diff --git "a/data_multi/mr/2019-09_mr_all_0061.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0061.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0061.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,946 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-02-18T17:21:08Z", "digest": "sha1:2R6CTQ25IN26N2UFVUIYMR24XDLIHDDJ", "length": 15202, "nlines": 190, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मर्चंट नेव्हीत करिअर करायचंय? (भाग दोन ) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमर्चंट नेव्हीत करिअर करायचंय\nजगभ्रमंती करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. जर ही इच्छा जहाजावर राहून पूर्ण करता आली तर… मर्चंट नेव्हीमध्ये जाऊन असे करता येणे शक्य आहे. मर्चंट नेव्ही हा पूर्णपणे सिविलियन जॉब आहे. याच्या माध्यामातून विदेशात जाण्याची संधी मिळते. त्यामुळे भटकंती करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय उत्तम आहे. या क्षेत्रामध्ये करिअर केल्यानंतर केवळ चांगली कमाईच होते असे नाही तर अनेक रोमांचक अनुभवही या क्षेत्रात घेता येतात.\nसंधी – मर्चंट नेव्ही, मरिन इंजिनियरिंग अथवा शिप बिल्डिंगमध्ये संधींचा विचार केल्यास प्रामुख्याने शिपयार्ड, जहाज, मालवाहू जहाज आणि मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी शोधता येऊ शकते. या क्षेत्रातील उमेदवारांना भारताशिवाय इतर देशांध्येही मोठी मागणी आहे. शिप बिल्डिंग किंवा मरीन इंजिनियरवर जहाजाच्या इंजिनाच्या देखभालीची जबाबदारी असते. यासंबंधी कोर्सचे शिक्षण घेतल्यानंतर उमेदवाराला असिसस्टंट मॅनेजर, इंटर्न, शॉप फ्लोर एक्झिक्युटिव्ह या पद्धतीचा जॉब मिळू शकतो. तीन वर्षांच्या अनुभवानंतर उमेदवार डेप्युटी मॅनेजर होऊ शकतो. पूर्वी या क्षेत्रामध्ये केवळ पुरुष उमेदवारच येत असत. मात्र, आता महिलादेखील डॉक्टर किंवा रेडिओ ऑफिसर म्हणून या क्षेत्राकडे करिअर म्हणून गांभीर्याने बघत आहेत.\nवेतन – मर्चंट नेव्हीमध्ये सर्व प्रकारच्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाते. डेक अथवा इंजिन विभागासी संबंधित प्रोफेशनल्सना करिअरच्या सुरुवातीच्या काळात 40 ते 50 हजार रुपये प्रति महिना देण्यात येतो. सर्व्हिस डिपार्टमेंटमधील उमेदवारांना सुरुवातीच्या काळात 15 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जातो. पद आणि अनुभव वाढल्यानंतर टेक्निकल टीम सदस्य 10 ते 15 लाख रुपये प्रति महिना देखील कमवू शकतो.\nया पदांवर मिळू शकते संधी\nरेडिओ ऑफिसर – या पदावर राहून तुम्हाला डेकवर काम करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवायचे असते.\nइलेक्ट्रिकल ऑफिसर – इंजिन रुमच्या इलेक्ट्रिकल सामानाची देखभाल करणे.\nनॉटिकल सर्वेयर – सम��द्राचे नकाशे आणि चार्ट तयार करणे.\nपायलट ऑफ शिप – या पदावर काम करताना तुम्ही जहाजाची गती आणि दिशा ठरवू शकता.\nउप-कप्तान – जहाजावरील कॅप्टनची मदत करणे आणि डेकवरील कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवणे.\nकॅप्टन – जहाजावर नियंत्रण ठेवणारा. याशिवाय अतिरिक्त काही अन्य पदांवरदेखील काम करण्याची संधी मिळू शकते जसे\nकी, डेक ऑफिसर, इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर, इंजिनियर, केटरिंग व हॉस्पिटॅलिटी क्रू\nइंडियन मेरिटाइम यूनिव्हर्सिटी (चेन्नई)\nहिंदी इंस्टीट्यूट ऑफ नॉटिकल सायंन्स अँड इंजीनियरींग (सिकंदराराऊ, उत्तर प्रदेश)\nइंडियन इंस्टीस्टूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंट (कोलकाता)\nतुलानी मेरिटाइम इंस्टीट्यूट (पुणे)\nआर. एल. इंस्टीट्यूट ऑफ नॉटिकल साइंसेंज (मदुराई)\nकोचिन पोर्ट ट्रस्ट (कोचिन)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यभरात 10 हजार रिक्त पदांची भरती\nदक्षिण पूर्व रेल्वे : ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1785 जागांसाठी भरती\nचीप डिझायनिंगची वेगळी वाट…\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांध��ंचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T17:07:26Z", "digest": "sha1:JTDS3A6MQFCTDI7BR3KT6W3RYISRVC3D", "length": 13903, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : षटकांच्या संथ गतीमुळे कोहलीला 12 लाख दंड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nIPL 2018 : षटकांच्या संथ गतीमुळे कोहलीला 12 लाख दंड\nबंगळुरू – चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध आयपीएलच्या 11व्या मोसमातील दुसरा पराभव पत्करल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. परंतु सहा सामन्यांत केवळ 4 गुणांची कमाई करता आल्यामुळे गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेल्या बंगळुरूसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करताना षटकांची गती निर्धारित वेळेपेक्षा संथ असल्यामुळे बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला तब्बल 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.\nयजमान बंगळुरू संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 205 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. परंतु अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग दोनीच्या झंझावाती फटकेबाजीमुळे चेन्नईने 5 बाद 207 धावा फटकावून रोमांचकारी विजयाची नोंद केली. बंगळुरू संघ आणि विराट कोहली यांचा या मोसमातील हा पहिलाच नियमभंग असल्यामुळे त्याला किमान शिक्षा देण्यात आली असल्याचे आयपीएलच्या संयोजन समितीने जाहीर केले. विराटने आपली चूक मान्य करून शिक्षा स्वीकारल्यामुळे या प्रकरणी औपचारिक चौकशी करण्यात आली नाही.\nत्याआधी झालेल्या साखळी सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने मुंबईविरुद्ध हैदराबादला चमकदार विजय मिळवून देणारा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याला ताकीद देण्यात आली आहे. त्याच्याकडून नेमकी काय चूक घडली आहे याचा खुलासा केला गेला नसला तरी हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने हा आरोप स्वीकारला असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहील असे जाहीर केले.\nसिद्धार्थ कौलनेही आपली चूक मान्य केली असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. सिद्धार्थने स्तर 1 अंतर्गत नियम क्रमांक 2.1.4 चा भंग केल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान सिद्धार्थ कौलने मुंबईचा फलंदाज मयंक मार्कंडेला बाद केल्यानंतर त्याच्याकडे पाहून केलेल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nहॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा\n#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nखेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद\nविश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा\nसंजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z101020045706/view", "date_download": "2019-02-18T16:53:57Z", "digest": "sha1:D4XLIJFZCOTZ3ICHHORJ4DMRP5HC5DHB", "length": 19938, "nlines": 237, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २१५१ ते २२००", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या १ ते ५०\nओव्या ५१ ते १००\nओव्या १०१ ते १५०\nओव्या १५१ ते २००\nओव्या २०१ ते २५०\nओव्या २५१ ते ३००\nओव्या ३०१ ते ३५०\nओव्या ३५१ ते ४००\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या ४५१ ते ५००\nओव्या ५०१ ते ५५०\nओव्या ५५१ ते ६००\nओव्या ६०१ ते ६५०\nओव्या ६५१ ते ७००\nओव्या ७०१ ते ७५०\nओव्या ७५१ ते ८००\nओव्या ८०१ ते ८५०\nओव्या ८५१ ते ९००\nओव्या ९०१ ते ९५०\nओव्या ९५१ ते १०००\nओव्या १००१ ते १०५०\nओव्या १०५१ ते ११००\nओव्या ११०१ ते ११५१\nओव्या ११५१ ते १२००\nओव्या १२०१ ते १२५०\nओव्या १२५१ ते १३००\nओव्या १३०१ ते १३५०\nओव्या १३५१ ते १४००\nओव्या १४०१ ते १४५०\nओव्या १४५१ ते १५००\nओव्या १५०१ ते १५५०\nओव्या १५५१ ते १६००\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १६५१ ते १७००\nओव्या १७०१ ते १७५०\nओव्या १७५१ ते १८००\nओव्या १८०१ ते १८५०\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १९०१ ते १९५०\nओव्या १९५१ ते २०००\nओव्या २००१ ते २०५०\nओव्या २०५१ ते २१००\nओव्या २१०१ ते २१५०\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या २२०१ ते २२५०\nओव्या २२५१ ते २३००\nओव्या २३०१ ते २३५०\nओव्या २३५१ ते २४००\nओव्या २४०१ ते २४५०\n��व्या २४५१ ते २५००\nओव्या २५०१ ते २५५०\nओव्या २५५१ ते २६००\nओव्या २६०१ ते २६५०\nओव्या २६५१ ते २७००\nओव्या २७०१ ते २७५०\nओव्या २७५१ ते २८००\nओव्या २८०१ ते २८५०\nओव्या २८५१ ते २८७५\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २१५१ ते २२००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nओव्या २१५१ ते २२००\n तेचि हे देहत्रय अशेष \nअन्नमय तो स्थूल विशेष \nप्राण मन विज्ञान तिन्ही \nसप्तदश तत्त्वें स्थूलीं राहूनी \n व्यापार होताती भिन्न भिन्न \nतोचि जागृदादि अवस्था तीन \nतेचि जागृति पंच व्यापारें जे स्थूल चाले बोले ॥५५॥\nयेऱ्हवीं पाहतां या जडासी अवस्था असे तरी कायसी \nजागृति स्वप्न किंवा सुषुप्ति या तिन्ही अवस्था बुद्धीप्रती \nपरी स्थूल वावरे ते जागृती \nबुद्धि मन हें अंतःकरण \n शब्दादि विषय घेती ॥५८॥\n वचन गमनादि क्रिया होतसे \nएवं दशधा व्यापारा नाम आलेसें \n बोलिलें हें एक उपलक्षण \nपरी सर्वांगीं असे वर्तन \nश्रवणीं ऐकावें नेत्रें पहावें जिव्हा रस सेवी घ्राणी हुंगावें \nत्वचीं स्पर्शावें वाणीनें बोलावें \nपहिला आठव ते परा वाचा दुजा आभास ते पश्यंति साचा \nतिसरा भाव जो मननाचा ती मध्यमा वाणी पुढें वैखरी तें बोलणें \n एवं सर्वांगें जागृतीचीं स्थानें \nघेणें देणेंही कराचें ॥६३॥\n रतिसुख भोगाची घडे क्रिया \nगुदीं विसर्ग जो होणें यया \nजागृतिस्थान म्हणावें असो सर्वांगें देह वर्तता \nजागृति अवस्था हे तत्त्वता \nतेचि अवस्था स्वप्न ॥६५॥\nनुसधें मन बुद्धि हें अंतःकरण \nअंतरींच वर्ते ध्यास घेऊन \nइंद्रिय विषयादिकांचे नेत्र झांकुन मनन करी \nअथवा अन्यथा पाहे झोंपेमाझारीं स्वप्नचि बोलिजे दोहीं परी \nआंतिचा आंतु क्रीडे मनन तें कंठगत उद्भवे \nयास्तव कंठस्थान स्वप्नासी म्हणावें एवं स्वप्न अवस्थेसी जाणावें \nहेचि बुद्धि मन लीन होती श्रम पाऊन निचेष्टित पडती \nउगीच सुखाकार जे स्थिति ते सुषुप्ति अवस्था ॥६९॥\nगाढ झोंप किंवा उगेपणा परी ते सुषुप्ति अवस्थेची लक्षणा \nनेणीव स्फूर्ति उरे जे नेणीव तेचि अविद्या अज्ञान \n एवं सुषुप्तीचें केलें लक्षण \nयापरी जागृति स्वप्न सुषुप्ति \nपरी बोलाव्या तिहीं देहाप्रती \nया तिहीं अवस्थांचे तीन नेत्र कंठ हृदय स्थान \nआतां बोलिजे तिहीं लागून \nस्थूलदेह जागृति स्थान नेत्र हा साकार दृश्य ���मग्र \nहेचि मात्रा म्हणावी अकार \nनेणीव कारण अवस्था सुषुप्ति \nहेचि मकार मात्रा निश्चिती ं तिजी प्रणवाची ॥७६॥\nया तिहीं अवस्थांचे अभिमान एक मीपणा परी असती तीन \nतया तिहींचें भिन्न भिन्न लक्षण बोलिजे ऐकावें स्वस्वरूपाचें अज्ञान \nस्वयें न कळे असंग आपण परी अहंब्रह्मास्मि जें स्फुरण \nतेणें देखिलें देहादिकां ॥७८॥\nतेव्हां मी देहचि दृढ धरिलें ते ते धर्मही आपणासीच कल्पिले \nऐसे अनंत कल्प जरी गेले \nतरी क्षीण नोव्हे जो जो जे क्षणीं देह प्राप्त \nतो मी म्हणून सदृढ धरित तो त्यागिला जरी अकस्मात \nपरी मीपण न त्यागी आधीं दुजिया देहातें धरी \nमग प्रस्तुत देहाचा त्याग करी ऐसे अनंत जन्म जातां निर्धारी \nन त्यागी हा मीपणा तोचि एक देहीं तीन अवस्थांसी \nधरोनि बैसला तिहीं देहांसी \nहाचि मी आणि हें हें माझें हें किंचितही न त्यागी ओझें \nमी पाहतों ऐकतों बोलतों मी खातों पितों स्पर्शतों \nचालतों भोगितों सुखी होतों \nऐसा मीपणा सर्व शरीराचा प्रत्यक्ष घेऊन बैसला साचा \n आमरण न सोडी ॥८५॥\nहें म्यां किती प्रयत्नें मिळविलें \nऐसिया पदार्थमात्र म्हणे आपुले \nएवं ऐसें जें मी माझेपण \nयासीच साधकें त्यागावें विचारून अत्यागें मोक्ष कैंचा ॥८७॥\nहाच स्वप्नींही भास देहासी मी म्हणून बैसला अपेशी \nपरी तैजस नाम आलें तयासी \nउगें बैसताही मनना आंत म्यां हें केलें करीन अद्भूत \nपूर्वी केलें तें असें भोगित आतांचें भोगीन पुढें ॥८९॥\nतोचि ध्यास झोंपेंत साचा घेणें हा तैजस ॥२१९०॥\nएवं ध्यासकाळीं कीं उगेपणीं कर्तृत्व कीं भोक्तृत्व ध्यानीं \nहे तैजस अभिमानाची करणी \nहें असो विश्र्व तैजस \nपरी कारणरूप या उभय यांस तो प्राज्ञ अभिमानी ॥९२॥\nगाढ झोंपेंत कीं उगेपणा आंत मी नेणता असे सदोदीत \nहाचि प्राज्ञ अभिमानी निश्चित \nहे नेणतपण जोंवरी न फिटे तों कालज्ञानें केवी आत्मा भेटे \nभवसागर हा कैसा आटे केंवीं तुटे बंधन ॥९४॥\nअसो ऐसा एकचि अभिमान \n आतां भोग तीन अवधारा ॥९५॥\nप्रत्यक्ष देहासी प्रत्यक्ष विषय दृश्याकारें भोग्य जरी होय \nतरीच भोगिले ऐसा प्रत्यय हा स्थूल भोग स्थूलासी ॥९६॥\nहा प्रविविक्त भोग तैजसाप्रति \n उगेंचि सहज सुखी असावें \nहेंचि वास्तविक रूप जाणावें \n कारण कीं सर्व जाणतेपणा असे \nस्वप्नीं कांहीं जाणीव कांही नेणीव दिसे \nहा अवस्थेचा असे प्रकार परी रजोगुणाचें स्थूल शरीर \nन. कलियुग चौथे�� युग ; शेवटचें युग , ज्यांत कली कलह ; भांडण इ०चा अम्मल जास्त तें . ( सं . कलियुग )\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A5%A9/", "date_download": "2019-02-18T17:09:57Z", "digest": "sha1:357Z22UU3XYTTFWZ7RXN6SHJ2QDOISQT", "length": 7694, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "SAVITA DAMODAR PARANJPE - (सविता दामोदर पराजंपे) - SAVITA DAMODAR PARANJPE - (सविता दामोदर पराजंपे) -", "raw_content": "\nभय, उत्कंठा आणि रहस्य यांची सांगड असलेले गूढ, रहस्यप्रधान चित्रपट कायमच प्रेक्षक पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकांची हीच पसंती लक्षात घेत असाच एक रहस्यमय थरारपट हाताळण्याचा प्रयत्न निर्माता जॉन अब्राहम आणि दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे–जोशी यांनी ‘सविता दामोदर पराजंपे’ या चित्रपटाच्या माध्यमातून केला असून त्यांची ही कलाकृती ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेखर ताम्हाणे दिग्दर्शित ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक १९८५ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजच्या पिढीला हा अनुभव घेता यावा याकरीता‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक सिनेमाच्या रूपात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्माता व दिग्दर्शकांनी केला आहे.\n‘सविता दामोदर पराजंपे’ ‘ची कथा शरद आणि कुसुम या दांपत्याभोवती फिरते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अचानक चमत्कारिक आणि भीतीदायक घटना घडू लागतात. त्यामुळे त्याच्या जीवनाला वेगळे वळण मिळत यामागील गूढ आणखी वाढत जाते. या घटनांमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येतो. या दांपत्याचा संसार कोण उद्ध्वस्त करु पाहत आहे यापासून त्यांचा बचाव कोण करतो यापासून त्यांचा बचाव कोण करतोविज्ञान आणि अमानवी शक्ती या दोन्ही गोष्टींचा वापर करत यामागे नेमके कोण आहेविज्ञान आणि अमानवी शक्ती या दोन्ही गोष्टींचा वापर करत यामागे नेमके कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न या दाम्पत्यांकडून केला जातो. हे दाम्पत्य या घटनांना कसे सामोरे जाते हे शोधण्याचा प्रयत्न या दाम्पत्यांकडून केला जातो. हे दाम्पत्य या घटनांना कसे सामोरे जाते एकामागोमाग घडणा-या घटनांची उकल करण्यात या दाम्पत्याला यश मिळणार का एकामागोमाग घडणा-या घटनांची उकल करण्यात या दाम्पत्याला यश मिळणार का या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपणाला पडद्यावर पाहावे लागतील.\nया चित्रपटाच्या निमित्ताने जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे ‘पॅनोरमा स्टुडिओज’चे कुमार मंगत पाठक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. उत्तम संहितेसोबत संगीत व गाण्याचा वेगळा बाज या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.\nचित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tyres/falken-sincera-sn835-set-of-2-4-wheeler-tyre-price-pm3M5n.html", "date_download": "2019-02-18T16:45:43Z", "digest": "sha1:EQJHC3ZPHXJJRX26GXJV4BAXW5V7GI7E", "length": 13330, "nlines": 307, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे किंमत ## आहे.\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे नवीनतम किंमत Feb 14, 2019वर प्राप्त होते\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरेफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 6,300)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे दर नियमितपणे बदलते. कृपया फाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे वैशिष्ट्य\nवेहिकले ब्रँड Maruti Suzuki\nवेहिकले मॉडेल Alto, 800\nसेल्स पाककजे 2 Tyre\n( 18 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nफाळके सीन्सर सँ८३५ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-well-done-bhalya/", "date_download": "2019-02-18T17:13:06Z", "digest": "sha1:YE5XVZ3ZS5WVSMMBQUOC2OSF6ED2IBTG", "length": 6007, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "वेल डन भाल्या - Well Done Bhalya - वेल डन भाल्या - Well Done Bhalya -", "raw_content": "\nआई व मुलांच्या नात्यावर अनेक चित्रपट येऊन गेले असले तरी वडिल व मुलांच्या नात्यावर फारसे चित्रपट पहायला मिळत नाहीत. १८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘वेल डन भाल्या’ या चित्रपटातूनवडील आणि मुलाच्या नात्याची अनोखी कहाणी पहायला मिळणार आहे. खरं तर वडिल आणि मूल यांच्यामध्ये एक अव्यक्त अतूट बंध असतो, जो मुलाला आयुष्याच्या प्रवासात निरंतर साथ करतो. ‘वेल डन भाल्या’ या चित्रपटातही वडिल आपल्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्याचं स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतात याचा संवेदनशील प्रवास पडद्यावर पहायला मिळणार आहे.\nअचिंत्य फिल्म्स व सिद्धी आराध्या फिल्म्स प्रस्तुत ‘वेल डन भाल्या’ या सिनेमात संजय नार्वेकर यांनी वडिलांची तर बालकलाकार नंदकुमार सोलकर यांनी मुलाची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलाने शिकून मोठं व्हाव अशी वडिलांची अपेक्षा असते. तो शिकेल का, त्याचे क्रिकेट प्रेम त्याला कुठे घेऊन जाईल त्याच्या वडिलांवर त्याच्या खेळाचा काय परिणाम होईल त्याच्या वडिलांवर त्याच्या खेळाचा काय परिणाम होईल याची कथा ‘वेल डन भाल्या’ मध्ये पहायला मिळणार आहे.\nनितीन कांबळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चैताली आणि अमोल काळे यांनी निर्मिती केली असून सह-निर्माते सुनील महाजन आहेत. नितीन सुपेकर यांनी कथा लिहिली आहे पटकथा संवाद नितीन सुपेकर व नितीन कांबळे यांचे आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण आय गिरिधरन, शानू सिंह रजपूत, यांचे असून संकलन प्रवीण कुमार, समीर शेख, राहुल भातणकर यांचं आहे. कलादिग्दर्शनाची महेंद्र राऊत तर रंगभूषेची जबाबदारी लक्ष्मण जाधव यांनी सांभाळली आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे. निर्मिती व्यवस्थापन संजय कांबळे याचं आहे. मार्केटिंग हेड संजय (बापू) व शितल पावस्कर हे आहेत.\nया चित्रपटात रमेश देव, संजय नार्वेकर, अलका कुबल, मिताली जगताप, गणेश यादव, शरद पोंक्षे, संजय खापरे, अंशुमाला पाटील राजेश कांबळे, अंशुमन विचारे, नम्रता जाधव, गॅरी टॅंटनी बालकलाकार नंदकुमार सोलकर, सौरभ करवंदे अशी कलाकार मंडळी आहेत.\n१८ मार्चला ‘वेल डन भाल्या’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\n��ेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/smith-cried-in-sidani/", "date_download": "2019-02-18T17:07:52Z", "digest": "sha1:5NKYRD6VWCWCFSIOYP2HENWD4ZMDFPCQ", "length": 7030, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आणि स्मिथ ढसा ढसा रडला", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nआणि स्मिथ ढसा ढसा रडला\nसिडनी: केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसले होते. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड केल्याचे मान्य केले होते. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.\nदरम्यान, मायदेशी परतल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने माफी मागितली होती. यावेळी स्मिथ ढसा ढसा रडला स्मिथप्रमाणेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार डेविड वॉर्नरने चाहत्यांची माफी मागितली आहे. वॉर्नरने एक ट्विट करताना ही माफी मागितली आहे ज्यात त्याने म्हटलंय की या प्रकरणामुळे क्रिकेट बदनाम झालं आहे, आणि आम्ही या कृत्याबद्दल माफी मागतो.\nऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्���ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nआम्ही विधानसभेतही दुप्पट जागा मिळवू – आदित्य ठाकरे\nजादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार व अंमलबजावणीसाठी तीन वर्षात एकही रूपया दिला नाही- मानव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%93%E0%A4%A2-odh/", "date_download": "2019-02-18T17:08:29Z", "digest": "sha1:MU2C7HTTL26LOL2YDLBJYVFDKJIG7VZW", "length": 5561, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "ओढ (ODH) - ओढ (ODH) -", "raw_content": "\nआपल्या जिवलग मित्रासाठी काहीही करायला तयार असणा-या मित्रांना आपण चित्रपटांमध्ये पाहिले आहे. मैत्रीच्या नात्याचे अनेक पैलू आहेत. मैत्रीचे पैलू उलगडून दाखवताना त्याचे वेगळे रूप दर्शवणारा ‘ओढ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसेच एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ चे दिग्दर्शन नागेश दरक व एस. आर. तोवर यांनी केले आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.\nगणेश व दिव्या यांच्यातील निखळ मैत्रीची कथा ‘ओढ’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या दोघांच्या मैत्रीचं भावविश्व त्यातली त्यांची ओढाताण दाखवताना एका घटनेनंतर गणेश व दिव्याची मैत्री कोणतं वळण घेते याची रंजक कथा म्हणजे ‘ओढ’ मैत्रीतील अव्यक्त भावना हा चित्रपट. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ,मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांसोबत गणेश तोवर आणि उल्का गुप्ता ही नवी जोडी या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. मालिकेत राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणारी उल्का ‘ओढ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटांकडे वळली आहे.\nसंजाली रोडे , कौतुक शिरोडकर, अभय इनामदार, कुकू प्रभास यांनी यातील चार वेगवेगळ्या जॅानरची गाणी लिहिली आहेत. आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ही गाणी गायली आहेत. संगीतकार प्रवीण कुवर यांचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. कथा व पटकथा दिनेश सिंग ���ाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केले आहे. या चित्रपटाचे छायांकन रविकांत रेड्डी व संकलन समीर शेख यांनी केले आहे. वेशभूषा सुनिता घोरावत तर रंगभूषा प्रदीप दादा, बंधु धुळप यांची आहे. कलादिग्दर्शक आरिफ खान आहेत.\n१९ जानेवारीला ‘ओढ’ प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-02-18T17:34:12Z", "digest": "sha1:7I3JGKLENARMW7K2737CFNTFB7AGL2OI", "length": 11667, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदोरी येथे शारदामाई यांच्या जन्मदिनी निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइंदोरी येथे शारदामाई यांच्या जन्मदिनी निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन\nइंदोरी – जीवनविद्या मिशन मुंबई, तळेगाव दाभाडे शाखेतर्फे सदगुरू श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांच्या जन्मदिनी निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदोरी गावामध्ये जीवन विद्येच्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचाराचा एक भाग म्हणून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते.\nया दिंडीचे उद्घाटन इंदोरी गावचे उपसरपंच अंकुश ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीमध्ये धार्मिक ग्रंथांचा समावेश केलेला होता तसेच या धार्मिक ग्रंथांबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली. समाजात असणारे ग्रंथज्ञानाचे महत्व व माणसाने आयुष्यात काय करावे, का करावे, काय करू नये हेच ग्रंथ सांगतात आणि विशेष म्हणजे ग्रंथांमध्ये लिहिलेले ज्ञान हे कोणत्याही काळात लागू पडते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता त्या काळी अर्जुनासाठी जितकी उपयुक्त होती. तितकीच ती आताच्या 21 व्या शतकातही आहे. अशी माहिती ग्रंथदिंडीद्वारे नागरिकांना देण्यात आली.\nग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याचा जितका उपयोग आपण करून घेऊ तितके आपणच समृद्ध होत जाऊ. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात, असे यावेळी उपसरपंच अंकुश ढोरे य���ंनी सांगितले. या वेळी शाखा अध्यक्ष शेखर रहाणे, शाखा सचिव मारुती वाळुंज, ग्रंथदिंडी प्रमुख शरद बोर्गे, विनायक कदम, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ चव्हाण, प्रशांत सुतार व इंदोरी ग्रामस्थ उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T16:12:40Z", "digest": "sha1:FAKFKKPZ4TW5O55LV67PP73BTG6ALY63", "length": 3725, "nlines": 66, "source_domain": "m4marathi.com", "title": "रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी | m4marathi", "raw_content": "\nकधी कधी आपण रांगांमध्ये असतो, तेव्हा आपण आपला राग दुसर्यांवर काढत असतो. तो राग दुसर्यांवर काढल्यावर आपल्याला वाटते की आपण असे करायला नको होते. मात्र त्या वेळी आपण आपला राग दुसर्यांवर व्यक्त केलेला असतो. आपले मन तर शांत होते; पण आपण रागाच्या भरात ज्याला बोलतो, ज्याच्यावर राग काढतो त्यांच्या मनाचे काय हा प्रश्न आपल्याला आपला राग शांत झाला की उद्भवतो. तोपर्यंत हातातून सर्व काही गेलेले असते. अशी परिस्थिती\nनिर्माण झाल्यास काय करावे\n1. स्वत:ची काळजी घ्या\n2. दीर्घ श्वास घ्या\nजेव्हा तुम्हाला वाटेल की राग येतो अशा वेळी तुमचे हात एकमेकांवर रगडा. असे केल्याने तुमचे हात गरम होतील व रागाच्या भरात तुमच्या रक्ताचा पारा वाढला असेल त्याची गती हळूवार होते व हळूहळू राग शांत होताना दिसेल.\n5. सतत हसत राहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cabinet-decision-maharashtra-government-625", "date_download": "2019-02-18T17:41:32Z", "digest": "sha1:7FJMMTVFZDSQQA37LDSYHSF5OMGAGMJA", "length": 15081, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, Cabinet decision, Maharashtra Government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी १२ तासांचा वीजपुरवठा\nकमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी १२ तासांचा वीजपुरवठा\nकमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी १२ तासांचा वीजपुरवठा\nजनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय\nबुधवार, 23 ऑगस्ट 2017\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मध्ये वेळोवेळी वाढविण्यात आलेल्या लाभांना मंत्रिमंडळाची मान्यता\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले निर्णय\n1. राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषी पंपासाठी 12 तासांचा थ्री फेज वीजपुरवठा करण्याचा निर्णय.\n2. पुणे शहराच्या उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियां���्या एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी देण्याचा निर्णय.\n3. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय.\n4. शिर्डी येथील “शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट” या विमानतळाचे नामकरण “श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट”म्हणजेच श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय.\n5. नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयांतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी पद निर्मितीस मान्यता.\n6. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मंजुरी.\n7. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मध्ये वेळोवेळी वाढविण्यात आलेल्या लाभांना मंत्रिमंडळाची मान्यता.\n8. कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीच्या अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याचा निर्णय.\n9. कंपनी विलिनीकरण किंवा निर्विलिनीकरणाचे आदेश व प्रमाणपत्रांवर मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.\n10. महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियमात सुधारणा.\nमंत्रिमंडळ कचरा डेपो कुपोषण देवेंद्र फडणवीस\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्��ास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/srhreedev-patekar-temple-in-Sawantwadi/", "date_download": "2019-02-18T16:16:57Z", "digest": "sha1:GY26M75K32Y72SLCWXNPXMUCCCNPJ7UB", "length": 11697, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावंतवाडीचे प्रसिद्ध श्रीदेव पाटेकर मंदिर | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाख��ल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › सावंतवाडीचे प्रसिद्ध श्रीदेव पाटेकर मंदिर\nसावंतवाडीचे प्रसिद्ध श्रीदेव पाटेकर मंदिर\nसावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग): हरिश्चंद्र पवार\nसावंतवाडी शहरातील संस्थानकालीन साडेतीनशे वर्षाहून अधिक पुरातन अशा श्रीदेव पाटेकर मंदिरामध्ये शिवभक्तांची नेहमीच मोठी रीघ असते. सावंतवाडी संस्थानच्या प्रजाजनांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव पाटेकर या देवतेची स्थापना ३९० वर्षांपूर्वी झाले आहे. शिवशंकराचा साक्षात्कार खेमराज सावंत नामक गुराख्याला झाला आणि त्याला परशुराम भारती नावाचे योगीपुरुष भेटले आणि तेथूनच हा गुराखी म्हणजे सावंतवाडी संस्थानचा पहिला राजा महाराजा म्हणून ओळखू लागला, अशी आख्यायिका सांगितली जाते.\nखेम सावंतांना पंचमुखी भुजंगनाथाने साक्षात्कार दिला तो सध्य स्थितीत असलेल्या श्री देव पाटेकर मंदिराच्या ठिकाणी पाटावर येऊन बसत असे. या पाटा समोर हा गुराखी शिव शंकराची भक्ती करून ध्यानधारणा करत असे. नागराज पाटावर बसल्याने त्या पाटाला पाटेकर हे नाव प्राप्त झाले अशी आख्यायिका आहे.\nभुजंगनाथ हे शंकराचे रूप असून, सावंतवाडी संस्थानांमध्ये ओटवणे या गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ओटवणे, गावाच्या नदीकिनारी खेम सावंत नामक ह्या गुराख्याला सर्वप्रथम साक्षात्कार झाला. तो ध्यानधारणा करत असताना झालेल्या या साक्षात्कारानंतर त्याने सावंतवाडी शहरातील पाटेकर मंदिरासमोर ध्यानधारणा सुरू केली होती.\nसावंत सावंतवाडी संस्थानचे पहिले खेम हे याच श्री देव पाटेकर समोर शिवशंकराला नतमस्तक झाले होते. तब्बल पाच राजघराण्यांच्या गाद्यांच्या परंपरेमध्ये संस्थांनचे योगीपुरुष म्हणून परशुराम भारती हे तळवणे येथील राजगुरू होते. त्यानंतर बापूसाहेब महाराज हे गादीवर विराजमान झाले. त्यानी केलेला राज्यकारभार सर्वांनाच ज्ञात आहे. रामराजा म्हणून त्यांनी सावंतवाडी संस्थानचा कारभार पाहिला. यामध्ये दाणोली येथील परमपूज्य सद्गुरु साटम महाराज हे त्यांना राजगुरू म्हणून लाभले. सावंतवाडी संस्थानची आणि श्री देव पाटेकरची सीमा नेमकी कुठे आहे, याची आखणी दुसरे खेमसावंत भोसले यांनी केली. यामध्ये कलशाच्या रूपाच्या आकाराची सीमा होती. कुडाळ, बांदा, वेंगुर्ले ,फुकेरी, साखळी, डिचोली आणि पेडणे गोवा या गावातील सीमा बांधून घेतली. त्यामुळे श्री देव पाटेकर यांच्या भक्तांची व्याप्ती ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्या पुरतीच नव्हे तर गोवा राज्यापर्यंतही पोहोचलेली आहे.\nश्री देव पाटेकरांच्या पूजनाचे व सर्व धार्मिक कामे सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील पौराहित्य कोळंबेकर कुटुंबीयांकडून केले जाते.\nश्री देव पाटेकर हे श्री शिव आणि श्री विष्णू यांचे एकत्रीत रूप\nश्री पाटेकर मंदिर हे सुमारे १६९६ पासून सुरु असावे, मंदिराची स्थापना सोळाशे ९४ साली झाली असावी असे राजपुरोहित कोळंबेकर यांचे म्हणणे आहे. श्री देव पाटेकर हे श्री शिव आणि श्री विष्णू यांचे एकत्रीत रूप असून, सावंतवाडी संस्थानच्या भोसले सावंत घराण्याचे कुलदैवत आहे. सावंतवाडी संस्थानच्या इतिहासामध्ये शहरातील माठेवाडा येथील देव आत्मेश्वर मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानचे राजगुरू दामोदर भारती महाराज यांनी त्रिशूल मारून गंगा निर्माण केली. ही गंगा म्हणजे माठेवाडा येथील श्रीदेव आत्मेश्वर. मंदिरासमोर अष्टो प्रहरी पाण्याने भरलेले तळी आहेत.\nसावंतवाडी येथील प्रसिद्ध श्रीदेव पाटेकर मंदिरांमध्ये जाण्यासाठी सावंतवाडी शहरात एसटी बस स्थानकावरून दहा मिनिटात पायी चालत मंदिरापर्यंत जाता येते. सावंतवाडी संस्थानच्या राज राजवाड्याचे प्रवेशद्वार लेस्टर गेटपासून डावीकडे वळल्या नंतर श्री पाटेकरांचे मंदिर आहे. चिरेबंदी घरासारखे दिसणाऱ्या मंदिरामध्ये प्रवेश करताना पायर्या चढून जावे लागते. पुढे उजवीकडे वळल्या नंतर श्री देव पाटेकरांचा चौथरा व पुढे पाटा दिसतो. या पाट्याचे दर्शन घेऊन भक्तगण कृतकृत्य होतात. श्रीदेव पाटेकर यांच्या मंदिराकडे येण्यासाठी गोवा राज्याची पणजी या राजधानीतून सुमारे सत्तर किलोमीटरचे अंतर आहे तर बेळगाव पासून ९० ते १०० किलोमीटर, कोल्हापूर येथून ११० किलोमीटर तर रत्नागिरी जिल्ह्यातून येथे येण्यासाठी ११० किलोमीटरचे अंतर आहे\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-18T17:33:23Z", "digest": "sha1:L7WLGPZJZ5IZ37OUQMZB6AMG6YKZBDW7", "length": 7670, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी कॅम्पातील बांधकाम अतिक्रमणावर कारवाई | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra पिंपरी कॅम्पातील बांधकाम अतिक्रमणावर कारवाई\nपिंपरी कॅम्पातील बांधकाम अतिक्रमणावर कारवाई\nचौफेर न्यूज – – पिंपरी कॅम्पातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने आज बुधवारी (दि. 5) कारवाई केली. दुकानासमोर वाढविलेले छत, फुटपाथ आणि बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.\nमहापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपरी कॅम्पात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. कॅम्पातील साई चौक ते गेलॉर्ड चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील दुकानाच्या बाहेर फुटपाथवर तयार केलेल्या पाय-या, ओटे तयार केले आहेत. त्यामुळे वाहतुकीला व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. तरिही, अशा प्रकारचे अतिक्रमण दोररोज सुरूच असते. त्यामुळे आज बुधवारी जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले.\nदुकानाच्या शटरला लावलेल्या जाळ्या गॅस कटरने कापून जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन विनापरवाना हातगड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या हातगाड्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्डेडियम येथे जमा करण्यात आल्या आहेत.\nPrevious articleसांगवीत नाना काटे सोशल फाऊंडेशनतर्फे शनिवारी रोजगार मेळावा\nNext articleमोरवाडी न्यायालयाचे स्थलांतर, पाच वर्षासाठी इमारत भाडेतत्वावर\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाब��ोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mwoindia.in/detail_page.php?param=279", "date_download": "2019-02-18T17:16:16Z", "digest": "sha1:SJFTKVBSHNCUS6EWAN7LSEYIRL7WZOLR", "length": 7297, "nlines": 35, "source_domain": "mwoindia.in", "title": "Minority Welfare Organization Of INDIA", "raw_content": "\nमहाराष्ट्रामध्ये उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती, मराठी व उर्दू भाषेमधील लेखक, कवी, विचारवंत इ. मध्ये सर्जनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा व उर्दू भाषेच्या समृध्दीसाठी उर्दू घराच्या रुपाने एक ठिकाण असावे या उद्देशाने राज्यातील काही मुस्लीम बहुल शहरामध्ये उर्दू घर उभारण्याचे प्रस्तावित असून राज्यातील उर्दु घरांच्या प्रस्तावांची सद्य:स्थिती खालीलप्रमाणे आहे-\n1. नांदेड :- जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उर्दू घरासाठी मदिना तुल उलूम शाळेजवळील मदिनानगर येथील ७३९० चौ.मी. इतकी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार नांदेड शहरातील मदिना नगर येथील मदिना तुल उलूम शाळे जवळील सर्वे नं.१२६९२ येथील महानगर पालिकेच्या मालकीच्या भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.८,१६,००,०००/- (रुपये आठ कोटी सोळा लक्ष फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून दि.१७/०२/२०१४ रोजी सदर उर्दू घराची पायाभरणी करण्यात आलेली आहे. या उद्दिष्टाकरिता सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात सदर प्रयोजनासाठी रु.७० लाखाची आर्थिक तरतूद करण्यात आली असून त्यापैकी रु.४९ लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे.\n2. सोलापूर :- सोलापूर येथे उर्दू घर बांधण्याबाबत मा.मुख���यमंत्री महोदयांनी निदेश दिले होते. त्यानुसार, सोलापूर येथील सर्वे नं.६१७२ मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील १७०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंडाचा ताबा शा.नि., म.व व.वि., क्र.जमीन ३७१३/पुबा १०९/प्र.क्र.सो-४२/ज-५, दि.२८/०२/२०१४ अन्वये उर्दु भवनाच्या निर्मितीसाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला देण्याचे जिल्हाधिकारी, सोलापूर यांना निदेश देण्यात आले आहे. वरील पार्श्वभुमीवर, सोलापूर शहरातील सर्वे नं.६१७२ मधील सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यातील १७०१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंडावर उर्दू घर बांधण्याचा रु.४,९९,५५,६७८.००/- (रुपय चार कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार सहाशे अठ्ठयात्तर हजार फक्त) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास शासन निर्णय, अल्पसंख्यांक विकास विभाग, क्रमांक : सोउघ २०१४/प्र.क्र.६०/कार्या-४, दि.२८ फेब्रुवारी, २०१४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून सदर उर्दुघराचा बांधकामाची पायाभरणी समारंभाद्वारे दि.०३/०३/२०१४ रोजी सुरुवात करण्यात आलेली आहे. या उद्दिष्टाकरिता सन 2015-16 या आर्थिक वर्षात रु.49.00 लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. उर्वरित अनुदान वितरणाची कार्यवाही सुरु आहे.\n3. मालेगांव :- मालेगाव शहरातील सर्वे नं.169 मधील उर्दू शाळा क्र.64 च्या जवळील 20,000 चौ.फु. क्षेत्रफळाच्या भूखंडावर उर्दू घर बांधण्याच्या रु.4,00,00,000/- (रुपये चार कोटी मात्र) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास शासन निर्णय, अल्पसंख्यांक विकास विभाग, क्र.अविवि 2015/प्र.क्र.55/कार्या-4, दि.21 मे, 2015 अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/moes-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:56:28Z", "digest": "sha1:76KXXQGBNQ6PHY4OHIPV77UXVXD4NRI6", "length": 14178, "nlines": 162, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Ministry of Earth Sciences, MOES Recruitment 2018 - MOES Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागां���ाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MOES) पृथ्वी विज्ञान मंत्रालयात विविध पदांची भरती\nप्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ :06 जागा\nप्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर: 02 जागा\nप्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट: 03 जागा\nएडमिन ऑफिसर: 01 जागा\nपर्सनल असिस्टंट (PA): 01 जागा\nपद क्र.1: 60% गुणांसह जिओफिजिक्स किंवा अप्लाइड जिओफिजिक्स किंवा जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी किंवा सेस्मोलॉजी किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी.\nपद क्र.2: (i) प्रथम श्रेणी B.Sc. (जिओलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयांपैकी एक) किंवा 60 % गुणांसह B.E/ B.Tech (मॅकेनिकल /इलेक्ट्रिकल/IT) किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.3: B.Sc. (जिओलॉजी) किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य\nपद क्र.4: (i) पदव्युत्तर पदवी (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) पदवीधर (ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1 & 3 ते 5: 35 वर्षांपर्यंत,\nपद क्र.2: 40 वर्षांपर्यंत,\nनोकरी ठिकाण: कराड (महाराष्ट्र)\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सु��क्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T15:58:11Z", "digest": "sha1:2GDBCTQJBX3U7CVHX7FW4ZAASPRNMDRA", "length": 11732, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल : इराण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n…तर अमेरिकेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल : इराण\nतेहरान : अणु कराराच्या मुद्द्यावर इराणने अमेरिकेला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अणु करारामधून अमेरिकेने माघार घेतल्यास त्याच्या गंभीर परिणामांना अमेरिकेला सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा इराणने दिला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात अणुकरार झाला आहे. मात्र हा करार मोडण्याचे प्रयत्न अमेरिकेने चालवले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत वैर निर्माण झाले आहे.\nइराणमधील एका सभेमध्ये भाषण करत असताना रुहानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली.\nइराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी हा इशारा दिला असून अमेरिका आणि फ्रान्सच्या प्रत्येक खेळीला उत्तर देण्यास इराण सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केल्याचे काय परिणाम भोगावे लागतात, हे मात्र ट्रम्प यांना माहित नाही, असे रुहानी म्हणाले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुलभूषण जाधव निर्दोष ; पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवत आहे- अॅड. हरिश साळवे\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nब्रिटनच्या राजघराण्यामध्ये पडणार फूट; विल्यम्स आणि हॅरी यांचे मार्ग होणार वेगळे\nसिरीयात पकडलेले 800 दहशतवादी परत न्या- डोनाल्ड ट्रम्प\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट कर��� इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T17:39:41Z", "digest": "sha1:WESZLQQHBUQHKN6O6YKX3YRXINZWDK7L", "length": 10771, "nlines": 106, "source_domain": "chaupher.