढ\nमनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 30 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयाच्या निर्णयानुसार भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ ...Full Article\nकेरोसिनमुळे लोकलच्या मालडब्याला आग\nलोकल, मेल-एक्प्रेसमध्ये रॉकेलसारखे ज्वलनशील पदार्थ नेण्यास बंदी असली तरी काही महाभाग तसा उद्योग करतात. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मध्य रेल्वेवर सीएसटीच्या दिशेने येणाऱया लोकलमध्ये मालडब्यातून रॉकेल नेले जात असताना ...Full Article\nयशश्री मुंडे यांनी मिळवली एलएलएमची पदवी\nलोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या यशश्री मुंडे यांचा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात ‘प्रॉमिसिंग आशियाई स्टुंडेंट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. यशश्री यांची कॉर्नेल विद्यापीठात एलएलएम पदवी पूर्ण झाली. यावेळी त्यांच्या ...Full Article\nसावली नाहीशी झालीच नाही\nमाणसाची सावली तिची कधीच साथ सोडत नाही. दुपारी भररस्त्यात चालताना आपली सावली आपल्याबरोबर चालत असते. पण एखाद्या दिवशी आपली सावली दिसेनाशी झाली तर..आश्चर्य वाटले ना.. निसर्ग आणि भूगोलातील घडामोडींमुळे ...Full Article\n‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’तर्फे रॅली\nउच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही झाडे न तोडण्याच्या मागणीवर ठाम प्रतिनिधी/ मुंबई आरेतील पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून ‘सेव्ह आरे कॉन्झर्व्हेशन’ ग्रुपच्यावतीने रविवारी सकाळी सिद्धिविनायकाला साकडे घालण्Aयात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ...Full Article\nप्रतिनिधी/ कल्याण कल्याण-डोंबिवलीकरांसाठी शनिवार आणि रविवारचा ���िवस दु:खदायक असा ठरला. दुर्दैवी अशा तीन घटनांत तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोघा लहान मुलांसह एका तरुणीचा समावेश आहे. डोंबिवली पूर्वेकडे आयरेगावातील ज्योतीनगर ...Full Article\nपावसामुळे मरे पुन्हा कोलमडली\nमध्य रेल्वेवर कधी रेल्वे रुळाला तडा, कधी ओव्हरहेड वायर तुटणे, कधी सिग्नल यंत्रणेतील बिघाड तर आता अवकाळी पावसामुळे रेल्वे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे शुक्रवारी ...Full Article\nकंत्राटदारांसमोर पालिकेने टेकले गुडघे\nगाळ वाहून नेण्याच्या कामात केलेला घोटाळा उघडकीस आणणारी व्हेईकल ट्रकिंग सिस्टिम नालेसफाई कंत्राटदारांनी हटवून महापालिकेने कंत्राटदारांसमोर एकप्रकारे गुडघे टेकल्याचे शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आले. नालेसफाईचा गाळ उचलून वाहनाद्वारे ...Full Article\nड्रग्ज व्यवसाय, एटीएम फोडणारी टोळी गजाआड\nसीआरझेड अधिसूचनेची मडगावात ‘होळी’\nमध्यरात्री लुटारुंची दगडफेक, धुडगूस आणि दहशत…\nकुंभपर्व हा जागतिक अध्ययनाचा विषय\nआरोपीला पकडण्यास गेलेल्या सीबीआय पथकावर हल्ला\nभारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-20 आज\nसाखळी स्फोटांमुळे नायजेरियात विलंबाने सुरू झाले मतदान\nअपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रमी सुवर्णवेध\nबूथ कमिटीच्या बैठकीसाठीच अमित शहा येणार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/domestic-violence-case-against-yuvraj-singh-and-family-by-akanksha-sharma/", "date_download": "2019-02-23T23:36:06Z", "digest": "sha1:AUFQNNBHKH2Q7GHOU5JI5O6QK7M5KGY4", "length": 6245, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युवराज सिंग विरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल", "raw_content": "\nयुवराज सिंग विरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल\nयुवराज सिंग विरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल\nभारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग विरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल झाली आहे. युवराजच्या भावाची बायको आकांक्षा शर्माने ही केस दाखल केली आहे.\nआकांक्षा शर्माने ही बिग बॉस १० मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.\nआकांक्षा शर्माचे वकील असणाऱ्या स्वाती शर्मा यांनी सांगितले की आकांशाचे पती ��ोरावर सिंग , सासू शबनम सिंग और युवराज सिंग यांच्याविरुद्ध ही केस दाखल करण्यात आली आहे. केसची पहिली तारीख २१ ऑक्टोबर आहे.\nयुवराजविरुद्ध केस दाखल का केली यावर आकांक्षाचे वकील स्वाती शर्मा म्हणाल्या, ” घरगुती हिंसा म्हणजे फक्त शारीरिक इजा किंवा हिंसा होत नाही. त्यात मानसिक छळाचाही समावेश होतो. युवराजवर ही गोष्ट लागू होते. जेव्हा आकांशावर हे अन्याय होत होते तेव्हा युवराज शांत बसला होता. “\nहॉकी ओडिशा, भारती खेळ प्राधिकरण उपउपांत्यफेरीत\nडेक्कन 11 अ, परशूरामियन्स अ संघ, एन,वाय,एफ ए संघ, फिनाय क्यु संघांची बाजी\nहॉकी पंजाबने गाठली नॉकआऊट फेरी\nमाही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ\nआयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात\nअसा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज\nकिंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास\nपहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया\nहिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज\nओम कबड्डी कल्याण, संघर्ष व उत्कर्ष उपनगर संघाची राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी\nशिवशक्ती महिला संघ व एयर इंडियाने पटकावला कै. मोहन राजाराम नाईक सुवर्ण कबड्डी चषक.\nविश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही\nआयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा\nइशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर\nतब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच\nयुवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी\nआयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट\nपहिल्या टी२० सामन्यासाठी आलेल्या धोनीचे शानदार स्वागत, पहा व्हिडीओ\nआजपासून शिंदे गाव, नाशिकमध्ये राज्यस्तरीय पुरुष गट भव्य कबड्डी स्पर्धा.\nपाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत लॅन्सर्स संघाची बायसन्स संघावर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550249556231.85/wet/CC-MAIN-20190223223440-20190224005440-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}