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेसाठी काँग्रेसला देणार 50 / 50 फॉर्म्यूला | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेसाठी काँग्रेसला देणार 50 / 50 फॉर्म्यूला\nराष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेसाठी काँग्रेसला देणार 50 / 50 फॉर्म्यूला\nचौफेर न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची शुक्रवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार करण्याच्या दृष्टीने ही बैठक आहे. काँग्रेससोबत होणा-या आघाडीत समसमान जागांवर लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे, त्यावरही या बैठकीत चर्चा होत आहे. आज १० उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे, किंवा इच्छूकांची यादी तयार केली जाण्याच्या दृष्टीने ही बैठक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणूक काँग्रेससोबत लढविणार आहे. आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्यूला कसा राहील यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.\nराज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३८ जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी लवकरच उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. मागील वेळी काँग्रेसला जास्त जागा देऊनही त्यांना दोन जागांवर विजय मिळाला होता तर राष्ट्रवादीला चार जाग�� मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदा समसमान जागा (५०/५०) वाटपावर राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही राहाणार असल्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये काही जागांवरुन वाद आहेत. नुकतेच अहमदनगरच्या जागेवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दावा केला होता, तर त्याच्या दुस-याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादीकडेच राहाणार असल्याचे ठणकावून सांगितले होते.\n२०१४ मध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला\n२०१४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये २१ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी चार जागांवर त्यांना विजय मिळाला होता. काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा सहा अर्थात २७ जागा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांना फक्त दोन ठिकाणीच विजय प्राप्त करता आला होता. त्यामुळे शुक्रवारी होणा-या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अधिकच्या जागांसाठी आग्रही राहाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २४ जागा लढविण्याच्या तयारीत आहे.\nPrevious articleचीफ जस्टिस गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्ट्या केल्या रद्द\nNext articleराज्य मंत्रिमंडळातून विनोद तावडे, निलंगेकर, विद्या ठाकूर यांची गच्छंती होण्याची शक्यता \n‘राफेल करारात फ्रान्स सरकारशी मोदींची प्रत्यक्षपणे सौदेबाजी’ – राहुल गांधी\nकार्यालयीन कामाची सक्ती म्हणजे छळ नव्हे : न्यायालय\nसफाई कामगारांच्या १४ जागांसाठी इंजिनिअर, एमबीए तरुण-तरुणीचे अर्ज\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रत���मेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/first-lady-chairperson-of-pimpri-chinchwad-municipal-education-committee-sonali-gawane/", "date_download": "2019-02-18T16:52:10Z", "digest": "sha1:CYAJ6DX6VI3L7ZQLWIYBHXJEWYH2UFX2", "length": 9387, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या महिला सभापती सोनाली गव्हाणे", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या महिला सभापती सोनाली गव्हाणे\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापतीपदासाठी भाजपच्या सोनाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी पहिल्यांदाच महिला सदस्या विराजमान होणार आहे. तसेच, उच्च शिक्षित आणि युवा महिला नगरसेविकेला शहरातील शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या शिक्षण मंडळावर सभापतीपदी काम करण्याची संधी मिळाल्यामुळे शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.\nदरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या नगरसेविका सोनाली गव्हाणे यांची शिक्षण मंडळ सभापतीपदी निवड निश्चित झाल्यानंतर आमदार लांडगे समर्थकांनी महापालिकेत जल्लोष केला.\nमहापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप याच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी महापौर नितीन काळजे, पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, उपमहापौर शैलजा मोरे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समितीचे माजी सभापती सागर गवळी, सुवर्णा बुर्डे, अॅड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.\nपुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज गुरुवारी (दि. 5) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सत्ताध��री भाजपकडून सोनाली गव्हाणे यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. सभापती, उपसभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक सोमवारी (दि. 9) दुपारी एक वाजता होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत.\nसोनाली गव्हाणे म्हणाल्या की, महापालिका शिक्षण मंडळावर सभापतीपदी काम करण्याची संधी दिली, याबद्दल मी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आभार मानते. शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अनेक उणिवा आहेत. त्याबाबत सकारात्मक दृष्टीने काम करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा, शाळांतील पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर आता भर देणार आहे. तसेच, दहावीतील नापासांची शाळा उपक्रम हाती घेण्यात येईल. पुण्याच्या धर्तीवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांच्या शाखा पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्याबाबत पक्षातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.\nमहापालिकेत स्थापन होणार शिक्षण समिती\nसार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधनाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री\nयाही वर्षी पुण्यात पाहायला मिळणार भक्ती – शक्तीचा संगम\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nबहुचर्चित ‘पुष्पक विमान’चा टीझर रिलीज\nभाजप शिवसेना मुंबईकरांच्या जीवनाशी खेळतेय -अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/water-scarcity-mandesh-sangli-district-148227", "date_download": "2019-02-18T16:56:02Z", "digest": "sha1:AGAQJ35KK5LSRFCRTEEYNLEOR6OHBYVE", "length": 18122, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "water Scarcity in Mandesh Sangli District आटपाडी परिसरातली माणदेशी माणसं भिडली दुष्काळाला! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nआटपाडी परिसरातली माणदेशी माणसं भिडली दुष्काळाला\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\nप्रत्येक बातमीच्या मागे असते एक बातमी, एक कहाणी. जी सांगत असते, माणसांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी. या गोष्टी असतात, अनुभवाचे बोल सांगणा��्या, जगण्याच्या लढाईसाठी बळ देणाऱ्या. बातम्यांच्या गर्दीत हरवलेल्या या कहाण्या आमच्या बातमीदारांनी शोधल्या. यंदाच्या दिवाळी विशेषांकात या ‘लाईव्ह’ कहाण्या ‘रिपोर्ताज’ स्वरूपात सविस्तरपणे मांडल्या जातीलच; पण त्यापूर्वी त्यातील काही ‘जगण्याच्या लढाया’ आम्ही बातम्यांच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. अर्थात, ही आहे एक झलक. खरी मेजवानी मिळेल, ‘सकाळ दिवाळी २०१८’च्या विशेषांकातून...\nपाऊसपाणी रुसला, दुष्काळाचा घाला आला, की माणसं कोलमडतात. आत्महत्येचा विचार करू लागतात; पण दुष्काळ पाचवीला पुजूनही सांगलीतील आटपाडी परिसरातली माणदेशी माणसं माळावरच्या बाभळीप्रमाणं मातीत पाय घट्ट रोवून उभी आहेत. त्यांच्या या उभं राहण्याचं एक रहस्य ‘सकाळ’ला उलगडलं. ते म्हणजे, कठीण परिस्थितीत एकमेकांना मदत करणं ही दुर्मिळ माणुसकी पाहायला मिळाली जांभुळणी गावात. मुलीच्या लग्नात कर्जबाजारी होऊन कफल्लक झालेल्या मेंढपाळाला गावकऱ्यांनी एकेक मेंढरू दिलं आणि हा माणूस उमेदीनं उभा राहिला. त्याची ही गोष्ट...\nजांभुळणीतील मेंढपाळ जगन्नाथ माने मुलींच्या लग्नापायी कर्जबाजारी झाले. त्यांना घरदार विकावे लागले. ते बेघर झाले. उघड्यावरच आले. पण, गावाची परंपरा माणुसकीची. एक दिवस गावकरी एकत्र जमले. प्रत्येकानं एकेक कोकरू दिलं आणि जमा झाला २० मेंढ्यांचा कळप जगन्नाथचं जगणं पुन्हा नव्यानं सुरू झालं...\nबेघर, कर्जबाजारी झालेल्या माणसाला त्याच्या पायावर खंबीरपणे उभं करण्याची जांभुळणीची परंपरा जुनीच आहे. गावात एखादा माणूस आर्थिक अडचणीत सापडला, की त्याला घरटी एक कोकरू भंडारा टाकून दिलं जातं. यातून त्या माणसाला २० ते २५ कोकरं मिळतात अन् त्याचा कळप तयार होतो. यातून तो पुन्हा उभा राहतो. जांभुळणीची लोकसंख्या सुमारे १७०० ते १८००. परिसरात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे शेळी-मेंढीपालन हाच गावचा मुख्य व्यवसाय आहे. गावात सर्व जातींचे लोक राहतात. त्यातही धनगर समाज मोठा आहे. घराघरांत मेंढरांचा खांड पाहायला मिळतो.\nतीन वर्षांपूर्वी गावातील जगन्नाथ माने हे रामाेशी आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी झाले. त्यांना घरदार विकावे लागले. त्यांना उभारी देण्यासाठी गावातल्या लोकांनी कंबर कसली. परंपरेप्रमाणे त्यांनाही मेंढरांची २० पिले देण्यात आली. आज त्यांच्या ४० मेंढ्या झाल्या आहेत. हंगामात ऊसतोडीला कामगार म्हणून जाणाऱ्या जगन्नाथ यांनी मेंढ्यांच्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाची ५० टक्के रक्कम फेडली आहे. बापू थिटे यांनाही गावाने दहा वर्षांपूर्वी मेंढ्या देऊन उभे केले होते. त्यांचा आता ८० मेंढ्यांचा कळप झाला आहे. ही परंपरा गावात आजही सुरू आहे.\nगावातले सामाजिक कार्यकर्ते शिवराम मासाळ याबाबत म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अशा लोककल्याणकारी गोष्टी सुरू केल्या. यातून धनगर समाजाला बळ मिळत आहे आणि तो दुष्काळातही तगून राहतो आहे.\nकोकरावर भंडारा टाकून दोन साक्षीदारांसमोर ते कोकरू नारळासह संबंधित इसमाला दिले जाते. एकदा भंडारा-नारळ टाकला, की ती मेंढी विकायची नाही, असा नियम आहे. अशी शेळी-मेंढी कापूनही खायची नाही, असेही बजावले जाते. फक्त कळप वाढवत न्यायचा. एका मेंढीपासून तयार होणारी मेंढरे हेच त्या मेंढपाळाचे जगण्याचे आणि उत्पन्नाचे साधन बनते. त्यातून तो आपले कर्ज फेडतो.\nआमच्या गावासह शेजारच्या गावांनी मला उभं केलंय. मोठ्ठं उपकार हायती. आता माझं सगळं चांगलं झालंय. म्या बी अडचणीच्या वेळी गावं कंदीबी हाक मारली, की रातचंही उभा असतुया. गाव लग्न समारंभाला बाहेर गेलं की सगळ्या गावाची राखण माझ्याकडंच असत्या.\n- जगन्नाथ माने, मेंढपाळ\nपाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा : राजू शेटटी\nमंगळवेढा : ''दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणूकीत नुसत्या बाता मारल्या गेल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा, त्यानंतर त्यानीच...\nइति रेल्वे, \"सुलवाडे' पुराण संपन्न\nधुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन...\nधुळ्याची \"सुरत' बदलवणार : पंतप्रधान मोदी\nधुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची...\nकोण असेल स्वाभिमानीचा प्रबळ उमेदवार\nमंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी...\nधुळ्याची 'सुरत' बदलू : पंतप्रधान मोदी\nधुळे : धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी; तसेच आज...\nमराठवाड्यात दीड महिन्यात 77 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/palghar-bypoll-2018-bjp-leader-audio-clip-viral/", "date_download": "2019-02-18T17:21:40Z", "digest": "sha1:V5T36AJI5672I4QQLHIKH4TNQ5GHB3SW", "length": 6844, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पालघर निवडणूक: मतदारांना आमिष दाखवणारी भाजप नेत्याची आणखीन एक ऑडियो क्लिप व्हायरल", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nपालघर निवडणूक: मतदारांना आमिष दाखवणारी भाजप नेत्याची आणखीन एक ऑडियो क्लिप व्हायरल\nपालघर: पालघर लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे, शिवसेना आणि भाजपने निवडणूक प्रतिष्टेची केली आहे. प्रचारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साम दाम दंडवाली ऑडियो क्लिप पुढे आणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खळबळ उडवून दिली होती, दरम्यान, आज एका बाजूला मतदान सुरु असताना दुसरीकडे भाजप नेत्यांची आणखीन एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये नागरिकांना आमिष दाखवले जात असल्याचा ���रोप करण्यात येत आहे.\nहि कथित ऑडियो क्लिप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची असल्याच कळतयं, यामध्ये भाजपाचे पदाधिकारी अनेक सोसायटींमध्ये फोन करून नागरिकांना आमिष दाखवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाला मतदारांना प्रलोभन देण्याची आवश्यकता नसल्याच सांगत राजन नाईक यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.\nभाजपने पालघरमधील ईव्हीएममध्ये सेटिंग केली; मतदान सुरु असतानाच हितेंद्र ठाकुरांचा गंभीर आरोप\nदरम्यान, मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक मशीनमध्ये बिघाड झाल्याच समोर आल आहे. त्यामुळे काही ठिकाणाचे मतदान थांबवण्यात आल आहे. यामध्येच भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. भाजप साम, दाम, दंड याचाही वापर करत आहे आणि रडीचा डाव खेळत असून लोकशाहीचा हा घात आहे असेही ठाकूर म्हणाले.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nसोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई\nपुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-husband-killed-wife-71310", "date_download": "2019-02-18T16:41:50Z", "digest": "sha1:A3BWQYYPVZHZAK7NN75T3CRANNKCMYF2", "length": 12444, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news husband killed wife कोल्हापूर: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nकोल्हापूर: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nवर्षा प्रल्हाद आवळे (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी पती प्रल्हाद रामचंद्र आवळे (वय 45) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी ऋुतूजा प्रल्हाद आवळे (वय 16) हिने पोलिसांत फिर्याद दिली आहे.\nकसबा सांगाव (ता. करवीर, जि. कोल्हापूर) : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरुन निर्घुणपणे खून केल्याची घटना कसबा सांगाव येथील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात आज (सोमवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली.\nवर्षा प्रल्हाद आवळे (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपी पती प्रल्हाद रामचंद्र आवळे (वय 45) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगी ऋुतूजा प्रल्हाद आवळे (वय 16) हिने पोलिसांत फिर्याद दिली आहे.\nआरोपी प्रल्हाद सेंट्रींगचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. चारित्र्याच्या संशयावरुन वारंवार तो पत्नीशी भांडत होता. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास याच कारणावरुन त्याचे पत्नीशी भांडण झाले. संतप्त झालेल्या प्रल्हादने वर्षाच्या गळ्यावर आणि हनवटीवर विळ्याने वार करुन तिचा निर्घृण खून केला. घटनास्थळी कागल पोलिस निरिक्षक औदूंबर पाटील, उपनिरिक्षक श्रीगणेश कवितके यांनी भेट देवून पंचनामा केला. पोलिस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.\nआष्टा येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप\nइस्लामपूर - आष्टा (ता .वाळवा) येथील समीर मुश्ताक नायकवडी (वय 24 ) याच्या खून प्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे....\nझाडे तोडल्याच्या रागातून भावाने केला भावाचा खून\nरायगड : म्हसळा पोलिस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या मजगाव येथे घरामागील नारळाची झाडे तोडल्याच्या राग मनामध्ये धरुन भावाने आपल्याच भावाचा खून केल्याची घटना...\nप्रेयसीचा खून करून आत्महत्येचा बनाव\nउमापूर - विधवा महिलेसोबत तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण असलेल्या प्रियकराने किरकोळ भांडणातून तिचा गळा दाबून खून केला. या घटनेला आत्महत्या...\nमुलाच्या प्रेम प्रकरणातून आईचा सुरा भोसकून खून\nआर्वी (जि. वर्धा) - प्रेम प्रकरणात मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या भावाने मुलाच्या आईचा भरदिवसा सुरा भोसकून खून केला. यातील एक आरोपी...\nशिल्लक दोन कोटी निधी खर्चाचा मार्ग मोकळा\nजळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाईची बिकट स्थिती असताना पाणी पुरवठा विभागाकडे गत वर्षाचा शिल्लक असलेल्या दोन कोटी रुपये इतक्या निधी खर्च रोखून ठेवण्यात...\nखानापूर युवा सेनाध्यक्षाचा खून\nखानापूर - प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्या खानापूर तालुका युवा शिवसेनेचा अध्यक्ष आकाश शशिकांत भगत (वय २१ रा. खानापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/10/blog-post_735.html", "date_download": "2019-02-18T16:28:31Z", "digest": "sha1:WSTPCNVQOKDTRUEDXCPCKEZGWCD3FXCM", "length": 18226, "nlines": 85, "source_domain": "www.idainik.com", "title": "कर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरांत पोहोचविली नसती तर आज ग्रामीण भागात दारिद्रय पहावयास मिळाले असते : प्रभाकर देशमुख - iDainik.com", "raw_content": "\nHome > Khatav > Satara Dist > कर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरांत पोहोचविली नसती तर आज ग्रामीण भागात दारिद्रय पहावयास मिळाले असते : प्रभाकर देशमुख\nकर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरांत पोहोचविली नसती तर आज ग्रामीण भागात दारिद्रय पहावयास मिळाले असते : प्रभाकर देशमुख\nमायणी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेतला नसता तर आज बहुजन समाजातील मुले पुढे आली नसती व शिक्षण घेऊ शकली नसती .तर ती कुठे तरी मजुरी करताना दिसली असती .कर्मवीरांनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरांत पोहोचवली नसती तर आज ग्रामीण भागात दारिद्र्य पाहावयास मिळाले असते असे प्रतिपादन कोकण विभागाचे माजी आयुक्त व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल कमिटीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी केले.\nरयत शिक्षण संस्थेच्या सिध्दनाथ विद्यालय ,निमसोड ता. खटाव येथे १३१वा कर्मवीर जयंती सोहळा व रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते .सदर वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोल मॉडेल साप्ताहिकाचे चे संपादक अविनाश कदम होते .सदर वेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काकासाहेब मोरे, उपसरपंच संतोष देशमुख, प्रा. शिक्षक बॅँकेचे संचालक चंद्रकांत मोरे , रवींद्र भादुले ,सुनिल मोरे , डॉ. हरिश जगदाळे, माजी मुख्याध्यापक दगडे, अमोल मोरे, मोहन घाडगे ,युवराज घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते .\nप्रभाकर देशमुख मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण मिळणेसाठी या भागातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक आदर्श असा शैक्षणिक आराखडा राबविणे गरजेचे आहे.गुणवत्ता वाढीची शिक्षकांनी भूमिका घेतली व ग्रामस्थांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या तर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडून चांगले संस्कार घडविण्यास मदत होईल .\nशैक्षणिक संस्थांना शासनाकडून मदत मिळण्यात अनंत अडचणी येत आहे .त्यासाठी या पुढील काळात शैक्षणिक संस्थांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे .शाळेच्या विकासात ग्रामस्थांनी व माजी विदयार्थी योग्य प्रकारचे योगदान देणे गरजेचे आहे .सर्वसमावेश असा माजी विद्यार्थाचा मेळावा घेऊन त्यांची कमिटी स्थापन करावी व त्यांच्या माध्यमातून शाळा अद्ययावत करण्याचा संकल्प करावा.बौद्धिक विकासाबरोबरच मुले कर्तृत्ववान होऊन आकाशाला गवसणी घालतील मात्र त्यानंतर मुलांच्या मनात या शाळेत यावे असे वाटेल असे संस्कार करणे गरजेचे आहे.मागच्या पिढीने दिलेली शिदोरी बदलत्या काळानुसार त्यामध्ये बदल करून पुढील पिढीकडे देणे गरजेचे आहे. जगातील विविध ज्ञानाची दालने विद्यार्थ्यांसमोर खुली केली पाहिजेत. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्यांना अष्टपैलू बनविणे गरजेचे आहे.\nप्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रोल मॉडेल साप्ताहिकाचे संपादक अविनाश कदम म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मराठे दिसले नसते ,तसेच कर्मवीर नसते तर शिक्षण क्षेत्रातील क्रांती दिसली नसती .शिक्षण क्षेत्रातील रयतेचे राजे हे कर्मवीर होते .\nजिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे म्हणाले, महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीत रयत शिक्षण संस्थेचा मोलाचा वाटा आहे .मंदिर उभारण्याऐवजी ज्ञान मंदिरांचा विकास होणे गरजेचे आहे .रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षात येथील सिध्दनाथ विद्यालयाचा विकास करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आर्थिक मदत करू .\nप्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.जी. लंगडे,म्हणाले माजी विद्यार्थी हे शाळेची श्रीमंती असतात .माजी विद्यार्थ्यांनी एकत्र होऊन जुन्या आठवणींना उजाळा द्यावा व विद्यालयाचे आर्थिक मदतीतून ऋण फेडावे .\nयावेळी कुमारी समीक्षा मोरे, सुनील मोरे ,संतोष देशमुख , सौ. कमल जगदाळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली .रामहरी निंबाळकर यांनी सुत्रसंचलन केले.गोरे यांनी आभार मानले .सदर व���ळी रांगोळी प्रदर्शन विज्ञान, प्रयोगशाळेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.\nमुलींची स्वतंत्र पाणपोई व विद्यालयाच्या मैदानाचे सपाटीकरण करुन देण्याचे माजी विद्यार्थी मोहन घाडगे यांनी जाहीर केले.\nमाजी विद्यार्थांचा मेळावा आयोजित करुन त्यातून विद्यालयाच्या विकासासाठी भरघोस आर्थिक मदत करण्याचे आश्वासन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नंदकुमार मोरे यांनी यावेळी देऊन स्वतः५१हजार रुपयांचा धनादेश प्रभाकर देशमुख यांचे हस्ते मुख्याधापकांकडे सुपूर्त करुन देणगी संकलनाचा शुभारंभ केला.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-charactristicks-breeding-buck-7568", "date_download": "2019-02-18T17:40:34Z", "digest": "sha1:LT32H44EJCZG7ZSU54MBSJORD32FLYQX", "length": 16462, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, charactristicks of breeding buck | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्व\nशेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्व\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nपैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.\nयशस्वी शेळीपालनासाठी जातिवंत शेळ्या अाणि नराची निवड याला अधिक महत्त्व अाहे. शेळीपालनाचे आर्थिक गणित शेळ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अापल्या भागातील वातावरण अाणि भाैगोलिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या जातींची निवड करावी. शेळीची व नराची निवड करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.\nपैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.\nयशस्वी शेळीपालनासाठी जातिवंत शेळ्या अाणि नराची निवड याला अधिक महत्त्व अाहे. शेळीपालनाचे आर्थिक गणित शेळ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अापल्या भागातील वातावरण अाणि भाैगोलिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या जातींची निवड करावी. शेळीची व नराची निवड करताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.\nउत्तम दुग्धोत्पादन असणाऱ्या माद्या कळपात निर्माण झाल्याने जास्त वजनाची करडे विक्रीसाठी उपलब्ध होतात.\nपशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानेच शेळ्यांची खरेदी करावी.\nसाधारणपणे एक वेत झालेल्या शेळीची निवड करावी. यावरूनच सर्व इतर गुणधर्माविषयी माहिती मिळेल. उदा. करडांची संख्या, दूध उत्पादन, आजार, वर्तणूक इ.\nशेळीची वंशावळ पाहून खरेदी केल्यास उत्तम. तिची आई जुळी करडे देणारी असावी.\nशेळीचे वय, करडांची संख्या तसेच दूध देण्याचे प्रमाण या बाबी तपासाव्यात.\nशेळी चपळ, आकाराने मोठी, केस मऊ व चमकदार असावेत.\nदुभती शेळी असेल तर तिची कास पाहून, दूध काढून पाहणे महत्त्वाचे आहे.\nतोंडापासून ते शेपटीपर्यंत शेळी लांब, सरळ असावी.\nजातिवंत नरामुळे उत्तम अनुवंश कळपात तयार होतो. कळपातील गर्भधारणेचे व जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. पुढील पिढ्यांची उत्पादन क्षमता, प्रजोत्पादन क्षमता चांगली ठेवली जाते.\nपैदाशीचा नर चपळ अाणि दोन जुळ्या नरांपैकी असावा. त्यामुळे पुढील पिढी चांगली करडांची संख्या देणारी निपजेल.\nकळपामध्ये सुदृढ व त्या त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा नर असावा.\nकोणतेही शारीरिक व्यंग नसावे.\nदिसायला उंच, लांब असावा. मानेवर सिंहासारखे आयाळ असावे.\nनराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.\nसंपर्क ः के. एल. जगताप, ९८८१५३४१४७\n(विषय विषेशज्ञ, पशू संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)\nशेळीपालन goat farming दूध\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रका��ांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...\nप्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...\nजनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...\nप्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...\nवर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...\nचाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...\nजनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...\nचाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...\nप्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...\nनवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...\nगायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...\nसुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T16:27:02Z", "digest": "sha1:C73FK6VUM6Q4SPWMQ32CTDUJ3HVLUN5W", "length": 12125, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभिषेक आणि ऐश्वर्याची नवीन अपार्टमेंट तयार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअभिषेक आणि ऐश्वर्याची नवीन अपार्टमेंट तयार\nअभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आता 11 वर्षे होऊन गेली आहेत. त्यांची मुलगी अराध्या ही देखील आता 6 वर्षांची झाली आहे. “प्रतिक्षा’ बंगल्यामध्येच त्यांचा विवाह सोहळा झाला होता. सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या जुहूमधील “जलसा’ बंगल्यात रहात आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वीच अभिषेकने स्वतःसाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सजवळ आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. या फ्लॅटची खरेदी झाली तेंव्हा याची किंमत 21 कोटी रुपये होती. इतक्या महागड्या फ्लॅटचे इंटिरियरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. म्हणूनच अभिषेक आणि ऐश अद्याप तिथे रहायला गेलेले नाहीत. जर हे दोघे तिथे रहायला गेले, तर सोनम कपूर त्यांच्या शेजारी असेल.\nसोनमनेही याच लोकेशनमध्ये 7 हजार स्केअर फूटचा आलिशान फ्लॅट 35 कोटी रुपयांना खरेदी केल्याचे समजते आहे. या आलिशान फ्लॅटचे डिजाईन आणि बांधकाम तलाटी पांथकी असोसिएटसनी केले आहे. यांनीच अनुष्का – विराट, कंगणा रणावत आणि प्रियांका चोप्राच्या लग्झरीयस फ्लॅटचे डिजाईन केले होते. सध्या ऐश्वर्या राजकुमार राव आणि अनिल कपूर बरोबर “फन्ने खां’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे, तर अभिषेक बच्चन”मनमर्जिया’मध्ये व्यस्त आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबॉलीवूडमध्ये झहीर इकबालचे डेब्यू\nअभिषेकलाही आवडते सलमान आणि ऐश्वर्याची जोडी\nमराठी सिनेमाची कमीई देखील बॉलिवूड सिनेमाच्या बरोबरीला\nईशा गुप्ताचे फोटोशूट व्हायरल\nश्रेयस तळपदे पुन्हा मराठीत चित्रपटात\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\nमलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली\nश्रीदेवीच्या गाण्यावर परफॉर्म करणार माधुरी दीक्षित\n‘सत्यमेव जयते’चा येणार सिक्वल\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘��ोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2019-02-18T17:05:43Z", "digest": "sha1:4GKO7U254MX5YVHFFAHKFTRVMGSMLTPG", "length": 12618, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कविंद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उपमुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकविंद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उपमुख्यमंत्री\nश्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये मोठे राजकीय बदल घडले आहेत. जम्मू-��ाश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर आता निर्मल सिंह यांच्या जागी कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कविंद्र गुप्ता हे सध्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सोमवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून, अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आहे.\nकथुआ बलात्कार प्रकरणामध्ये भाजपाच्या काही मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या मंत्र्यांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर सुरुवातीला दोन आणि त्यानंतर उर्वरित 9 अशा राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दरम्यान, रविवारी रात्री उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही पदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राजकीय फेरबदलासंदर्भात कविंद्र गुप्ता यांनी , ‘पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू”. म्हटले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकडाक्याच्या थंडीने उत्तर भारत गारठला\n#PhotoGallery : जोरदार हिमवर्षावामुळे ‘जम्मू-काश्मीर’मधील जनजीवन विस्कळीत\nRSS धर्मनिरपेक्ष असेल तर मी इंग्लंडची राणी आहे : मेहबुबा मुफ्ती\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\n#Photo Gallery : श्रीनगरमध्ये हिमवर्षावाने वातावरण फुलले\nसरलेल्या वर्षात 311 दहशतवादी ठार\nजम्मू आणि काश्मीरमधील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nसरकार-काश्मिरी नागरिक यांच्यात संवादाचा अभाव\nजम्मू-काश्मीरमध्ये चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक : सहा नागरिक ठार\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षे���्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/marathi-recipes/fast-recipes-in-marathi-marathi-recipes/", "date_download": "2019-02-18T16:03:06Z", "digest": "sha1:WEK4KALCJY3GWZPHOU5KRTT7AY6JS3L4", "length": 3335, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "उपवासाचे पदार्थ | m4marathi", "raw_content": "\nसाहित्य :- १) दोन वाटया भिजवलेले साबुदाणे २) चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे ३) एक वाटी शेंगदाण्याचा कूट ४) चार ते पाच हिरव्या मिरच्या ५) एक चमचा जिरे\nसाहित्य :- १) एक बटाटा , मुठभर कोथिंबीर २) चार मिरच्या , मुठभर खोबरं ३) दीड वाटी उपासाची भाजणी ४) अर्धा चमचा किसलेलं आलं ५) अर्धा चमचा साखर\nसाहित्य :- १) दोन वाट्या साबुदाणा २) एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ३) सहा-सात हिरव्या मिरच्या ४) चवीला मीठ , साखर , पाव वाटी तूप ५) एक चमचा\nसाहित्य :- १) एक वाटी साबुदाणा ���) एक वाटी दही ३) लागेल तसं दुध ४) मीठ-मिरची चुरडून ५) अर्धा चमचा जिरं ६) एक चमचा साजूक तूप ७) चवीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-junior-pay-scale-of-the-officers-in-the-st-is-now-one-year/", "date_download": "2019-02-18T16:40:31Z", "digest": "sha1:JE3S53LZCXTRTFQZDQBRXLKCXTOGNVWN", "length": 6961, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसटीतील अधिकाऱ्यांच्या कनिष्ठ वेतनश्रेणींचा कालावधी आता एक वर्ष", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nएसटीतील अधिकाऱ्यांच्या कनिष्ठ वेतनश्रेणींचा कालावधी आता एक वर्ष\nटीम महाराष्ट्र देशा : नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांच्या कनिष्ट वेतनश्रेणीच्या कालावधीत 3 वर्षांवरून 1 वर्षांपर्यंत कपात करण्यात आलीय आहे. एसटी महामंडळाच्या तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. दिवाकर रावतेंच्या अध्यक्षतेखाली आज एसटी संचालक मंडळाची बैठक झाली त्यात या निर्णयाला मंजुरी देण्यात आलीय.\nकनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आता 1 एप्रिल 2017 पासून पूर्वलक्षी प्रभावाने नियमित वेतन देण्यात येणार आहे, असेही रावतेंनी स्पष्ट केले. एसटी महामंडळात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत पहिली 3 वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. परंतु दिवाकर रावते यांनी 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीतीळ सर्वच कर्मचाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षावरुन 1 वर्षे करण्यात येणार असून पहिल्या 6 महिन्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला 500 रुपये वेतनवाढ देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर समाधानकारक काम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुढील वर्षांपासून नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.\nअर्थसंकल्पात क��लेल्या घोषणेनुसार एसटीत कार्यरत असलेल्या सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांपैकी विविध 25 संवर्गातील मिळून 12 हजार 514 कनिष्ठ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असून, 1 एप्रिल 2017 पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचे सुधारित वेतन देण्यात येत आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n‘महाराष्ट्र बंद’दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग\nअनाथ मुलांसाठी एमपीएससी मध्ये विशेष प्रवर्ग तयार करणार : मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-december-2018/", "date_download": "2019-02-18T17:05:48Z", "digest": "sha1:5VEMAAZS7T5HRCX6FIQREN2ARGP7TXSG", "length": 13873, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 01 December 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय घुबड महोत्सव, भारताचा पहिला घुबड उत्सव महाराष्ट्रातील पुणेच्या पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे आयोजित करण्यात आला होता.\nइकॉनॉमिक पॉलिसी थिंक-टॅंक नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) च्या मते, चालू ���र्थिक वर्षात भारतीय अर्थव्यस्थेचा आर्थिक वृद्धि दर 7-7.4 टक्के असण्याची शक्यता आहे.\nरक्षा मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे ‘मिशन रक्षा ज्ञान शक्ती’ लॉंच केले आहे.\nगोवामध्ये भारतीय नौसेना आणि रॉयल नेव्ही (ब्रिटिश नेव्ही) यांच्या दरम्यान “द कोंकण 18” वार्षिक द्विपक्षीय समुद्री सैन्य अभ्यास सुरू झाला आहे.\nभारत आणि चीनने निर्यातीसाठी स्वच्छता आणि तपासणी आवश्यकतेच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.\nकेनियाच्या नैरोबी येथे ‘निरंतर ब्लू इकोनॉमी कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आले होते.\nआर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यावरील भारत-मोझांबिक संयुक्त आयोगाच्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे झाले.\nसलोम झुरिचिव्हिली जॉर्जियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. 16 डिसेंबर, 2018 रोजी त्या चार्ज घेतील.\nभारतीय वायुसेना (आयएएफ) आणि यूएस वायुसेना (यूएसएएफ) पश्चिम बंगालमध्ये 3 ते 14 डिसेंबर 2019 दरम्यान आयोजित होणार्या द्विपक्षीय अभ्यास ‘COPE इंडिया 2019’ मध्ये सहभागी होतील.\nभारतीय रेल्वेने ‘ईश्ष्ष्टी’ सॉफ्टवेअरचे अनावरण केले ज्यामुळे रेल्वे वाहतुक वेळेचा मागोवा ठेवण्यास मदत होईल.\nPrevious (NWR) उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 2090 जागांसाठी भरती\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत नांदेड येथे विविध पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्��ा देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2019-02-18T17:39:52Z", "digest": "sha1:FD6H7FE7FHVOKBYSK5RYFYD6QHTD7TZ3", "length": 8597, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "१०० कोटींची संपत्ती सोडून पती-पत्नी घेणार संन्यास | Chaupher News", "raw_content": "\nHome इतर १०० कोटींची संपत्ती सोडून पती-पत्नी घेणार संन्यास\n१०० कोटींची संपत्ती सोडून पती-पत्नी घेणार संन्यास\nचौफेर न्यूज – मध्य प्रदेशमधील नीमच येथील एक गर्भश्रीमंत दाम्पत्य १०० कोटींची संपत्ती तसेच तीन वर्षाच्या मुलीला सोडून संन्यास घेणार आहेत. सुमीत राठौर व त्यांची पत्नी अनामिका या दोघांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. येत्या २३ सप्टेंबर रोजी गुजरातमधील साधूमार्गी जैन आचार्य रामपाल महाराज यांच्या देखरेखीखाली हा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.\nनीमच शहरातील प्रतिष्ठीत आणि व्यावसायिक घराण्याशी संबंधित हे दाम्पत्य आपले ऐश्वर्य सोडणार आहेत. संन्यास घेण्यासाठी त्यांनी तीन वर्षाच्या मुलीलाही सोडण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. तीन वर्षाच्या मुलीला सोडून संन्यास घेऊ नये यासाठी परिवारासह त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु दोघेही पती-पत्नी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. हे दाम्पत्य गुरुवारी दीक्षा घेण्यासाठी गुजरातकडे रवाना झाले आहेत. सुमित राठौर यांनी लंडनमधून आयात-निर्यातसंबंधीचा डिप्लोमा केलेला आहे. दोन वर्ष लंडनमध्ये नोकरी केल्यानंतर नीमचला पोहोचल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सांभाळला. सुमित यांच्या १० कोटींच्या कारखान्यात १०० लोक काम करतात. तसेच त्यांचे शेतीसह अनेक व्यवसाय आहेत.\nसुमित यांची पत्नी अनामिका सुद्धा लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थिनी राहिल्या आहेत. १० वी आणि १२ वीत टॉप केल्यानंतर त्यांनी आभियांत्रिकची पदवी मिळवली. हिंदुस्थान जिंकमध्ये ८ ते १० लाख रु��यांचं वर्षाला पॅकेजवर काम केल्यानंतर त्यांनी २०१२ साली नोकरी सोडली व सुमित यांच्याशी विवाह केला. आता सर्व ऐश्वर्य सोडून पतीसोबत संन्यास घेत आहेत.\nPrevious articleदेशभरात पेट्रोलची एकच किंमत, दर कमी होणार\nNext articleबुलेट ट्रेनचे उत्पादन भारतातच होणार – मोदी\nभारतात होतात रोज ३,६00 बालविवाह \n…आता थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवर इंस्टाग्राम स्टोरीज\nट्विटरची शब्द मर्यादा वाढली\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:25:05Z", "digest": "sha1:D55SLFVDKFGSLBUOXMSCXNVGEGREJLXS", "length": 4691, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "निरोगी दीर्घायुष्यासाठी | m4marathi", "raw_content": "\n‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ ही म्हण आपण आतापर्यंत ऐकत होतो. मात्र आता ‘साखरेचं खाणार त्याला आजार मिळणार’ अशी नवी म्हण रूढ होतीये. कुठलेही उपचार घेताना डॉक्टर आधी आहारातील साखरेचे प्रमाण कमी करायला सांगतात. मधुमेहाचे प्रमाण वाढत असताना ही काळजी घ्यायलाच हवी. टाईप १ प्रकारचा मधुमेह असण्याचा आणि साखर खाण्याचा अर्थाअर्थी संबंध नाही. कारण रुग्णांना जन्मत:च ही व्याधी जडलेली असते. मात्र, टाईप २ मधुमेह टाळायचा असेल तर साखरेच्या सेवनावर नियंत्रण हवे. फळांच्या सेवनाद्वारे शरीरात जमा होणारी नैसर्गिक शर्करा मधुमेहास कारणीभूत ठरत नाही, असा आतापर्यंतचा विचार होता. मात्र संशोधकांच्या मते मधुमेह ���सताना अतिरिक्त प्रमाणात फळांचे सेवन होत असेल आणि त्याद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असेल तर तेही घातक आहे. डायबेटीस किंवा प्रीडायबेटीससाठी डॉक्टर ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायला सांगतात. या टेस्टमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अभ्यासले जाते. संशोधकांच्या मते कुठल्याही सामान्य पेयातील ग्लुकोजची ७५ ग्रॅम मात्राही शारीरिक यंत्रणेवर दबाव टाकते. म्हणूनच निरोगी दीर्घायुष्यासाठी रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवायला हवे.\nकुत्रा चावल्यास काय करावे\nजीभ स्वच्छ ठेवा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/karjat-news-youth-death-electric-shock-70198", "date_download": "2019-02-18T17:16:08Z", "digest": "sha1:WHA32YXSB6PZNKEDFGNTZCOTAYQI62CQ", "length": 10839, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "karjat news youth death by electric shock विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nकर्जत - कर्जतपासून जवळच असलेल्या डिकसळ येथे विजेच्या तुटलेल्या तारांवर पाय पडून नरेश मनोहर गवळी (वय 38) यांचा आज सकाळी मृत्यू झाला.\nकर्जत - कर्जतपासून जवळच असलेल्या डिकसळ येथे विजेच्या तुटलेल्या तारांवर पाय पडून नरेश मनोहर गवळी (वय 38) यांचा आज सकाळी मृत्यू झाला.\nगवळी हे डिकसळमधील पोतदार वसाहतीत राहत होते. भिवपुरी रेल्वे स्थानकाकडे ते रविवारी सकाळी कामानिमित्त जात होते. काही अंतरावर रस्त्यावर खांबावरील तार तुटून पडली होती. तिच्यावर पाय पडताच त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेत ‘बायोमेट्रिक’चा विसर\nपुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर...\nमानस, निष्का, आदर्श, प्रसाद राज्यात प्रथम\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला...\n‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ला शनिवारपासून सुरवात\nपुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-70186", "date_download": "2019-02-18T17:10:27Z", "digest": "sha1:KYL4DQXYDWJIUGI6MDHCX7EWQKPEXARL", "length": 13622, "nlines": 251, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang article साथ! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nसैनिक पेशींचे नृशंस शिरकाण आरंभल्यावर\nजनरल लेप्टोस्पायरोसिसने ओढले जवळ\nआपली प्रेमिका प्रिन्सेस मलेरियाला, म्हणाला :\n\"\"स्वीटहार्ट, जग जिंकणं तितकं काही\nअवघड नाही मला... फक्त हवी तुझी साथ\nसुरू झाला एक कार्निवाल...\n\"जंतुवाद चिरायु होवो'च्या विजयघोषात\nथिरकले व्हायरल नर्तकांचे धुंद ताफे\nयकृत, प्लीहा, फुफ्फुसे, मूत्रपिंडे निकामी करत.\nगजबजून गेले रोगजंतूंनी देहादेहातील\nसैनिक पेशींचे नृशंस शिरकाण आरंभल्यावर\nजनरल लेप्टोस्पायरोसिसने ओढले जवळ\nआपली प्रेमिका प्रिन्सेस मलेरियाला, म्हणाला :\n\"\"स्वीटहार्ट, जग जिंकणं तितकं काही\nअवघड नाही मला... फक्त हवी तुझी साथ\nजनरल लेप्टोच्या पीळदार बाहूंवर\nनखे रुतवत प्रिन्सेस मलेरिया म्हणाली :\n\"\"ओ माय ब्रेव्हहार्ट, तुझी पराक्रमी छाती\nहेच माझ्या विसाव��याचं ठिकाण नाही का\nकर्नल डेंगीचं पाठबळ, आणि\nहेच तुझं खरं बळ...\nसाथ फक्त \"मम' म्हणण्यापुरती\nउचलली तिची हनुवटी, म्हणाला :\n\"\"साक्षात महामारी आहेस तू\nशेकडो-हजारो वर्ष भोगते आहेस\nरोगराईचे साम्राज्ञीपद...मी तर तुझा\nएक पगारी सेनापती आणि\nअधूनमधून सोबत करणारा साथीदार.\nखरे सांग, आणखी कोण होतं,\nझ्याहीपेक्षा पराक्रमी, बलवान आणि कठोर\nझ्याइतका बेजोड साथीदार कोण\nखळखळून हसत प्रिन्सेस मलेरियाने\nघेतली स्वत:भोवतीच एक लाडिक गिरकी, म्हणाली :\n\"\"तुझा हा रांगडा पझेसिवनेस\nआवडला मला, माझ्या योध्या\nखरी साथ दिली ती\nआपल्या प्रियतमेचे अंत:पुर सोडले,\nआणि तो नव्या मोहिमेवर निघाला...\n'सरकार काश्मीरात जनमत चाचणीला का घाबरते\nनवी दिल्ली : अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेकांनी मिडीयामार्फत प्रतिक्रिया...\nहुतात्म्यांच्या कुटुंबीयांना जिल्ह्यातून आर्थिक मदत\nपुणे - जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या कुंटुबीयांसाठी देशभरातून विविध स्वरूपाची मदत केली...\nसैन्यदलात अधिकारी भरतीसाठी शासनाकडून मोफत पूर्व प्रशिक्षण\nनांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी...\nकारगिल युद्धातील सैनिकाची परवड\nकोल्हापूर - कारगिल युद्धात अतिरेक्यांशी लढताना जखमी झालेल्या राजेंद्र विष्णू पाटील (मूळ गाव कवठेमहांकाळ, सांगली, सध्या रा. कोल्हापूर) या जखमी...\nजवान म्हणाला, आमची गाडी उडवली अन् तेवढ्यात फोन कट झाला\nकोरेगाव : पाच वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या सुशांत वीर या जवानाने पुलवामा येथून आमची गाडी उडवली आहे, असा फोन रुई...\nकहाणी छळाची आणि विजिगीषू वृत्तीचीही\nस्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sadanand-more-write-article-saptarang-72400", "date_download": "2019-02-18T16:58:45Z", "digest": "sha1:IC3CHVMYX2AUFDOXE5GARMK4OKL7ZDK7", "length": 39220, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "sadanand more write article in saptarang आव्हान पेलताना... (सदानंद मोरे) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nआव्हान पेलताना... (सदानंद मोरे)\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nगीता हा महाभारताचाच भाग असला तरी तिच्याकडं एक स्वतंत्र कृती म्हणूनही पाहिलं जातं. गीतेत आत्मज्ञान आणि आत्मवस्तूचं रसात्मक-कलात्मक आस्वादन या दोन्ही गोष्टी आहेत, हे सिद्ध करण्याचं आव्हान संत ज्ञानेश्वरांनी स्वीकारलं आणि केवळ स्वीकारलंच नव्हे, तर गीतेचा अर्थ लावून ते पेलूनही दाखवलं. ज्ञानेश्वरांनी हा परिणाम साधला तो देशी भाषेत आणि तोसुद्धा साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची सांगड घालून\nगीता हा महाभारताचाच भाग असला तरी तिच्याकडं एक स्वतंत्र कृती म्हणूनही पाहिलं जातं. गीतेत आत्मज्ञान आणि आत्मवस्तूचं रसात्मक-कलात्मक आस्वादन या दोन्ही गोष्टी आहेत, हे सिद्ध करण्याचं आव्हान संत ज्ञानेश्वरांनी स्वीकारलं आणि केवळ स्वीकारलंच नव्हे, तर गीतेचा अर्थ लावून ते पेलूनही दाखवलं. ज्ञानेश्वरांनी हा परिणाम साधला तो देशी भाषेत आणि तोसुद्धा साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची सांगड घालून\n‘प सायदान’ नावाचा महाप्रसाद वैश्विक स्वरूपाचा असल्याचं प्रतिपादन राजारामशास्त्री भागवतांनी सगळ्यांच्या अगोदर करून ज्ञानेश्वरी या ग्रंथातला हा भाग अधोरेखित केला. गीता हा महाभारताचाच भाग असला तरी तिच्याकडं एक स्वतंत्र कृती म्हणून पाहण्याच्या प्रथेशीच या प्रकाराची तुलना करता येईल. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांनी हा परिणाम साधला तो देशी भाषेत आणि तोसुद्धा साहित्य आणि तत्त्वज्ञान यांची सांगड घालून.\nया मुद्द्याचा वेगळा विचार करायला हवा. आपल्या ग्रंथामध्ये ‘साहित्य आणि शांती यांची रेखा दिसे बोलती यांची रेखा दिसे बोलती जैसी लावण्यकुलगुणवती’ ही जाणीव ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. लावण्य किंवा सौंदर्यनिर्मिती हे साहित्याचं (खरं तर एकूणच कलाव्यवहाराचं) प्रयोजन मानलं जातं. साहित्यातून प्रकट होणाऱ्या सौंदर्यार्थाचं स्पष्टीकरण करण्यासाठी साहित्यमीमांसकांनी रस ही संकल्पना मांडली. ‘नहि रसादृते कश्चिदर्भः प्रवर्तते’ या सूत्रात ही बाब व्यतिरेकानं सांगण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात सर्वसामान्य भाषाव्यवहारातला कोणत्याही प्रकारचा अर्थ अभिप्रेत नसून, काव्यातून प्रकट होणारा ‘रमणीय अर्थ’ अभिप्रेत आहे. सर्वसाधारण रोजच्या व्यवहारात करण्यात येणाऱ्या भाषाव्यवहारातला अर्थ रमणीय नसतो. कारण त्यात रस नसतो. एखाद्या उद्योगसमूहाच्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेत होणारी चर्चा रसपूर्ण नसते व म्हणून तिच्यात रमणीयता, लावण्य वा सौंदर्य संभवत नाही. अशा प्रकारच्या भाषणात, संभाषणात ताण कमी व्हावा, आपला मुद्दा ऐकणाऱ्याच्या मनात नीट ठसावा, त्याचा प्रभाव पडावा म्हणून कवितेची एखाद्दुसरी ओळ उद्धृत करणं हा भाग वेगळा; पण त्यामुळं संपूर्ण भाषण रसपूर्ण होत नाही. अशा प्रकारच्या अवतरणांचा अतिरेक झाला तर मूळ मुद्दा बाजूला पडतो. त्यामुळं ज्ञानप्रतिपादक भाषाप्रयोग व कला यांच्यात विरोध मानण्याचीच प्रवृत्ती दिसून येते.\nयाचं एक उदाहरण ज्ञानेश्वरीतच आढळतं. कृष्ण आणि अर्जुन हे जवळचे नातेवाईक, आते-मामेभाऊ आणि त्यातही परत समवयस्क. त्यामुळं त्यांच्यात पहिल्यापासून मित्रभाव होता. कृष्ण हा आपल्यापेक्षा कुणी वेगळा आहे, अवतारी पुरुष आहे याची जाणीव अर्जुनाला नव्हती. गीतेच्या उपदेशप्रसंगी (अध्याय दहावा) कृष्णानं आपला विभूतियोग सांगितल्यावरच अर्जुनाला कृष्णाच्या दैवी स्वरूपाची व थोरवीची जाणीव होते. यापूर्वी आपण कृष्णाला आपल्यासारखाच मानून बरोबरीच्या नात्यानं जो व्यवहार केला, तो आठवून अर्जुनाला त्याचा पश्चात्ताप होऊ लागला. अपराधित्वाची ही भावना त्यानं कृष्णापुढं व्यक्त केली. तेव्हा त्याला आठवलं, की खरं तर नारदांसारख्या ऋषींनी कृष्णाचं महत्त्व आपल्याला फार पूर्वी सांगितलं होतं. नारदानं सांगितलेलं कृष्णमाहात्म्य अर्जुनाला का समजलं नाही, याचं स्पष्टीकरण भगवद्गीतेत सापडत नाही. त्यामुळं एखाद्याचा असा ग्रह होईल, की एकतर अर्जुनाची ते समजण्याची पात्रताच नव्हती किंवा त्यानं त्याकडं जाणून-बुजून दुर्लक्ष केलं.\nज्ञानेश्वरांनी यासंदर्भात तिसराच पर्याय सुचवला आहे. तो आपल्या ज्ञानव्यवहार आणि कलाव्यवहार यांच्यातल्या संबंधाच्या चर्चेच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरीतला अर्जुन म्हणतो ः\nनारदानं अर्जुनाला कृष्णाचं जे आध्यात्मिक स्वरूप सांगितलं, ते सांगताना त्यानं गीताचा व संगीताचा आश्रय घेतला होता. त्यानं ते रागदारीत चाल लावून म्हटलं. ती त्याची कलानिर्मिती होती; पण त्याचा परिणाम असा झाला, की अर्जुनाचं लक्ष नारदानं गाइलेल्या गीताच्या कृष्णमाहात्म्यपर आध्यात्मिक आशयाकडं जाण्याऐवजी तो रागसंगीताचा आस्वाद घेण्यातच मग्न झाला. नारदाच्या गायकीनं त्याला मोहित केलं. हा मुद्दा आपल्याला आधुनिक काळात झालेल्या एका वादाच्या संदर्भात चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. उत्तर हिंदुस्थानी पद्धतीनं ख्यालगायकी पेश करणारे गवई ती सादर करताना बंदिशीच्या माध्यमातून एखादा राग मांडतात. तिला चीज असंही म्हटलं जातं. ही चीज अर्थात नेहमीच्या भाषेतल्या शब्दांचा उपयोग करून बांधलेली असते आणि या शब्दांना अर्थ असतो. शिवाय, ती एक प्रकारची कविताही असते व तिलाही काहीएक अर्थ असतो. मात्र, बंदिश रचणारे वाग्गायक (वाग्ग्येयकार किंवा वाक्गेयकार) अशी दक्षता घेतात, की ही बंदिश ‘काव्य’ म्हणून एका विवक्षित मर्यादेपेक्षा अधिक चांगली असू नये त्यांच्या दृष्टीनं अधिक महत्त्व हे शब्द, शब्दार्थ, काव्यार्थ यांच्यापेक्षा ‘स्वरां’ना असतं. काही संगीतमीमांसक तर या मताचे आहेत, की शास्त्रीय संगीतामधल्या चीजेत शब्दांचं स्थान व महत्त्व हे खुंट्यांसारखं आहे, की ज्यांना स्वर टांगून ठेवता येतात. कोणत्याही परिस्थितीत शब्दांनी स्वरांवर मात करता कामा नये, तसं झालं तर ती मैफल गाण्याची न ठरता काव्याची ठरेल\nस्वराश्रयी कला पेश करणाऱ्या गवयांना जर साहित्यापासून होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानीचा धोका समजू शकतो, तर शब्दाश्रयी साहित्य लिहिणाऱ्यांना, विशेषतः ज्ञानाचा भाषिक व्यवहार करणाऱ्यांना, कलेपासून उद्भवणारा धोका समजणं स्वाभाविकच म्हणावं लागेल. त्यामुळं त्यांनी ज्ञानव्यवहार आणि कलाव्यवहार यांच्यात विरोध असल्याचीच भूमिका मांडली. ज्ञानव्यवहारातून शास्त्र निर्माण होतं. काव्य हे कलेचं प्रातिनिधिक उदाहरण होय, तसंच आत्मविषयक म्हणजे अध्यात्मशास्त्र हे शास्त्राचं प्रातिनिधिक उदाहर��� होय. साहित्यमीमांसकांनी ‘शास्त्रनय’ आणि ‘काव्यनय’ असे दोन प्रकार मानले आहेत. ज्ञान किंवा आकलन हे शास्त्राचं उद्दिष्ट असतं, तर आस्वाद किंवा आनंद हे काव्याचं प्रयोजन असतं. ही प्रक्रिया रसाच्या माध्यमातून शक्य होत असल्यानं रसनिष्पत्तीलाही काव्याचं उद्दिष्ट मानता येईल. पारिभाषिक शब्द वापरून हा मुद्दा सांगायचा झाल्यास आचार्य आनंदवर्धन यांचा ‘ध्वन्यालोक’ हा ग्रंथ व त्यावरची आचार्य अभिनवगुप्त यांची ‘लोचन’ टीका यांच्या आधारे असं म्हणता येईल, की शास्त्राचं प्रयोजन व्युत्पत्ती आणि काव्याचं प्रयोजन प्रीती. शास्त्र हा बुद्धीचा प्रांत, तर काव्य हा भावनेचा प्रांत. शास्त्राभ्यासानं आनंद मिळणार नाही, तर काव्यास्वादातून ज्ञानप्राप्ती होणार नाही.\nआनंदवर्धन व अभिनव यांचं म्हणणं असं, की तत्त्वतः शास्त्र आणि काव्य, प्रीती आणि व्युत्पत्ती किंवा ज्ञान आणि आनंद यांच्यात विरोध असायचं कारण नाही. या म्हणण्यामागं एक तात्त्विक भूमिका आहे. तिला ‘प्रत्यभिज्ञा दर्शन’ किंवा ‘काश्मीर-शैव तत्त्वज्ञान’ असं म्हटलं जातं. आचार्य अभिनवगुप्त यांना या तत्त्वज्ञानाचा प्रवक्ता मानलं जातं. हे दर्शन कलाव्यवहाराशी अधिक सुसंगत आहे, हे वेगळं सांगायला नको. त्यात काव्यार्थाची स्वायत्तता तर जपलेली आहेच; पण शिवाय काव्याच्या माध्यमातून (शास्त्रीय) ज्ञान होणं शक्य आहे, असंही मानलेलं आहे. तपशिलात न जाता एवढं सांगणं पुरेसं व्हावं, की जीव कर्ता, भोक्ता व ज्ञाता असतो. त्यानं ज्ञाता असल्याचा संबंध ज्ञानाशी येतो, कर्ता असण्याचा संबंध कर्माशी येतो व भोक्ता असण्याचा संबंध (इतर अनेक गोष्टींबरोबर) कलेशी-काव्याशी येतो. जो (जीव) जितका अधिक ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता, तितका त्यांच्यातला ईश्वरी अंश अधिक. ईश्वराच्या कर्तृत्व, भोक्तृत्व व ज्ञातृत्व या शक्तींना मर्यादाच नाही.जीवेश्वर संबंधाचा मुद्दा बाजूला ठेवू या. महत्त्वाची बाब ही आहे, की कर्तृत्व, भोक्तृत्व व ज्ञातृत्व या जर एकाच जिवाच्या शक्ती असतील, तर काव्य (कला) व शास्त्र (ज्ञान) आणि अर्थातच कर्म यांच्यात विरोध उत्पन्न होण्याचं काहीच कारण नाही. एकाच व्यक्तीला या तिन्ही गोष्टी साधणं शक्य आहे, ही या भूमिकेची एक निष्पत्ती आणि एकाच (शाब्दिक) कृतीमध्ये शास्त्र आणि काव्य यांना सामावून घेणं शक्य आहे ही दुसरी नि���्पत्ती. यानुसार आकलन आणि आस्वाद या व्यवहारांमधलं द्वंद्व मिटवून त्यांना एकाच ठिकाणी आणणं व नांदवणं शक्य आहे. या भूमिकेचा विशेषतः तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रावरही परिणाम होतो. ‘आत्मा हा आकलनाचा, ज्ञानाचा विषय आहे, तो कलेच्या कक्षेत येत नाही, त्याचं शास्त्र होऊ शकतं; काव्य नव्हे,’ या पारंपरिक भूमिकेला छेद देणारी ही भूमिका आहे.\nएकतर कुणीही या भूमिकेला मुळातच विरोध करील किंवा ती एक तार्किक शक्यता आहे, असं समजून तिच्याकडं दुर्लक्ष करील. त्यामुळं अशा प्रकारचा व्यवहार प्रत्यक्षात करणारी कृती अस्तित्वात आहे, हे दाखवून दिल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आनंदवर्धन आणि अर्थातच अभिनवगुप्त यांनी अशी कृती अस्तित्वात असल्याचा दावा केला. ती साहित्यकृती म्हणजे व्यासांचं महाभारत. महाभारतात शास्त्र आणि काव्य दोन्ही आहे. ते शास्त्र असल्यानं त्यात ज्ञान आहे आणि काव्य असल्यानं त्यात रससुद्धा आहे व त्यामुळं त्याचा आस्वादही घेता येतो. हा मुद्दा पाश्चात्य तत्त्वज्ञानातल्या एका अर्थविषयक सिद्धान्ताच्या साह्यानं मांडता येईल. बर्ट्रांड रसेलसारख्या विचारवंतांनी अर्थाच्या संदर्भात Denotation (वस्त्वर्थ) आणि Connotation (भावार्थ) असा भेद केला आहे. आता एखाद्या वाक्याचा किंवा महावाक्याचा आत्मा हा वस्त्वर्थ आहे, असं म्हणता येईल. कारण, त्याच्याकडून आत्मवस्तूचा अर्थनिर्देश होतो. मात्र, असा वस्त्वर्थ प्रकट करणारं वाक्य हे काव्य असणं शक्य नाही. काव्याचा Connotation अर्थच वस्त्वर्थ प्रकट करण्यात अडचण आहे. आनंदवर्धन आणि अभिनवगुप्त यांच्या मते, अशा प्रकारचा विरोध दूर करून आत्मवस्तूचं काव्यातून ज्ञान करून देणारा ग्रंथ महाभारत असला तरी, महाभारत नावाच्या एक लाख श्लोकांच्या भयचकित करणाऱ्या संहितेचा असा अन्वयार्थ लावण्याचं कार्य अद्याप कुणी केलेलं नाही, हे तितकंच सत्य आहे.\nअशा परिस्थितीत किमान एक गोष्ट करणं तरी शक्यकोटीतली आहे. संपूर्ण महाभारताचा असा अर्थ लावण्याऐवजी महाभारतामधल्याच ‘तत्त्वज्ञानाचा गाभा’ म्हणता येईल, अशा निवडक अंशांचा तरी त्या प्रकारे अर्थ लावायचा. सुदैवानं कृष्णानं अर्जुनाला सांगितलेली गीता हा अशा प्रकारचा भाग असल्याचं सर्वमान्य आहे.\nत्यामुळं निदान गीतेचा अर्थ लावून तिच्यात आत्मज्ञान आणि आत्मवस्तूचं रसात्मक-कलात्मक आस्वादन (यालाच भक्ती म्हणावं) या दोन्ही गोष्टी आहेत, असं दाखवून दिलं तरी ते पुरेसं ठरावं.\nदुर्दैवानं काश्मिरी परंपरेत गीतेवर अशा प्रकारचं भाष्य लिहून तिच्यात उपरोक्त दोन्ही - ज्ञानाचे व कलेचे - व्यवहार आहेत, असं दाखवण्याचा प्रयत्न कुणी केलेला दिसत नाही. (सूफींचं गाणं हा याचाच एक भाग मानता येईल का) ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. पण मग प्रश्न असा उपस्थित होतो, की ज्ञानेश्वरांपर्यंत हे आव्हान पोचलंच कसं) ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. पण मग प्रश्न असा उपस्थित होतो, की ज्ञानेश्वरांपर्यंत हे आव्हान पोचलंच कसं व ते पेलण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली कशी\nम्हणजेच प्रश्न व प्रत्यभिज्ञादर्शन महाराष्ट्रात कोणत्या माध्यमातून आलं हा आहे. त्याचं एक सोपं उत्तर ‘ज्ञानेश्वरांच्या नाथपंथीय परंपरेतून’ असं देता येईल. नाथपंथ हीसुद्धा शैव विचारांचीच एक शाखा आहे व नाथतत्त्वज्ञांचा संचार संपूर्ण भारतभर असायचा हे वेगळं सांगायची गरज नाही. पण हे काही नेमकं उत्तर नाही. त्यातून एक शक्यता मात्र सूचित होते. तिच्यासाठी पुरावा दाखवावा लागेल. या प्रश्नाचं दुसरं संभाव्य उत्तर ऐतिहासिक वास्तवाला धरून आहे. काश्मीर आणि महाराष्ट्र यांच्यात त्या काळी वैचारिक दळणवळण होतं. चालुक्य राजा विक्रमांकदेव याचं चरित्र लिहिणारा कवी बिल्हण हा काश्मीरचाच. खुद्द ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात यादवांचं राज्य होतं. ते विद्या आणि कला यांनी समृद्ध होतं. देवगिरी ही त्यांची राजधानी होती. रामदेवराय हा राजा गादीवर होता. त्यापूर्वी देवगिरी इथं काश्मिरी पंडितांचं एक घराणं आश्रयास आलं होतं. राजा सोढल याच्या पदरी याच घराण्यातला शारंगदेव नावाचा संगीतविशारद होता. संगीतशास्त्रात आजही मूलभूत प्रमाणग्रंथ मानली जाणारी कृती त्यानं लिहिली, त्या ग्रंथाचं नाव ‘संगीतरत्नाकर.’\nमुख्य मुद्दा हा आहे, की ‘संगीतरत्नाकर’ या ग्रंथामधली मांडणी प्रत्यभिज्ञादर्शनाच्या चौकटीत करण्यात आलेली आहे. म्हणजेच प्रत्यभिज्ञा ऊर्फ काश्मीर-शैव तत्त्वज्ञान ही तेव्हा महाराष्ट्राच्या विद्वत्वर्तुळातली एक जिवंत वस्तुस्थिती होती. ते शिकायला काश्मीरला जायची गरज नव्हती; त्यामुळं ते ज्ञानेश्वरांपर्यंत कसं पोचल��� हा प्रश्नच उद्भवत नाही. ते तिथं होतंच. प्रश्न ज्ञानेश्वरांनी तिथपर्यंत पोचायचा होता आणि ज्ञानेश्वर पोचले, हे त्यांच्या ग्रंथावरून दिसून येते. ज्ञानेश्वर तिथपर्यंत नुसते पोचले, एवढेच नव्हे तर, त्यांनी त्या तत्त्वज्ञानातलं आव्हान आपल्या शिरावर घेतलं व पेलून दाखवलं.\nमशागतीची 'प्रयोग'शाळा (किरण यज्ञोपवीत, प्रदीप वैद्य)\nमहाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत \"मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात \"सेतू' तयार करणारी \"रंगभान...\nसंमेलनाचा निषेध हवा; बहिष्कार नको\nमुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरून सुरू असलेला गदारोळ खेदजनक आहे....\nवाद संमेलनाचा : विचारांचा काळोख\nसकाळची भूमिका - विचारांचा काळोख अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी संस्कृतीची मान खाली गेली आहे....\nसाहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे\nमुंबई - महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने...\nसंतत्व-कवित्व संगमाचं लोभस \"दर्शन' (निरंजन आगाशे)\nमाणसाच्या भावविश्वाची जडणघडण ज्या गोष्टींमुळे झाली आहे, त्यात संतांच्या कार्याचा वाटा नि:संशय मोठा आहे. काही शतकं उलटून गेल्यानंतरही हा प्रभाव कमी...\nसकाळ वाचक महोत्सव सुरू\nपुणे - वाचकांना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके आकर्षक सवलतीत उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वाचक महोत्सव - २०१९’ नुकताच सुरू झाला आहे. वाचन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-may-2018/", "date_download": "2019-02-18T16:38:36Z", "digest": "sha1:J4LGQOPZ2CTSZ2VKB7MTP22JVQFLWSMF", "length": 13384, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 18 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nआंतरराष्ट्रीय रेल्वे कोच एक्सपो (आयआरसीई) तमिळनाडूच्या चेन्नईत सुरू झाला आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने झारखंडमधील देवघरमध्ये नवीन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.\nबीएस येदियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.\nबीएसई युएस सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज कमिशन (एसईसी) ने नियुक्त केलेल्या ऑफशोअर सिक्युरिटीज मार्केट (डीओएसएम) म्हणून मान्यता मिळवणारे पहिले भारतीय एक्स्चेंज बनले आहे.\nएससीओ सांस्कृतिक मंत्रींची 15 वी बैठक सान्या, चीनमध्ये झाली.\nभारतीय वाहतूक नियंत्रक (एटीसीओ) आता डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ सिव्हिल एव्हियेशन (डीजीसीए) द्वारे परवाना देणार आहे, जसे पायलट.\nचेन्नईन एफसीचे प्रमुख प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांना इंग्लंड लीग मॅनेजर्स असोसिएशन (एलएमए) कडून विशेष कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने भोपाळ, मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय आरोग्य पुनर्वसन संस्था (एनआयएमएचआर) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि स्वाझीलँड यांच्यातील सहकार्यासाठी आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे.\nटाटा स्टील आपल्या स्टेप डाउन सबसिडीरी बामनिपल स्टीलच्या माध्यमातून भूषण स्टील विकत घेणार आहे.\nPrevious अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\nNext (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 248 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70823101114/view", "date_download": "2019-02-18T17:01:44Z", "digest": "sha1:HJNVCSJZLUBCQXL6GLZFQKC72KHVFGRJ", "length": 9258, "nlines": 150, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - रुसु बाई रुसु कोपर्यात ब...", "raw_content": "\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|\nरुसु बाई रुसु कोपर्यात ब...\nसांग मला रे सांग मला आई...\nआई व्हावी मुलगी माझी ,...\nआईसारखे दैवत सा र्या ज...\nआणायचा, माझ्या ताईला नवर...\nरुसु बाई रुसु कोपर्यात ब...\nआला आला पाउस आला बघ...\nआली बघ गाई गाई शेजारच्या ...\nआवडती भारी मला माझे आजोबा...\nलहान सुद्धा महान असते ...\nइवल्या इवल्या वाळूचं , ...\nउगी उगी गे उगी आभाळ...\nएक कोल्हा , बहु भुकेला ...\nउठा उठा चिऊताई सारीक...\nएक झोका चुके काळजाचा ठो...\nएक होता काऊ , तो चिमणी...\nएका तळ्यात होती बदके ...\nकर आता गाई गाई तुला...\nकिलबिल किलबिल प क्षी बो...\nकोण येणार ग पाहुणे ...\nगमाडि गंमत जमाडि जंमत ...\nगोड गोजरी , लाज लाजरी ...\nचंदाराणी , चंदाराणी , का ...\nचांदोबा चांदोबा भागलास ...\nछम् छम् छम् ..... छ...\nओळखणार ना बरोबर , ओळखा ...\nझुक झुक झुक झुक अगीनग...\nटप टप टप काय बाहेर व...\nटप् टप् पडती अंगावरत...\nटप टप टप टप टाकित टा...\nटप टप टप थेंब वाजती ,...\nठाऊक नाही मज काही \nताईबाई , ताईबाई ग , अत...\nतुझ्या गळा, माझ्या ग...\nतुझी नी माझी गंमत वहि...\nदिवसभर पावसात असून , सा...\nदेवा तुझे किती सुंदर ...\nहासरा, नाचरा जरासा लाजर...\nहिरवी झाडी , पिवळा डोंगर ...\nकरा रे हाकारा पिटा रे डां...\nउन्हामध्ये पावसाला रुपडं ...\nपिंपळगावी एक पोरगा मुलगा ...\nगाढवापुढे कोडे एकदा पडले ...\nकिर्र रात्री सुन्न रात्र...\nएक होता राजा आणि एक होती ...\nकावळ्यांची शाळा रंग त्...\nसरळ नाक , गोरी पान , लाल ...\nझुंईऽऽ करीत विमान कसं ...\nधाड् धाड् खाड् खाड् च...\nविदूषकाचे हे डोळे किती...\nवाटी ठेविली चांदीची जेव्ह...\nदाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...\nबालगीत - रुसु बाई रुसु कोपर्यात ब...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.\nरुसु बाई रुसु कोपर्यात बसु\nआमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू\nआता तुमची गट्टी फू\nलाल बाल बारा वर्ष बोलू नका कोणी\nचॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी\nआमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला\nसांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला \nगाल गोबरे गोरे गोरे, लबाड डोळे दोन टपोरे\nआनंदी या चंद्र्मुखाचा, उदास का दिसला\nराग तुझा कसला, आमचा राजू का रुसला\nबावन पत्ते बांधु बाळा, शर्यत खेळू घोडा घोडा\nघरादाराला खेळवणारा झाला हिरमुसला\nराग तुझा कसला, आमचा राजू का रुसला\nचिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकीळा गाई गाणे\nअल्लड भोळा गवई माझा, अबोल का बसला\nराग तुझा कसला, आमचा राजू का रुसला\nगीत - सुधीर मोघे\nस्त्री. ख्याति ; प्रसिद्धि . बहुत जोडिल्या पुण्यराशी डांगवी जाहली देशोदेशी - महिकथा ३६ . ५९ . [ ध्व . डंग - डांग ]\nस्त्री. ( महानु .) दिवसां घोडी व रात्रीं स्त्र��� असणारा असा प्राणी पुरी ( रू ) वा राजाजवळ होता . ' डांगवा राजा ; डांगवी घोडी .' - डांगवी आख्यान .\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/harshwardhan-jadhav-published-advertisement/", "date_download": "2019-02-18T16:36:51Z", "digest": "sha1:7WLW2GQHSUURW3773A4JGEWXCD3ARVCU", "length": 7009, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिली आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ही राजीनाम्याची जाहिरात आहे. शिवराज्य बहुजन पक्ष या आपल्या पक्षाच्या बॅनरखाली ही जाहिरात देण्यात आली आहे.\nजुलै महिन्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. राज्यात माणसे मरू लागली आहेत. अख्खा महाराष्ट्र पेटला तरी आपले सरकार काहीही करत नाही. सरकार तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण लागू करू शकते. मात्र सरकारची तशी इच्छा दिसत नाही, असे सांगत कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता.\nया जाहिरातीत नेमकं काय म्हटलं आहे जाधव यांनी \n‘मराठा आरक्षणाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेऊ नका. मराठा समाजाला न्याय देण्याचं कर्तव्य तुमच्या हातात होती, त्यात तुम्ही दिरंगाई केली. त्यामुळे बरीच कोवळी मुलं आत्महत्येकडे वळली. या कारणांमुळे मी माझा राजीनामा कायम ठेवत आहे. धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा शब्दही तुम्ही पाळला नाहीत. त्यामुळे तुमच्या विधानसभेच्या जंत्रीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा अशी जाहीर विनंती करतो.’\nमराठा आरक्षण : अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस परवानगी\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tejashwi-yadav-support-rahul-gandhi-as-prime-minister/", "date_download": "2019-02-18T16:44:08Z", "digest": "sha1:ASRLRW2RKYB2FP6WC62J5AK44TXKZY4F", "length": 13905, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधीमध्ये पंतप्रधान होण्याची योग्यता – तेजस्वी यादव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराहुल गांधीमध्ये पंतप्रधान होण्याची योग्यता – तेजस्वी यादव\nपटना – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची सर्व योग्यता आहे. तसेच जनतेने भाजप सरकारच्या जुमलेबाजीला बळी पडून नये, असे वक्तव्य राजद पक्षाचे वरिष्ठ नेते तेजस्वी यादव यांनी केले आहे. पटना येथील गांधी मैदानात आयोजित काँग्रेसच्या जनआकांक्षा रॅलीत संबोधित करताना ते बोलत होते.\nते म्हणाले, आम्हा लोकांना जेव्हा प्रश्न विचारला जातो की, राहुल गांधी हे पंतप्रधान होण्याचे योग्यतचे आहेत का तर आम्ही सांगतो हो, ते पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांच्यात काहीच कमी नाही. मात्र माझे म्हणणे आहे की, ‘काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आपल्या आणि काँग्रेस पक्षावर लोकांना जोडण्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे’.\nतेजस्वी यादव पुढे म्हणाले की, ‘राहुलजी तुम्ही पंतप्रधान झालात तर बिहारकडे विशेष लक्ष द्या कारण बिहार एक गरीब राज्य आहे’. यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात मोठे खोटारडे सांगत त्यांनी बिहारच्या विकासाकडे दुर���लक्ष केल्याचा आरोपा केला आहे.\nतेजस्वी यांनी आपले वडील लालू यादव यांना शेर म्हणत भाजप त्याच्यां विरोधात सीबीआय लावू शकते मात्र त्यांना लोकांच्या मनातून काढू शकत नाही. लालू यादव यांनी गरीबांसाठी नेहमी काम केले. तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदीं यांना खोट बोलण्याची कंपनी आणि आरएसएसला त्या कंपनीचा रिटेलर असल्याचा आरोप केला.\nकाॅग्रेसतर्फे जवळ जवळ तीन दशकानंतर पटना येथील गांधी मैदानात पहिली सार्वजनिक सभा आयोजित केली होती. यावेळी रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे सीएम कमलनाथ, छत्तीसगडचे सीएम भुपेश बघेल, काँग्रेसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल, जीतन राम मांझी आणि महागठबंधनमधील वरिष्ठ नेते सहभागी होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\nकाश्मीरचा निर्णय जनमत चाचणीद्वारे घ्या : कमल हासन\nभाजपाचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nआज भाजपा – शिवसेना युती होणार \n#PulwamaAttack : पुलवामा हल्ला हे एकट्यादुकट्याचे काम नाही\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-rains-69338", "date_download": "2019-02-18T17:12:37Z", "digest": "sha1:EDSYIAJORJNV7GN7HCBSZ3JV5QUZ5EHQ", "length": 14015, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai rains तुंबापुरी: विमानतळ सुरु; लोकलचा प्रवास कासवगतीने! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nतुंबापुरी: विमानतळ सुरु; लोकलचा प्रवास कासवगतीने\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nया भागासह एकंदरच शहरातील सखल व इतर भागांत साठलेल्या पाण्याचा हळुहळू निचरा होत आहे. याचबरोबर, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळही पूर्ववत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहराच्या विविध भागांत पाऊस सुरुच आहे.\nमुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरास काल (मंगळवार) मुसळधार वृष्टीच्या बसलेल्या जोरदार फटक्यानंतर येथील जनजीवन आता हळुहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. पुढील 48 तासांत मुंबईमध्ये मुसळधार वृष्टी होण्याचा अंदाज आहे. मात्र सध्या शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्या अत्यंत कमी वेगाने धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nआज (बुधवार) सकाळी सेंट्रल रेल्वे मार्ग सुरु झाल्यानंतर सीएसटी येथून निघालेली पहिली लोकल गाडी सायन येथे तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त वेळानंतर पोहोचली. सायन माटुंगा भागामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यातच अडकलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. या भागासह एकंदरच शहरातील सखल व इतर भागांत साठलेल्या पाण्याचा हळुहळू निचरा होत आहे. याचबरोबर, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळही पूर्ववत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहराच्या विविध भागांत पाऊस सुरुच आहे.\nमुंबईत काल दिवसभर कोसळलेल्या पावसाने ३३१.४ मिमी पावसाची नोंद केली. सांताक्रूझ वेधशाळा केंद्रात ३३१.४ मिमी पाऊस झाला तर कुलाबा केंद्रात १११ मिमी पावसाची नोंद झाली\n2005 नंतरचा विक्रमी पाऊस\nसकाळी 8 वाजल्यापासून 12 तासांत सांताक्रूझ वेधशाळेत 297 मि.मी.; तर कुलाबा वेधशाळेत 65 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत 26 जुलै 2005 नंतर एका दिवसात झालेला हा विक्रमी पाऊस आहे. 26 जुलै 2005 ला मुंबईत दिवसभरात 900 मि.मी. पाऊस झाला होता.\nशाळा, कॉलेजांना आज सुटी\nमुंबईत पुढील 48 तास अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...\nकलाभवन शाहीर परिषद कोकण विभागाचेच\nमंडणगड - अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई यांनी केलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. मात्र, आम्ही न्याय व्यवस्थेवर कायम विश्वास ठेवून शाहिरांचे...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी\nदेवगड - भाजप- शिवसेना युत���बाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा...\nग्राहक जागा झाला तरी यंत्रणा झोपलेलीच\nमुंबई - ग्राहकांचे हित व हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-18T16:26:07Z", "digest": "sha1:PFLZMHOZ67OLPNHWDY3EYYFHSNFE2MXL", "length": 15286, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका ताब्यात अन् जगताप नदीपात्रात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहापालिका ताब्यात अन् जगताप नदीपात्रात\nजलपर्णी अभियानात सहभागः निष्क्रीय कारभारावर चुप्पी\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्क्रीय कारभारामुळे जलपर्णी हटवण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांना नदीपात्रात उतरावे लागले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे देखील आज या अभियानात उतरले. अख्खी महापालिका ताब्यात असताना जगताप जलपर्णी काढण्यासाठी स्वतः नदीपात्रात उतरल्याने शहरवासियांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली आहे.\nशहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे. चिंचवड रोटरी क्लबच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी पुढाकार घेत जलपर्णीमुक्त अभियान हातात घेतले आहे. दर रविवारी हे अभियान राबवून नदीपात्रातील जलपर्णी हटवली जाते. परंतु, वेळीच जलपर्णी काढली न गेल्याने ती नियंत्रणात आणणे अशक्य झाले आहे. महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी गतवर्षी सुमारे 37 लाख रुपये खर्���ाचे कंत्राट ठेकेदाराला दिले आहे. मात्र, बहुसंख्य भागातील जलपर्णीला ठेकेदाराने हातही लावला नाही. परिणामी आता नदीपात्रात पुन्हा जलपर्णी फोफावली आहे.\nउन्हामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. बहुसंख्य भागात ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी, त्यावर फोफावलेली जलपर्णी आणि उन्हाची तीव्रता यामुळे नदीपात्रालगतच्या रहिवाशांना उग्र स्वरुपाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दिवसं-रात्रं डासांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आधीच उकाड्याने झोपेचे खोबरे होत असताना त्यात डासही सर्वांगावर तुटून पडत असल्याने नदीपात्रालगतच्या रहिवाशांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रचंड टीका होत आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही भाजपचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.\nजलपर्णीच्या प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरणे अपेक्षित असताना आज आमदार जगताप यांच्यासह काही सत्ताधारी नगरसेवक जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानात उतरले. काही मिनिटांसाठी त्यात सहभाग नोंदवत त्याचे फोटोसेशनही केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. महापालिका प्रशासनावर अंकुश नसताना शो बाजी करण्याची सत्ताधाऱ्यांना गरज काय, असा सवाल या मोहिमेत सहभागी काही कार्यकर्त्यांनी केला.\nरोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या पुढाकाराने आणि अन्य विविध संस्थांच्या मदतीने हे अभियान मागील 176 दिवसांपासून सुरु आहे. याकामासाठी जर यंत्राची जोड मिळाली तर सध्या जोरात सुरु असलेले काम आणखी वेगात होईल. कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का याबाबत महापालिकेला सूचना देण्यात येणार असून महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सामाजिक संस्थांना अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना लवकरच आखण्यात येईल. नदी प्रदूषण हा सध्याचा सर्वात गंभीर विषय आहे. याबाबत वेळीच काम केले नाही तर मानवी जीवन धोक्यात येईल.\n– लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-THA-17-girl-raped-in-thane-5423804-NOR.html", "date_download": "2019-02-18T15:59:03Z", "digest": "sha1:AO6ADD22XK4M6ZH23Q6KCINDVD4T4F5B", "length": 5961, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "17 Girl Raped In Thane | ठाण्यात सतरावर्षीय मुलीवर बलात्कार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nठाण्यात सतरावर्षीय मुलीवर बलात्कार\nएका सतरावर्षीय म���लीवर वीस वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर अनिल अवसरमल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nठाणे - एका सतरावर्षीय मुलीवर वीस वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर अनिल अवसरमल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी आणि अनिलची पूर्वीपासून ओळख आहे. तीन दिवसांपूर्वी अनिलने कल्याण रेल्वेस्थानकातील टॉयलेटमध्ये आपल्यावर अत्याचार केले. त्यानंतरही अनेकदा घरी येऊन अत्याचार केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.\nदादा, भाईंच्या बॅनरबाजीला कंटाळले नागरिक, कुत्र्याच्या बर्थडेचा बॅनर लावून व्यक्त केला राग\nसंतापजनक : लोकलमधून पडून नाल्यात बुडाला युवक, बघ्यांनी वाचवण्याएेवजी व्हिडिओ केले शूट\nप्रियकराशी शरीरसंबंधासाठी घेतले सेक्स पाॅवरचे इंजेक्शन, ओव्हरडोसमुळे प्रेयसीचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/womens-stand-for-agitation-on-31st-in-sawantwadi/", "date_download": "2019-02-18T16:59:19Z", "digest": "sha1:2RJDX4RBF2ARJQK6JQYPJHPHSWQREGDX", "length": 6635, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन्यथा 31 रोजी महिलांचे तीव्र आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › ...अन्यथा 31 रोजी महिलांचे तीव्र आंदोलन\n...अन्यथा 31 रोजी महिलांचे तीव्र आंदोलन\nशहरातील अवैध धंदे व गांजा आदी अंमली पदार्थांच्या सेवनप्रकरणी दिलेल्या नावांच्या यादीनुसार संबंधितांवर छापे टाकून पोलिसांनी कारवाई न केल्यास 31 जानेवारीला महिलांसह तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो यांनी मंगळवारी झालेल्या पोलिस अधिकारी व शिवसेना शिष्टमंडळाच्या संयुक्त बैठकीत दिला.\nही बैठक गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. बैठकीत पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे तसेच शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ��्रमुख विक्रांत सावंत, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, शहर प्रमुख शब्बीर मणियार, जि. प. सदस्य मायकल डिसोजा, न. प. सभापती सुरेंद्र बांदेकर, आरती मोरे, माजी पं. स. सदस्य अशोक दळवी, चंद्रकांत कासार, श्रृतिका दळवी, शिवानी पाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nशहरातील गांजा पार्टी प्रकरणातील गांजा पुरवणार्यांना अटक करा, या मागणीसाठी 23 जानेवारीची डेडलाईन श्रीमती लोबो यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार मंगळवारी लोबो यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस स्थानकात धडकणार होत्या. परंतु या प्रकरणी लक्ष घालण्याच्या दृष्टीने उपअधीक्षक श्री.गवस यांनी पोलिस निरीक्षक श्री. धनावडे यांच्यासह स्वतः लोबो व त्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास आले व दिलेल्या नावे व ठिकाणांवर पोलिस छापे टाकून कारवाई करतील, असे आश्वासन दिले. यातील धूम स्टाईल वाहनचालकांवर कडक कारवाईचे आश्वासन देत गांजा, अफू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून नये, नशा करून नये यासाठी शाळा, महाविद्यालयांतून प्रबोधन करण्याचे आश्वासन पोलिस अधिकार्यांनी दिले. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी काही ठिकाणांवर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे बैठकीत सांगितल्याने सर्वजन चक्रावले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Notice-to-protesters-to-maintain-peace/", "date_download": "2019-02-18T17:06:57Z", "digest": "sha1:ZFDCQYK563ICQD2PDA3GU26AXY56BAXF", "length": 6213, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शांतता राखण्यासाठी आंदोलकांना नोटिसा | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Nashik › शांतता ��ाखण्यासाठी आंदोलकांना नोटिसा\nशांतता राखण्यासाठी आंदोलकांना नोटिसा\nशहरात सहा महिने शांतता राखण्यासाठी 17 आंदोलकांना 10 हजार रुपयांचे बंधपत्र का घेऊ नये अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंदोलकांनी नाराजी वर्तवली असून, नोटिसा बजावून कार्यकर्त्यांसह आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.\nशेतकर्यांविषयी ‘अपशब्द’ प्रयोग केल्याच्या निषेधार्थ सुकाणू समितीचे पदाधिकारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना काळी शाल, बेशरमाचे फूल, काळा बुक्का देऊन सत्कार करणार होते. त्यामुळे खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात बसवले होते. रविवारी (दि.26) दानवे यांची आंदोलक शेतकर्यांसोबत चर्चा होणार होती, मात्र संविधान दिनानिमित्ताच्या कार्यक्रमांमुळे दानवेंची भेट होऊ शकली नाही.\nदरम्यान, विभाग दोनचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी 17 आंदोलकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बंधपत्र का घेऊ नये, याबाबत आंदोलकांकडून उत्तर मागवले आहे. तसेच मुदतीत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईमुळे आंदोलकांनी नाराजी वर्तवली. आंदोलन न करताही कारवाई करणे योग्य नसून दडपशाही असल्याचा आरोप आंदोलकांनी व्यक्त केला.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/social-humour/photoshow/66174548.cms", "date_download": "2019-02-18T17:37:34Z", "digest": "sha1:WXO6NUV3KWUY5K3JJBPUOBDL6NNEOECO", "length": 36896, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "social humour- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दि..\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा ..\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा ..\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो ..\nनेटकऱ्यांची अशीही भन्नाट क्रिएटिव्हीटी\n1/7नेटकऱ्यांची अशीही भन्नाट क्रिएटिव्हीटी\nसोशल मीडियावर रोज काही ना काही ट्रेंड होत असतं. असाच एक ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. नेटकऱ्यांनी गाड्यांच्या नावासोबत मराठी वाक्य जोडून भन्नाट क्रिएटिव्हीटी दाखवली आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आ��ळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात ��ेईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. ���ृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nकुंडली 18 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/virat-kohli-tops-the-table-again/articleshow/65521502.cms", "date_download": "2019-02-18T17:47:28Z", "digest": "sha1:MHBHFTOI2N7KIYF3OBEJ3RAGRMGZBVEC", "length": 10313, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "virat kohli: virat kohli tops the table again - Virat Kohli: विराट पुन्हा अव्वल स्थानी | Maharashtra Times", "raw_content": "\nVirat Kohli: विराट पुन्हा अव्वल स्थानी\n���ारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कोहलीने ९७ आणि १०३ धावांची खेळी केली...\nVirat Kohli: विराट पुन्हा अव्वल स्थानी\nदुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कोहलीने ९७ आणि १०३ धावांची खेळी केली. त्याचा त्याला फायदा झाला. कोहलीने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात १४९ आणि ५१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याने अव्वल स्थान पटकावले होते. यानंतर लॉर्ड्स कसोटीनंतर मात्र कोहलीला पुन्हा अव्वल स्थान गमावावे लागले होते. कोहली आता ९३७ गुणांसह अव्वल, तर स्टीव्ह स्मिथ ९२९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रेटिंग पॉइंटनुसार कोहली अकरावा ठरला. टॉप-१०मध्ये डॉन ब्रॅडमन (९६१ गुण), स्टीव्ह स्मिथ (९४७), लेन हटन (९४५), जॅक होब्स (९४२), रिकी पाँटिंग (९४२), पीटर मे (९४१), गॅरी सोबर्स, वॉलकॉट, व्हिव्हियन रिचर्ड्स, कुमार संगकारा (सर्व ९३८) यांचा समावेश आहे. कसोटी क्रमवारीत चेतेश्वर पुजारा सहाव्या स्थानावर असून, रहाणे १९व्या स्थानावर आहे.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nRohit Sharma: रोहित शर्माला विश्रांती मिळण्याची शक्यता\npulwama attack: पाकला झटका, चॅनेलकडून 'पीएसएल' ब्लॅकआऊट\nshoaib akhtar: 'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तर पुन्हा मैदा...\nऑस्ट्रेलिया दौराः पंतने केले कार्तिकला ‘आउट’\nIndia Vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा; व...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nVirat Kohli: विराट पुन्हा अव्वल स्थानी...\nझूलन गोस्वामी टी-२० क्रिकेटमधून निवृत्त...\nVirat Kohli: विराटनं मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम...\nविजयासह भारताने आव्हान राखले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-17-november-2018/", "date_download": "2019-02-18T16:28:52Z", "digest": "sha1:D36CEJNHKZRUQGXRA5CB5T6S24CVCU3K", "length": 13912, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 17 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nबीजिंगमध्ये भारत आणि चीन यांच्यातील 9वा वार्षिक संरक्षण आणि सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला होता.\nब्रुसेल्स, बेल्जियम येथे 11वा भारत-युरोपियन युनियन दहशतवादविरोधी संवाद आयोजित करण्यात आला होता.\nकेंद्रीय खाद्य प्रसंस्करण मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी महाराष्ट्रातील दुसऱ्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन केले.\nनायजेरियामध्ये अभय ठाकूर यांना भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले आहे.\nसार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये तणावग्रस्त मालमत्तेच्या वेगवान रिजोल्यूशनवर काम करणार्या ब��कर्स पॅनलचे अध्यक्ष सुनील मेहता यांनी मोठ्या वाईट कर्जाचे निराकरण करण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (एएमसी) तयार केली आहे.\nकोलंबो येथे इंटेक्स दक्षिण आशियाच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन झाले.\nउत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील चुरमुरा गावातील आग्रा विभागीय आयुक्त अनिल कुमार यांनी हत्तींसाठी भारतातील पहिले विशेष हॉस्पिटलचे उद्घाटन केले.\nभारतीय रेल्वे (आयआर) भारतातील 10 विद्यमान रुग्णालयांमध्ये डॉक्टरांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम ऑफर करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची योजना आहे. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाद्वारे मंजूर केला गेला आहे आणि ते भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) मान्यताप्राप्त आहे.\nऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘Toxic’ हा शब्द ‘वर्ड ऑफ द इयर 2018’ ठरविला आहे.\nमेघालयात भारत आंतरराष्ट्रीय चेरी ब्लॉसम फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता.\nPrevious (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nNext CGST व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात खेळाडूंची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150422054913/view", "date_download": "2019-02-18T16:51:25Z", "digest": "sha1:M2ZJTQW37LBF7RRSXRBRX5MZKMFCKG7G", "length": 14111, "nlines": 202, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - प्राशितों सौन्दर्य तूझें ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊष��� जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - प्राशितों सौन्दर्य तूझें ...\nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nप्राशितों सौन्दर्य तूझें मी दुरूनी\nप्राशुनी पीयूष कां जातों झुरूनी \nफाकते ऐन्दुप्रभा चौफेर तूझी\nआणि कां माझ्या मनीं ये काहुरूनी \nआननीं हृद्रम्य सन्ध्याकाल - शान्ती,\nनेत्र हे की हासरे तारे दिनान्तीं \nकेश - वीची की भुर्या या मेघमाला \nकी गुलाबांची मिळे देहास कान्ती \nनासिका नामी कळी ही आर्जवाची,\nहासतां गालीं खळी रमार्थवाची,\nहीं कुडीं कानीं तुझ्या का कृत्तिकांचीं\nमौक्तिकें तेजाळ जीं व्योमार्णवाचीं \nहासशी, हास्त्यीं असें गाम्भीर्य कां गे \nओढिशी गुम्फूनि चित्तांतील धागे.\nराहशी दिव्याङगने, निश्शब्द दूरी,\nभोवती तूझ्या भ्रमूं हा जीव लागे.\nवि. १ लेखी ; लिहिलेलें ; लेखनिविष्ट ; याच्या उलट तोंडी किंवा उडत उडत . क्रि० करणें , लिहिणे . जबानी वातमीस व कलमी बातमीस थोडें अंतर पडतच आहे .' - खरे ४ . १४७० . ' मुंबईकरांनी आंग्रे यांस कलमी केलें ' - खरे ७ . ५७१ . २ पगारी . ' या स्वारीस कलमी फौज ठेवावी असा इरादा . ' - होर्क ५ . ३ ( गो .) लिहिणारा . ४ ( व . घाटी ) उंची व तिखट दालचिनी . ५ कलम केलेलें झाड ; सदन झाडांचे फळ , ( आंबा इ० ) ६ ( कु . ल .) देवळी जात . ७ ( हेट .) डोलाच्या मागची काठी इंवा मागचें म्हणजे दुसरें शीड ; ही काठी डोलकाठीपेक्षा एक हात कमी असते . ( कलबी पहा ) ( अर . कल्म = बोरु , लेखणी )\nवि. रेघांचें . ' तिवट कलमी हिरवें , दुपटा कलमी हिरवा ' - समारो १ . २०६ . ( अर . कलम )\n०दालचिनी स्त्री. वरील ४ था अर्थ पहा . ०लता - स्त्री . लवंगी वासाची वेल ,\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-24/", "date_download": "2019-02-18T17:38:50Z", "digest": "sha1:O6UPTNI2ZDTAMSBRKO5PEKGYNZNDOYXI", "length": 8464, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वादविवाद स्पर्धा उत्साहात | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वादविवाद स्पर्धा उत्साहात\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वादविवाद स्पर्धा उत्साहात\nसाक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोमवार दि. १७ रोजी “इंग्रजी भाषेत युजेस ऑफ सोशल मिडीया राईट ऑर राँग” या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक तुषार देवरे, प्राचार्य अतुल देव उपस्थित होते.\nकार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. सदर कार्यक्रमात १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धक विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा वापर योग्य अथवा अयोग्य कशाप्रकारे आहे, यावर आपले मत सर्वांसमोर मांडले. सोशल मिडियाच्या वापरामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. तसेच, एकाच वेळेस हजारो लोकांपर्यंत संदेश पाठविता येतो. तर नकारात्मक बाजू मांडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा अतिरेक भावी पिढी उध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले.\nया प्रसंगी, शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी वादविवाद करणे हे कौशल्य असून ते विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजे, असे मत व्यक्त केले. वादविवाद स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक बेहरा, मोहन गावीत, योगेश जाधव यांनी परिक्षकांची भूमिका बजावली. कार्यक्रमाची रुपरेषा निलेश माळीचकर यांनी मांडली. सुत्रसंचालन मंगेश बेडसे यांनी केले. छायाचित्रण नितीन राजपूत यांनी टिपले. सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.\nPrevious articleपिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप\nNext articleउंभरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी राहुल आहिरे यांची बिनविरोध निवड\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:30:42Z", "digest": "sha1:JGXSZANYUSNX6QX3MTAPYG73VXQ6LNEJ", "length": 7288, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "‘सायकल’ चित्रपटाचा टीझर रिलीज | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized ‘सायकल’ चित्रपटाचा टीझर रिलीज\n‘सायकल’ चित्रपटाचा टीझर रिलीज\nचौफेर न्यूज – हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम ही नावे मराठी रसिकांना काही नवीन नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या विनोदी बादशहांना एकत्र आणत ‘सायकल’ या चित्रपटाचा प्रवास केला असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. लहान मुलगी हृषिकेषला सायकलची गोष्ट सांगण्याचा हट्ट या टीझरमध्ये करते. मग हृषिकेषचा सायकलची गोष्ट सांगण्याचा प्रवास सुरू होतो. भाऊ कदम, प्र��यदर्शन जाधव हे प्रवासीही सायकलच्या या प्रवासात दिसतात.\nप्रकाश कुंटे यांनी ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘& जरा हटके’, ‘हंपी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘& जरा हटके’ या चित्रपटातून कुंटे यांनी एक प्रगल्भ प्रेमकथा मांडली होती. या चित्रपटांनंतर प्रकाश आता ‘सायकल’ हा चित्रपटा घेऊन येत आहेत. हा टीझर पाहता चित्रपटाही आश्वासक वाटत आहे.\nPrevious articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाला अधिक झुकते माप\nNext articleसेना नेते आदित्य ठाकरेंचे गुफ्तगू कॅमेऱ्यात कैद\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/pimpalner/page/3/", "date_download": "2019-02-18T17:31:16Z", "digest": "sha1:C2P5LSH5VMTQWGJYNYPCKGTEOQGQWOGD", "length": 10978, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News | Page 3", "raw_content": "\nपिंपळनेर प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव\nपिंपळनरे – येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांचा दैनंदिन अभ्यासाचा सराव म्हणून विविध विषयांचा अभ्यास घेण्यात आला. यामध्ये, एलकेजीच्या विद्यार्थ्यांनी...\nदैनंदि��� सुखी जिवन जगण्यासाठी योगासणे आवश्यक – प्रशांत पाटील\nपिंपळनेर प्री- प्रायमरी स्कूलमध्ये योगाचे प्रात्यक्षिके सादर चौफेर न्यूज – पुरातन काळापासून योगाला अनन्य साधारण महत्व आहे. योगामुळे शारिरीक, बौद्धीक विकासात भर पडत असून दैनंदिन...\nशाळेचा पहिला दिवस, विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत\nचौफेर न्यूज - राज्यातील शाळा अडीच ते तीन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून (दि. १५ जून) सुरू झाल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसाचे आकर्षण...\nकासारेत बालसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन\nचौफेर न्यूज - साक्री तालुक्यातील जेष्ठ वारकरींच्या मार्गदर्शनाने युवा किर्तनकारांनी कासारे येथे साक्री तालुका वारकरी बालसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन 1...\nहोळीच्या रंगात रंगले विद्यार्थी\nचौफेर न्यूज – होळीचे विविध रंग उधळुन पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी होळी साजरी केली. तसेच, फलक लेखन व होळीचे चित्र रेखाटून विद्यार्थ्यांना...\nपिंपळनेर स्कूलमध्ये वार्षीक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात\nचौफेर न्यूज – प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वैशाली लाडे होत्या....\nशिवाजी महाराजांनी सर्वांच्यासोबतीने स्वराज्याची स्थापना केली – वैशाली लाडे\nचौफेर न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांच्या सोबतीने स्वराज्याची स्थापना करून राज्यकारभार चालविला, असे प्रतिपादन प्राचार्य वैशाली लाडे यांनी व्यक्त केले. प्रचिती प्री- प्रायमरी...\nपिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “प्रचिरंग” उत्साहात\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “प्रचिरंग” वार्षीक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. भारतीय संस्कृती व भारतीय संस्कृतीतील गीते या विषयावरील...\nपिंपळनरे प्री-प्रायमरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माधवराव पंडिराव शेवाळे हे प्रमुख पाहुणे...\nपिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “ यलो डे ” उत्साहात\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी “यलो डे” उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे तर समन्वयक राहुल अहिरे...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/9637", "date_download": "2019-02-18T17:43:35Z", "digest": "sha1:QHOLPE75YDZLYFBXWJJAL3FWGRUHLLDH", "length": 16242, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, devlali pravara dist. nagar , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखत व्यवस्थापनातून वाढविली ऊस उत्पादकता\nखत व्यवस्थापनातून वाढविली ऊस उत्पादकता\nखत व्यवस्थापनातून वाढविली ऊस उत्पादकता\nसोमवार, 25 जून 2018\nउसाची लागवड करण्याआधीपासून आणि नंतरही योग्य खत व्यवस्थापन करीत देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील नितीन ढूस यांनी उत्पादकता वाढवली आहे. वातावरण आणि पिकाची गरज ओळखून ते खताचे नियोजन करतात. खत व्यवस्थापनामुळे नितीन ढूस यांनी उसात कांदा रोपे, हरभरा या आंतरपिकांतूनही चांगले उत्पादन घेतले आहे.\nउसाची लागवड करण्याआधीपासून आणि नंतरही योग्य खत व्यवस्थापन करीत देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील नितीन ढूस यांनी उत्पादकता वाढवली आहे. वातावरण आण�� पिकाची गरज ओळखून ते खताचे नियोजन करतात. खत व्यवस्थापनामुळे नितीन ढूस यांनी उसात कांदा रोपे, हरभरा या आंतरपिकांतूनही चांगले उत्पादन घेतले आहे.\nनितीन ढूस यांची ३२ एकर शेती आहे. ते व त्यांचे दोघे भाऊ शेतीचे व्यवस्थापन करतात. त्यांच्याकडे पंधरा एकर खोडवा ऊस असून, नव्याने पाच एकरावर साडेचार फूट अंतराच्या सरीवर लागवड केलेली आहे.\nएकात्मिक खत व्यवस्थापन :\nएकात्मिक खत व्यवस्थापनाला ते प्राधान्य देतात. लागवडीआधी शेतात सोयाबीन किंवा ताग हे हिरवळीचे खत घेतात. बेसल डोस देण्यासाठी लागवडीआधी पंधरा दिवस सूक्ष्म अन्नद्रव्य खत शेणखतात भिजवून ठेवतात. त्यासाठी एकरी झिंक सल्फेट १० किलो अधिक फेरस सल्फेट ५ किलो अधिक गंधक १५ ते २० किलो अधिक मॅग्नेशिअम सल्फेट २० किलो हे सर्व १०० किलो शेणखतात मिश्रण केले जाते. मिश्रण १५ दिवस मुरवून ठेवले जाते. शेणखतात सूक्ष्मअन्नद्रव्ये मिश्रण करून दिल्याने सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात पिकांना लवकर उपलब्ध होतात; तसेच वाया जाण्याचे प्रमाणही कमी राहते असा त्यांचा अनुभव आहे. लागवडीआधी १०ः२६ः२६ हे दाणेदार खत एकरी दीड क्विंटल या प्रमाणात टाकतात. लागवडीनंतर ४५ दिवसांनी ठिबक संचातून २ ते ३ किलो युरिया व अर्धा किलो फॉस्फरिक अॅसिड एकत्र करून दिवसाआड सुमारे तीन महिने देतात. दरम्यानच्या काळात जर पावसाचा खंड पडला आणि उन्हाची तीव्रता वाढल्यास एकरी ५ किलो नत्राची मात्रा देतात. आवश्यकता वाटल्यास फवारणीच्या माध्यमातून २ टक्के युरिया व पोटॅशची फवारणी केली (२० ग्रॅम प्रतिलिटर) जाते. खताचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना यंदा (२०१७-१८) एकरी ६८ ते ७३ टन उत्पादन मिळाले आहे.\nऊस पिकाला खताची जास्त मात्रा दिल्यास पिकावर परिणाम होतो. प्रसंगानुरूप खत दिले तर चांगले उत्पादन निघते, असा माझा अनुभव आहे.\nनितीन ढूस, ऊस उत्पादन शेतकरी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. नगर\nसंपर्क : नितीन ढूस, ९०११०१३१०९\nखत fertiliser शेती ऊस सोयाबीन ताग jute नगर\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हा���ी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nमातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...\nस्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...\nखिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...\nकमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...\nकमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...\nपेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...\nथोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...\nदुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...\nहुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...\nसंघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...\nअंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...\nशिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...\nअभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...\nतंत्रज्ञानातून शेती केली समृद्धरोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव...\nप्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\n���िफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z151219023612/view", "date_download": "2019-02-18T17:02:00Z", "digest": "sha1:CCILTC2DRUNMJWQL5YOTFZNM3TUKQQZQ", "length": 13654, "nlines": 106, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कुलपरीक्षेत पाहण्याच्या गोष्टी", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|\nधर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी\nकुले वर्ज्य करण्याची कारणे\nवधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे\nसूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे\nस्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’\nमाता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य\nसापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nवधू वरापेक्षा लहान असावी\nस्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता\nस्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nकुलपरीक्षेसंबंधाने ज्या गोष्टी पाहावयाचा, त्यासंबंधाने लिहिताना धर्मबिबंधग्रंतात स्मृतिवचनांचा आधार असलेल्या कित्येक गोष्टी सांगितल्या असून त्यांपैकी सदाचारदिगुणवत्ता, आणि हीनक्रियत्वादी दोषहीनता या दोन गोष्टींचा मोघम उल्लेख केलेला आहे. कारण दोहींचेही स्वरूप केवळ व्यावहारिक असून ते प्रत्येक प्रसंगी परिस्थितिविशेषणावर अवलंबून राहणार हे उघड आहे. तात्विक दृष्टीने अमुक गोष्ट खात्रीने चांगली अगर वाईट असे कोणासही केव्हाही म्हणता यावयाचे नाही. जी गोष्ट एखाद्या व्यक्तिविशेषास चांगली वाटेल, तीच गोष्ट निराळ्या व्यक्तींस अगर समाजास तद्विरुद्ध प्रकारची वाटेल; व प्रत्येक व्यक्ती अगर समाज आपआपल्या मताचे समर्थन आग्रहाने व युक्तिवादाने करीत राहील.\nचोर्या करणे, वाटा मारणे, खोटे दस्तऐवज करणे हा आमचा कुलपरंपरागत धंदा आहे, व तो चांगला असल्याने आम्ही सोडणार नाही, असे म्हणणारे लोक जगात थोडेथोडके नाहीत. त्याचप्रमाणे तद्विरुद्ध मतांचे प्रतिपादन करणार्या लोकांची संख्याही काही लहान नाही. आमचा कुलपरंपरागत व्यवसाय आजन्म भिक्षा मागून उपजीविका करण्याचा आहे, व यासाठी आमच्या पोषणाचे ओझे इतरांनी सोसलेच पाहिजे, असे उघडपणे सांगणारे, व तदनुसार वर्तन करीत राहून त्यातच आपल्या सदाचारसंपन्नतेची आढ्यता मिरविणारे, लोक आपल्या दृष्टीस पडतात; त्याचप्रमाणं प्रत्येक मनुष्याने दुसर्यावर विनाकारण भार न घालिता आपल्या उद्योगाने व प्रामाणिकपणाने आपला चरितार्थ चालवावा असे सांगणारे व त्याप्रमाणे वागणारे लोकही जगात वास्तव्य करितात. तेव्हा यातून अमुकच पक्षाचे म्हणणे खरे अगर खोटे याचा निर्णय कोणी कसा करावा \nशास्त्रकर्ते व निबंधकर्ते यांच्या मनात आताचे हे विचार आलेच असले पाहिजेत, व एवढ्याकरिताच त्यांनी हा विषय नुसत्या मोघम शब्दांनीच सांगून ठेविला आहे. श्रुती, स्मृती, पुराणे अथवा सूत्रे या ग्रंथांतोन कित्येक गोष्टी आचारदृष्ट्या चांगल्या अगर वाईट असे स्पष्ट शब्दांनी सांगितले आहे; तथापि त्या सांगताना त्याच ग्रंथांत देशाचार, ग्रामाचार व कुळाचार पाळावे असेही सांगितल्याची अनेक उदाहरणे दृष्टीस पडल्यावाचून राहात नाहीत. शास्त्राप्रमाणे वर्तन ठेवणे याचेच नाव ‘ सदाचार ’, व त्या सदाचारापासून शान्ती, दया, क्षमा इत्यादी सद्गुणांची उत्पत्ती होते. देशाचार इत्यादिकांचे घोडे पुढे सरसावले की शास्त्र बिचारे आपोआप मागसते, व शास्त्राने निंद्य मानिलेल्या गोष्टीही ‘ रूढी ’ या प्रतिष्ठित नावाने ‘ सदाचारा ’ चे नाव पटकावितात. ही रूढी ज्यांस पसंत नसेल, ते लोक रूढीच्या अनुयायांत हीनक्रिय ( शास्त्राप्रमाणे क्रिया अथवा वर्तन न करणारे ), क्षमाशून्य इत्यादी निंजाव्यंजक शब्द लावितात.\nतात्पर्य मिळून इतकेच की, परिस्थिती म्हणजे देशकालवर्तमान यास अनुसरूनच पुष्कळ गोष्टींच्या बर्यावाईटपणाचा निर्णय होत असतो. अर्थात शास्त्रवचनाने ज्या गोष्टींस काही आळा घालिता येत नाही, अशा गोष्टींसंबंधाने वधूचे कुल चांगले अगर वाईट आहे हे ठरविण्याचा निश्चित मार्ग सांगता येण्याजोगा नसल्याने त्याचा निर्णय ज्या त्या प्रसंगी ज्याचा त्यानेच करून घेत जावा, इतके सुचविण्याचा शास्त्रकारांचा स्पष्ट हेतू आहे. याच वधूविवाहप्रकरणी सपिंड संबंध नको असे धडधडीत सांगूनही ‘ देशाचारव्यवस्थेने मातुलकुलाशी संबंध करण्यास अडचण नाही ’ असा निबंधकारांनी निर्णय केला आहे, या गोष्टीत या हेतूचे स्पष्ट प्रतिबिंब पडले आहे.\nस्त्री. ख्याति ; प्रसिद्धि . बहुत जोडिल्या प���ण्यराशी डांगवी जाहली देशोदेशी - महिकथा ३६ . ५९ . [ ध्व . डंग - डांग ]\nस्त्री. ( महानु .) दिवसां घोडी व रात्रीं स्त्री असणारा असा प्राणी पुरी ( रू ) वा राजाजवळ होता . ' डांगवा राजा ; डांगवी घोडी .' - डांगवी आख्यान .\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/statewide-plan-implementation-plastic-ban-was-much-more-intense-151970", "date_download": "2019-02-18T17:01:21Z", "digest": "sha1:RQWZMCWH5RT5GOAJAC6ILULKPHF7HADI", "length": 12163, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "The statewide plan for the implementation of plastic ban was much more intense प्लॅस्टिक बंदी कारवाई अधिक तीव्र | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nप्लॅस्टिक बंदी कारवाई अधिक तीव्र\nशनिवार, 27 ऑक्टोबर 2018\nमुंबई : राज्यभर प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठीची मोहीम अधिक तीव्र केली असून, आतापर्यंत 800 टन प्लॅस्टिक जप्त करून 3 कोटी रुपये दंड वसूल केल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.\nमुंबई : राज्यभर प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठीची मोहीम अधिक तीव्र केली असून, आतापर्यंत 800 टन प्लॅस्टिक जप्त करून 3 कोटी रुपये दंड वसूल केल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.\nप्लॅस्टिक बंदीसंदर्भात मंत्रालयात आज बैठक झाली. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होतो. हा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानात मालाची विक्री करताना पॅकेजिंग मटेरिअल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. असे प्लॅस्टिक आवरण नष्ट केले जात नाही अथवा त्याचे रिसायकलिंग केले जात नाही. त्यासाठी असे मटेरिअल एकत्रपणे गोळा करून त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांची आहे. अशा दुकानदारांनी योग्य पद्धतीने प्लॅस्टिकची विल्हेवाट लावली नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले.\nनारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला\nदाभोळ - मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी विविध मंत्रिमंडळांतील खाती सांभाळूनही नारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला\nकाम सुरू केल्यानंतर वाढीव खर्चाची आठवण\nऔरंगाबाद - मह��पालिकेवर पराकोटीची टीका झाल्यानंतर संत एकनाथ रंगमंदिर देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. दुरुस्ती,...\nकोल्हापुरातील सांडपाणी प्रकल्पासाठी १२ कोटी देणार\nकोल्हापूर - नमामि पंचगंगा उपक्रमांतर्गत १०८ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी १२ कोटी...\nयुती होणार; 24-24 असा नवा फॉर्म्युला\nमुंबई- निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आज (ता....\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nसांगली- विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी...\nमलकापूर : बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज (ता. 14) सकाळी काटी फाटा येथे दोन कारमध्ये भीषण अपघात झाला. यात चार जण जागीच ठार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/trushart-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:11:23Z", "digest": "sha1:T2CD4WP2E3UCNDDERKMPZIL74DOXG4JA", "length": 6533, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "TRUSHART - (तृषार्त) - TRUSHART - (तृषार्त) -", "raw_content": "\nनातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. कोणतंही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. आजच्या काळात मात्र नातेसंबंध दुरावत असल्याचे आपण पाहतोय. बदलती सामाजिक परिस्थिती, भौतिक गरजा यामधून विसंवाद निर्माण होतो. तोच कारणीभूत ठरतो नात्यांमधील विद्रोहाला. हाच विसंवाद केंद्रस्थानी असलेला ‘तृषार्त’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ८ जूनला हा चित्रपट प्रदर्श���त होणार आहे. ‘यशोभूमी एन्टरटेन्मेंटस’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्या निर्मात्या सविता मोरे असून दिग्दर्शक अरुण मावनूर आहे.\nकृष्णा आणि भाऊराव या दाम्प्त्याच्या आयुष्यावर ‘तृषार्त’ चित्रपटाची कथा बेतली आहे. काही माणसं नातेसंबंधांपासून पळ काढीत स्वतःचं एक वेगळं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कृष्णा आणि भाऊराव यांच्या मुलांनी ही स्वत:च वेगळं विश्व निर्माण केलं आहे. पती-पत्नीच्या नात्यातील वीण आणि मुलांच्या नात्यातील भावनिक द्वंद्व याचं चित्रण या चित्रपटात केलं गेलंय. कालानुरूप बदलत गेलेली नात्यांची समीकरणं या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ज्योती निवडुंगे, महेशसिंग राजपूत, अमूल भुटे, दिलीप पोतनीस, वृंदा बाळ, डॉ. जाधव, निलांगी रेवणकर, योगिता चौधरी, अक्षय वर्तक, निशांत पाथरे, विनया डोंगरे, मिलीषा जाधव, भूमी मोरे, लवेश शिंदे, चंद्रकांत मिठबावकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.\n‘तृषार्त’ चित्रपटाचे सहनिर्माते सुरेश कुमार सिंग आहेत. कथा आनंद म्हसवेकर व सुरेश प्रेमवती यांची असून पटकथा अरुण मावनूर आणि आनंद म्हसवेकर यांची आहे. संवाद आनंद म्हसवेकर यांनी लिहिलेत. चित्रपटातील गीते यशोधन कदम, वैभव चाळके आणि राहुल सोनावणे यांनी लिहिली आहेत. यशोधन कदम यांचे संगीत तर महेश नाईक यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे.रवींद्र साठे, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, संजय सावंत, डॉ. नेहा राजपाल,अंजली नांदगावकर, गीता गोलांब्रे, सुजाता पटवा, संचिता मोरजकर यांनी यातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन विजय मयेकर यांचे आहे. छायाचित्रण अविनाश सातोस्कर यांचे तर संकलन नासीर हाकीम अन्सारी यांनी केले आहे. रंगभूषा शरद सावंत यांची आहे. संयोजन मिलिंद मोहिते यांचे आहे.\n‘तृषार्त’ ८ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/sports/fifa-2018-fans-busy-in-taking-numbers-of-russian-girls/videoshow/64660687.cms", "date_download": "2019-02-18T17:40:07Z", "digest": "sha1:VCZNK2J5PYORBLE3XZ3CPEIKUXO5ZSFC", "length": 6307, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "फुटबॉल चाहते रशियन मुलींच्या प्रेमात | fifa 2018 fans busy in taking numbers of russian girls - Maharashtra Times", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दि..\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा ..\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा ..\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो ..\nफुटबॉल चाहते रशियन मुलींच्या प्रेमातJun 20, 2018, 05:36 AM IST\nफुटबॉल वर्ल्ड कपसाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी सध्या रशियात दाखल झालेत. इथं आलेल्या तरुण फुटबॉलप्रेमींना रशियन मुलींच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे. फुटबॉलचे सामने नसताना पर्यटकांना जणू हक्काचा 'टाइमपास' मिळालाय. तरुण व देखणे पर्यटक रशियन मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताहेत.\nकुंडली 18 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/?filter_by=popular", "date_download": "2019-02-18T17:33:42Z", "digest": "sha1:UMWO4KL2I3PYGXFZF6KNKDGI7MCZ3CJD", "length": 10456, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "खेळ | Chaupher News", "raw_content": "\nभारतीय महिला संघ पराभूत महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न अखेर भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून...\nभारत ‘अ’ने पटकावले विजेतेपद\nमनदीपसिंग आणि कर्णधार मनीष पांडेच्या अर्धशतकानंतर यजुवेंद्र चहलच्या अचूक फिरकीच्या जोरावर भारत 'अ' संघाने रविवारी ऑस्ट्रेलिया 'अ' संघावर ५७ धावांनी मात केली आणि चौरंगी...\nरिओ पॅरालिम्पिकमध्ये डबल धमाका, भारताला ‘सुवर्ण’ व ‘कांस्य’\nरिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे. मरियप्पन थंगवेलू याने...\nभारताचा पहिल्या वनडेत नऊ विकेटनी विजय\nधवनचे झंझावाती शतक, पाहुण्यांच्या फिरकीसमोर श्रीलंका संघ गळपटला चौफेर न्यूज - प्रभावी फिरकी मारा आणि सलामीवीर शिखर धवनच्या (९० चेंडूंत नाबाद १३२ धावा) झंझावाती...\nअॅटॉस, टीसीएस संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\n‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ आंतर माहिती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा व्हाईट कॉपर आयोजित ‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ आंतर माहिती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत अॅटॉस आणि...\nभारतीय संघात ��ोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही : वीरेंद्र सेहवाग\nचौफेर न्यूज - श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत सूर सापडलेल्या महेंद्रसिंह धोनीचे वीरेंद्र सेहवागने कौतुक केले आहे. सध्या भारतीय संघात धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही....\nसचिनकडून धोनीच्या विश्वविक्रमी शतकाचे कौतुक \nचौफेर न्यूज - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धोनीच्या विश्वविक्रमाचे कौतुक केले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये रंगलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर...\nसगळंच मी करायचं मग बाकीचे काय करणार\nबंगळुरू : भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारताने बाजी मारली तरी, विराट कोहलीला या मालिकेत काही...\nभारताची विंडीजवर 93 धावांनी सहज मात, 2-0 ने आघाडी\nचौफेर न्यूज – अजिंक्य रहाणे व महेंद्रसिंह धोनी यांच्या अर्धशतक खेळीनंतर कुलदीप यादव व आर. अश्विन यांच्या फिरकीने विंडीजच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढल्याने भारताने विंडीजचा...\nरॉजर फेडरर सर्वात श्रीमंत खेळाडू\nफोर्ब्स मासिकाने दिला अहवाल चौफेर न्यूज - टेनिसपटू रॉजर फेडररच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्री़डा...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/paishacha-jhad/the-taxpayers-have-the-option-of-updated-returns/articleshow/65490655.cms", "date_download": "2019-02-18T17:44:01Z", "digest": "sha1:5AJBCZ2NVTXC3D4KS6TGNXCKFC7S4WSH", "length": 18369, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "the taxpayers: the taxpayers have the option of updated returns - करदात्यांना सुधारित विवरणपत्राचा पर्याय | Maharashtra Times", "raw_content": "\nकरदात्यांना सुधारित विवरणपत्राचा पर्याय\nकरदात्यांना पर्याय सुधारित विवरणपत्राचाअर्चित गुप्ताप्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर काहीवेळा त्यातील त्रुटी व चुका करदात्याच्या लक्षात येतात...\nकरदात्यांना सुधारित विवरणपत्राचा पर्याय\nप्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर काहीवेळा त्यातील त्रुटी व चुका करदात्याच्या लक्षात येतात. यामध्ये वैयक्तिक माहिती जाहीर करण्यात झालेली चूक, बँकेच्या तपशीलातील चूक, उत्पन्नाचे सर्व स्रोत उघड न करणे, उत्पन्नाच्या रकमा चुकीच्या भरल्या जाणे आदी प्रकार असू शकतात. असे झाल्यास नेमके काय करायचे हे करदात्याला कळत नाही. मात्र या स्थितीत चिंता करण्याचे कारण नाही. या चुका दुरुस्त करण्यासाठी प्राप्तिकर विभाग सुधारित विवरणपत्र भरण्याची मुभा देतो.\nसुधारित विवरणपत्र म्हणजे काय\nसादर केलेल्या मूळ विवरणपत्रात काही चूक असल्याचे करदात्याच्या लक्षात येते किंवा त्याला चुकीची माहिती वगळायची असते किंवा काही अतिरिक्त माहिती द्यायची असते, तेव्हा या सगळ्या बदलांसह भरलेल्या विवरणपत्राला सुधारित विवरणपत्र असे म्हणतात.\nसुधारित विवरणपत्र भरण्यास कोण पात्र ठरते\nकरदाता गृहकर्जासाठी ईएमआय भरत आहे, परंतु त्यावरील व्याज आणि मुद्दलाच्या काही भागावर मिळणाऱ्या करकपातीसाठी दावा करण्यास तो विसरला आहे. अशा स्थितीत तो त्या सर्व करकपातीवर दावा सांगत सुधारित विवरणपत्र भरू शकतो आणि त्याचे करपात्र उत्पन्न व पर्यायाने करदायित्व कमी करू शकतो.\nआर्थिक वर्ष २०१५-१६पर्यंत केवळ दिलेल्या मुदतीत मूळ विवरणपत्र भरणाऱ्यांनाच सुधारित विवरणपत्र भरण्याची परवानगी होती. मात्र, आर्थिक वर्ष २०१६-१७पासून मुदत उलटल्यानंतर भरलेल्या विवरणपत्रांतही काही चुका राहिल्यास, त्यासाठी सुधारित विवरणपत्र भरता येते. शिवाय, सुधारित विवरणपत्र सादर करण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेतही बदल करण्यात आले आहेत. पूर्वी संबंधित आर्थिक वर्ष संपल्यानंतर दोन वर्षांच्या आत सुधारित विवरणपत्र सादर करण्याची परवानगी होती. आर्थिक वर्ष २०१७-१८पासून सुधारित विवरणपत्र सादर करण्यासाठी दिलेली कालमर्यादा कमी करून संबंधित आर्थिक वर्ष संपल्यापासून एक वर्ष करण्यात आली आहे. यावरून, सुधारित विवरणपत्र सादर करण्यासाठी मुदत ही संबंधित आर्थिक वर्षासाठी निर्धारण वर्षातील ३१ मार्च ही असेल. प्राप्तिकर विवरणपत्र १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळासाठी म्हणजेच आर्थिक वर्ष २०१७-१८साठी भरले गेले असल्यास या आर्थिक वर्षाचे निर्धारण वर्ष हे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ हे अर्थात आर्थिक वर्ष २०१८-१९ असेल. म्हणून सुधारित विवरणपत्र ३१ मार्च २०१९पूर्वी कधीही भरता येईल. केवळ सादर झालेल्या विवरणपत्रांसाठी नव्हे, तर प्राप्तिकर विभागाने प्रक्रिया केलेल्या विवरणपत्रासाठीही सुधारित विवरणपत्र सादर करता येते. फक्त ते दिलेल्या कालमर्यादेत भरले गेले पाहिजे.\nसुधारित विवरणपत्र हे मूळ विवरणपत्र सादर केले त्याच प्रक्रियेद्वारे केवळ त्यात आवश्यक ते बदल करून, सादर केले जाते. आवश्यक माहिती सुधारून किंवा अतिरिक्त माहिती भरून विवरणपत्र दाखल करता येते. त्याचवेळी सुधारित विवरणपत्र हे प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ (५) अंतर्गत सादर करणे आवश्यक आहे. सुधारित प्राप्तिकर विवरणपत्राचा पर्याय निवडल्यानंतर करदात्याला त्याने सादर केलेल्या मूळ प्राप्तिकर विवरणपत्राचे काही तपशील देण्यास सांगितले जाईल. उदाहरणार्थ, पावतीचा क्रमांक आणि मूळ विवरणपत्र सादर केले तो दिनांक वगैरे.\nकितीही वेळा सुधारणा करा\nमूळ विवरणपत्रासाठी किती सुधारित विवरणपत्रे सादर करायची याच्या संख्येवर काहीच मर्यादा नाही. मात्र, ही सर्व सुधारित विवरणपत्रे दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३१ मार्चपूर्वी सादर झाली पाहिजेत. सुधारित विवरणपत्र सादर करताना प्रत्येक वेळी मूळ विवरणपत्राचे तपशील देणे आवश्यक आहे. अर्थात, सुधारित विवरणपत्र खूप वेळा सादर करू नये असा सल्ला द्यावासा वाटतो. कारण, यामुळे प्राप्तिकर विभागाचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. म्हणूनच तुम्हाला विवरणपत्रात भरावयाच्या तपशीलांबाबत काही शंका असेल, तर कृपया तज्ज्ञ व्यक्तीशी बोलून ती दूर करून घ्यावीत आणि मगच विवरणपत्रात माहिती भरा.\nसुधारित विवरणपत्र भरण्याची आणि त्याची पडताळणी करून घेण्याची प्रक्रिया मूळ विवरणपत्रासाठी असते, तीच येथेही आहे. त्यामुळे, प्रत्येक सुधारित विवरण���त्राचे ई-व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या पद्धतींच्या यादीपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड अर्थात ईव्हीसी जनरेट करून ई-व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते. या यादीत नेटबँकिंग, आधार कार्ड, डीमॅट खाते, एटीएम किंवा ओटीपी यांचा समावेश होतो. याला पर्याय म्हणून आयटीआर-व्हीची प्रत्यक्ष प्रत (फिजिकल कॉपी) बंगळुरू येथील सीपीसीलाही पाठवता येते.\n(लेखक क्लीअरटॅक्सचे सीईओ आहेत.)\nमिळवा पैशाचं झाड बातम्या(paishacha jhad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npaishacha jhad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:विवरणपत्र|करदाते|इनकम टॅक्स रिटर्न|the taxpayers|option of updated returns\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो धावली\nएजेएल प्रकरण: दिल्ली हायकोर्टाने निकाल राखून ठेवला\nपैशाचं झाड याा सुपरहिट\nनिवृत्तीनंतर तीन वर्षांत पीएफ खाते निष्क्रिय होते\nकायदेशीर वारसावर विवरणपत्राची जबाबदारी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकरदात्यांना सुधारित विवरणपत्राचा पर्याय...\nसप्ताहाच्या अखेर निर्देशांक वधारले...\nस्वत:चे उत्पन्न नसल्यास विवरणपत्र भरू नये...\nक्रेडिट रिस्क फंडाची मागणी का वाढलीय\n‘सेंद्रीय पदार्थांचा वापरखर्चांत वाढ करणारा’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-8/", "date_download": "2019-02-18T16:01:10Z", "digest": "sha1:NFQGHNXZIU5SPK5KB2D2PVEP45OS2M3U", "length": 13366, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट सारख्या गप्पा यादृच्छिक", "raw_content": "एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट सारख्या गप्पा यादृच्छिक\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मुक्त आहे, पण नोंदणी आवश्यक आहे, एक प्रयत्न ठ���वणे हा ऑनलाइन व्हिडिओ गप्पा साइट स्वच्छ आहे. आवडत असेल तर आपण पूर्ण नवीन मित्र आहेत, मजा शोधत, किंवा आपण करू इच्छित आहे एक ऑनलाइन तारीख आहे, हे सुरू करण्यासाठी एक चांगली जागा आहे. वेळी आमच्या चाचणी, तेथे होते बद्दल वापरकर्ते ऑनलाइन. एक प्रकारचा जुगाराचा खेळ मुक्त आहे, पण नोंदणी आवश्यक आहे, एक प्रयत्न ठेवणे हा ऑनलाइन व्हिडिओ गप्पा साइट स्वच्छ आहे. तर जसे आपण नवीन मित्र पूर्ण करण्यासाठी, शोधत आहेत, मजा, किंवा आपण करू इच्छित आहे एक ऑनलाइन तारीख आहे, हे सुरू करण्यासाठी एक चांगली जागा आहे. वेळी आमच्या चाचणी, तेथे होते बद्दल वापरकर्ते ऑनलाइन., एक रशियन उच्च शाळा विद्यार्थी, निर्माण प्रथम ऑनलाइन यादृच्छिक व्हिडिओ गप्पा वेबसाइट: एक प्रकारचा जुगाराचा खेळ. एक दोन आठवडे साइट बंद केली जसे एक रॉकेट आणि झाले एक अतिशय लोकप्रिय ठिकाणी लोक हँग आउट ऑनलाइन. या लोकप्रियता प्रेरणा बरेच चीड आणि विकल्प आवडत, गप्पा यादृच्छिक व्हिडिओ गप्पा आणि व्हिडिओ डेटिंगचा आहे. संकल्पना एक प्रकारचा जुगाराचा खेळ म्हणून सोपे आहे ते तल्लख आहे. — वेबकॅम आधारित संभाषण एक यादृच्छिक व्यक्ती. कोणत्याही क्षण, आपण किंवा प्रवासी म्हणून कधी आपण आहेत पेअर, सोडू शकता संभाषण सुरू एक नवीन कनेक्शन सह एक नवीन यादृच्छिक अपरिचित. वर्षांमध्ये एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेवणे कठीण साइटवर स्वच्छ आणि ठेवणे नग्न लोक (मुख्यतः पुरुष). सर्व प्रकारच्या उपाय होते प्रयत्न केला, पण आता एक प्रकारचा जुगाराचा खेळ असल्याचे दिसून येते नोंदणी उपाय आहे. याचा अर्थ असा की आपण करू शकत नाही आहे एक निनावी यादृच्छिक व्हिडिओ गप्पा नोंदणी न. पहिल्या वेळी आपण नॅव्हिगेट करण्यासाठी गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ नियम, अटी आणि. आपण करण्याची परवानगी नाही प्रसारित नग्नता किंवा आक्षेपार्ह सामग्री आणि आपण प्रती असेल. तो देखील परवानगी नाही प्रसारित स्पॅम किंवा बनावट एक वेबकॅम आहे. वापर करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ आहे ऑनलाइन चॅट सेवा, आपण सहमत आहात नियम अनुसरण एक प्रकारचा जुगाराचा खेळ आणि अधिकार आहे करण्यासाठी ब्लॉक आणि आपण बंदी असेल तर आपण अनुसरण नाही नियम. शेवटी, आहे की एक चेतावणी, वेबकॅम फीड आपण प्रसारण जाऊ शकते, रेकॉर्ड करून इतरांना म्हणून बाहेर पाहू स्कॅमरना. आपण हे करू शकता क्लिक करा ‘लॉग इन’ करा बटण मुख्य मेनू मध्ये या पर्यायी लॉग-इन असाल तर आपण आधीच नोंदणीकृत किंवा. प्रदान आपले नाव, ईमेल आणि संकेतशब्द गाणे. आपण पुष्टीकरण ईमेल प्राप्त होईल आणि आपण दुव्यावर क्लिक करा, तो निश्चित करण्याची आपली नोंदणी. एकदा आपण केले की, आपण लॉग इन करू शकता आणि आपल्या प्रारंभ यादृच्छिक ऑनलाइन व्हिडिओ गप्पा साहसी वर एक प्रकारचा जुगाराचा खेळ. मुख्य बटणे सुरवातीला मेनू आहेत ‘प्रारंभ’, ‘थांबा’ आणि ‘अहवाल आणि पुढील’ बटण. या सर्व बटणे एक शॉर्टकट कळ कोड आपण हे करू शकता म्हणून पुढील कोणीतरी स्पर्श न करता माऊस. सर्व तपशील साठवले जातात ‘प्रोफाइल आणि सेटिंग्ज’ पॅनेल. येथे आपण सेट करू शकता अल प्रकारची पर्याय जसे, वेबकॅम आणि मायक्रोफोन प्राधान्ये मध्ये ‘ऑडिओ आणि व्हिडिओ’ विभाग. इनपुट आपले नाव, वय, लिंग, स्थान, आपली भाषा(एस) आणि एक लहान वर्णन स्वत: बद्दल ‘माहिती’ टॅब. वर्णन आपले आवडते संगीत, चित्रपट आणि खेळ मध्ये ‘चव’ टॅब. सेट काही प्राधान्ये कसे आपण आवडेल पुढील लोक ‘पुढील’ विभाग. निवडा लोक केवळ वेबकॅम आणि निवडा अनोळखी पासून विशिष्ट देश «शोध». आपण अद्यतनित करू शकता आपल्या वैयक्तिक माहिती ‘खाते’ टॅब. आपण हे करू शकता अगदी काही फोटो अपलोड ‘फोटो’ विभाग प्रदर्शित करण्यासाठी त्यांना त्याऐवजी आपला वेबकॅम फीड. एक प्रकारचा जुगाराचा खेळ देखील एक ‘प्रीमियम’ पर्याय. प्रीमियम पर्याय सक्रिय, आपण खरेदी करू शकता, टोकन द्या की आपण अतिरिक्त वैशिष्ट्ये. उदाहरणार्थ, आपण निवडू शकता, लोक लिंग आपण सह कनेक्ट आहेत, तर आपण एक प्रीमियम खाते. ऑनलाइन यादृच्छिक गप्पा अनुभव एक प्रकारचा जुगाराचा खेळ सोपे आहे. आपण फक्त दाबा ‘प्रारंभ’ बटण आणि आपण कनेक्ट एक यादृच्छिक प्रवासी म्हणून कधी. ‘ जोडलेले आहेत किंवा आपण कंटाळले करा, आपण फक्त दाबा ». हे आहे, असे ते म्हणाले गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ प्रयत्न ठेवणे साइटवर स्वच्छ फेडणे. बहुतेक वेळी आपण जोडली आहेत सभ्य लोक फक्त मजा करू इच्छित किंवा एक छान संभाषण. एकदा एक तर तुम्हाला मिळेल कनेक्ट कोणीतरी दर्शवित स्पष्ट लैंगिक वर्तन पण आपल्याला आवडत नाही, तर, आपण फक्त क्लिक करू शकता ‘अहवाल आणि पुढील’ बटण. एक-दोन मिनिटे नंतर, भरून आपला टेलिफोन नंबर आहे. आपण नंतर पाठविले एक मजकूर संदेश सह एक सत्यापन कोड. या सारखी होती, एक अतिशय कठोर प्रयत्न नोंदणी करण्यासाठी सर्व वापरकर्त��यांसाठी आणि करू शकत नाही की साइट निनावी आता. एक छान आनंदी वैशिष्ट्य की एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइटवर जोडले आहे रेखाचित्र पर्याय आहे. त्याऐवजी टाइपिंग एक मजकूर आपण हे करू शकता देखील काढणे मुख्य गप्पा विंडो आहे. खरं तर, प्रवासी म्हणून कधी आपण सहजगत्या कनेक्ट करू शकता त्याच त्यामुळे आपण हे करू शकता तयार करण्यासाठी एकत्र काम, एक सहायक कला तुकडा. किंवा फक्त मजा आणि एक हास्य एकत्र. एक प्रकारचा जुगाराचा खेळ एक छान आणि मुख्यतः स्वच्छ यादृच्छिक व्हिडिओ गप्पा साइट सुरू करण्यासाठी आपल्या ऑनलाइन गप्पा प्रवासातील. पण आहे की आपण आहे नोंदणी ठेवेल काही लोक साइट वापर. येत पुन्हा पुष्टी आपण नोंदणी करून मजकूर संदेश दिसते अतिशयोक्तीपूर्ण आणि नक्कीच घाबरणे बरेच वापरकर्त्यांना हे वापरून अन्यथा दंड ऑनलाइन यादृच्छिक गप्पा सेवा आहे.\n← ऑनलाइन संवाद लोक\nगप्पा - मोफत व्हिडिओ चॅट गप्पा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/vhp-takes-aggressive-stance-regarding-ram-mandir-45613", "date_download": "2019-02-18T17:27:06Z", "digest": "sha1:5TB4DVOGHN3DMYQPHJ7DZOMF3V5NBI4G", "length": 15950, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "VHP takes aggressive stance regarding Ram Mandir राम मंदिराच्या मुद्द्यावर \"विहिंप' आक्रमक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nराम मंदिराच्या मुद्द्यावर \"विहिंप' आक्रमक\nबुधवार, 17 मे 2017\nजमीन हाती येईल त्याक्षणी मंदिर निर्माण सुरू होईल. हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे व मुस्लिम समाजाने सामंजस्य दाखविण्याची गरज आहे. आम्ही देशभरात नुकतेच राम महोत्सव आयोजित केले. सुमारे तीन कोटी लोकांनी यात सहभाग घेतला, ही उत्साहवर्धक बाब आहे\nनवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकार तीन वर्षांच्या पूर्ततेचा उत्सव साजरा करत असताना संघपरिवारातील विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्याचा मुद्दा पुन्हा हाती घेतला आहे. हरिद्वार येथे येत्या 31 मेपासून तीन दिवस होणाऱ्या संत समाजाच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळात राममंदिराच्या उभारणीबाबतची प्रत्यक्ष चर्चा होईल, असे \"विहिंप'ने आज जाहीर केले. त्याचबरोबर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच मंदिराचा प्रश्न सुटेल, असेही भाकीत वर्तविले.\nराममंदिराचा मुद्दा गेली 20 वर्षे नव्हे, तर 1527 पासून प्रलंबित आहे असा युक्तिवाद करून \"विहिंप'चे सरचि��णीस सुरेंद्र जैन म्हणाले, \"\"जमीन हाती येईल त्याक्षणी मंदिर निर्माण सुरू होईल. हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे व मुस्लिम समाजाने सामंजस्य दाखविण्याची गरज आहे. आम्ही देशभरात नुकतेच राम महोत्सव आयोजित केले. सुमारे तीन कोटी लोकांनी यात सहभाग घेतला, ही उत्साहवर्धक बाब आहे.''\nभाजपच्या 2014 च्या व अलीकडे उत्तर प्रदेश निवडणुकीच्याही जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nदरम्यान, राम मंदिर व तोंडी तलाक यांची सांगड घातल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाचे वकील व कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्यावर आगपाखड करताना जैन म्हणाले, \"\"सिब्बल हे कॉंग्रेसला अस्तित्वहीन बनविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. या आधी रामसेतूबाबत कॉंग्रेसने असेच मतप्रदर्शन केले होते व त्याची शिक्षा त्यांना मिळाली. सिब्बल यांच्या ताज्या विधानाबाबत कॉंग्रेस अध्यक्षांनी आपले मत व्यक्त करावे.''\n\"तलाकची प्रथा इस्लामलाच नामंजूर आहे. महंमद पैगंबर यांच्या पाच आज्ञांबाबत का वाद होत नाही तोंडी तलाक ही अमानवीय प्रथा असून त्याविरुद्ध मुस्लिम समाजातच तीव्र भावना आहेत. शियापंथीयांनीही ही दुष्ट प्रथा सोडून दिली; मात्र सुन्नी मौलवींना ती हवी आहे. कारण इस्लामच्या नावाखाली गरीब मुसलमानांना गरीबच ठेवण्याचे राजकारण हे मुस्लिम नेते व कथित धर्मनिरपेक्ष राजकारणी गेली 70 वर्षे खेळत आहेत. श्रीमंत मुस्लिम समाजाची मुले मदरशांत जातात काय तोंडी तलाक ही अमानवीय प्रथा असून त्याविरुद्ध मुस्लिम समाजातच तीव्र भावना आहेत. शियापंथीयांनीही ही दुष्ट प्रथा सोडून दिली; मात्र सुन्नी मौलवींना ती हवी आहे. कारण इस्लामच्या नावाखाली गरीब मुसलमानांना गरीबच ठेवण्याचे राजकारण हे मुस्लिम नेते व कथित धर्मनिरपेक्ष राजकारणी गेली 70 वर्षे खेळत आहेत. श्रीमंत मुस्लिम समाजाची मुले मदरशांत जातात काय त्यांच्या स्त्रियांना तोंडी तलाक मिळाल्याचे एक तरी उदाहरण आहे का त्यांच्या स्त्रियांना तोंडी तलाक मिळाल्याचे एक तरी उदाहरण आहे का लवकरच मुस्लिम समाज ही प्रथा स्वतःहूनच संपुष्टात आणेल तो दिवस फार दूर नाही. तोंडी तलाकसारखी अमानवीय प्रथा न्यायालयात टिकू शकणार नाही व तो श्रद्धेचा विषयच नाही. त्यामुळे केंद्र सराकरने यासाठीच्या नव्या कायद्याचा आराखडा बनविण्यास सुरवात करावी,'' अश���ही सूचना जैन यांनी केली.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवसेना मतदारांना मुर्ख समजते का\nलोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची '...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीत भाजपच असेल मोठा भाऊ\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\nआता चर्चेचे दिवस संपले ः नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली ः दहशतवादाच्या विरोधात कशा प्रकारे लढा द्यायचा याबाबत चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व जगाने एकत्र येऊन ठोस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T17:36:52Z", "digest": "sha1:PSQCYRR5YIZV3ALEA4Q5ZX7FP2VL5IAX", "length": 9355, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "राज्य मंत्रिमंडळातून विनोद तावडे, निलंगेकर, विद्या ठाकूर यांची गच्छंती होण्याची शक्यता ? | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra राज्य मंत्रिमंडळातून विनोद तावडे, निलंगेकर, विद्या ठाकूर यांची गच्छंती होण्याची शक्यता \nराज्य मंत्रिमंडळातून विनोद तावडे, निलंगेकर, विद्या ठाकूर यांची गच्छंती होण्याची शक्यता \nचौफेर न्यूज – दसऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. नव्या मंत्रिमंडळात अनेक काही चेहरे समाविष्ट होणार असले तरी कार्यक्षमता या निकषावर काहीजणांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. यात लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर, मुंबईच्या विद्या ठाकूर आणि विनोद तावडे यांचा समावेश असेल असे सूत्रांनी सांगितले. विस्तारासाठी नव्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठविण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.\nकामगिरी हा निकष भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षम आणि पक्ष संघटना वाढीला पूरक ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन ते तीन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यात शिक्षण मंत्री विनोद तावडे, कामगार मंत्री संभाजी पाटील आणि महिला बाल कल्याण राज्य मंत्री विद्या ठाकूर यांचा समावेश असल्याची शक्यता भाजप वर्तुळात चर्चिली जात आहे. शिवसेनेला अंगावर घेणारा आक्रमक मराठी चेहरा म्हणून आशिष शेलार यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला दोन जागा मिळण्याची शक्यता असून रिपाइंलाही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.\nराज्यातील आमदार आणि खासदार याना त्यांचे प्रगतीपुस्तक देण्यात आले आहे. त्यात ४० टक्के आमदार आणि खासदारांना अपेक्षेइतके गुणांकन झालेले नाही. या अहवालावर भाजपच्या ६ खासदारांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकांना अद्याप ६ महिन्यांचा अवकाश असला तरी खराब कामगिरीचा पहिला फटका मंत्रिमंडळातील काही विद्यमान सदस्यांना बसण्याची शकयता आहे.\nPrevious articleराष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेसाठी काँग्रेसला देणार 50 / 50 फॉर्म्यूला\nNext article‘राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्या��्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Youths-in-Katvali-gave-Peacock-life/", "date_download": "2019-02-18T16:22:02Z", "digest": "sha1:A25HH2VNKXXIHKBJ5IV2I4WLQAGLVAR7", "length": 5287, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काटवलीतील युवकांनी दिले मोराला जीवनदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Satara › काटवलीतील युवकांनी दिले मोराला जीवनदान\nकाटवलीतील युवकांनी दिले मोराला जीवनदान\nकाटवली ता.जावली येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय पक्षी असणार्या जखमी मोराला औषधोपचार करून जीवदान दिले. ग्रामस्थांनी वन्य पक्ष्यांबाबत दाखवलेले औदार्य व आपुलकी पाहून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.\nकाटवली येथील दीपक बेलोशे यांच्या शेतात एक जखमी मोर पडला असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्परतेने जावली व महाबळेश्वर वन विभागाशी संपर्क साधून अधिकार्यांना माहिती दिली. तोपर्यंत सरपंच हणमंत बेलोशे, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर बेलोशे धनराज वट्टे, तेजस बेलोशे, अभिषेक बेलोशे, ओंकार पोरे यांनी व ग्रामस्थांनी जखमी मोराला काटवली येथील दवाखान्यात आणले.\nपशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गोळे यांनी मोरावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी मेढा येथे पाठवले. यावेळी हुमगावचे वनरक्षक आर.ऐ. परधाने व मेढ्याचे वनपाल रज्जाक सय्यद यांनी जखमी मोरास ताब्यात घेवून उपचारासाठी नेले. काटवली व परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यांचा शेतीत उपद्रवही वाढला आहे. असे असले तरी माणुसकीच्या भावनेने या जखमी मोराला ग्रामस्थांनी जीवदान देण्याचा केलेला प्रयत्न इतरांना प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/articlelist/2499476.cms?curpg=2", "date_download": "2019-02-18T17:46:46Z", "digest": "sha1:JTO3CJ35P46BQHCMIEVFYG67NLZTXVZ7", "length": 8669, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nGaganyaan : प्राण्यांवर नव्हे तर मनुष्यासारख्या रोबोटवर होणार चाचणी\nभारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) भारताच्या अंतराळ मिशन 'गगनयान'साठी कोणत्याही प्राण्यांवर चाचणी करणार नाही. २०२२ पर्यंत मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परंतु, याआधी दोन वेळा चाचणी ...\n‘हाफकिन्स’च्या निविदा प्रक्रियेत रखडला प्रस्तावUpdated: Jan 16, 2019, 02.30PM IST\nएकदा चार्ज केल्यावर ही वाहने ८०० किमीपर्यंत धावणा...Updated: Jan 12, 2019, 01.15PM IST\nFacebook: फेसबुकवर खोट्या बातम्या पसरवण्यात तरुणा...Updated: Jan 10, 2019, 01.58PM IST\nSBA-1 HF : हेल्मेट न काढता कॉल उचला, संगीत ऐका\nनासाने शोधला पृथ्वीच्या तिप्पट मोठा ग्रहUpdated: Jan 9, 2019, 07.15PM IST\n5G च्या तयारीत चीन-अमेरिका भारताच्या पुढेUpdated: Dec 31, 2018, 11.07AM IST\nडिजिटल इंडियामध्ये फेक अॅपचा सुळसुळाटUpdated: Dec 31, 2018, 09.00AM IST\nआता १५ टक्के अधिक टिकणार मोबाइल फोनची बॅटरीUpdated: Dec 27, 2018, 01.58PM IST\nMi Home Security Camera : शाओमीचा होम सिक्युरिटी कॅमेरा लाँच...\nसोशल मीडियाचा मोह आवरा\n अडीच तासांत ब्रेक होऊ शकतो तुमचा पासवर्ड\nTRAI: नव्या नियमामुळे DTH, केबलच्या बिलात वाढ\nPUBG Mobile: या कारणामुळे आज पबजी खेळता येणार नाही\nFact Check: शहिदांच्या श्रद्धांजली सभेत राहुल गांधी मोबाइलमध्ये मग्न\nterror error: वायफायचं नाव 'लष्कर ए तालिबान'; तरुणाला अटक\nFAKE ALERT: पुलवामातील शहीद म्हणून जिवंत जवानाचा फोटो व्हायरल\nBSNLच्या ₹९८ च्या डेटा सुनामी प्लॅनमध्ये आता रोज मिळणार २जीबी हायस्पीड डेटा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T15:57:10Z", "digest": "sha1:KUYJYWHJTQNCYT4S45DWORK2OHW65D4X", "length": 13563, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पामध्ये बॉम्बस्फोट : मोदींच्या हस्ते होणार होते उद्घाटन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनेपाळच्या जलविद्युत प्रकल्पामध्ये बॉम्बस्फोट : मोदींच्या हस्ते होणार होते उद्घाटन\nकाठमांडू – नेपाळच्या पूर्वेकडील जलविद्युत प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये आज एक बॉम्बस्फोट झाला. भारताच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन काही आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते.\nआज झालेल्या बॉम्बस्फोटामुळे अरुण 3 या 900 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाची कुंपणाची भिंत उद्ध्वस्त झाली. स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे संखुवासभा जिल्ह्याचे मुख्य अधिकारी सिव राज जोशी यांनी सांगितले. नेपाळमधील कोणत्याही संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.\nहा प्रकल्प 2020 पासून सुरू होणार होता. या प्रकल्पासाठी भारत सरकारच्या सतलज जल विद्युत निगमबरोबर 25 नोव्हेंबर 2014 साली नेपाळचे तत्कालिन पंतप्रधान सुशिल कोईराला आणि मोदी यांच्या उपस्थितीमध्ये करार करण्यात आला होता. नेपाळमध्ये भारतीय मालमत्तेच्या आवारात या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा स्फोट झाला आहे. यापूर्वी 17 एप्रिल रोजी बिरातनगरमधील भारतीय दूतावासाच्या कार्यालयाजवळ प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला होता. त्या स्फोटामध्ये दूतावासाच्या इमारतीचे नुकसान झाले होते.\nनेपाळमध्ये असलेल्या वीजेची टंचाई दूर करण्यासाठी भारताच्या सहकार्यातून हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत होता. या प्रकल्पातून नेपाळमधील घरगुती वापरासाठीची वीज उपलब्ध होणार होती. या प्रकल्पातून नेपाळमध्ये 1.5 अब्ज डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक येणे आणि हजारो लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुलभूषण जाधव निर्दोष ; पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवत आहे- अॅड. हरिश साळवे\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nब्रिटनच्या राजघराण्यामध्ये पडणार फूट; विल्यम्स आणि हॅरी यांचे मार्ग होणार वेगळे\nसिरीयात पकडलेले 800 दहशतवादी परत न्या- डोनाल्ड ट्रम्प\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुस��्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2019-02-18T16:59:43Z", "digest": "sha1:B6EURZ22EJ2GD4K2PUNDKUNW7L5ATV34", "length": 14673, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांना निमंत्रण – डॉ. सुर्यवंशी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबदललेल्या जीवनशैलीमुळे आजारांना निमंत्रण – डॉ. सुर्यवंशी\nपिंपरी – भारतीयांची जीवनशैली एकेकाळी आदर्श मानली जात होती. मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे व सकाळी पोटभर जेवण करण्याऐवजी चहा घेण्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जात आहे. डॉक्टरकडे जाण्याचा खडतर मार्ग आपणच तयार करत आहोत असे प्रतिपादन डॉ. संतोष सुर्यवंशी यांनी येथे केले.\nचिंचवड गावातील गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यान मालेचे उद्घाटन गुरुवारी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘मनुष्य स्वभाव आणि त्याची जीवनशैली’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना डॉ. सुर्यवंशी बोलत होते. यावेळी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आतंरराष्ट्रीय धनुर्विद्यापट सोनाली बुंदेल. अविनाश तिकोने, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सचिन गजानन चिंचवडे, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.\nडॉ. सुर्यवंशी म्हणाले की, मनुष्यजातीचा इतिहास मोठा आहे. मानव मंगळापर्यत पोचला. अजून एक पृथ्वी तो शोधतो आहे. माकडातून माणुस झाला या माणसाला समाधानी, आनंदी राहायला आवडते. मात्र या व्यतिरिक्त त्याच्याकडे आलेला अतिउत्साह आणि चिडचिडपणा भावनिकता हे मानवी स्वभावाचे कंगोरे कुठून आले याचा विचार करण्यासाठी स्वत:कडे जावे लागते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात.\nआपली बदललेली जीवनशैली रोगांना निमंत्रण देत असल्याचे सांगून डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, ज्या घरात माती, गाय आहे ते सुखी घर मानले जायचे. विहीरीत तोंड बुडवून पाणी पिण्यात, सकाळी शेतावर जाण्यासाठी दही, ठेचा, भाकरी खाण्यात आनंद आणि आरोग्यही लपलेले होते. मात्र इंग्रज बन लॉर्ड मेकॉले आम्हाला चहाचे विष देऊन गेला. सकाळी आपल्याला भूक लागते. पोट मला जेवण हवे आहे. असे सांगत असते. पण आपण चहा घेतो. भूक लागल्यावर जेवण न करता चहा घेल्याने पित्त खवळते. चिडचिडेपणे, एकाजागी स्थिर न वाटणे, मधुमेह, ॲसिडीटी, ऊन सहन न होणे, लिव्हर स्वादुपिंडाचे आजार अंगदुखी, या आजारांना निमंत्रण दिले जाते. असे डॉ. सुर्यवंशी म्हणाले.\nभूक मेल्यावर आपण दुपारी तेही चवीचे काही खावे किंवा टाईम पाससाठी जेवण करतो. विझलेल्या चुलीवर अन्न कसे शिजेल याचा विचार आपण करत नाही. हे अन्न अंगावर साठून जडपणा, वजन वाढणे, पोट फुगणे, कोलेस्टॉल वाढणे, कॅन्सर या आजारांकडे शरिर वळते. इतर देशातले लोक हॉटेलात अधिक जेवण करतात. भारतात आई, बहीण, वहिणी असे स्वयंपाक घरातले तज्ञ आपल्याकडे असताना आपण शरिराची आबाळ करतो त्यामुळे खाली खाली कुंथावे लागणे, मुळव्याध यासारके आजार तर वरच्या पोटात भूक अशी स्थिती होते. आपण दिवसभर कष्ट करतो, गृहिणी कष्ट करतात पण पोटाला जेवायला घालायला आम्हाला वेळ नाही अशी खंत डॉ. सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. जेवणाआधी पाणी पिण्याने अग्निमांध होणे त्यामुळे जेवताना प्रत्येक घासाला जिभ ओली होईल एवढे पाणी प्यावे असा सल्ला त्यांनी दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील ���ुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%81/", "date_download": "2019-02-18T17:12:06Z", "digest": "sha1:NG4YLLCOCT2QCCQDP6WJZYDUMV6VMF3H", "length": 6820, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "प्रमोद आणि मधुराणी प्रभुलकरयांचा नवा सिनेमा ‘युथट्यूब’ - प्रमोद आणि मधुराणी प्रभुलकरयांचा नवा सिनेमा ‘युथट्यूब’ -", "raw_content": "\nप्रमोद आणि मधुराणी प्रभुलकरयांचा नवा सिनेमा ‘युथट्यूब’\nप्रमोद आणि मधुराणी प्रभुलकरयांचा नवा सिनेमा ‘युथट्यूब’\nPosted by mediaone - in News - Comments Off on प्रमोद आणि मधुराणी प्रभुलकरयांचा नवा सिनेमा ‘युथट्यूब’\nकाही माणसं पॅशनेटली काम करत असतात.हेच पॅशन त्यांच्या प्रत्येक कामाला वेगळा आयाम देत असतो. ‘गोड गुपित’, ‘ना.मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘सुंदर माझं घर’यासारखे वेगळे चित्रपट देणाऱ्या प्रमोद प्रभुलकर यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे चांगलेच कौतुक झाले आहे. या चित्रपटांच्या यशानंतर ‘युथट्यूब’हा नवीन चित्रपट १ फेब्रुवारील�� प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. कलेच्या बाबतीत हे सातत्याने घडणे आवश्यक असते. नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ घडत जातात तेव्हाच सर्जनशीलतेला वाव मिळत असतो. याच विचारसरणीतून दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकर यांनी मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ची स्थापना केली. अनेक उत्तम कलाकार मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ च्या माध्यामतून प्रकाशझोतात आले. त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचं काम दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर व अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी नेटाने केले.\nत्यांच्या ‘युथट्यूब’या नव्या चित्रपटातही ‘मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’तील ३०० विद्यार्थी या सिनेमामध्ये झळकणार आहेत. एकाच अक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असून मनोरंजन सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असावे.आजकाल फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटस अॅप हे तर आपल्या कुटुंबाचे सदस्य झालेत. हल्ली आपणघरातल्यांसमोर किती व्यक्त होऊ माहित नाही पण सोशल मीडियावर प्रत्येकजण व्यक्त होतोच.सोशल मीडियाच्या आहारी जाऊन सद्सदविवेक बुद्धीचा विसर पडत कुटुंबातील संवाद हरवत चाललाय. हाच धागा पकडून ‘युथट्यूब’ चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे.\nआपल्या या नव्या कलाकृतीबद्दल बोलताना प्रमोदजी सांगतात की, तुम्ही विषयाशी प्रामाणिक राहून तुमचा चित्रपट करायला पाहिजे. तुम्हाला नेमका कसा चित्रपट करायचा आहे हे समजलं पाहिजे. तरच तुम्हाला चित्रपटाच्या माध्यामतून जो विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचा आहे तो सहजरीत्या पोहचवता येतो.युथट्यूबच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक चांगली कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळेल.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mwoindia.in/detail_page.php?param=280", "date_download": "2019-02-18T17:21:19Z", "digest": "sha1:JYOPQXA6KVN7YNMOIUP453HY5NOEO6J6", "length": 4315, "nlines": 38, "source_domain": "mwoindia.in", "title": "Minority Welfare Organization Of INDIA", "raw_content": "\nराज्य शा���नाने हज यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयीसाठी राज्य पातळीवरील हज समिती स्थापन करण्याचा निर्णय दि. 29.12.1989 रोजी घेतला व त्यानुसार दि. 29.01.1990 रोजी राज्य हज समितीची स्थापना केली.तसेच समितीचे कार्य / कार्यक्षेत्रही निश्चित केले.\n1)हज यात्रेकरुंच्या संख्येत प्रतिवर्षी होणारी वाढ विचारात घेऊन केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये हज यात्रेला जाण्यासाठी मुंबई, नागपूर व औरंगाबाद अशी तीन थेट उड्डान केंद्रे आहेत.\n2)केंद्र शासनाने हज समिती अधिनियम-2002 पारीत केला असुन यामध्ये राज्य हज समितीची स्थापणा, कार्यपध्दती, समितीची कार्ये, कार्यक्षेत्र, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या याबाबत सविस्तर तरतूदी नमूद करण्यात आल्या आहेत.\n3)राज्यातून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या संखेत दरवर्षी वाढ होत असून सन 2014-15 या हंगामात राज्यातील 6556 हज यात्रेकरु हजसाठी रवाना झाले.\n4)नागपूर येथे एकुण रु. 2,82,92,100 इतक्या खर्चाचे हज हाऊस सन 2013 साली उभारण्यात आले असून सन 2014-15 यावर्षी नागपूर येथुन1515 हज यात्रेकरु रवाना झाले.\n5)औरंगाबाद येथुन सन 2014-15 यावर्षी 4609 हज यात्रेकरु रवाना झाले. औरंगाबाद येथील हज हाऊसचे बांधकाम सुरु असून त्यासाठी रु. 29.88 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.\n6)हज यात्रेकरुंच्या सेवेसाठी त्यांच्या संखेच्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य हज समितीकडून खादिमुल हुज्जाज हज यात्रेस पाठविण्यात येतात. सन 2014-15 करिता 27 खादिमुल हुज्जाज पाठविण्यात आले होते. त्यासाठी रु. 45,27,000/- इतका खर्च राज्य शासनाने केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/curfew-in-Bhima-Koregaon-area/", "date_download": "2019-02-18T17:25:06Z", "digest": "sha1:DNI56VZXAIJBNMUJ4T2AZ6THBZE3MJ2S", "length": 8892, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा कोरेगाव परिसरात संचारबंदी जारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगाव परिसरात संचारबंदी जारी\nभीमा कोरेगाव परिसरात संचारबंदी जारी\nभीमा कोरेगाव, सणसवाडी, पेरणे फाटा येथे संचारबंदी जारी करण्यात आली आहे. मंगळवारी भीमा कोरेगाव, शिरूर आणि कोंढापुरी येथे नागरिकांनी रास्ता रोको केला. एक टपरी जाळण्यात आली. किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता अनुचित प्रक��र घडला नाही. गृह राज्यमंत्री दीपक केसरकर व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शांततेचे आवाहन केले. दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेच्या निषेधार्थ बुधवार दि. 3 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.\nसणसवाडी येथे केसरकर व विश्वास नांगरे पाटील यांनी भेट दिली. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. दंगलीत मृत्यू पडलेल्या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सणसवाडी येथे दंगलीत राहुल बाबाजी फटांगडे (वय 30, रा. सणसवाडी) याचा मृत्यू झाला. राहुल याच्या पार्थिवावर त्याच्या मूळ गावी कान्हूर मसाई (ता. शिरूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nभीमा कोरेगाव येथे चार व्यवसाय, 16 चारचाकी वाहने, दुधाचे टेम्पो यांचे दहा ते बारा कोटींचे नुकसान झाले. सणसवाडीत बारा दुकानांची तोडफोड, जाळपोळ झाली. दोन ट्रकसह वाहनांची जाळपोळ, तोडफोड झाली. त्यात चार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. मंगळवारी भीमा कोरेगाव, सणसवाड बंद होते. दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद होते.\nदंगेखोरांना शासन होणारच : केसरकर\nदंगलखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. निरपराध लोकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. राज्यात शांतता नांदावी आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटू नये, यासाठी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले. त्यांनी विजयस्तंभ व वढू बुद्रुक गावाला भेट दिली. त्यांच्यासमवेत राज्याचे कायदा व सुव्यवस्था महासंचालक बिपिन बिहारी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, पोलिस अधीक्षक सुवेझ हक उपस्थित होते.\nकेसरकर म्हणाले, लाखोंचा जमाव हाताळणे अवघड असते. या दंगलीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबाला शासनाकडून पूर्ण आर्थिक मदत करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्ण लक्ष या घटनेवर आहे. यामध्ये जखमी झालेल्यांनाही शासन मदत देईल. अनेक गरिबांना याचा फटका बसला आहे. विशेष बाब म्हणून विमा नसतानाही पोलिस व महसूल खात्याकडून पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत करण्यात येईल.\n‘भीमा कोरेगाव’ची न्यायालयीन चौकशी\nशहरी औद्योगिक जमिनी बांधकामांसाठी खुल्या\nमुंबईत ३० हून अधिक बसेस फोडल्या\nकल्याण-डोंबिवलीत निषेध मोर्चा; सौम्य लाठीमार\nमुंबई उपनगरांत तणावपूर्ण परिस्थिती\nवन क्षेत्रातून स्थलांतरीत होणार्यांना जमिनीच्या चारपट मोबदला\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/one-people-injured-in-electric-shock/", "date_download": "2019-02-18T16:18:13Z", "digest": "sha1:5DMAZ2QGEX3XW5V6SFJCQHQMLWDYSUAF", "length": 9209, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ओव्हरहेड केबलशी संपर्क आल्याने कामगार जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओव्हरहेड केबलशी संपर्क आल्याने कामगार जखमी\nओव्हरहेड केबलशी संपर्क आल्याने कामगार जखमी\nइमारतीवरील शेडसाठी लोखंडी अँगल टाकण्याचे काम सुरू असताना हाय व्होल्टेज ओव्हरहेड केबलशी संपर्क आल्याने अकुशल नाका कामगार जखमी झाला. ही दुर्घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये घडली. घटना घडल्यानंतर मोठा आवाज झाला यामूळे परिसरात एकच खळबळ उडाली.\nभागीरथ बुधा खाडे (20) असे या कामगाराचे नाव असून त्याच्यावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रोबेस कंपनीच्या शक्तिशाली स्फोटाच्या दुर्घटनेच्या घटनास्थळापासून काही अंतरावर रामदास तांबे यांच्या मालकीची एक मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर साईलीला नामक हॉटेल असून ते सद्या बंद अवस्थेत आहे. मात्र याच हॉटेलच्या टेरेसवर पत्र्याचे शेड बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम शिवराम ठवळे नामक मांडा-टिटवाळ्यात राहणाऱ्या नाका कामगाराने घेतले आहे.\nशिवराम ठवळे याच्यासह आंबिवली येथे राहणारा राकेश कुशवाह आणि कसारा येथे राहणारा भागीरथ खाडे असे तिघेजण शेड बांधणीचे काम करत होते. दुपारी 12 च्या सुमारास या शेडसासाठी लागणारा लोखंडी अँगल वेल्डींगसाठी हलविताना भागीरथ खाडे याच्या हातून निसटला आणि थेट सदर इमारतीच्या शेजारून जाणाऱ्या 22 किलो व्होल्टेजच्या उघड्या केबालला लागला. उच्च दाब असलेल्या जिवंत विद्युत वाहिनीशी लोखंडी अँगलचा स्पर्श होताच कानठळ्या बसविणारा आवाज झाला.\nपरिणामी या दुर्घटनेत भागीरथ खाडे हा जबर होरपळला. शिवाय इमारतीवरून फेकला गेल्याने पत्रे तुटून खाली कोसळला. शौचालयाच्या गॅपमध्ये आदळल्याने त्याच्या डोक्यास जबर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. मोठा गलका झाल्याने आसपासचे लोक धावून आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भागीरथ याला तात्काळ उचलून निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. छाती, हात, पोटाला भाजलेल्या या कामगाराच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या संदर्भात माहिती देताना तेथिल डॉक्टर सुप्रिया रंगास्वामी म्हणाल्या, रूग्णाच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन मेंदूपर्यंत इजा पोहोचली आहे. डोक्याला 8 टाके घालण्यात आले आहेत. रूग्ण सध्या कोमात असून त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोमातून बाहेर कधी येईल, हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही डॉ. सुप्रिया यांनी सांगितले.\nयाच दरम्यान स्थानिक मानपाडा पोलिसांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पाहणी करून पंचनामा केला. या दुर्घटनेत नेमका दोष कुणाचा, याचा तपास करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना महावितरणच्या एमआयडीसी विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ बेल्ले म्हणाले, घटनास्थळाच्या इमारतीपासून 22 किलो व्होल्टेजची ओव्हरहेड केबल जात आहे. दुर्घटनेनंतर या परिसराचा विद्युत पुरवठा तात्काळ खंडीत करण्यात आला आहे. केबलखाली असलेला अँगल बाजूला काढून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याचे बेल्ले यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\n���रंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Five-suspects-arrested-for-spreading-terror-in-Malegaon/", "date_download": "2019-02-18T17:18:43Z", "digest": "sha1:4EIV3FR736O5TGKJHN7DGQGMNPJDZMRT", "length": 5219, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तलवारी मिरवून दहशत पसरविणार्यांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Nashik › तलवारी मिरवून दहशत पसरविणार्यांना अटक\nतलवारी मिरवून दहशत पसरविणार्यांना अटक\nशहरातील आझादनगर भागातील अली अकबर रुग्णालय, फिरदोस गंज, सनाउल्लानगर, रौनकाबाद, मदनीनगर व मिरादातारनगर आदी भागांत दुचाकीवरून विविध प्रमुख रस्त्यांवर तलवारी मिरवून दहशत निर्माण करणार्या शरीफ अहमद ऊर्फ शरीफ मस्सा (वय 34), इरफान अहमद ऊर्फ राजू चिच्या (32), आकिब अहमद ऊर्फ पागल (23, तिघे रा. फिरदोसगंज), इम्तियाज अहमद ऊर्फ इम्तियाज गोली (40, म्हाळदे शिवार) व आबीद अहमद अफजल (वय 30, रा. पवारवाडी) या पाच संशयितांना अटक केली.\nशुक्रवारी (ता. 6) रात्री सव्वाबाराच्या सुमारास सापळा रचून पवारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांकडून दोन दुचाकी, तीन तलवारी व रोख तीन हजार रुपये, असा 63 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.\nआझादनगर भागात 27 जुलैला संशयितांनी दुचाकीवर तलवारी मिरवून दहशत व लूटमार करण्याचा प्रयत्न केला होता. या संशयितांची सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटली होती. यानंतर अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन वांगडे, उपनिरीक्षक जारवाल, हवालदार बाविस्कर, राजेंद्र पगारे, पोलिस नाईक भरत गांगुर्डे, अंबादास डामसे, राकेश जाधव, नवनाथ शेलार, महेंद्र पारधी आदींनी सदर कारवाई केली.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि क��र अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/CBI-revocation-of-same-water-scheme/", "date_download": "2019-02-18T16:20:07Z", "digest": "sha1:FICSAJIHKWUUCA24XMSWJEISRF7R4SWX", "length": 9243, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समान पाणी योजना सीबीआयच्या फेर्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › समान पाणी योजना सीबीआयच्या फेर्यात\nसमान पाणी योजना सीबीआयच्या फेर्यात\nमहापालिकेच्या महत्वाकांक्षी समान पाणी योजनेमागील शुक्लकाष्ठ संपण्यास तयार नाही. या योजनेच्या फेरनिविदा प्रक्रियेबाबतची तक्रार पुन्हा केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) केली गेली आहे. त्यामुळे सीबीआयने या फेरनिविदा प्रक्रियेचा संपूर्ण अहवाल मागविला असून, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत पुन्हा भर पडण्याची शक्यता आहे.\nमहापालिकेकडून शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या 1700 कि.मी.च्या जलवाहिनीच्या निविदा तब्बल 26 टक्के वाढीव दराने आल्या होत्या. त्या मंजूर करण्याचा घाटही घातला गेला होता; मात्र त्यासंबधीच्या तक्रारी थेट पंतप्रधानापासून सीबीआयपर्यंत गेल्या. त्यावर आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर अखेर जीएसटीचे कारण पुढे करीत, तत्कालिन आयुक्तांनी या वाढीव दराच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जलवाहिन्यांसह पाणी मीटर, केबल डक्ट अशा सर्व कामांचे नव्याने 2 हजार 350 कोटींचे इस्टीमेट तयार करण्यात आले. यासर्व कामांच्या एकत्रित फेरनिविदा मागविण्यात आल्या. या निविदा तब्बल दहा ते बारा टक्के कमी दराने आल्या होत्या. त्यामुळे त्यात 222 कोटींची बचत झाली होती. यासंबधीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुर करण्यात आला.\nदरम्यान, फेरनिविदा प्रक्रियेमुळे महापालिकेची जवळपास अकराशे कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, फेरनिविदा प्रक्रियेत पुन्हा गैरकारभार झाल्याची तक्रार संजय कानडे नावाच्या व्यक्तीने फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान आणि सीबीआयकडे केली आहे. कानडे यांच्या तक्रारीनुसार फेरनिविदा प्रकियेत 800 कोटी रुपये वाचू शकले असते. मात्र, तसे झालेले नाही, त्यामुळे या फेरनिविदा प्रक्रियेच्याही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत, सीबीआयने या योजनेच्या फेरनिविदा प्रक्रियेचा सर्व अहवाल महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून मागविला आहे. त्याबाबत तब्बल दोन वेळा महापालिकेशी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.\nविश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या अधिकार्यांनी महापालिकेत येऊन, याबाबत कागदपत्रांची पाहणीही केली असल्याचेही सांगितले जात आहे. प्रशासनाकडून चौकशी अहवाल गेल्यानंतरही पालिकेच्या अधिकार्यांची चौकशी होईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे समान पाणी योजनेच्या कामाबरोबर प्रशासनाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.\nकुणाल कुमारांच्या अडचणी वाढणार\nसमान पाणी योजना माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्या काळात मंजूर झाली. या योजनेच्या अव्वाच्या सव्वा दराने आलेल्या निविदा, सल्लागाराने केलेली दिशाभूल, त्यावर झालेली कारवाईची मागणी, आयुक्तांनी केलेली टाळाटाळ, यामुळे कुमार यांच्यावरही आरोप झाले होते. त्यामुळे आता सीबीआय चौकशी झाल्यास त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Patangrao-Kadam-organizes-tribute-meeting-at-Congress-Bhawan-by-city-and-district-Congress-Committee/", "date_download": "2019-02-18T16:17:47Z", "digest": "sha1:Z6BYDBD2PTFWGRMZVFOAYW4O7D6WY52V", "length": 7252, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘डॉ. पतंगराव कदम चालते फिरते विद्यापीठ होते’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › ‘डॉ. पतंगराव कदम चालते फिरते विद्यापीठ होते’\n‘डॉ. पतंगराव कदम चालते फिरते विद्यापीठ होते’\nडॉ. पतंगराव कदम यांनी सर्वसामान्य आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम केले. शिक्षणाबरोबरच त्यांनी हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला. खर्या अर्थाने ते चालते फिरते विद्यापीठ असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्यामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना व्यक्त करत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. पतंगराव कदम यांनी श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.\nमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार विदुरा नवले, अशोक मोहोळ, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. के. जैन, अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, पलिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, संजय बालगुडे, मुरलीधर निबांळकर, रिपाइं आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वसंत पवार, प्रकाश भालेराव, राहुल डंबाळे आदींनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.\nहर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘डॉ. कदम यांनी 1964 मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली. सुरुवातीला त्यांच्या शाळेत फक्त 12 विद्यार्थी होते. हळूहळू तो वटवृक्ष वाढत गेला आणि आज भारतात आणि परदेशात या विद्यापठीच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.\nबागवे म्हणाले, डॉ. कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्मा��� झाली आहे. ते गोरगरिबांचे कैवारी होते. कामाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी सामाजिक भान ठेवले. या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, डॉ. रोहित टिळक, नगरसेवक आबा बागुल, अविनाश बागवे, वैशाली मराठे आदी उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/BJP-Crisis-on-democracy-said-sharad-pawar/", "date_download": "2019-02-18T17:18:14Z", "digest": "sha1:A45PJKYYI5I4RXBXMOEANNLSPJPQAVIB", "length": 10769, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजप सरकार लोकशाहीवरील संकट : शरद पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Solapur › भाजप सरकार लोकशाहीवरील संकट : शरद पवार\nभाजप सरकार लोकशाहीवरील संकट : शरद पवार\nएक महिन्यापूर्वी तोटा भरून काढण्यासाठी बँकांना 81 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आणि निरव मोदी 11 हजार कोटी रुपये घेऊन पळून गेले. 2016 मध्येच पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहून जबाबदार व्यक्तींनी निरव मोदी पळून जातील, याची कल्पना दिली होती. तक्रार मोदी विरुद्ध आणि राज्यकर्ते मोदी म्हणून याकडे दुर्लक्ष झाले असावे. तसेच हे सरकार लोकशाही समाजव्यवस्थेवरचे संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करत आहोत. तुम्हीही आमच्या पाठीशी उभे राहा, असेही आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केले.\nवाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. तानाजी चोरगे यांना वसंतराव काळे साहित्यकृती पुरस्कार, गंगाधर म्हमाणे यांना शैक्षणिक पुरस्कार, नवनाथ कसपटे यांना कृषिभूषण पुरस्कार तर डॉ. दिलीप शिंदे यांना समाजभूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.\nयावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, आ. हणमंत डोळस, आ. गणपतराव देशमुख, आ. सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. दत्तात्रय सावंत, माजी आ. दिलीप माने, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. राजन पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राजूबापू पाटील, बळीरामकाका साठे, बाळासाहेब शेळके, समाधान काळे आदी प्रमुख पदाधिकार्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील महत्त्वाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.\nखा. पवार म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीत सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली.ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांना प्रश्नांची जाणीव नाही म्हणून शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागले\nआहेत. या सरकारची धोरणे चुकीची आहेत.\nउत्पादकापेक्षा खाणार्यांचा हे सरकार विचार करते आहे. शेतकरी सक्षम झाला तरच अर्थव्यवस्था सक्षम होईल. म्हणून युपीए सरकारच्या काळात शेतकरी सक्षम करण्याचे काम केले. मात्र, हे सरकार शेतकर्यांना न्याय देऊ शकत नाही. शेतमालाचा हमीभाव हे लबाड घरचे आवतन असल्याचा पुनरुच्चार पवारांनी यावेळी केला.\nमाजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले, युपीए सरकारच्या काळात शेतमालास हमीभाव वाढवून दिला. तांदुळ, गव्हाच्या निर्यातीत देशाने पहिला क्रमांक मिळवला होता. शेतकर्यांना कर्जमाफी दिली आणि शेतकरी सक्षम केला होता. मात्र सध्या देशात ज्या प्रकारे शेतकर्यांच्या प्रश्नांकडे पाहिले जात आहे ते पाहता हे सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. गुजरातपाठोपाठ राजस्थानच्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी धक्का दिल्यामुळे या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे.\nयावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ.भारत भालके यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे संयोजक कल्याणराव काळे यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. भीमा नदीवर बॅरेजेस बांधण्यात यावेत, त्याशिवाय सोलापूरला पाईपलाईनने पाणी देऊ नये, राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हे चुकला असून त्याचा फेर सर्व्हे करण्यात यावा. तसेच मध्य रेषा पकडून भुसंपादन करावे, संपूर्ण वीज बील माफी आणि संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशा मागण्या यावेळी केल्या. दिनकर चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mwoindia.in/detail_page.php?param=281", "date_download": "2019-02-18T16:53:24Z", "digest": "sha1:G4XEW6PKNFZHQ227NJEEHWXKDVAA4BNM", "length": 3281, "nlines": 32, "source_domain": "mwoindia.in", "title": "Minority Welfare Organization Of INDIA", "raw_content": "\nभारत सरकारने वक्फ अधिनियम, १९९५ हा कायदा पारीत करुन संपूर्ण देशात लागू केला. सदर कायदा महाराष्ट्र राज्यात दि.०१/०१/१९९६ पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यातील तरतुदींनुसार शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र.वक्फ-१०/२००१/प्र.क्र.१५४/ल-३, दि.४ जानेवारी, २००२ अन्वये, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील वक्फांची संख्या सुमारे २७,००० इतकी असून या सर्व वक्फांची मिळून एकूण सुमारे १,००,००० एकर इतकी जमीन आहे. यापैकी सुमारे ७० टक्के वक्फ जमिनी अतिक्रमणाखाली आहेत. सुमारे ११५ भूखंडावर शासकीय/निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय असल्याचा वक्फ मंडळाचा अहवाल आहे. स्थानिक वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे, विकास करणे तसेच हजारो वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, इ. कामे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापनेकडे सोपविण्यात आलेली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vinayak-mete-on-nitesh-rane-and-maratha-reservation/", "date_download": "2019-02-18T16:41:19Z", "digest": "sha1:KEFMXTKVU6F2WVGFUCW64OJFXJ2LVH5U", "length": 6877, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठ्यांसाठी मी केलं हे आपल्या वडिलांना विचारा ; मेटेंनी नितेश राणेंना झापलं", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमराठ्यांसाठी मी केलं हे आपल्या वडिलांना विचारा ; मेटेंनी नितेश राणेंना झापलं\nटीम महाराष्ट्र देशा : विनायक मेटे हे चायनीज मराठा असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विनायक मेटेंवर केला होता. या टीकेने उद्विग्न होत विनायक मेटे यांनी नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. वैचारिक उंची नसणाऱ्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, आम्ही काय केले, ते आपल्या वडिलांना विचारावे, असे मेटे म्हणाले आहेत.\nदरम्यान, विनायक मेटे हे चायनीज मराठा आहेत. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. ते स्वत: मराठा आहेत का, अशी शंका वाटते, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. राणेंच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले. त्यांनी नितेश राणेंचे थेट नाव घेतले नाही. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी शासनाने स्वीकारल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे मागासवर्ग आयोगाने नमूद केले आहे. लवकरच आरक्षणासंदर्भात निर्णय होईल.\nमराठासह धनगर, मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आग्रही होतो आणि यापुढेही राहू असे त्यांनी सांगितले. सध्या कोणीही ऊठसुठ काहीही बोलत आहे. ज्यांची वैचारिक आणि शारीरिक उंची नाही ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.\nब्राम्हण मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो – विनायक मेटे\nशरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय \n…. तर सरकार तातडीने विचार करेल : नारायण राणे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nब्रेकिंग : मराठा आरक्षणाचं विधेयक 29 नोव्हेंबर रोजी दोन्ही सभागृहात मांडणार\n‘ही’ आहे माझी जात ; जात सांगत मोदींचा कॉंग्रेसवर घणाघात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83/", "date_download": "2019-02-18T17:10:30Z", "digest": "sha1:M3XDF3EK7RQMQI6OKXWGYWFVQFFOIAH3", "length": 9426, "nlines": 47, "source_domain": "mediaonepr.com", "title": "नागपूर अधिवेशन - Nagpur Adhiveshan - नागपूर अधिवेशन - Nagpur Adhiveshan -", "raw_content": "\nदरवर्षी भरणारे नागपूर अधिवेशन एक सरकारी सहलच झाली आहे. या काळात एक वेगळेच नागपूर विधानभवनाबाहेर पाहायला मिळते. राज्याचे विषय, त्यांच्या समस्या घेऊन तिकडे विधानसभेत अथवा विधान परिषदेत बोलणारी राजकारणी मंडळी, त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते, मोर्चे घेऊन येणारी मंडळी, अनेक आमदार- कार्यकर्ते मंडळी यांची स्वतःची स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरु असते. यावेळी घडणाऱ्या गमतीजमती एरवी कुठेच पाहायला मिळत नाहीत. ऐन थंडीतअधिवेशनाला जाण्याचा नेते मंडळींचा उत्साह व पिकनिक मूडमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करण्याची प्रवृत्ती जास्तच बळावत चालली आहे. याचेच मार्मिक चित्रण अनिल केशवराव जळमकर निर्मित ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. निलेश रावसाहेब जळमकर लिखित- दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला प्रदर्शित होतोय.\nविदर्भ पिक्चर्स प्रस्तुत, ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ चित्रपटातून या अधिवेशनाची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. राजकारणापलीकडचे राजकीय रंग या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळतात. अधिवेशनादरम्यान रंगणारा गप्पांचा राजकीय फड असो की राजकारण्यांची स्टाईल हे सगळंच या काळात खूप लक्षवेधी असतं. मंत्र्यांच्या सरबराईत इथला सरकारी कर्मचारी कसा त्रासून जातो आणि शेवटी करो���ो रुपये खर्च करून पार पडणाऱ्या अधिवेशनात अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. अशा अनेक बाबींवर या चित्रपटातून नेमकं भाष्य करण्यात आलंय. या चित्रपटाची सह-निर्मिती ययाति नाईक यांनी केली आहे.\nमकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे या कलाकारांसह विनीत भोंडे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कऱ्हाडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण आदी कलाकारांनी अफलातून भूमिका साकारल्या आहेत. गीतकार अनंत खेळकर, निलेश रावसाहेब जळमकर, अमोल ताले लिखित गीतांना अमित ताले यांनी संगीतबद्ध केलं आहे. पार्श्वसंगीताची साथ अमेय नारे, साजन पटेल यांनी दिली असून प्रसन्नजीत कोसंबी, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, शरद ताऊर यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. वेशभूषा संदीप जोशी, रंगभूषा निशिकांत उजवणे यांची तर छायांकन चंद्रकांत मेहेर यांनी केलंय. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी योगेश जाधव यांनी सांभाळली आहे.\n‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ ९ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://mwoindia.in/detail_page.php?param=282", "date_download": "2019-02-18T16:24:33Z", "digest": "sha1:SPOVOG4H2QMS5J2KE6GVXU7RFKOE7N57", "length": 3920, "nlines": 40, "source_domain": "mwoindia.in", "title": "Minority Welfare Organization Of INDIA", "raw_content": "\nमहाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरणाची स्थापना महसूल व वन विभागाच्या दि.२० ऑक्टोबर, २००० च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. तसेच दि.12.12.2003 पासून महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूरची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने वक्फ अधिनियम,1995 मधील कलम 40 येथील तरतूदीनुसार दिलेल्या निर्णयाविरुध्द वक्फ न्यायाधिकरणत अपिल दाखल करण्याचा, वक्फ अधिनियम,1995 मधील कलम 83(2) येथील तरतुदींनुसार, संबंधित पक्षाला अधिकार आहेत. त्यांचा कार्यालयीन पत्ता व दुरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहे.\n१.१ वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण १० सद��्य कार्यरत असून या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे -\nमहाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद\nपत्ता : पिठासीन अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद, 2 रा मजला, नवीन प्रशासकीय भवन जिल्हाधिकारी, कार्यालय, औरंगाबाद.\nमहाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूर\nपत्ता : पिठासीन अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, नागपूर (जिल्हा न्यायाधिश हेच पिठासीन अधिकारी असतात).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decrease-number-water-scarcity-villages-10226?tid=3", "date_download": "2019-02-18T17:51:28Z", "digest": "sha1:Q6CAMWU7IJAYJGQAGWVFS2GT7GCYJDWR", "length": 15830, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Decrease in the number of water-scarcity villages | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट\nपाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट\nबुधवार, 11 जुलै 2018\nनाशिक : नाशिक विभागात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या पावसामुळे विभागातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाल्याने टँकरसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शनिवारपर्यंत (ता. ७) विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ३३५ वरून १३७ इतकी झाली, तर टँकर्सची संख्या २८२ वरून १०४ इतकी कमी झाली आहे.\nनाशिक : नाशिक विभागात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या पावसामुळे विभागातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाल्याने टँकरसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शनिवारपर्यंत (ता. ७) विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ३३५ वरून १३७ इतकी झाली, तर टँकर्सची संख्या २८२ वरून १०४ इतकी कमी झाली आहे.\nजुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याअखेर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत १९८, तर टॅँकर्सच्या संख्येत १७८ इतकी मोठी घट आली आहे. पावसामुळे टंचाईग्रस्त ३३५ गावांपैकी १९८ गावांसह ३८९ वाड्यांवरील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. विभागातील नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावांची संख्या शून्यावर आल्याने हे जिल्हे टँकरमुक्त झाले आहेत.\nअन्य जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्ह्यात ७९, ना��िक जिल्ह्यात ४४ आणि धुळे जिल्ह्यातील १४ गावांतील टंचाईस्थिती कायम आहे. या गावांना टँकरद्वरे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनातर्फे अद्यापही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ५३ वाड्यांवरील पाणीटंचाई कायम आहे. बागलाण, मालेगाव, सुरगाणा आणि नांदगाव तर नगर जिल्ह्यांतील संगमनेर, पारनेर, पाथर्डी आणि राहता या तालुक्यांतील गावांची टँकरच्या फेऱ्यातून सुटका झाली आहे.\nटंचाईग्रस्त तालुके आणि गावे (कंसात) : सिन्नर (१२), येवला (३२), शिंदखेडा(९), साक्री(३), धुळे (२), अमळनेर (२९), जामनेर (१९), पारोळा (१६), चाळीसगाव (८), जळगाव (३), मुक्ताईनगर आणि भुसावळ (२) या तालुक्यांतील १३७ गावांत सध्या पाणीटंचाई कायम आहे. उर्वरित ४२ तालुके टंचाईमुक्त झाले आहेत. नाशिक, जळगाव आणि धुळे या तिन्ही जिल्ह्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.\nजिल्हा जून २०१८ जुलै २०१८\nगावे टॅँकर्स गावे टॅँकर्स\nनाशिक १११ ८४ ४४ ३१\nधुळे १५ १२ १४ ११\nनंदुरबार २ १ ० ०\nजळगाव १४४ ११४ ७९ ६२\nनगर ६३ ७१ ० ०\nएकूण ३३५ २८२ १३७ १०४\nनाशिक nashik प्रशासन administrations पाणी water पाणीटंचाई नगर जळगाव jangaon धुळे dhule बागलाण संगमनेर चाळीसगाव भुसावळ २०१८ 2018\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:33:34Z", "digest": "sha1:X5F36CZ3TMR3PTZFFX7FB3SPPXUL5KGH", "length": 10228, "nlines": 106, "source_domain": "chaupher.com", "title": "राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर\nराही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर\nचौफेर न्यूज – कोल्हापूरची नेमबाज सुवर्णकन्या राही जीवन सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ‘अर्जुन पुरस्कार’ मिळाला आहे.\nया निर्णयाची माहिती मिळताच महाराष्ट्र फायफल असोसिएशनसह क्रीडाप्रेमींनी राहीवर अभिनंदनाचा वर्षाव केला. तिचे वडील जीवन सरनोबत यांनीही राहीच्या नेमबाजीतील कामगिरीची योग्य नोंद घेऊन केंद्र सरकारने तिच्या कामगिरीचा गौरव केल्याने मनापासून आनंद झाला असल्याचे गुरुवारी सांगितले.\n२५ मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत राहीने ठसा उमटवला आहे. या क्रीडा प्रकारात ती आघाडीची भारतीय महिला खेळाडू आहे.कोल्हापूर येथे तिने नेमबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. २००८ सालापासून तिची आंतरराष्ट्रीय कामगिरी खुलत गेली. त्यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिने पहिले सुवर्ण पदक मिळविले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने जकार्ता येथे झालेल्या यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. नवी दिल्लीमध्ये आठ वर्षपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली होती.\nविश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय पिस्तुल नेमबाज ठरली. चँगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा तिने जिंकली होती. ग्लासगो येथे २०१४ साली पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळात,तिने पुन्हा सुवर्णपदकाची कमाई केली होती. यशाचा हाच क्रम कायम ठेवत तिने त्याच वर्षी इंचीऑन येथील कांस्यपदक जिंकले. राहीने २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदकमिळवले होते तर २०१२ साली लंडन ऑलिंपिकसाठी तिची निवड झाली.\nराहीची ताजी कामगिरी म्हणजे यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा. मागील महिन्यात तिने या स्पर्धेत सहभागी होत तिच्या आवडीच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात ३४ गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून सुवर्णवेध साधला होता.या यशानंतर ती कोल्हापुरात आल्यावर तिची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. हा आनंददायी प्रसंग ताजा असतानाच आता तिला सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने आज पुन्हा एकदा करवीरनगरीत खुशीची लाट पसरली आहे.\nPrevious articleगायीला राष्ट्रमातेचा दर्जा, उत्तराखंड विधानसभेत प्रस्तावाला मंजुरी\nNext articleशेतमजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार ; एका मुलीचा उपचारादरम्यानमृत्यू\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-pomegranate-production-successful-vijay-chimane-71692", "date_download": "2019-02-18T16:50:22Z", "digest": "sha1:LJVW5N6NHZGJQ7Q765ZYW6MYJIFNKQPY", "length": 23557, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news pomegranate production successful by vijay chimane उत्कृष्ट दर्जा ठेवल्यानेच चिमणेंच्या डाळिंबाला मागणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nउत्कृष्ट दर्जा ठेवल्यानेच चिमणेंच्या डाळिंबाला मागणी\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nदुष्काळी परिस्थिती व वातावरणातील बदल यामुळे शेतीत विविध अडचणी निर्माण होत आहेत. मात्र जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील विजय चिमणे यांनी सर्व बाबींवर मात करत सहा एकरांतील डाळिंबबागेत यशस्वी उत्पादन घेत चांगला नफाही मिळवला आहे. पाण्याची शाश्वतता निर्माण करीत त्यांनी दर्जेदार फळनिर्मितीवर भर दिला. म्हणूनच व्यापारीदेखील चांगला दर देऊन त्यांच्याकडून डाळिंबाची खरेदी करण्यात उत्सुकता दाखवत आहेत.\nदुष्काळी परिस्थिती व वातावरणातील बदल यामुळे शेतीत विविध अडचणी निर्माण होत आहेत. मात्र जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील विजय चिमणे यांनी सर्व बाबींवर मात करत सहा एकरांतील डाळिंबबागेत यशस्वी उत्पादन घेत चांगला नफाही मिळवला आहे. पाण्याची शाश्वतता निर्माण करीत त्यांनी दर्जेदार फळनिर्मितीवर भर दिला. म्हणूनच व्यापारीदेखील चांगला दर देऊन त्यांच्याकडून डाळिंबाची खरेदी करण्यात उत्सुकता दाखवत आहेत.\nजालना जिल्हा मोसंबीच्या उत्पादनात आघाडीवर आहे; परंतु २०१२ व त्यानंतरच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा नष्ट झाल्या. अनेकांनी त्या प्राप्त परिस्थितीत जतनही करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाचे सावट नियमित राहू लागल्याने या भागातील शेतकरी पिकांचे अन्य पर्याय शोधू लागला. डाळिंबासारखे पीक त्यांना महत्त्वाचे वाटू लागले. काहींना या पिकात यश मिळविता आले; तर काहींना नियोजनाअभावी अपयशदेखील आले.\nतीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील विजय एकनाथ चिमणे मात्र अत्यंत धडपडी स्वभावाचे शेतकरी. दुष्काळाशी सामना त्यांनाही करावा लागलाच. त्यांचीही वडिलोपार्जित चोवीस एकर जमीन अाहे. आई-वडील व एक बंधू आहेत. बंधू तात्यासाहेब राजकारणात असून, माजी सभापती आहेत.\nशेतीची बहुतांश जबाबदारी विजय यांच्यावरच आहे. वीस एकरांतील सात एकर क्षेत्र माळरानावर आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात येत असल्याने फारसे उत्पन्न मिळत नव्हते. ऊस, कापूस, मूग, सोयाबीन अशी पिके होती. विजय यांनी शेतीत बदल करण्याचा निर्णय घेताना आधुनिक पद्धतीचा वापर व पीकबदल महत्त्वाचा ठरवला.\nपूर्वी १५ एकरांपर्यंत ऊस होता. मात्र ते कालातंराने कमी करून त्या जागी डाळिंब घेण्यास सुरवात केली. बंधू तात्यासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा एकरांतील जमिनीची आडवी उभी नांगरट करत जानेवारी २०१२ मध्ये टिश्यूकल्चर अर्थात ऊतिसंवर्धित ‘भगवा’ वाणाच्या डाळिंब रोपांची लागवड केली. लागवडीचे अंतर १४ बाय १० फूट असून, सहा एकरांत सुमारे १४०० झाडे आहेत.\nहोते आंबिया बहराचे नियोजन\nलागवडीनंतर अठरा महिन्यांनी आंबिया बहराचे नियोजन करण्यात आले. यासाठी छाटणी, पाण्याचे नियोजनही करण्यात आले. आवश्यकतेनुसार ठिबक सिंचनाद्वारे झाडाला पाणी देण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून बागेची निगराणी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली. त्यातून फळाचा दर्जाही सुधारला. विविध रोगांवर नियंत्रण राखण्यात यश आले. व्यापाऱ्यांकडूनही चांगली मागणी असून, चांगला दर दिला जातो आहे.\nदोन विहिरी, एक बोअरवेल अशी पाण्याची व्यवस्था होती. दुष्काळी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने पाण्याचे स्रोत कमी पडू लागले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी डाळिंब लागवडीच्या सात एकरांपैकी एका एकरात शेततळे निर्माण केले. त्यातून सहा एकरांतील डाळिंबबागेतील पाण्याची अडचण दूर झाली. दोन किलोमीटर अंतरावरून डाव्या कालव्यावरून पाइपलाइन करण्यात आली. त्यामुळे कालव्याला पाणी आले की तेवढी पाणीटंचाई भासत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याचा मोठा आधार होत असल्याने त्या काळातही डाळिंबाच्या बागा जतन करण्यास मदत झाली. शेततळ्यासाठी जवळपास साडेसहा लाख रुपये खर्च झाले. आणखी दोन एकरांत शेततळे तयार करण्याचे नियोजन असल्याचे चिमणे यांनी सांगितले.\nसन २०१४ मध्ये सहा एकरांतून सुमारे २० टन उत्पादन मिळाले. त्यास किलोला ६० रुपये दर मिळाला. सन २०१५ मध्ये एकूण क्षेत्रातून ३० टन उत्पादन; तर किलोला ५८ रुपये दर मिळाला.\nमागील वर्षीदेखील किलोला ६० रुपये असा दर मिळाला. यंदा आंबेबहाराचा ३४ टन माल व्यापाऱ्यांना दिला आहे. अद्याप २० टनांची विक्री होईल, अशी चिमणे यांना अपेक्षा आहे. साडे ४२ रुपये दराने आत्तापर्यंत माल दिला. सध्या मात्र हा दर ३० रुपयांप्रमाणे सुरू असल्याचे ते म्हणाले.\nगेल्या तीनही हंगामांत डाळिंबाचे समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने दुष्काळात मोठा आधार झाला आहे. अजून सहा एकरांत हे पीक वाढवण्याचे त्यांचे नियोजन आहे. एखाद्या वर्षी उत्पादन चांगले असते, त्या वेळी दर कमी असतो आणि बाजारात आवक कमी असते त्या वेळी दर चांगले असतात हा नित्य अनुभव घेत असल्याचे चिमणे म्हणाले.\n- विजय चिमणे, ९०७५७८२५५५\nमित्रांचा सल्ला ठरला मोलाचा\nडाळिंबाचा दर्जा चांगला आहे, हीच दर चांगला मिळण्याची जमेची बाजू असल्याचे चिमणे म्हणाले.\nअौरंगाबाद, जालना भागातील अनुभवी डाळिंब उत्पादकांसोबत त्यांनी चांगली मैत्री केली आहे.\nकोणतीही अडचण आली तरी ते मित्रांचा सल्ला घेतात.\nतज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांनी खतांचे व व्यवस्थापनाचे वेळापत्रक बसवले आहे. एक वर्षाआड प्रत्येक झाडाला २० किलो शेणखत देण्याचे त्यांचे नियोजन राहते.\nअन्य पिकांचे कुशल नियोजन\n२४ एकरांपैकी सहा एकरांत ऊस आहे. आठ एकरांत न्यूसेलर मोसंबीची मागील वर्षी लागवड केली आहे. त्यात सोयाबीन व हरभरा यांचे आंतरपीक घेत पूरक उत्पन्नही मिळविले आहे.\nदोन एकर क्षेत्र नव्या शेततळ्यांची राखीव ठेवले अाहे; तर दोन एकर क्षेत्र विहिरी व जनावरांचा चारा यासाठी उपयोगात आणले आहे.\nडाळिंबाची लागवड करण्यापूर्वी सोलापूर, न���शिक, नांदेड, वाशी अशा सर्व मार्केटला फिरून चिमणे यांनी आवक व दर यांचा अभ्यास केला. त्यामुळे बहाराचे व मार्केटचे नियोजन करणे सोपे झाले.\nपूर्णवेळ शेतीत राहणेच महत्त्वाचे\nशेतीत यशस्वी व्हायचे, तर शेतकऱ्याने पूर्णवेळ शेती करायला पाहिजे. मी पहाटे पाच वाजता उठून शेतीकामांना सुरवात करतो. संध्याकाळपर्यंत माझा दिवस शेतीतच व्यतीत होतो. एक ध्येय केंद्रस्थानी ठेवून काम केल्यास यश मिळते, असे चिमणे सांगतात.\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\nबलात्काऱ्याला फाशी द्या असे लिहून युवतीची आत्महत्या\nमौदा - मौदा तालुक्यातील मारोडी येथील दारू पाजून अत्याचार करण्यात आलेल्या पीडित युवतीने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे....\nशेतकऱ्यांना धान्य वाटप ही क्रूर चेष्टाच - विजयअण्णा बोराडे\nजालना - शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो, त्यालाच धान्य वाटप होते ही किती क्रूर चेष्टा आहे, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त...\nगोळेगावच्या द्राक्षमहोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद\nजुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास...\nकोसुंबच्या जाधवांनी घेतले स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन\nदेवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गोविंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक...\nउन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका...\nपाली - सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहिर) पुर्णपणे मोडली आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/accident-pune-40655", "date_download": "2019-02-18T16:46:19Z", "digest": "sha1:A4DX3Z6YOHXDMEMG6PN77NX5I4UJR3DM", "length": 16069, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident in pune भरधाव मोटारीने पाच जणांना उडवले | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nभरधाव मोटारीने पाच जणांना उडवले\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nबालिकेचा मृत्यू; चार जण गंभीर, महिला मोटारचालकाविरुद्ध गुन्हा\nपुणे/औंध - महिला चालकाचे भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या पाच जणांना मोटारीने उडवले. मनाचा थरकाप उडविणाऱ्या या भीषण अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला; तर अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले असून, एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बाणेर गावठाण प्रवेशद्वाराजवळ सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.\nबालिकेचा मृत्यू; चार जण गंभीर, महिला मोटारचालकाविरुद्ध गुन्हा\nपुणे/औंध - महिला चालकाचे भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या पाच जणांना मोटारीने उडवले. मनाचा थरकाप उडविणाऱ्या या भीषण अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला; तर अन्य चौघे जण गंभीर जखमी झाले असून, एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बाणेर गावठाण प्रवेशद्वाराजवळ सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.\nईशा अजयकुमार विश्वकर्मा (वय ३) असे मृत मुलीचे नाव आहे, तर साजिद साहिल शेख (वय ४) याची प्रकृती चिंताजनक आहे. पूजा अजयकुमार विश्वकर्मा (वय २४), सय्यद साजिद अली (वय २५) आणि निशा साजिद शेख (सर्व रा. धनकुडे हाईट्स, बाणेर) अशी अन्य गंभीर जखमींची नावे आहेत. या तिघांवर औंध येथील मेडीपॉइंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मोटारचालक महिलाही किरकोळ जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nसुजाता जयप्रकाश श्रॉफ (वय ५४) असे संशयित चालक महिलेचे नाव असून, पती बांधकाम व्यावसायिक आहेत.\nविश्वकर्मा आणि शेख कुटुंबीय हे बाणेर येथील धनकुडे हाईट्स या एकाच इमारतीमध्ये राहतात. विश्वकर्मा यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. दोन्ही कुटुंबीय मुलांसमवेत डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेले होते. खरेदीनंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते बाणेर गावठाण प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ रस्ता ओलांडण्यासाठी उभे होते. त्या वेळी भरधाव आलेली आयटेन मोटार थेट दुभाजकावर चढली. तेथे थांबलेल्या पाच जणांना जोरात धडक देऊन फरफटत नेले. त्यानंतर मोटार पुढे खांबाला धडकून थांबली.\nअपघातानंतर तेथील नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात हलविले. त्यापैकी ईशा विश्वकर्मा हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. साजिद शेख हा अत्यवस्थ असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.\nबाणेर रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या अपघाताचे फुटेज व्हायरल झाले. विश्वकर्मा आणि शेख कुटुंबीयांनी अर्धा रस्ता ओलांडला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने वाहने येत असल्यामुळे ते दुभाजकाजवळच थांबून होते. त्या वेळी अचानक आलेल्या भरधाव मोटारीने या पाच जणांना उडविले. हे दृश्य मनाचा थरकाप उडविणारे होते. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिला चालकाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.\nशहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला\nशहादा ः जम्मू- काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/oadwadar-society-constitutional-quality-43458", "date_download": "2019-02-18T17:18:54Z", "digest": "sha1:L3RWW2L47S4LZB3LMIB3BKVDFRIOWLOX", "length": 13515, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "oadwadar society constitutional quality ओडवडार समाजालाही संवैधानिक दर्जा द्या | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nओडवडार समाजालाही संवैधानिक दर्जा द्या\nशुक्रवार, 5 मे 2017\nम्हसदी (जि. धुळे) - देशातील दहा राज्यांत वडार, बेलदार भटक्या जमातीला संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे. तोच दर्जा राज्यातील ओड (वडार) समाजाला द्यावा, असा ठराव पुणे येथे झालेल्या ओड (वडार) कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.\nम्हसदी (जि. धुळे) - देशातील दहा राज्यांत वडार, बेलदार भटक्या जमातीला संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे. तोच दर्जा राज्यातील ओड (वडार) समाजाला द्यावा, असा ठराव पुणे येथे झालेल्या ओड (वडार) कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.\nया बैठकीस वडार समाजाचे राज्यातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इतर राज्यात आरक्षण मिळते मग महाराष्ट्रातच का नाही असा प्रश्न उपस्थित करून त्यासाठी आता राज्य आणि देशपातळीवर पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले. दगड फोडणे, दगड घडविणे, मातीकामासंबंधीची सर्व कामे करणे हे व्यवसाय करणारे ओड, वडार, वड्डे, वड्डेलु, वड्डर, भोवी, बेलदार, बोयर, ओड राजपूत, बंडीवड्डर, सिरिकीबंद या नावाने ओळख असलेला समाज महाराष्ट्रात वडार म्हणून ओळखला जातो. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल येथील बेलदार, कर्नाटक येथे भोवी, तमिळनाडूत बंडीवड्डर या नावाने असलेल्या वडार समाजाला तेथे अनुसूचित जातीचा संवैधानिक दर्जा दिलेला आहे.\nया विषयावर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव गुंजाळ, सरचिटणीस भरत यांनी राज्यात दोन्ही समाज एकत्र करत राज्य सरकारसमोर प्रखर भूमिका मांडत आरक्षणाची शिफारस राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नेण्यात येईल, असे जाहीर केले.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\nशहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला\nशहादा ः जम्मू- काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\nकारागृह अधिक्षक यु. टी. पवार यांना कारणे दाखवा नोटीस\nपुणे : गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना देखील त्याला न्यायालयात हजर करण्यास नकार देणार्या येरवडा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grow-prices-price-coconut-stable-9947?tid=161", "date_download": "2019-02-18T17:59:23Z", "digest": "sha1:MWQC2D5N2W4YE5IHJ3YUVRTIFUUD7M3B", "length": 15898, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Grow Prices The price of the coconut is stable | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर\nनागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर\nमंगळवार, 3 जुलै 2018\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्विंटल अशी आहे.\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्विंटल अशी आहे.\nबाजारात तुरीची आवक ३५० क्विंटलची सरासरी आवक आहे. गेल्या आठवड्यात तूर ३४५० ते ३७३० रुपये क्विंटल होती. या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होत हे दर ३४०० ते ३७१५ रुपये क्विंटलवर आले. तुरीची आवकदेखील घटल्याचे सांगण्यात आले. आठवड्यात तुरीची आवक ३५० वरून २५० क्विंटलवर पोचली. ३००० ते ३२७४ रुपये क्विंटल हरभरा दर होते. या आठवड्यात हे दर ३००० ते ३३३५ रुपयांवर पोचले. हरभरा दरात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली. ९०० ते १००० क्विंटल अशी हरभऱ्याची आवक आहे.\nलुचई तांदूळ २२०० ते २५०० रुपयांवर गेल्या पंधरवड्यापासून स्थिर असून आवक २५ ते ३० क्विंटल इतकी अत्यल्प आहे. उडदाची ६ क्विंटलची आवक होत दर ३८०० ते ४००० रुपये क्विंटल राहिले. बाजारात जवसाचीदेखील आवक होत असून ती ६ ते ८ क्विंटलच्या घरात आहे. जवसाचे व्यवहार ३८०० ते ४००० रुपये क्विंटलने झाले. सोयाबीनची बाजारातील नियमित आवक आहे. सोयाबीनची कधी १००, तर कधी ५०० क्विंटलची आवक नोंदविली जाते. ३००��� ते ३३७५ रुपये क्विंटल असलेले सोयाबीन या आठवड्यात ३२०० ते ३४५२ रुपये क्विंटलवर पोचले.\nकळमणा बाजार समितीत मोसंबीची आवक नियमित आहे. मोसंबीच्या मोठ्या आकाराचे फळाचे दर ३००० ते ४००० रुपये क्विंटलवर स्थिर आहेत. मध्यम आकाराच्या फळाचे दर २४०० ते २८०० रुपये, तर लहान आकाराच्या फळांना १२०० ते १४०० रुपये क्विंटलचा दर होता. बाजारात डाळिंबाचे व्यवहार २००० ते ६००० रुपये क्विंटलने होत आहेत. डाळिंबाची आवक ५०० ते ५५० क्विंटलची आहे.\nबाजार समिती agriculture market committee तूर सोयाबीन मोसंबी sweet lime डाळ डाळिंब\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nराज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये परभणी...\nजळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक...\nव्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल...पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची...\nशेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nऔरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nसोलापुरात ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ६५०...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nटोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६००...सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन...\nअकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार...अकोला ः ये���ील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ...\nकळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवरनागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात...\nहिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार...\nराज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५०००...सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः...\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५०००...जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nयवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घटयवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/andy-murray-believes-grand-slams-don%E2%80%99t-need-maria-sharapova-sell-themselves-43273", "date_download": "2019-02-18T16:50:48Z", "digest": "sha1:53ERSDAEV5TF7FORUI7LXNTE7Z5N5XTM", "length": 17210, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Andy Murray believes Grand Slams don’t need Maria Sharapova to sell themselves 'स्लॅम'चा प्रतिसाद वाढण्यासाठी शारापोवाची गरज नाही : मरे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n'स्लॅम'चा प्रतिसाद वाढण्यासाठी शारापोवाची गरज नाही : मरे\nगुरुवार, 4 मे 2017\nफ्रेंच ओपन पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी शारापोवाला क्रमवारीत पहिल्या 200 जणींत असण्याची गरज होती. त्यासाठी तिला स्टुटगार्टमध्ये किमान अंतिम फेरी गाठण्याची गरज होती, पण ती उपांत्य फेरीत क्रिस्टिना म्लाडेनोविच हिच्याकडून हरली. ती आता 262व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे आता तिला फ्रेंच ओपनची पात्रता फेरी किंवा मुख्य स्पर्धेत \"वाइल्ड कार्ड' मिळण्याची गरज आहे. हा निर्णय फ्रेंच टेनिस महासंघ 16 मे रोजी घेईल. फ्रेंच ओपन 28 मे पासून सुरू होईल.\nलंडन - ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना मिळणारा व्यावसायिक प्रतिसाद वाढावा म्हणून मारिया शारापोवाची गरज नाही, असे परखड प्रतिपादन ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने व्यक्त केले. ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरलेल्या शारापोवाला पुनरागमनानंतर वाइल्ड कार्डची खिरापत वाटली जात आहे. त्याबद्दल काही महिला टेनिसपटूंनी जाहीर विरोध दर्शविला होता. यानंतर एका प्रमुख पुरुष टेनिसपटूने प्रथमच जाहीर भाष्य केले आहे.\nस्टुटगार्टसह माद्रिद आणि रोम या स्पर्धांच्या संयोजकांनी शारापोवाला \"वाइल्ड कार्ड' दिले आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्येही तिला असाच आयता प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मरेने सांगितले की, लहान स्पर्धांचे प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करणे गरजेचे असते, त्यामुळे शारापोवाला \"वाइल्ड कार्ड' मिळणे सोपे गेले. ती स्पर्धा \"कव्हर' करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे असंख्य प्रतिनिधी गेले. या तुलनेत \"स्लॅम'ना अशा \"कव्हरेज'ची गरज नसते, कारण मुळातच मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. साहजिकच \"स्लॅम'च्या संयोजकांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल. आघाडीवरील स्थान गाठण्यासाठी खेळाडूने परिश्रमपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असते, हे या संयोजकांनी लक्षात घ्यायला हवे. शारापोवाने पहिल्याच स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. ही स्पर्धा जिंकण्याच्या क्षमतेइतका दर्जा तिने प्रदर्शित केला आहे. ती लवकरच \"टॉप'वर येऊ शकते हेच यातून दिसून येते. तीन- चार आठवड्यांत ती पुन्हा सर्वोच्च स्पर्धांमध्ये खेळू शकेल.\nशारापोवाच्या फॉर्मनुसार \"स्लॅम' संयोजकांचा \"वाइल्ड कार्ड' देण्याचा निर्णय अवलंबून असेल असे मला वाटत नाही.\nफ्रेंच ओपन पात्रता फेरीत सहभागी होण्यासाठी शारापोवाला क्रमवारीत पहिल्या 200 जणींत असण्याची गरज होती. त्यासाठी तिला स्टुटगार्टमध्ये किमान अंतिम फेरी गाठण्याची गरज होती, पण ती उपांत्य फेरीत क्रिस्टिना म्लाडेनोविच हिच्याकडून हरली. ती आता 262व्या क्रमांकावर आहे, त्यामुळे आता तिला फ्रेंच ओपनची पात्रता फेरी किंवा मुख्य स्पर्धेत \"वाइल्ड कार्ड' मिळण्याची गरज आहे. हा निर्णय फ्रेंच टेनिस महासंघ 16 मे रोजी घेईल. फ्रेंच ओपन 28 मे पासून सुरू होईल.\nविंबल्डनचा निर्णय 20 जूनला\nऑल इंग्लंड क्लबचे संयोजक 20 जून रोजी शारापोवाला वाइल्ड कार्ड देण्याबाबतचा निर्णय घेतील. तोपर्यंत शारापोवा पात्रता फेरीत सहभागी होण्याइतपत क्रमवारीत मजल मारू शकेल. ऑल इंग्लंड क्लबचे अध्यक्ष फ��लिप ब्रुक यांनी सांगितले, की, \"आमच्याकडे वाइल्ड कार्डच्या प्रक्रियेची चाचपणी झाली असून, ती दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. आधी शारापोवा त्यासाठी अर्ज करते का हे आम्ही पाहू आणि इतर सर्वांप्रमाणे त्यावर विचार करू. आधीच्या स्पर्धांत कुणी चांगली कामगिरी केली आहे हे आम्ही पाहू. स्पर्धेची रंगत कशामुळे वाढेल, एखाद्याची कामगिरी विंबल्डनमध्ये भक्कम झाली आहे का, याचाही विचार आम्ही करू.'\nलंडन कॉलिंग काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑक्सफर्ड शहराला भेट दिली. ऑक्सफर्डची विद्यापीठं आणि महाविद्यालयं खूप प्रसिद्ध आहेत...\nपुलवामा हल्ल्याचा जगभरातून निषेध\nनवी दिल्ली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात...\nउंच उडी, लांब उडी (सुनंदन लेले)\nगेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ...\n‘खो-खो’ फक्त राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतच\nदिल्ली/पुणे - ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’...\nपिंपरी - अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी (ता. १४) चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी परिसरात केलेल्या कारवाईत ६० हून अधिक बांधकामे पाडली. चिंचवडगावातील डॉ....\nया वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवेल - मोईन\nलाहोर - वर्ल्ड कपमधील भारताकडून हमखास होणाऱ्या पराभवाचा अपशकुन या वेळी पाकिस्तान नक्की संपुष्टात आणेल, असा विश्वास माजी यष्टिरक्षक मोईन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/udaynraje-take-dig-on-sharad-pawar-on-the-issue-of-collar-udayanraje-talking-in-gopinath-gad-beed/", "date_download": "2019-02-18T16:21:10Z", "digest": "sha1:KSGLXPCJW5XIKUHH5UMZUBB67GGFTWGK", "length": 5044, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कॉलर उडवण्यावरुन उदयनराजेंचा पवारांना चिमटा | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Marathwada › कॉलर उडवण्यावरुन उदयनराजेंचा पवारांना चिमटा\nकॉलर उडवण्यावरुन उदयनराजेंचा पवारांना चिमटा\nबीड : पुढारी ऑनलाईन\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यातील सर्व राजकीय पक्षातील मोठे नेते हजर होते. पण, या कार्यक्रमात उदयनराजेंनी जोरदार बॅटिंग केली.\nउदयनराजेंनी गोपीनाथगडावर केलेल्या आपल्या भाषणात शरद पवारांच्या कॉलर उडवण्यावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले 'आजकाल अनेक जणांना प्रश्न पडतो की उदयनराजे नेहमी कॉलर का उडवतात त्याचे कारण आज मी सांगतो. गोपीनाथ मुंडे नेहमी सांगत लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो त्यालाच कॉलर उडवायचा अधिकार आहे. कारण नसताना अलीकडच्या काळात आजी माजी मंत्र्यांनी त्यावर टीका टिपण्णी केली आहे.’\nकाही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्यावरुन चिमटा काढला होता.\nवाचा : सत्तापरिवर्तन गोपीनाथ मुंडेंमुळेच : मुख्यमंत्री\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/A-replica-of-the-map-of-India-through-the-human-chain/", "date_download": "2019-02-18T17:11:35Z", "digest": "sha1:3L4C4QWWUP325UT5Z6SVXTXLWNCLOFLR", "length": 6011, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘झील’मध्ये भारताच्या नकाशाची प्रतिकृती | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › ‘झील’मध्ये भारताच्या नकाशाची प्रतिकृती\n‘झील’मध्ये भारताच्या नकाशाची प्रतिकृती\nसिंहगड रोड परिसरातील नर्हे येथील झील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताच्या नकाशाची प्रतिकृती तिरंगी झेंड्याच्या रंगामध्ये सादर केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमातून समाजाला राष्ट्रभक्तीचा, समतेचा, एकतेचा व अखंडतेचा संदेश या विद्यार्थ्यांनी दिला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. मानवता व एकता हा संदेश देण्यासाठी झीलच्या अठराशे विद्यार्थांनी एकत्र येऊन मानवी साखळी तयार करून भारत देशाचा नकाशा तिरंगी झेंड्याच्या तीन रंगामध्ये तयार केला.\nया वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त व ए.टी.एस. प्रमुख पुणे भानूप्रताप बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यक्ती ते व्यक्ती समाज ते समाज, समाज ते राष्ट्र यांना एकत्र आणण्याचा भारतीयत्व हा एक धागा आहे. जात धर्मा शिवाय फक्त भारतीय लिहायला शिकण्याची भावना प्रत्येक नागरीका मध्ये असायला हवी असे विचार या वेळी बर्गे यांनी व्यक्त केले.\nझील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रा. जयेश काटकर यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी देशामध्ये जाती भेदात माणसे विभागली जात आहेत. समाजा समाजाध्ये तेढ निर्माण होत आहे याची मोठी खंत वाटते. स्वामी विवेकानंद आणि शहीद भगत सिंग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन माणुसकी हीच जात आणि देश हाच धर्म या तत्वाला अनुसरून झील युथ क्लब ची स्थापना केली आहे.\nया वेळी प्रा. वीरेश चपटे, प्रा. सचिन वाडेकर, डॉ. संजय देवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/in-pune-city-pay-and-park-system-on-night-also/", "date_download": "2019-02-18T16:35:35Z", "digest": "sha1:EBGQHYKM3DRWD3BMGLUGZCYKFQMNJYN5", "length": 9761, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुण्यात रात्रीही 'पे ऍण्ड पार्क' | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › पुण्यात रात्रीही 'पे ऍण्ड पार्क'\nपुण्यात रात्रीही 'पे ऍण्ड पार्क'\nशहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेने संपुर्ण शहरात 'पे ऍण्ड पार्क' योजना तयार केली आहे. यासाठी प्रशासनाने पार्कींग धोरण तयार केले असून या धोरणास उपसूचनेसह स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील रस्त्यांवर दिवस आणि रात्रीच्या वेळीही 'पे ऍण्ड पार्क'ची अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणामुळे पार्कींगच्या दरात दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे.\nशहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने झोन तयार करून पार्कींगचे धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार शहरातील प्रत्येक रस्त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात रस्त्यावरील वाहनांची संख्या, नागरिकांची रहदारी व गर्दी विचारात घेऊन त्यानुसार पे ऍन्ड पार्कचे झोन निश्चित करण्यात आले आहेत. अ, ब, क अशा पध्दतीने हे झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये अ झोनमध्ये कमी वर्दळ पार्किंग, ब मध्ये तीव्र वर्दळ आणि क मध्ये अती तीव्र अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पार्किंगचे दर ठरवण्यात आले आहेत.\nदुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी अ भागासाठी 10 रुपये तासाला आकारण्यात येणार आहे. तर क भागासाठी 20 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर चारचाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी 50 आणि 100 रुपये अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत.\nरात्रीच्या वेळेस अनेक वाहने रस्त्यावर लावण्यात येतात. पेठांमधील काही भागांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांवर ही वेळ येते. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुध्दा रस्त्य��वर पे ऍन्ड पार्क धोरण राबविले जाणार आहे. त्याचा फटका सोसायट्यांमध्ये पार्किग नसलेल्यांना बसणार आहे. दरम्यान शहरातील सर्व रस्त्यांवर पे ऍण्ड पार्क योजना राबविल्यास रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तो कितपत योग्य आहे, हे येणार्या काळातच समजणारा आहे. दरम्यान पुढील पंधरा वर्षात पालिकेला या माध्यमातून 3000 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत.\nपालिका प्रशासनाने तयार केलेल्या पार्कींग धोरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये प्रतितास १० रुपये वरून ७ रुपये, आणि निवासी क्षेत्रातील राज्याच्या पार्कींगसाठी एका रात्रीच्या शुल्कात कपात करण्यासह शहरातील वाडे, जुन्या इमारती, वसाहती, समाविष्ट गावांमधील जुन्या इमारती या ठिकाणी रात्रीच्या वेळी आकारले जाणारे २५ रुपये शुल्क ५ रुपये करावे, या उपसूचनेसह या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.\nआयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे सेटींग लावल्याची चर्चा\nपार्किंग धोरण मंजूर करण्यासाठी पालिका आयुक्त कुणाल कुमार हे अग्रही होते. हे धोरण मंजुर केले जात नसल्याने ते नाराज मनस्थितीत असल्याची चर्चा पालिका अधिकाऱ्यामध्ये होती. पार्किंग धोरण मंजुर केल्याशिवाय ते आयुक्त पदाचा पदभार सोडणार नाहीत, अशीही चर्चा पालिका वर्तुळात होती. स्थायी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी मुख्यंमंत्र्यांकडे सेटींग लावली. स्थायी समितीला हा विषय पुढे ढकलायचा होता, मात्र मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने हे धोरण मंजुर करण्यात आल्याचे पालिकेत बोलले जात होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-benglor-high-way-accident-4-death/", "date_download": "2019-02-18T16:21:48Z", "digest": "sha1:SJLXJUJ2K7PXTJFAB5KQ6FQKHYFKYWDY", "length": 5671, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात ४ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात ४ ठार\nपुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात ४ ठार\nपुणे-बेंगलोर महामार्गावर कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चारजण जागीच ठार झाले आहेत. मुलीला महाविद्यालयात सोडून परत गावी जाणाऱ्या कुंटुंबावर काळाने घाला घातला. ही दुर्दैवी घटना आज (सोमवार) पहाटे घडली.\nयशवंत पांडुरंग माने (५६), पत्नी शारदा माने (४७), मुलगा ऋषीकेश माने (20) आणि चालक रामचंद्र सुर्वे (70) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. माने कुंटुंबिय मूळचे मुंबईचे आहे. त्यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी माने कुटुंबिय रविवारी पुण्याला आले होते. तिला सोडून ते पहाटे परत निघाले असताना भरधाव ट्रक आणि त्यांच्या इंडिका कारचा भीषण आपघात झाला. त्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.\nडॉ.यशवंत पांडूरंग माने हे मूळचे काळचौंडी ता. माण येथील रहिवासी आहेत. या अपघाताची बातमी माण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काळचौंडी गावावर शोककळा पसरली आहे.\nपुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात ४ ठार\nमनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला\nकचर्यात वाढतोय प्लास्टिकचा टक्का\n‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू\nलोकल बंद केल्याने रात्रपाळीच्या प्रवाशांचे हाल\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karad-once-again-gang-war-issue/", "date_download": "2019-02-18T16:47:42Z", "digest": "sha1:PZRS3LR5KJOF73AD6RTPIJTYRB23VJT7", "length": 9104, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड ‘गँगवॉर’च्या दहशतीखाली | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Satara › कराड ‘गँगवॉर’च्या दहशतीखाली\nकासेगाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेली कराडची गुन्हेगारी टोळी सापडल्यानंतर संपूर्ण कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दहा वर्षापूर्वीचे एकमेकांचे प्रतिस्पर्धी सल्या चेप्या आणि दिपक सोळवंडे यांच्या मुलांसह त्यांचे साथीदार गुन्हेगारी कृत्यांसाठी एकत्र आले आहेत. गेल्या आठवड्यात सल्या चेप्याच्या साथीदारांमध्येच उडालेला खटका आणि कोपर्डे परिसरात व्यावसायिकावर झालेला गोळीबाराचा प्रयत्न या सर्वामुळे कराड पुन्हा एकदा ‘गँगवॉर’च्या दहशतीखाली सापडले आहे.\nकासेगाव येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात युवकांना पोलिसांनी गजाआड केले आहे. यात अडीच वर्षापूर्वी कारागृहात मृत्यू झालेल्या कुख्यात गुंड सल्या चेप्याच्या मुलासह दिपक सोळवंडे याचा मुलगा पवन याचाही समावेश आहे. 2005 साली दिपक सोळवंडे व सल्या चेप्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जायचे. त्याच्यात उडालेल्या खटक्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच तत्कालीन पोलिस निरीक्षक महादेव गावडे यांनी दोघांना जिल्ह्यातून तडीपार केले होते.\nत्यानंतर सोळवंडे व सल्या चेप्या यांच्यातील मतभेद मिटले होते. दिपक सोळवंडे तडीपारीनंतर गुन्हेगारी जगतापासून आजवर लांबच राहिला आहे. मात्र या कालावधीत मंडई परिसरात बबलू मानेसह बाबर खानचा दुहेरी खून झाला. त्यानंतर सल्या चेप्याचा मुलगा आसिफसह साथीदाराविरूद्ध मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच सल्या चेप्यावरील गोळीबार प्रकरणी प्रतिस्पर्धी टोळीही तुरूंगात होती. मात्र गेल्या काही महिन्यात एक एक संशयित तुरूंगाबाहेर येऊ लागला असून त्यामुळेच कराडवर गँगवॉरचे सावट पुन्हा एकदा गडद झाले आहे.\nआता सल्��ा चेप्याचा मुलगा आसिफ शेख याच्याबरोबर गुन्हेगारी कृत्यात एकत्र असल्याचे पोलिस कारवाईतून समोर आले आहे. एकीकडे अशी स्थिती असताना सल्या चेप्यावरील गोळीबार प्रकरणातील काही संशयित जामिनावर सुटले आहेत. बबलू माने हत्येनंतर ‘मोक्का’प्रकरणी तुरूंगात असलेला सल्याचा मुलगा आसिफसह त्याचे काही साथीदारही बाहेर आले आहेत. त्याचबरोबर एकेकाळी साथीदार म्हणून ओळखल्या जाणार्या काही जणांमध्ये गेल्या आठवड्यात कराडमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती.\nत्यापूर्वी युवराज साळवीसह त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी मसूर परिसरातील व्यावसायिकाला मारहाण करत त्याच्या दिशेने गोळीबार केल्याचा गुन्हाही कराड तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.\nयुवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा\nदत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा\nलग्नानंतर वर्हाडी मंडळींमध्ये राडा\nलाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली\nदेशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील\nडॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-crop-advice-rice-11911", "date_download": "2019-02-18T17:55:18Z", "digest": "sha1:XOBTLJJVWQVC6YN4F63N5CRX225R42WX", "length": 19971, "nlines": 198, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, crop advice, Rice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन ���धीही करू शकता.\nडॉ. बी. डी. शिंदे, डॉ. आनंद नरंगलकर\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nसध्याचे उष्ण व दमट हवामान रोग व किडीस पोषक आहे. सद्यस्थितीचा विचार करता भात पिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी आणि निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nसध्याचे उष्ण व दमट हवामान रोग व किडीस पोषक आहे. सद्यस्थितीचा विचार करता भात पिकावर पिवळा खोडकिडा, सुरळीतील अळी आणि निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nप्रादुर्भाव पीक वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये होतो. अळी खोड पोखरून आतील गाभा खाते. परिणाम रोपे मरतात. फुटव्यांच्या अवस्थेत प्रादुर्भावामुळे फुटव्यांचा वाढणारा कोंब (गाभा) सुकून जातो. याला गाभामर म्हणतात.\nमेलेले फुटवे हाताने सहज उपटून काढता येतात. पीक पोटरीच्या अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास लोंब्या पांढरट पडून वाळतात. याला पळींज किंवा पांढरी पिशी म्हणतात. पळींजाचे प्रमाण वाढल्यास उत्पादनात घट येते.\nप्रकाश सापळा उभारून किडींचे पतंग नष्ट करावेत.\nकिडीचे अंडीपुंज वेळोवेळी गोळा करून नष्ट करावेत.\nकीडग्रस्त फुटवे आणि पळींज उपटून नष्ट करावेत.\nनर पतंग आकर्षित करण्यासाठी प्रति हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.\nलावणीनंतर ३० दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकमची हेक्टरी ५०,००० अंडी ३ ते ४ वेळा १० दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत. मित्र किटकांचे संवर्धन करावे.\nशेतात पक्षी थांबे उभे करावेत.\nकीडनाशकांचा वापर : प्रति लिटर पाणी\nक्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा\nकारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के) २ ग्रॅम किंवा\nक्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ मि.लि. किंवा\nफ्ल्युबेंडिअमाईड २० टक्के दाणेदार (डब्लूजी) ०.२५ ग्रॅम\nअळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करून त्याची सुरळी करून त्यात राहते.\nरात्रीच्या वेळेस अळी सुरळीतील हिरवा पापुद्रा खाते आणि फक्त बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते.\nसुरळ्या पानाच्या एका कडेस लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात.\nआर्थिक नुकसानीची पातळी ः\nलागवडीपासून फुटवे येईपर्यंत/ फुटवे येण्याची अवस्था/ लोंबी निसवण्यापासून फुले येण्यापर्यंतची अवस्था : २ नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रती चुड.\nशेतात पाणी बांधून ठेवावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. त्यानंतर शेतातील पाणी बाहेर काढत असताना एका बाजूला बांध पाडून त्या ठिकाणी मच्छरदाणीची जाळी लावून सुरळ्या एकत्र करून माराव्यात.\nकीडनाशकांचा वापर : प्रति लिटर पाणी\nकारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के) १.२ ग्रॅम\nप्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात. आळ्या पान पोखरून आतील हिरवा भाग खातात, त्यामुळे पानावरती समांतर पांढऱ्या रेषा उमटतात. अनेक रेषा एकमेकांत मिसळून त्या ठिकाणी पांढरा चट्टा तयार होतो. कालांतराने असे चट्टे तपकिरी होऊन पाने करपल्यासारखी दिसतात.\nप्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापूर्वी होतो. पाणथळ जमीन आणि नत्र खताच्या अती वापराने प्रादुर्भाव वाढतो.\nआर्थिक नुकसान पातळी ः\nपुनर्लागवडीच्या वेळेस ः १ भुंगेरा किंवा १ प्रादुर्भित पान प्रति चूड.\nफुटव्यांच्या अवस्थेत ः १ भुंगेरा किंवा १ ते २ प्रादुर्भित पाने प्रति चूड\nही कीड भात पिकानंतर बांधावरील गवतावर आणि भाताच्या फुटव्यावर उपजीविका करते, पुढील हंगामात भात पिकास उपद्रव करते, त्यासाठी भात लावणीनंतर बांध स्वच्छ ठेवावेत.\nशेतीतून पाणी निचरा होईल, याची काळजी घ्यावी.\nकीटकनाशकांचा वापर ः प्रति लिटर पाणी\nक्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४ मि.लि. किंवा\nलॅम्ब्डासायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली.\nसंपर्क ः डॉ. बी. डी. शिंदे - ८००७८२३०६०\nडॉ. आनंद नरंगलकर - ९४०५३६०५१९\n(कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)\nडावीकडे निळे भुंगेरे. उजवीकडे - पिवळा खोडकिडीचा पतंग व अळी\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-has-never-forgot-about-bhujbals-appointment-as-a-home-minister-for-the-arrest-of-balasaheb/", "date_download": "2019-02-18T16:43:17Z", "digest": "sha1:KCN6CNTYHZEXXFLJ3CCZSYAYWGBMOP73", "length": 7404, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nभुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही\nमुंबई: शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून छगन भुजबळ यांच्यावर लक्ष केले आहे. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा. अशे सामातून स्पष्ट करण्यात आले. तसेच भुजबळांनी गृहमंत्री असताना बाळासाहेबांच्या अटकेसाठी केलेला आटापिटा महाराष्ट्र विसरला नाही. असे देखील म्हटले आहे.\nनेमके काय घडले होते तेव्हा \n१९९९ मध्ये युतीचं सरकार गेलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार आलं. जुलै २००० मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांनी १९९२-९३ या कालावधीतील ‘सामना’मधील अग्रलेखांमुळे दंगल पेटल्याचा ठपका ठेवत बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. तीन दिवस मुंबईत तणाव होता. नंतर बाळासाहेब आपणहून न्यायालयात हजर झाले, पण प्रत्यक्षात न्यायाधीशांनी खटलाच फेटाळला व अटकेची वेळच आली नाही.\nजुलै १९९९ मध्ये युतीचं सरकार सत्तेवर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला. नंतर २००७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी दीर्घकालावधीनंतर मतदान केलं\nभुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती.\nम्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. अश्या शब्दात साम���ातून भुजबळ, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर शाब्दिक वर केले आहेत.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nसरकारी कार्यालयातून इंग्रजी हद्दपार; मराठी सक्तीचा आदेश\nएका फलकामुळे फुटले भाजपचे बिंग, आयपीएल बुकी प्रकरणातील आरोपी निघाला भाजप नेता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-on-maratha-reservation/", "date_download": "2019-02-18T16:41:27Z", "digest": "sha1:WFO55H7TWJHR2CRJEI362NKLSLQGIJIC", "length": 7117, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे", "raw_content": "\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहे महाराष्ट्राचा वाघ हरीश साळवे\nतुफान थंडावणार; ख्रिस गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते\nब्रेकिंग : युतीचं ठरलं अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण द्या : राणे\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही दिले होते. आताही पुन्हा तीच मागणी करत आहोत. मात्र हे आरक्षण देताना कलम १६ आणि १७ नुसार कायद्याच्या चौकटीत बसणारे व टिकणारे हवे, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी बुधवारी मांडली.\nमराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्गीय आयोग गुरूवारी ( ता. १५ नोव्हेंबर) आपला सादर करणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोग हा अहवाल बंद लिफाफ्यात राज्य सरकारकडे सुपूर्त करणार आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर शहरातून करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nनगर शहरात शुक्रवारी सकाळी ८ वाजता छत्रप���ी शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संवाद यात्रेस प्रारंभ होणार आहे. पारनेर, श्रीगोंदा, कोपर्डी, कर्जत, जामखेड, आष्टी, कडा मार्गे पाथर्डीला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, बाभळेश्वर, राहाता, शिर्डी, कोपरगाव, येसगाव मार्गे यात्रा येवला गावात पोहोचणार आहे़ संगमनेर,अकोले तालुक्यातील मराठा समाज बांधव बाभळेश्वर व कोपरगाव येथे संवाद यात्रेत सहभागी होतील. येवला येथून नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाशिक विभागात यात्रेचे आयोजन करणार आहेत.\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहे महाराष्ट्राचा वाघ हरीश साळवे\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/desh-videsh/page/2/", "date_download": "2019-02-18T17:31:48Z", "digest": "sha1:YPRVHLBF3ZY6DAGUKMJMIIJIAKLI643E", "length": 10563, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Desh Videsh | Chaupher News | Page 2", "raw_content": "\nकेरळातील शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा द्या – सर्वोच्च न्यायालय\nचौफेर न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला शबरीमला मंदिरात दोन जानेवारी रोजी प्रवेश करणाऱ्या दोन महिलांना पूर्णवेळा सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने...\nशेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये\n२६ जानेवारी रोजी घोषित होण्याची शक्यता… चौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कर्जाला माफी देण्यासह कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा गांभीर्याने विचार करीत...\n५ वर्षात २७ उद्योगपती कर्ज बुडवून फरार\nचौफेर न्यूज - विजय मल्ल्या, नीरव मोदीप्रमाणे बँकांची कर्जे बुडवून देशातील २७ उद्योगपती विदेशात फरार झाले आहेत. या २७ आरोपींपैकी २० जणांविरुद्ध रेड कॉर्नर...\nकेरळमध्ये हिंसाचार, 745 जणांना अटक, 100 जखमी\nचौफेर न्यूज - दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या केरळ बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. बंददरम्यान वाहनांची आणि दुकानांची मोडतोड...\nअयोध्या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत लांबली\nचौफेर न्यूज - अयोध्या प्रकरणी येत्या १० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात होणारी आजची सुनावणी पुन्हा...\nकमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेलचं डील केलं नाही – निर्मला सीतारमन\nचौफेर न्यूज - कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेलचं डील केलं नाही असा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये राफेल मुद्यावर बोलताना...\nओबीसी आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी तरतुद करू\nकेंद्रीय मंत्री थवरचंद गहलोत यांचे आश्वासन चौफेर न्यूज : मराठा समाजाचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेशाबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे, तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याबाबत कायदेशीर...\nआयफोनसाठी १७ वर्षीय तरूणाने विकली किडनी\nचौफेर नयूज - आपली सुखासीन जीवनशैली आणि आर्थिक सुबत्ता दाखवण्यासाठी आयफोन विकत घेतला जातो. आयफोनची किंमत सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरची असते. त्यामुळे आयफोन खरेदी करण्यासाठी...\nशबरीमला मंदिरातील परंपरा खंडित; दोन महिलांनी घेतले दर्शन\nचौफेर न्यूज - केरळमधील दोन महिलांनी शबरीमला येथील भगवान अयप्पा यांचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात...\n‘कोर्टाच्या निर्णयाची हिंदूंनी वाट बघायची का\nचौफेर न्यूज - राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेला (विहिंप) पटल्याचे दिसत नाही. विहिंपने दिल्लीत पत्रकार...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/administrative-negligence-chikalthana-44798", "date_download": "2019-02-18T17:10:55Z", "digest": "sha1:X3LDNZDBURQXS3TC6AYGZBLCWYI74IZT", "length": 16466, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "administrative negligence in chikalthana चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय हवेतच | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nचिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय हवेतच\nशनिवार, 13 मे 2017\nनवी मुंबई, नागपूर, शिर्डी, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळ विकासासंदर्भात स्वतंत्र बैठक झाली. त्याच प्रमाणे औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतही बैठक घेतल्यास प्रश्न मार्गी लागतील.\n- आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआय\nऔरंगाबाद - येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणास जानेवारी 2016 मध्ये मंजुरी मिळाली. पण, त्यानंतर राज्य शासनाने कोणतीच हालचाल केली नाही. दरम्यान, \"उडान' योजनेतून औरंगाबादला वगळले; त्यामुळे विस्तारीकरण रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nडीएमआयसीमुळे शहरात विदेशी कंपन्या येणार आहेत. त्यामुळे हवाई वाहतुकीचाही विस्तार होणे गरजेचे आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरण वर्ष 2007 पासून प्रयत्न करीत होते. त्याला तब्बल नऊ वर्षांनी मंजुरी मिळाली. यासाठी 182 एकर जमिनीचे भूसंपादन करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, ऑक्टोबर 2016 मध्ये शहरात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विस्तारीकरणास पुन्हा मंजुरी मिळाली. एवढेच नाही; तर यासाठी लागणाऱ्या दोनशे कोटी रुपयांचा खर्च राज्य शासन उचलणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर स्थळ पाहणीही झाली. मात्र, दीड वर्षानंतरही हे विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत राज्य सरकारतर्फे घोषणा आणि आश्वासनाशिवाय काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत.\nजेवढा उशीर, तेवढा खर्च वाढणार\nविमानतळ विस्तारीकरणाच्या घोषणेनंतर विमानतळ प्राधिकरण, महसूल विभाग, सिडको आणि महापालिकेतर्फे नोव्हेंबर 2016 मध्ये 182 एकरची स्थळपाहणी करण्यात आली. यामध���ये संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीवर आठशे घरे असल्याचा अहवाल देण्यात आला. या आठशे कुटुंबीयांचे पुनर्वसन झाल्याशिवाय ही जागा मिळणार नसल्याने राज्य सरकारने पुनर्वसनासाठी दोनशे कोटी रुपये देण्याचे ठरविले. पण, आता ही रक्कम कमी पडणार असून, 500 कोटी रुपये लागणार असल्याचे स्थळ पाहणीतून पुढे आले. हे काम वर्षभरापूर्वी झाले असते; तर राज्य सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले असते. आता आणखी उशीर झाल्यास विस्तारीकरणाचा खर्च पुन्हा वाढणार असल्याचे तज्ज्ञांतर्फे सांगण्यात येत आहे.\n- चिकलठाणा विमानतळाची सध्याची असलेली धावपट्टी 2700 फुटांनी वाढविण्यात येणार.\n- बोइंगचे 77-300 एअर बसचे A-330चे मोठे विमान उतरविण्याची सुविधा येथे उपलब्ध होणार.\n- विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू होणार.\n- आखाती आणि युरोपीय देशांसाठी थेट विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली.\n- आंतरराष्ट्रीय नियमानुसार विमानतळाच्या ऑपरेशनसाठी आवश्यक असलेले समांतर टॅक्सी-वे होणार.\n- धावपट्टीच्या शेवटच्या जागेपर्यंत दिवे लावण्यात येणार.\n- धावपट्टीचा विस्तार वाढवून विमान कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येणार.\nनवी मुंबई, नागपूर, शिर्डी, पुणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर येथील विमानतळ विकासासंदर्भात स्वतंत्र बैठक झाली. त्याच प्रमाणे औरंगाबाद चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतही बैठक घेतल्यास प्रश्न मार्गी लागतील.\n- आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआय\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवसेना मतदारांना मुर्ख समजते का\nलोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची '...\nयुतीत भाजपच असेल मोठा भाऊ\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच...\nकरवीर पुरवठा कार्यालयातील पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात\nकोल्हापूर - रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर जयंवत आबाजी...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/gadchiroli-news-landmine-blast-gadchiroli-72917", "date_download": "2019-02-18T17:00:41Z", "digest": "sha1:4YVYV73KAWHWMKJWQVBDITTX4EYJE5KU", "length": 12624, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gadchiroli news landmine blast in Gadchiroli गडचिरोली: सुरजागड पहाडी परिसरात शक्तिशाली स्फोटके निकामी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nगडचिरोली: सुरजागड पहाडी परिसरात शक्तिशाली स्फोटके निकामी\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nपोलिस पथकाकडून सदर भुसुरुंग बॅटरीव्दारे ब्लास्ट करण्यात आले. त्यात कोणत्याही जीवहानी झालेली नसून एकाच दिवशी नक्षली स्फोट, पुरुण ठेवलेली स्फोटके मिळणे व चकमक होणे यातून माओवादी सक्रीय असल्याची जोरदार चर्चा व भिती तालुक्यात आहे.\nएटापल्ली (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील प्रसिद्ध लोहखनिज पहाडी परिसरातील हेडरी पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर शक्तिशाली 40 किलो ग्रॅम वजनाची स्फोटके निकामी करण्यात पोलिसांना यश आले.\nसोमवार (ता 18) रोजी गट्टा पोलिस स्टेशन हद्दीत सकाळी 9 वाजता दरम्यान क्लेमोर माईन्स बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर हेडरी ते परसलगोंदी मुख्य रस्त्यावर सोमवारी नक्षलवाद्यांनी भुसुरंग पेरून ठेवले असल्याच्या गोपनीय माहिती मिळाली होती. घटनास्थळापर्यंत रोड ओपनिंग करून बीडीडीएसच्या सहाय्याने भुसुरुंग असल्याचे खात्री झाल्याने खोदून काढण्याचा बेत पोलिसांनी आखला होता. परंतु अंदाजे 35/40 किलो स्फोटके जमिनीत खोलवर पुरुण असल्याने ते काढण्यास अडचण येत होती.\nत्यामुळे पोलिस पथकाकडून सदर भुसुरुंग बॅटरीव्दारे ब्लास्ट करण्यात आले. त्यात कोणत्याही जीवहानी झालेली नसून एकाच दिवशी नक्षली स्फोट, पुरुण ठेवलेली स्फोटके मिळणे व चकमक होणे यातून माओवादी सक्रीय असल्याची जोरदार चर्चा व भिती तालुक्यात आहे.\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nदगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना पोलिसांची विनवणी (व्हिडिओ)\nश्रीनगर- पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र, या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी��ी करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pen-drives/top-10-32-gb+pen-drives-price-list.html", "date_download": "2019-02-18T16:29:11Z", "digest": "sha1:Z347V236X36M5MBRKFDYO7MGTABEGGUF", "length": 13706, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 32 गब पेन ड्राइव्हस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 32 गब पेन ड्राइव्हस Indiaकिंमत\nशीर्ष 10 32 गब पेन ड्राइव्हस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 32 गब पेन ड्राइव्हस म्हणून 18 Feb 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग 32 गब पेन ड्राइव्हस India मध्ये हँ क्स७६५व ३२गब 3 0 पेन ड्राईव्ह व्हाईट ब्लॅक Rs. 678 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nदाबावे रस 3000 3 000\nउब व थे गो\nशीर्ष 1032 गब पेन ड्राइव्हस\nताज्या32 गब पेन ड्राइव्हस\nहँ क्स७६५व ३२गब 3 0 पेन ड्राईव्ह व्हाईट ब्लॅक\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 3.0\nसोनी मायक्रो वळत 32 गब कॅल्सीच पेनड्राईव्ह व्हाईट\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nसोनी उम्३२मक्स 32 गब उब 2 0 मेटल पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्१५२व ३२गब पेन ड्राईव्ह ब्लू\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nसांडिस्क अल्ट्रा ड्युअल म३ 0 32 गब पेन ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 3.0\nसांडिस्क करुझर ब्लड 32 गब पेन ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nसांडिस्क 32 गब पेन ड्राईव्ह ग्रे\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nस��नी 32 गब पेन ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्१५०व ३२गब पेन ड्राईव्ह ब्लॅक\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२३६व ३२गब मेटल पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/tripurari-purnima-information-in-marathi/", "date_download": "2019-02-18T17:03:31Z", "digest": "sha1:PYZUZWULZQNELECM3QKSKLZKSBAG4ZFG", "length": 3695, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "कार्तिक पौर्णिमा | त्रिपुरारी पौर्णिमा | Tripurari Pornima Festival | m4marathi", "raw_content": "\nकार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.\nत्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रुंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुध्दा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासूराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटल्या जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून व नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.zpsolapur.gov.in/htmldocs/frameset/home-1.html", "date_download": "2019-02-18T16:45:09Z", "digest": "sha1:5LSRJAA6XMPV7ICI3XH3BY6WD5QMVWAQ", "length": 2512, "nlines": 20, "source_domain": "www.zpsolapur.gov.in", "title": "ZILLA PARISHAD SOLAPUR", "raw_content": "\nउपशिक्षक मधून विशेष शिक्षक पदोन्नती\nपदविधर वेतनश्रेणी व विशेष शिक्षक कार्यरत सेवाजेष्ठता यादी\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तीका\nमाहे ऑक्टोंबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा प्रमाणित तपशिल\nवर्ग 3 मधून महाराष्ट्र विकास श्रेणी मध्ये पदोन्नती जेष्ठता यादी\nसुधारीत विकास योजना अकलूज व इतर आठ ग्रामपंचायती क्षेत्र EP प्रसिध्दीच्या अनुशंगाने फेरबदल दर्शविणारे नकाशे\nमिझल्स रुबेला लसीकरण मोहीम सोलापूर जिल्हा फेसबूक\nNHM मानसिक स्वा���्थ कार्यक्रम आणि डायलेसिस युनिट मधील पदाची पदभरती\nआरोग्य विभाग सोलापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील विविध यॊजनेतील रिक्त पदाची पदभरती\nसेवाप्रवेशोत्तर परिक्षा निकाल 2018\nMSRLM कंत्राटी पदभरती ऑनलाईन फॉर्म भरणे व फी भरणे करीता मुदतवाढ देणे बाबत.\nजिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,msrlm, सोलापूर अंतर्गत कंत्राटी पदभरती जाहिरात\nNRDWP मुलभूत सुविधा माहिती\n10% ग्रामपंचायत कर्मचारी जेष्ठता यादी-2018\nबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:01:41Z", "digest": "sha1:QUPIQQXYLLVLIUEQAEBVNWVQRYBZLXJX", "length": 6580, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "बैठक विवाहित महिला", "raw_content": "\nसामील. हमी. जगातील सर्वात प्रीमियर सुज्ञ डेटिंगचा सेवा तसेच प्रती दशलक्ष अनामिक सदस्य बैठक विवाहित महिला आपण हे करू शकता ठिकाणी एक कागद किंवा आपण हे करू शकता लाभ घेण्यासाठी अनेक प्रणाली उपलब्ध ऑनलाइन. बैठक हजारो विवाहित महिला इतके सोपे आहे, जवळजवळ कोणालाही तो करू शकता. खालील आपण शिकवतो होईल आणि आपण कसे शिकाल आकर्षित करण्यासाठी शेकडो बायका सोई आपल्या स्वत: च्या वैयक्तिक संगणक आणि मुख्यपृष्ठ आहे. बैठक विवाहित महिला आपण हे करू शकता ठिकाणी एक कागद किंवा आपण हे करू शकता लाभ घेण्यासाठी अनेक प्रणाली उपलब्ध ऑनलाइन. बैठक हजारो विवाहित महिला इतके सोपे आहे, जवळजवळ कोणालाही तो करू शकता. खालील आपण शिकवतो होईल आणि आपण कसे शिकाल आकर्षित करण्यासाठी शेकडो बायका सोई आपल्या स्वत: च्या वैयक्तिक संगणक आणि मुख्यपृष्ठ आहे. बैठक विवाहित महिला का आपण अगदी पूर्ण करण्यासाठी इच्छित नाही तेव्हा त्यांना प्रमुख धोके असेल तर तुम्हाला मिळेल पकडले आहे का आपण अगदी पूर्ण करण्यासाठी इच्छित नाही तेव्हा त्यांना प्रमुख धोके असेल तर तुम्हाला मिळेल पकडले आहे एक अत्यंत अत्यंत दक्ष पती करू शकते, आपण दोनदा विचार आपल्या निवडीच्या संभावना आहे. का नाही, एकच महिला आहे का एक अत्यंत अत्यंत दक्ष पती करू शकते, आपण दोनदा विचार आपल्या निवडीच्या संभावना आहे. का नाही, एकच महिला आहे का येथे काही कारणे शोधत टाळण्यासाठी बाहेर गुप्त चकमकी सह एकच महिला: -खूप जास्त स्पर्धा शोधत एकल महिला-बरेच उच्च मानके-खूप गंभीर ��हे, खूप आहे, खूप वचनबद्ध आणि लग्न त्यांच्या मनात बैठक विवाहित महिला केक एक तुकडा आहे तुलनेत वरील यादी, कमी पुरुष स्पर्धा, ‘ मान्य करून, त्यांना ते बांधील नाही किंवा शोधत एक दीर्घकालीन नाते, आणि बहुधा ते प्रेमात पडणे. विवाहित लोक आहेत कुटुंबे आणि समर्पित आहेत त्यांचे कुटुंब. विवाहित स्त्री बाहेर शोधतात प्रासंगिक चकमकी गुप्त प्रकारची आणि त्यांच्या तीव्रता आहे मजा नाही, कोणालाही दुखापत. बहुसंख्य विवाहित महिला आणि त्यांना भेट होईल आपल्याला वाटते त्यापेक्षा सोपे आहे. वापर सुप्रसिद्ध प्रौढ डेटिंगचा साइट शोधण्यासाठी एक स्त्री सुज्ञ चकमकी. आपण करावे लागेल सर्व आहे, एक निर्णय आणि अनुसरण माध्यमातून आपल्या इच्छा आहे. विचार आपल्या मेंदू आणि नाही आपल्या लालसा. स्मार्ट असणे सुरक्षित राखण्यासाठी आणि आपल्या सर्वोच्च पातळीवर आहे. तेव्हा आपण आपले प्रोफाईल तयार करणे सोपे आहे आणि प्रत्यक्ष वसूली. आपण करू इच्छित सभा विवाहित महिला. या साइट वापर हुशार जुळणारे सॉफ्टवेअर. आपल्याला प्राप्त पाहिजे सह भरला पात्र विवाहित संभावना शोधत आहेत काही चांगले स्वच्छ मजा. आपण कदाचित त्यांना मदत निराकरण त्यांच्या काही वैयक्तिक वैवाहिक समस्या ते असू शकते येत आहे आत्ता. तो विश्वास हास्यास्पद म्हणून म्हणून तो दिसू शकतो. फक्त पहा प्रत्येक स्त्री एक मित्र विनंती, आपण स्वारस्य असेल तर. जर आपण हे प्रत्येक दिवशी एक आठवडा किंवा त्यामुळे, आपण अखेरीस मिळत असल्याचे अनेक संपर्क, विविध विवाहित महिला. तेव्हा लक्षात ठेवा बैठक विवाहित महिला सांगणे, आपल्या उद्देश फार महत्वाचे आहे आणि होईल की विमा उतरवणे आपल्या जाणार नाही दिशाभूल करणारे आहे.\n← शोधण्यासाठी एक डेटिंगचा साइट\nसर्वोत्तम डेटिंगचा साइट महिला →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/health-tips-in-marathi/home-made-health-tips/page/2/", "date_download": "2019-02-18T16:03:47Z", "digest": "sha1:OAXACWNYOPKD3JXIMOTZ2ZO7FBJ7FRIH", "length": 8029, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "घरचा वैद्य | m4marathi - Part 2", "raw_content": "\nडाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी\nआलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल. गवती चहाला पातीचा चहा\nआता सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्यसाधनेमध्ये मेंदीचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मेंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणार्या सुगंधी द्रव्यांमुळे मेंदीला व्यापारी\nआयुर्वेदिक शास्त्रानुसार गुडवेलची पाने ही सर्व आजारांवर उपयुक्त असतात. गुडवेलच्या पानांत कॅल्शिअम प्रोटिन फॉस्फरस आढळते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुडवेल एक उत्तम औषध आहे. १.ताप कमी करण्याचा गुडवेलमध्ये अद्भुत गुण\nतिखट आणि गुणकारी मिरची\nकुठल्याही तिखट पदार्थाला झणझणीत स्वाद देण्यासाठी मिरचीचा वापर होतो. ही स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गोष्ट आहे. तिखट-मिठाशिवाय स्वयंपाक स्वादिष्ट होऊ शकत नाही. मिरच्या तिखट, चविष्ट आणि रूचकर असल्या तरी अतिरेकी\nमोहरीउष्णस्वयंपाकघरात रोजच्या वापरात असणार्या मोहरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. पायात काटात रुतला असेल किंवा काच\nस्वयंपाकघरात कोथिंबिरीचा उपयोग होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. अशा कोथिंबिरीचे औषधी गुणही बरेच आहेत. कोथिंबीर शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी\nलिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी .\nसर्व जण आपापल्या शरीरासाठी वेगवेगळय़ा डॉक्टरांकडून टिप्स घेत असतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या ठेवतात. मात्र इतके सर्व उपाय करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करूनसुद्धा तुमच्या लिव्हरची नीट काळजी\nसामान्यत: बटाटा खाल्ल्याने व्यक्ती लठ्ठ होते. त्यामुळे मधुमेह होण्याच्या धोक्यात वाढ होते, असे अनेक गैरसमज बटाट्याच्या बाबतीत समजले जातात. मात्र हा बटाटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती गुणकारी आहे\nएरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वात उपयुक्त असे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/man-beaten-death-ups-bulandshahr-family-blames-hindu-yuva-vahini-43243", "date_download": "2019-02-18T17:09:06Z", "digest": "sha1:AMZOHDYUS5QVN5W67IURXKH42TJHCWTS", "length": 12356, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Man Beaten To Death In UP's Bulandshahr. Family Blames Hindu Yuva Vahini हिंदू युवा वाहिनीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nहिंदू युवा वाहिनीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक\nबुधवार, 3 मे 2017\nपोलिसांनी या तिघांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, हिंदू युवा वाहिनीचे जिल्हाप्रमुख सुनील राघव यांनी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते संघटनेचे नसल्याचे म्हटले आहे.\nबुलंदशहर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना मुस्लिम व्यक्तीच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे.\nपहासू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोही गावातील गुलाम मोहम्मद (वय 45) याचा हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत नुकताच मृत्यू झाला होता. याप्रकरणी संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. सोही गावातील युसूफ या तरुणाने शेजारील गावातील हिंदू तरुणीला प्रेम प्रकरणातून पळवून नेले होते. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी गुलाम मोहम्मद याला मारहाण करीत ठार केले. आता पोलिसांनी याप्रकरणी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.\nपोलिसांनी या तिघांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, हिंदू युवा वाहिनीचे जिल्हाप्रमुख सुनील राघव यांनी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते संघटनेचे नसल्याचे म्हटले आहे.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nयुतीत भाजपच असेल मोठा भाऊ\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाज���विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/high-lavel-committee-selection-doctor-security-41881", "date_download": "2019-02-18T16:49:43Z", "digest": "sha1:YGEQBQJR2SOPML7IKCUFFXUBGDB36ZKD", "length": 16223, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "high lavel committee selection for doctor security डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती नेमा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nडॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती नेमा\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nमुंबई - राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत, तसेच रुग्णालय व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 24) दिले. याबाबतची माहिती जूनमधील सुनावणीच्या वेळी द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले.\nमुंबई - राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत, तसेच रुग्णालय व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. 24) दिले. याबाबतची माहिती जूनमधील सुनावणीच्या वेळी द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले.\nडॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपाबाबत उच्च न��यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी झाली. ठाणे सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज प्रतिज्ञापत्रासह खंडपीठाला सादर करण्यात आले; तर धुळे येथील रुग्णालयात झालेल्या डॉक्टरांच्या मारहाणीबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सरकारला वेळ देण्यात आला.\nठाण्याच्या सिव्हिल सर्जननी मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस उपायुक्तांनी त्यावर केलेल्या कारवाईचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावर हे चित्रीकरण सर्वांसाठी खुले करावे का, अशी विचारणा मुख्य न्यायमूर्तींनी निवासी डॉक्टरांची संघटना \"मार्ड'कडे केली. असे केल्याने सत्य लोकांसमोर येईल, असेही त्या म्हणाल्या; मात्र \"मार्ड'ने त्यास नकार दर्शविला.\nदरम्यान, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक, रुग्णालय प्रशासन यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महिन्यातून एकदा कौन्सिलची बैठक घेण्यात येत असून, या बैठकीतच प्रश्नांवर तोडगा काढला जात असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. तसेच, निवासी डॉक्टरांच्या सदनिका, हॉस्टेल्स आणि रुग्णालयाच्या बांधकामाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सुरक्षेबाबत निवृत्त पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली असून, या दोन्ही समित्यांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे सरकारने न्यायालयास सांगितले; तर पालिकेने अशी उच्चस्तरीय समिती स्थापन केली असल्याचे खंडपीठाला सांगितले.\nरुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णासोबत राहण्यास दोन नातेवाइकांना परवानगी देण्यात आली असली, तरी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याची बाबही खंडपीठाच्या निदर्शनाला आणून देण्यात आली. त्यावर लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nनागपूर मेट्रोचे 'एलिवेटेड ट्रॅक'वरून 'ट्रायल'\nनागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) धावण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/rickshaw-burglar/articleshow/66139101.cms", "date_download": "2019-02-18T17:46:07Z", "digest": "sha1:XMQRHAY62UBDNRX42M3CXFGOJKWWCKTC", "length": 12909, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: rickshaw burglar - रिक्षा चोरली | Maharashtra Times", "raw_content": "\nकल्याण पश्चिमेकडील रामबाग ४ क्रमांक येथील बुधाबाई चाळ येथे राहणारे विनायक नागपुरे हे रिक्षाचालक असून गेल्या शुक्रवारी सायंकाळी रात्रीच्या सुमारास ...\nकल्याण : कल्याण पश्चिमेकडील रामबाग ४ क्रमांक येथील बुधाबाई चाळ येथे राहणारे विनायक नागपुरे हे रिक्षाचालक असून गेल्या शुक्रवारी सायंकाळी रात्रीच्या सुमारास त्यांनी रिक्षा आपल्या घराच्या परिसरात उभी केली होती. चोरट्याने रात्रीच्या सुमारास ही रिक्षा चोरून नेली. शनिवारी सकाळी रिक्षा चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन दिवस रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा न सापडल्याने महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.\nकल्याण : कल्याण पश्चिमेकडे मोहने एनआरसी कॉलनीतील गॅस कंपनीचे कार्यालय शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे बंद करत कर्मचारी घरी निघून गेले. रविवारी सुट्टी असल्याने हे कार्यालय बंद होते. यादरम्यान चोरट्याने कार्यालयाचे कुलूप तोडून २५ हजारांची रोकड लंपास केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.\nकल्याण : डोंबिवली पूर्वेकडील प्रगती कॉलेजजवळ साई धाम इमारतीमध्ये राहणारे सुदाम घोलप (६५) हे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फडके रोडवरील गणपती मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांना हटकले व डॉक्टरांबाबत माहिती विचारली. घोलप यांनी माहिती दिल्याने त्याने घोलप यांचे आभार मानत त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याशी हात मिळवण्याचा बहाणा केला आणि अंगठी हातचलाखीने काढून घेत पळ काढला. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.\nकल्याण : डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव येथील सखुबाई चाळ येथे राहणारे प्रफुल्ल येलवे यांचा याच परिसरात राहणारे केदार कदम यांच्याशी वाद झाला होता. सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमरास येलवे आयरे गावातील स्मशानभूमीजवळून घराकडे परतत असताना केदार व त्याच्या एका साथीदाराने येलवे याला रस्त्यात अडवून त्यांच्यावर बांबूने हल्ला केला. जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी येवले यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी केदार कदमसह त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\npulwama: नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा रेल रोको मागे\nकॅन्सरग्रस्ताची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला चोप\nठाणेः महापौरांच्या ‘मता’ने भाजप विजयी\nठाणेः पुनर्वसनासाठी तयार केलेले गाळे कोसळले\nबुलेट ट्रेनमुळे होणार कायापालट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजातीपातीचे बंध झुगारून लगीनगाठ...\nदीड कोटीचे कासव हस्तगत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T17:26:46Z", "digest": "sha1:V45SCQPBTQIP7T2GQHMLKDOQXNEAFUSN", "length": 4172, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "मुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष. | m4marathi", "raw_content": "\nमुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.\nसध्या लहान मुलांमध्ये जाडीचं प्रमाण वाढतयं. लहान वयातील गुटगुटीतपणा जाडीकडे झुकतो आणि पालकांची चिंता वाढते कारण जाडीपोटी अनेक व्याधीही मागे लागतात. म्हणूनच मुलांच्या जाडीकडे वेळीच लक्ष द्यावे. पालक काही खबरदारी घेऊ शकतील.जाडीकडे दुर्लक्ष नको.मुलांचा आहार र्मयादित ठेवा. भूक असेल तेवढेच खायला द्या. खाण्याची जबरदस्ती करणे म्हणजे जाडीला आमंत्रण देण्यासारखे आहे.मुलांच्या खाण्याच्या वेळा नक्की करा. यात अनियमितता असल्यास जाडी वाढते. पुढील गोष्टींकडे लक्ष द्या\n१.मुलांना सुरुवातीपासूनच घास चावून चावून खाण्याची सवय लावा.\n२.मुलांच्या जाडीची इतरांशी तुलना करू नका. ते यामुळे अस्वस्थ होतील अशा प्रतिक्रिया देऊ नका.\n३.सुरुवातीपासूनच मुलांना व्यायामाची सवय लावा ,त्यांना सायकल वापरायला द्या.\n४.छोटी मोठी कामं चालत जाऊन करण्याची सवय लावा.\n५.मुलांच्या खाण्यामध्ये चॉकलेट, बिस्कीट, टॉफी इत्यादीचं प्रमाण र्मयादित ठेवा.\nआई – वडिलांचा धाक\nकसा असावा मुलांचा ब्रेकफास्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-21-may-2018/", "date_download": "2019-02-18T16:09:47Z", "digest": "sha1:R3W5NES5W7AZVOMJSQ3G3TJ2GSXWYONH", "length": 13420, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 21 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nआतंकवाद दिवस दरवर्षी 21 मे रोजी आपल्या देशातील लोकांना दहशतवाद व मानवी दुःखाचे सामाजिक कार्य आणि जीवनावर होणारे परिणाम यांच्याबद्दल जागरुक करण्यासाठी साजरा केला जातो.\nटाटा स्टील आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी बामनिपल स्टील लिमिटेड (बीएनपीएल) च्या माध्यमातून भूषण स्टील लिमिटेड (बीएसएल) मधील 72.65 टक्के हिस्सेदारी 36,400 कोटी रु. रुपयांनी घेतली आहे.\nरशियाने मुर्मांस्कच्या उत्तर शहरातील बंदरात एका कार्यक्रमात जगातील पहिल्या तरंगणाऱ्या अणुप्रकल्प केंद्राचे अनावरण केले.\nराष्ट्रीय निवडणूक परिषदेच्या (सीएनई) नुसार, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती निकोलस मदुरो यांची राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दुसर्या सहा वर्षांच्या कालावधीसाठी पुन्हा निवड करण्यात आली.\nमहात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती साजरी करण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी रेल्वे स्थानकावर, शाळांवर आणि रेल्वेवर फक्त शाकाहारी जेवण देण्याची रेल्वे योजना आखत आहे.\n163 देशांच्या नागरिकांना देऊ केलेल्या अत्यंत यशस्वी ई-व्हिसा योजनेतून भारत सरकारला 1,400 कोटी रुपये मिळाले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोची शहरात रशियन राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतील, तसेच दोन अनौपचारिक परिषदेत भाग घेणार आहेत.\nराफेल नदालने रविवारी आठव्यांदा रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.\nPrevious (NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70823124618/view", "date_download": "2019-02-18T16:52:43Z", "digest": "sha1:NZYK3U443UMZYL5CXLRPL2ODAK5NOYGM", "length": 9590, "nlines": 153, "source_domain": "www.transliteral.org", "title": "बालगीत - लहान सुद्धा महान असते ...", "raw_content": "\nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|\nलहान सुद्धा महान असते ...\nसांग मला रे सांग मला आई...\nआई व्हावी मुलगी माझी ,...\nआईसारखे दैवत सा र्या ज...\nआणायचा, माझ्या ताईला नवर...\nरुसु बाई रुसु कोपर्यात ब...\nआला आला पाउस आला बघ...\nआली बघ गाई गाई शेजारच्या ...\nआवडती भारी मला माझे आजोबा...\nलहान सुद्धा महान असते ...\nइवल्या इवल्या वाळूचं , ...\nउगी उगी गे उगी आभाळ...\nएक कोल्हा , बहु भुकेला ...\nउठा उठा चिऊताई सारीक...\nएक झोका चुके काळजाचा ठो...\nएक होता काऊ , तो चिमणी...\nएका तळ्यात होती बदके ...\nकर आता गाई गाई तुला...\nकिलबिल किलबिल प क्षी बो...\nकोण येणार ग पाहुणे ...\nगमाडि गंमत जमाडि जंमत ...\nगोड गोजरी , लाज लाजरी ...\nचंदाराणी , चंदाराणी , का ...\nचांदोबा चांदोबा भागलास ...\nछम् छम् छम् ..... छ...\nओळखणार ना बरोबर , ओळखा ...\nझुक झुक झुक झुक अगीनग...\nटप टप टप काय बाहेर व...\nटप् टप् पडती अंगावरत...\nटप टप टप टप टाकित टा...\nटप टप टप थेंब वाजती ,...\nठाऊक नाही मज काही \nताईबाई , ताईबाई ग , अत...\nतुझ्या गळा, माझ्या ग...\nतुझी नी माझी गंमत वहि...\nदिवसभर पावसात असून , सा...\nदेवा तुझे किती सुंदर ...\nहासरा, नाचरा जरासा लाजर...\nहिरवी झाडी , पिवळा डोंगर ...\nकरा रे हाकारा पिटा रे डां...\nउन्हामध्ये पावसाला रुपडं ...\nपिंपळगावी एक पोरगा मुलगा ...\nगाढवापुढे कोडे एकदा पडले ...\nकिर्र रात्री सुन्न रात्र...\nएक होता राजा आणि एक होती ...\nकावळ्यांची शाळा रंग त्...\nसरळ नाक , गोरी पान , लाल ...\nझुंईऽऽ करीत विमान कसं ...\nधाड् धाड् खाड् खाड् च...\nविदूषकाचे हे डोळे किती...\nवाटी ठेविली चांदीची जेव्ह...\nदाणेदार शुभ्र मीठ दिसतं क...\nबालगीत - लहान सुद्धा महान असते ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.\nTags : badbad geetbalsahityasahityasongगाणीगीतबालगीतबालसाहित्यसाहित्य\nलहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला\nइवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला \nमहा भयंकर सिंह एकदा गुहेमध्ये निजलेला\nएक छोटासा उंदीर आला,\nसिंहच्या अंगावर चढुनी ओढी दाढी-मिशाला \nसिंह जागला करीत गर्जना धरिला उंदीर त्याने,\nम्हणे चिमुरड्या, \"तुला फाडतो माझ्या या पंजाने.\"\nथरथर कापे, उंदीर सांगे, \"येईन कधितरी कामाला \nइवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला \n( या थरथर कापणार��या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, \"अरे मूर्खा तू माझ्या एका घासाचाही नाहीस चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे चिमुरडा तू, वनराजाच्या कसल्या कामी येणार आहेस रे चल, चालता हो इथून.\"\nसुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण एकदा काय झालं ठाऊक आहे\nकधी एकदा सिंह अडकला फसुनीया जाळ्यात\nवनराजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यात \nहादरे जंगल, अशी गर्जना ऐकून उंदीर धावे\nसिंहाला तो सांगे, \"आता माझे शौर्य बघावे \nभिऊ नका हो, रडू नका हो, सोडिवतो तुम्हाला.\nनका लोचनी आणू पाणी, पाळीन मी वचनाला.\"\nसर्व शक्तीने कुरतडुनीया उंदीर तोडी जाळे\nपाहून सारे मग सिंहाचे भरुनी आले डोळे \nजीव चिमुकला संकटकाळी अखेर कामी आला\nइवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला \nगीत - शांताराम नांदगावकर\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85/", "date_download": "2019-02-18T17:39:29Z", "digest": "sha1:2WKNNOL3TD6MO27ZHZU6ZUKSPS33CC4G", "length": 7721, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "निगडी प्राधिकरणात श्री अग्रसेन महाराज चौकाचे नामकरण | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra निगडी प्राधिकरणात श्री अग्रसेन महाराज चौकाचे नामकरण\nनिगडी प्राधिकरणात श्री अग्रसेन महाराज चौकाचे नामकरण\nचौफेर न्यूज – अग्रसेन महाराज यांच्या जयंतीनिमित्त निगडी प्राधिकरणातील चौकाचे श्री अग्रसेन महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांच्या हस्ते फलकाचे नामकरण करण्यात आले.\nयावेळी शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, विनोद बन्सल, रमेश बन्सल, जोगिंदर मित्तल, विजय गर्ग, सुनील आगरवाल, सुभाष आगरवाल, सुधीर आगरवाल, शकुंतला बन्सल, संजय आगरवाल, प्रेमचंद मित्तल, नरेश मित्तल, प्रवीण आगरवाल, संतोष आगरवाल आदी उपस्थित होते.\nप्राधिकरणातील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या बाजूच्या चौकाचे नामकरण करण्यात आले आहे. याबाबतचा ठराव ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या बैठकीत पारित करण्यात आला होता. तथापि, नामकरणाचा फलक लावण���यात आला नव्हता. अग्रसेन महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधत दोन दिवसापूर्वी श्री अग्रसेन महाराज चौक असा फलक चौकात लावण्यात आला. यासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी पाठपुरावा केला होता.\nPrevious articleकाळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्यात पडल्याने मुलगा जखमी\nNext articleपिंपरी चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात निदर्शने\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/then-do-not-pay-the-contractors-bills/", "date_download": "2019-02-18T16:51:05Z", "digest": "sha1:CXWLOJPHFATQDXDF6A2L2HUBJ22AKOAZ", "length": 14752, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – …तर कंत्राटदाराची बिले अदा करू नयेत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – …तर कंत्राटदाराची बिले अदा करू नयेत\n“सजग नागरिक मंच’ची मागणी : मिळकतींचे “जीआयएस’ मॅपींग\nपुणे – महापालिका हद्दीतील मिळकतींचे “जीआयएस’ मॅपींग ज्या कंपन्यांनी केले आहे, ते वेळेत पूर्ण न केल्याने त्यांची बिले अदा करू नयेत, अशी मागणी “सजग नागरिक मंच’ या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी ही मागणी केली आहे.\nमहापालिका हद्दीतील 10 लाख मिळकतींचे 2016 मध्ये “जीआयएस’ मॅपिंग करण्याचे कंत्राट “एसएएआर टेक्नॉलॉजीस’ आणि “सायबरटेक’ या दोन कंपन्यांना दिले होते. हे काम नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे मूळ कंत्राटात अपेक्षित होते. त्याकरिता त्यांनी 2,162 माणसे या कामावर नेमणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. तसेच याच गोष्टीसाठी बाकी महापालिकांपेक्षा पुणे महापालिकेने दुप्पट म्हणजे प्रति मिळकत 340 रुपये दर मान्य केला होता. हे काम जवळपास दोन वर्षांत निम्मे ही झाले नसल्याने महापालिकेने संबंधित कंपन्यांबरोबर झालेले हे कंत्राट रद्द केले.\nरद्द का केली याची कारणेही करआकारणी करसंकलन विभागाने लेखी दिले आहे. तरीही संबंधित कंत्राटदाराची महापालिकेने बिले अदा केली असून, ती रक्कम 10 कोटी रुपयांच्या घरात आहे, असे “सजग’चे म्हणणे आहे.\nएवढे पैसे खर्च करून महापालिकेचे मिळकत कराचे उत्पन्न वर्षाला जेमतेम 25 कोटी रुपयांनी वाढले आहे. एकूणातच हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला असून नागरिकांचे करांचे पैसे वाया गेल्याचा आरोप “सजग’ने केला आहे.\nकर संकलन विभागाकडून कोणतीही शहानिशा नाही\nएवढे होऊनही कंपनीने आणखी 10 कोटीचे एक बिल मनपाकडे नुकतेच सादर केले आहे जे महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहे. आधीची बिले मान्य करताना कामगार कल्याण विभागाने संबंधित कंत्राटदाराकडून 2,162 माणसे कामावर ठेवल्याविषयीचे “इएसआय’ किंवा “पीएफ’ नोंदणी असे कोणतेच पुरावे घेतले नाहीत. तसेच एकच मिळकत दोन वेगळ्या बिलांत दोनदा दाखवलेली नाही (दुबार) याची कोणतीही शहानिशा संबंधित कर संकलन विभागाने केलेली नाही तरीही बिले अदा झाली असल्याचे “सजग’चे म्हणणे आहे.\nलेखी पत्र घेण्याचे बंधन\nआताचे प्रलंबित बिल मान्य करण्याआधी पहिल्यापासून आतापर्यंतच्या बिलातील 2,162 कामगार कामावर असल्याचे पूर्ण पुरावे तसेच त्याच मिळकतींच्या सर्वेक्षणाचे बिल दुबार दिले गेले नसल्याचे कर संकलन विभागाचे लेखी पत्र घेणे बंधनकारक करावे आणि तो पर्यंत कोणतीही बिले अदा करून नये अशी मागणी असल्याचे “सजग’च्या प्रतिनिधींची आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nई-वॉलेटवर भरता येणार पालिकेचा कर\nमहाराष्ट्राला सर्वांधिक “फायर अलर्ट’\n“ईएसआयसी’च्या परीक्षेत उमेदवारांचा उडाला गोंधळ\n“एमपीएससी’चा बायोम���ट्रिक हजेरीला “फाटा’\nसुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करभरणा केंद्र\nविद्यापीठात दुचाकी वाहनांना बंदी\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-june-2018/", "date_download": "2019-02-18T16:49:28Z", "digest": "sha1:EY5SNBIWLKMC3AYQ3M3R7SX2OHF6252W", "length": 12908, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 3 June 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, इंधनाच्या तुलनेत इंधनाच्या वाढत्या इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देऊन सरकार दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करत आहे. गडकरी गेल्या चार वर्षांपासून एनडीए सरकारच्या यशाबद्दल प्रकाश टाकण्यासाठी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.\nआयकर विभागाने काळा पैसा शोधून काढणे आणि करसवलती कमी करण्यासाठी आयकर विभागाने केलेल्या प्रयत्नांचे लोकार्पण करण्यासाठी “बेनामी व्यवहार सूचना पुरस्कार योजना, 2018” नावाची नवी पुरस्कार योजना जाहीर केली आहे.\nकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने अन्न / प्रसाद / लंगर / भंडारा साठीच्या वस्तूंसाठी सीएसजीएसटी आणि आयजीएसटीच्या केंद्रीय भागांची परतफेड करण्यासाठी ‘सेवायोग योजना’ नावाची नवी योजना सुरू केली.\nसोशल नेटवर्किंग फेसबुकने डिजिटल साक्षरता कार्यक्रम (डीएलपी) लाँच करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगासह भागीदारी केली आहे. डीएलपी सायबर पीस फाउंडेशन (सीपीएफ़) च्या सहकार्याने सुरू होईल.\nधर्मादाय धार्मिक संस्थांनी खरेदी केलेल्या विशिष्ट वस्तूंवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरण्यासाठी केंद्र सरकारने 325 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/duhita-chaudhari-write-article-muktapeeth-39387", "date_download": "2019-02-18T16:46:07Z", "digest": "sha1:ASTXSLXYX3IJPLN3RB5ZCG47AUKEZMEQ", "length": 19039, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "duhita chaudhari write article in muktapeeth सूर्य चालवितो रिक्षा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nसूर्य सात अश्वांच्या रथातून पृथ्वीप्रदक्षिणा करताना दिसतो. या सूर्यापासूनच सारी सृष्टी ऊर्जा मिळवते आहे. आपली रिक्षाही सूर्याकडूनच चालवली गेली तर मनात आले आणि ते कामाला लागले. त्यांनी रिक्षेत काही बदल केले आणि त्यांची रिक्षा सूर्य चालवू लागला.\nआधुनिक काळानुसार माणसाच्या गरजा वाढत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असल्या, तरी तंत्रज्ञानाने मानवाच्या गरजा उंचावत आहेत. आधुनिक काळात सर्व गरजा शक्य आहेत. आपल्याला सूर्यापासून मिळणारा ऊर्जास्रोत कायम आहे. तो आपल्याला अनंत काळापासून मिळत आहे ��णि मिळत राहणार. त्याकरिता आपण या उर्जास्रोताकडे लक्ष दिले पाहिजे.\nसूर्य सात अश्वांच्या रथातून पृथ्वीप्रदक्षिणा करताना दिसतो. या सूर्यापासूनच सारी सृष्टी ऊर्जा मिळवते आहे. आपली रिक्षाही सूर्याकडूनच चालवली गेली तर मनात आले आणि ते कामाला लागले. त्यांनी रिक्षेत काही बदल केले आणि त्यांची रिक्षा सूर्य चालवू लागला.\nआधुनिक काळानुसार माणसाच्या गरजा वाढत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असल्या, तरी तंत्रज्ञानाने मानवाच्या गरजा उंचावत आहेत. आधुनिक काळात सर्व गरजा शक्य आहेत. आपल्याला सूर्यापासून मिळणारा ऊर्जास्रोत कायम आहे. तो आपल्याला अनंत काळापासून मिळत आहे आणि मिळत राहणार. त्याकरिता आपण या उर्जास्रोताकडे लक्ष दिले पाहिजे.\nमाझे सासरे प्रा. मधुकर मोतीराम चौधरी यांना आधीपासूनच इलेक्ट्रिक व सौरऊर्जेवर प्रयोग करण्याची विशेष आवड होती. ही आवड त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही जोपासायची ठरविले. सर्वांत आधी सायकल इलेक्ट्रिकवर चार्ज करून चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो यशस्वी झाला. त्यानंतर घरातील विजेचे दिवे, अन्य घरगुती उपकरणे त्यांनी सौरऊर्जेवर सुरू केली. असे प्रयोग ते नेहमी करत असत. त्यानंतर प्रवासासाठी खर्च न करता कायमस्वरूपी वाहन वापरण्याची कल्पना बाबांच्या डोक्यात आली. त्यांनी त्यासाठी तीनचाकी वाहनावर, रिक्षेवर प्रयोग सुरू केला.\nप्रदूषणाला आळा घालण्यासाठी व निसर्गाचे संतुलन राहण्यासाठी, राखण्यासाठी सौररिक्षा बनवणे ही आजच्या काळाची गरज आहे, हे त्यांना जाणवले. त्यांनी सर्व बाबींचा अभ्यास करून सौररिक्षेवर काम सुरू केले, त्यासाठी सावद्याच्या विक्रेत्याने 750 वॉट क्षमतेची रिक्षा दिल्लीवरून मागवून आणून दिली.\nआता बाबांचे काम सुरू झाले. त्यांनी त्या रिक्षेवर 960 वॉटचे सौर पॅनेल बसवण्याच्या दृष्टीने त्या रिक्षेच्या छताची लांबी, रुंदी बदलून घेतली. त्यावर 48 व्होल्ट विद्युत दाबाचे व 20 ऍम्पियर प्रवाहाचे सौर पॅनेल बसवून घेतले. बाबांचा मोठा मुलगा कुशल हे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असल्यामुळे त्यांनी आवश्यक तंत्रज्ञानासाठी खूप मदत केली. गावातल्या लोकांचीच मदत घेत हवे तसे बदल केले आणि सौररिक्षा तयार झाली.\nरिक्षाची कार्यपद्धती अशी, की सौरशक्तीचे सौर पॅनेलच्या मदतीने विद्युत प्रवाहात रूपांतर होते. त्यावर वि��्युत मोटार चालवली जाते. रिक्षाचा ताशी वेग वीस किलोमीटर असतो, त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याचा धोका नाही, तसेच प्रदूषण होणार नाही. सौररिक्षेचा फायदा असा, की यांत्रिक मेकॅनिझम कमी असल्यामुळे रिक्षेचा देखभाल- दुरुस्ती खर्च फारच कमी असतो. दुसरा फायदा असा, की रिक्षेला कुठल्याही प्रकारचा आवाज नसल्यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही. रिक्षेचा आवाज नसल्यामुळे लोक कुतूहलाने बघतात आणि विचारणा करतात. त्यांनाही आवड निर्माण होते. इंधनाचा वापर नाही, त्यामुळे हवेचेही प्रदूषण नाही. आमची रिक्षा प्रत्यक्ष सूर्य चालवतो याचा बाबांना आणि आम्हालाही अभिमान आहे.\nसहा हजार लोकवस्ती असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या खिरोदा येथील प्रा. मधुकर चौधरी म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून हा प्रयोग यशस्वी झाला. आज ही सौर-रिक्षा खिरोदा- सावदा, खिरोदा- भुसावळ, खिरोदा- रावेर, खिरोदा- यावल या रस्त्यांवर धावताना दिसते. या रिक्षेचा प्रवास निःशुल्क आहे. कुठलाही खर्च येत नाही. या प्रयोगात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने मदत केली. आमचा सर्व परिवार या सौररिक्षेतून आनंदाने व मजेने प्रवास करतो. आता ही सौररिक्षा शहरी भागात चालवण्याचा बाबांचा मानस आहे. त्यामुळे शहरातील वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण कमी करता येईल. त्यादृष्टीने परवानग्या मिळवल्या जात आहेत.\nएकाच चितेवर तिघांचे अंत्यसंस्कार\nनांदागोमुख - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे शनिवारी झालेल्या अपघातात नांदागोमुख येथील किशोर भास्कर मिलमिले (वय ४२) यांच्यासह पत्नी अश्विनी (वय...\nलोकसभेपूर्वी भाजपला झटका; खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nपाटणा : भाजपमधून निलंबित झालेल्या खासदार कीर्ती आझाद यांनी आज (सोमवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला....\n\"ई-चलन' प्रणालीद्वारे रिक्षाचालकांची लूट\nजळगाव : शहरात \"ई-चलन' कार्यप्रणालीद्वारे बेशिस्त वाहन धारक, नियम मोडणाऱ्यांसाठी सिसीटिव्ही फुटेजद्वारे ट्रेकिंग करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईस...\nनारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला\nदाभोळ - मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी विविध मंत्रिमंडळांतील खाती सांभाळूनही नारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला\nगुजरातमधून प्लॅस्टिक पिशव्या शहरात\nऔरंग��बाद - राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे; मात्र औरंगाबाद शहरात गुजरातमधील हलोल (जि. पंचमहाल) येथून या बंदी...\nपन्हाळा प्रदक्षिणेतून इतिहासाला उजाळा\nपन्हाळा - तरुण पिढीत इतिहासाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि धाडस निर्माण व्हावे, या हेतूने आयोजित केलेल्या आजच्या पन्हाळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:03:31Z", "digest": "sha1:RRKNVBTZQBVHETO7RDATWZDXPVE67XVR", "length": 4087, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "भुवयांमधील कोंड्यावर उपाय . | m4marathi", "raw_content": "\nभुवयांमधील कोंड्यावर उपाय .\nकोंड्याचा त्रास अगदी नकोसा असतो. खाज, कपड्यांवर कोंडा पडल्याने पडणारे चुकीचे इंप्रेशन, केसगळती या बरोबरच कोंड्यामुळे कपाळावर पुरळ उठण्याचाही त्रास होतो. बरेचदा भुवयांच्या केसातही कोंडा होतो. हा कोंडा जास्त त्रासदायक आहे. भुवयात कोंडा झाला तर डोळे खाजणे, जळजळणे हा त्रास होतो. म्हणूनच हा त्रास असल्यास स्वच्छतेकडे लक्ष पुरवायला हवं. हा कोंडा घालवण्यासाठी रोजमेरीचं तेल गुणकारी आहे. यात जीवाणुरोधी गुण असतात. त्यामुळे संसर्ग टळतो आणि कोंडा नाहीसा होतो. या तेलानं भुवयांवर मसाज केल्यास कोंडा नाहीसा होतो. कोंड्याचा त्रास असेल, तर भुवयांवर काबुली चण्यांची पेस्ट लावावी. यातील ब जीवनसत्त्व आणि जिंकमुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. मेथीच्या पेस्टचा लेप लावल्यासही भुवयांतला कोंडा कमी होतो. भुवयांवर लिंबाचा ताजा रस लावल्यानं कोंडा कमी होतो. आहारामध्ये तळकट पदार्थ टाळून कोंड्यावर उपाय होऊ शकतो.\nअशी राखा केसांची निगा\nदुर्गंधीयुक्त घामापासून सुटका होण्यासाठी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82/", "date_download": "2019-02-18T16:24:42Z", "digest": "sha1:PRGTLTROYJP6CST5PPL5CG5I7CIHGSHJ", "length": 2494, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "शिक्षक आणि बाळू | m4marathi", "raw_content": "\nशिक्षक : मुलांनो, चला वह्या काढा. पेन हातात घ्या आणि निबंध लिहा, विषय आहे, मी अब्जाधीश झालो तर\nसगळी मुलं निबंध लिहू लागतात. बाळू एकटाच बसून राहिलेला असतो.\nशिक्षक- बाळू, तुला नाही का निबंध लिहायचा\nबाळू- सर, मी माझ्या सेक्रेटरीची वाट पाहतोय.\nघास खा रहे है\nटॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/three-arrested-in-connection-with-the-death-of-rahul-fatangade-in-koragora-bhima-violence-latest-update/", "date_download": "2019-02-18T17:23:00Z", "digest": "sha1:I2RWAPUSOAVPRMCU45LSGUTFV4SHFNPW", "length": 5700, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरेगाव भीमा दंगल: राहुल फटांगडेच्या हत्येतील आरोपी जेरबंद", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nकोरेगाव भीमा दंगल: राहुल फटांगडेच्या हत्येतील आरोपी जेरबंद\nशिरूर/ प्रमोद लांडे : 1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले होते. तर जमावकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.\nदरम्यान आता राहुलची हत्या करण्यात सहभाग असलेल्या तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींना पंधरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे यांनी दिली आहे.\nसणसवाडीतील दंगलीवेळी मूळचा कान्हुर मेसाईतील घोलपवाडीचा युवक असणाऱ्या राहुल फटांगडे याची जमावकडून हत्या करण्यात आली होती. आज बुधवार (दि.१०) रोजी त्याचा दशक्रिया विधी कर���्यात आला. यावेळी राहुलच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nअनाथ मुलांसाठी एमपीएससी मध्ये विशेष प्रवर्ग तयार करणार : मुख्यमंत्री\nऔरंगाबाद शहराची आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-bus-driver-filed-criminal-complaint-against-police-70641", "date_download": "2019-02-18T17:12:48Z", "digest": "sha1:QQU7MHAQYJX4RIFSL2YC5SMH5MLNFDNZ", "length": 13613, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news The bus driver filed a criminal complaint against the police बस वाहकाला मारहाण प्रकरणी पोलिस कर्मचाऱयावर गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nबस वाहकाला मारहाण प्रकरणी पोलिस कर्मचाऱयावर गुन्हा दाखल\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nपुणेः बस इच्छित स्थळी न थांबवल्याने वाद होऊन पोलिस कर्मचा-याने पीएमपीएल बस वाहकास मारहाण केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱया विरूद्ध औंध पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुणेः बस इच्छित स्थळी न थांबवल्याने वाद होऊन पोलिस कर्मचा-याने पीएमपीएल बस वाहकास मारहाण केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱया विरूद्ध औंध पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमंगळवारी (ता. 5) रात्री एमएच 14, सीडब्लू 2163 या बसमध्ये जगताप डेअरी ते बॉडीगेट पोलिस कर्मचारी वसाहत येथे येण्यासाठी पोलिस कर्मचारी हनुमंत धुमाळ हे बसले होते. बॉडीगेट थांब्यावर बस न थांबल्याने धुमाळ यांनी बसची घंटा वाजवली. यावरून धुमाळ व बसवाहक दत्तात्रेय प्रल्हाद जायभाय यांच्यात वाद झाला. वाद वाढल्याने पोलिस कर्मचारी यांनी आपल्याला मारहाण करून शिवीगाळ केली. पोलिस कर्मचा-याने मारहाण केल्याने बसवाहक दत्तात्रेय जायभाय यांच्या तक्रारीवरून पोलिस कर्मचारी हनुमंत धुमाळ यांच्या विरोधात औंध पोलिस चौकित गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nपोलिस कर्मचारी धुमाळ हे हिंजवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असून ते औंध येथे बॉडीगेट पोलिस वसाहतीत राहतात.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या\nकलमाडींचे स���्रिय राजकारणात सहभागाचे संकेत\nमंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ\nबीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू\nनाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप\nबाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर\nरस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी\nमाहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'\n'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले\nनागरिक बनले पोलिस अधिकारी\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nदगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना पोलिसांची विनवणी (व्हिडिओ)\nश्रीनगर- पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र, या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज��� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-27-december-2017/", "date_download": "2019-02-18T16:44:34Z", "digest": "sha1:SSRZBNLCYYYTZSEWEYOZYSFEUTP777LI", "length": 14186, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 27 December 2017- Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारत संचार निगम लिमिटेड (BSNL) पुढील महिन्यापासून केरळमधून 4G सेवा सुरू करणार आहे.\nव्होडाफोन इंडिया व्हॉइस ओव्हर एलटीई (VoLTE) सेवांची सुरुवात जानेवारी 2018 पासून करणार आहे.\nडॉ जितेंद्रसिंह यांनी इलेक्ट्रॉनिक-मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचा (e-HRMS) शुभारंभ केला.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी औपचारिकरित्या आंध्र प्रदेशातील गुंटूर परिसरातील आचार्य नागार्जुन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भारतीय इकॉनॉमिक असोसिएशनच्या वार्षिक परिषदेचे औपचारिक उद्घाटन केले.\nभारत 2018 मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असे अहवालात म्हटले आहे.\nस्मार्टफोन उत्पादक सॅमसंगने त्याच्या प्रमुख पेमेंट सेवावर अॅक्सिस बँकेच्या साहाय्याने ‘बिल पेमेंट्स’ लाँच केले आहे.\nसौदी अरेबियाने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन प्रथमच केले आहे. देशाच्या सर्���ोच्च पदाधिकार्यांनी बोर्ड गेम खेळण्याबाबत धार्मिक आक्षेप घेतल्यानंतर दोन वर्षांनंतर सौदी अरेबियाने प्रथमच जागतिक बुद्धीबळ स्पर्धा आयोजित केली आहे.\nसेक्टरल रेग्युलेटर IRDAI ने गुजरात येथील गिफ्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (IFSC) कडून ऑफशोर व्यवसायाची अंमलबजावणी करण्यासाठी विमा कंपन्यांना नियम जारी केले आहेत.\nऍमेझॉन ने अँडोवर, मॅसॅच्युसेट्स-आधारित कंपनी ‘ब्लिंक’ खरेदी केली जे इंटरनेट जोडलेले ‘दरवाजा घंटी’ आणि सुरक्षा कॅमेरे बनविते.\nनागरी विमान वाहतूक महानिरीक्षक (DGCA) ने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित Dornier 228 ला नागरी उड्डाणांसाठी परवानगी दिली आहे.\nPrevious बुलढाणा जिल्हा सेतू समिती विभागात ‘क्लार्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर’ पदाच्या 50 जागा\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत बीड येथे विविध पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prashant-hiray-and-dr-apoorva-hiray-to-return-to-ncp-from-bjp/", "date_download": "2019-02-18T16:38:54Z", "digest": "sha1:Z3CSFJ334M3YCRNRP4EHYPBIBTJ3RKEV", "length": 5971, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादीच्या दोन 'हिऱ्यांची' घरवापसी", "raw_content": "\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहे महाराष्ट्राचा वाघ हरीश साळवे\nतुफान थंडावणार; ख्रिस गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते\nब्रेकिंग : युतीचं ठरलं अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल\nराष्ट्रवादीच्या दोन ‘हिऱ्यांची’ घरवापसी\nटीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप असा चारही प्रमुख पक्षांमधील प्रवास करुन झाल्यावर आता भाजपमध्ये नाराज असलेले प्रशांत हिरे आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे पितापुत्र राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.\nऑगस्ट महिन्यातच हिरे यांचं राष्ट्रवादीत पुनरागमन होणार होतं. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांबरोबर मतभेद असल्यामुळे त्यांचा प्रवेश लांबला होता. आता भुजबळांशी समेट झाल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली. अपूर्व हिरे हे भाजपचे नाशिकमधून विधान परिषदेचे आमदार होते. उत्तर महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी हिरे पितापुत्रांचं राजकीय वर्चस्व होतं. भुजबळ समर्थकांनी काढलेल्या मोर्चालाही अपूर्व हिरे यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी भाजप आमदाराची ही भूमिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजप नेतृत्वाला हिरे कुटुंबाने एकप्रकारे दिलेला इशाराच होता.\nनिवडणुकीच्या आखाड्यात यापुढे उतरणार नाही : पवार\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहे महाराष्ट्राचा वाघ हरीश साळवे\nराज्याला ‘साईबाबा’ पावले ; मुख्यमंत्री सहायता निधीला 50 कोटींची मदत\nपहिल्या २५ एसी इलेक्ट्रिक बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट होण्याचा मार्ग मो��ळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/sushmita-sen-enjoy-holiday-with-daughters-in-miyami/437884", "date_download": "2019-02-18T16:52:41Z", "digest": "sha1:A4Y3OIAJAQIORT4ZIAT533LHDHD3FEUT", "length": 3892, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "या '2' खास व्यक्तींसोबत सुष्मिता सेन हॉलिडेवर ! | News in Marathi", "raw_content": "\nया '2' खास व्यक्तींसोबत सुष्मिता सेन हॉलिडेवर \nअनेक दिवस रूपेरी पडद्यापासून दूर गेलेली सुष्मिता सेन तिच्या मुलींंसोबत धमालमस्ती करत असते. सध्या सुष्मिता मुलींसोबत परदेशामध्ये हॉलिडेवर आहे.\nसध्या मियामीमध्ये सुष्मिता आपल्या मुलींसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर सुष्मिताने खास फोटो शेअर केले आहेत.\nएका फोटोमध्ये सुष्मिता मुलींसोबत शॉपिंग करताना दिसत आहे.\nसुष्मिता सेन एका व्हिडिओमध्ये व्यायाम करताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये फीटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये सुष्मिता सेनचंं नाव घेतलं जातं. योगासनं, जिममध्ये घाम गाळताना सुष्मित तिचे फोटो, व्हिडिओ हमखास शेअर करते.\nमुंबईत जुहू चौपाटीवर बुडालेल्यांचा असा घेतला शोध\nज्या ट्रेकवर भेटले त्याच ट्रेकमध्ये बांधली लग्नगाठ\nPHOTO : पुलवामा दहशतवादी हल्याचे फोटो पाहून तुमच्याही काळजात धस्स् होईल\nभारतीय लष्करावर उरीनंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला\nरजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T16:47:49Z", "digest": "sha1:V7KB7TLC2SKTGJHRXPRBJABK4WEUNSL4", "length": 19482, "nlines": 65, "source_domain": "m4marathi.com", "title": "गोवा – माझ्या नजरेतून | m4marathi", "raw_content": "\nगोवा – माझ्या नजरेतून\nमुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच दिवस नाही बरीच वर्षे गोव्याला सहल काढण्यासाठी प्रयत्नशील होतो पण हया ना त्या कारणाने ते शक्य होत नव्हत. माझ्या मनात गोव्याला कोकण रेल्वेने जाण्याच होत कारण रत्नागिरीच्या पुढचा कोकण मी अजून पाहिला नव्हता तो मला पाहायचा होता.\nमाझ्या आयुष्यात गोव्याला जाण्याचा योग आला पण तो विमानाने. गोवा पाहणे हे माझे स्वप्न होते. पण सध्यातरी विमानप्रवास हे स्वप्न नव्ह्ते कारण आपल्या अवाक्या बाहेरची स्वप्ने विनाकारण पाहण्याची मला सवयच नव्हती. नशिबाने साथ दिल्यामुळे माझे दुसरे स्वप्नही सहज पुरे झाले. विमानाने गोव्याला जाण्याचे समजताच माझ्या पोटात गोळा आला होता. प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात कधी ना कधी पहिल्यांदा घडतच असते. ती गोष्ट घडली की तिची तिव्रता आणि महत्व दोन्ही अचानक कमी होते. आता विमान प्रवास करून आल्यावर मला पटतय की विमान प्रवास करणे म्ह्णजे फार काही कौतुकाची गोष्ट नाही. पण या प्रवासा दरम्यान आलेले अनुभव आणि मी टिपलेली निरीक्षणे माझ्यासाठी फारच मोलाची होती. एरवी मुंबईहून गोव्याला जायला कित्येक तास लागतात पण माझा तोच प्रवास अवघ्या एका तासात पार पडला होता. विमानप्रवास करण्याचे एक तंत्र आहे ते तंत्रही माझ्या लक्षात आले. विमानप्रवासा दरम्यान काय सोबत घ्यावे, काय सोबत घेऊ नये आणि काही सोबत घेतल्यास ते किती आणि कसे घ्यावे या सर्व गोष्टीचे ज्ञानही औगत झाले. चार तारांकीत हॉटेलात राहण्याचा तिथे वागण्या- बोलण्याचा आणि तेथील सुख- सुविधांचा वापर करण्याचा अनुभवही गाठीशी जमा झाला. संपूर्ण गोवा पादाक्रांत केल्यावर माझा या पूर्वीचा पूर्वग्रह दुषित गैरसमजही दूर झाला की गोवा हे पर्यटनस्थळ समुद्रात पोहणार्यांना, मधिरा पिणार्यांना आणि जीवाची मुंबई करणारयांसाठीच आवडीचे पर्यटन स्थळ आहे. आमच्या सारख्या र्निव्यसनी आणि शाकाहारी माणसाचे तेथे कामच नाही. पण आता माझा हा गैरसमज कायमचाच दूर झाला आहे.\nगोवा विमानतळ ते हॉटेल या दरम्यानच्या एक तासात एसी बसने केलेल्या प्रवासा दरम्यान बसच्या खिडकीतून समुद्र किणारे सोडून जो गोवा दृष्टीस पडला त्याच सौंदर्यही काही कमी नव्हत. गोव्यामधील चार दिवसांच्या वास्तव्यात मधल्या दोन दिवसात जो गोवा मी पाहिला त्यातील समुद्र किणारे वजा करूनही मी जो गोवा पाहिला तो ही मला अतिशय भावला कारण त्यामुळेच मला गोव्यातील नैसर्गिक संपत्तीच खर्या अर्थाने दर्शन झाले. मला वाटत गोव्याला येणार्या बहूसंख्य पर्यटकांची गोव्याला समुद्र किणारे वजा करून पाहण्याची इच्छाच नसते. नेमक तेच पाहण्य��चा मी प्रयत्न केला. समुद्र किणार्यावर लोळत पडलेल्या अर्धनग्न स्त्रिया हा काही माझ्यासाठी आकर्षणाचा विषय नव्हता. पण त्यांना मी असभ्य असंस्कृत म्ह्णणार नाही कारण त्यांच्या ठायी मला सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा बराच असल्याचेही लक्षात आले. सभ्यता आणि संस्कृतपणा म्ह्णजे काय आपल्या कोणत्याही कृतीचा इतरांना त्रास न होऊ देणे. समुद्र किणार्यावर फेरफटका मारताना मी त्यांची छायाचित्रेही टिपली त्याबाबत त्यांची काहीच तक्रार नव्हती. कोणाला वाटेल मी माझ्या कॅमेरयात त्यांची अर्धनग्नता बंधिस्त केली. पण तस नाही मी त्यांची त्या वेशातही वावरण्याची सहजता बंधिस्त केली जी मला आपल्या भारतीय लोकांत दिसत नाही. आपल्या शरिरापेक्षाही आपल्या आवडीनिवडींना अधिक प्राधान्य देण्याची शिकवणच जणू ते आपल्याला देतात. गोव्यात दारूची दुकाने सताड उगडी असतात लोक पाणी पितात तशी दारू पितात की काय अशी शंका मनात निर्माण व्हावी इतकी. पण तरीही माझ्या वास्तव्या दरम्यान मला कोणीही दारू पिऊन रस्त्यात पडलेला, शिवीगाळ करणारा अथवा हाणामारी करणारा एकही दिसला नाही. आपल्या जीवनातील जगण्याचा आनंद घेण्यात मग्न असणारा माणूसच मला अधिक दिसला. समुद्र किणारे सोडले तर बाकी गोवा तसा शांतच म्ह्णावा लागेल. उंच-उंच गगणाला भिडणार्या इमारती नाहीत, गोधंळ करणार्या जास्तीच्या गाड्या नाहीत. सगळीकडे छान मनमोहक बंगळे पण तेथील कौलारू घरे ही आजूबाजूच्या निसर्गामुळे आकर्षक दिसतात. जिकडे नजर जाईल तिकडे हिरवळ आणि नारळाची झाडे. समुद्र किणार्यावर फेरफटका मारताना एका युक्रेनवरून गोवा पाहण्यासाठी आलेल्या एका सुंदर तरूणीसोबत आंम्ही फोटो काढले. माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी ती तरूणी किती सहज आणि आनंदाने उभी राहिली होती. हे तिच्यासोबत काढलेला फोटो पाहिल्यावर माझ्या लक्षात आले. तो फोटो पाहतानाही तिच्या अर्धनग्नतेकडे माझे अजिबात लक्ष गेले नाही कारण तिच्या चेहर्यावरील समाधान आणि निरागस हस्यच कोणाचही मन मोहून टाकायला पुरेस होत. त्या उलट विचार करता विमानातील हवाई सुंदरी असणार्या तरूणी दिसायला तिच्यापेक्षाही सुंदर होत्या पण त्यांच्या चेहर्यावर चढविलेला आनंदाचा मुखवटा मला स्पष्ट दिसत होता कारण लेखक असल्यामुळे प्रत्येक माणसाचा मुखवट्या खालील चेहरा वाचण्याची मला सवयच होती. ��्वतः कितीही दुःखी त्रस्त असतानाही इतरांना आनंद देण्यासाठी चेहर्यावर उसण ह्सू ठेवण सोप्प काम नसत बहूदा त्याबद्द्ल त्यांचे कौतूक करावेच लागेल. नाहीतर आंम्ही आनंदी असताना रागवलेलो असल्याचा साक्षात्कार विनाकारणच कित्येकांना होत असतो. विमानप्रवासा दरम्यान मला एका गोष्टीचे वाईट वाटले येता- जाताना दोन्ही वेळा मला खिडकी जवळ बसता आले नाही. त्यामुळे विमानातून खाली जमिनिवरील दिसणारे मनोरम दृष्य पाहण्याची संधी सध्यातरी हुकली असंच म्ह्णावे लागेल.\nगोव्याला जाऊन साधी बिअरही न पिता शाहाकारी जेवन खाऊन सोबत येताना एकही दारूची बाटली न आणणारा मी अपवादाच असेन पण गोव्याचे निसर्ग सौदर्य मी माझ्या कॅमेर्यात मोठया प्रमाणात साठवून आणले होते. जे फोटो पाहिल्यावर गोव्याला न गेलेल्यांना एकदा गोव्याला जायला हवे असे वाटल्याखेरीज राहणार नाही. गोव्यात दारू सोबतच इतरही बर्याच वस्तू विकत घेण्याजोग्या आहेत. त्यात खाण्याच्या वस्तूंचा समावेश अधिक आहे. मी गोव्याला टी-शर्ट , कोकम सरबत, सुके काजू वगैरे वस्तू विकत घेतल्या. गोव्याच्या सानिध्यात घालविलेले ते चार दिवस माझ्या आयुष्यात मी घालविले अविस्मरणीय दिवसच म्ह्णावे लागतील. गोव्याच्या समुद्रात मी मला पोहता येत नसल्यामुळे फार डुंबलो नाही पण गोव्यातील समुद्रात संगीत- नृत्य याचा आनंद उपभोगत रात्रीच्या समुद्राच आणि रात्रीच्या गोव्याच सौदर्य नजरेत भरत क्रूजवरून मारलेला एक तासाचा फेरफटकाही खूपच आनंदायी होता. मुंबईतील समुद्र किणार्यांबाबत मला असे आकर्षण कधीच वाटले नाही. मुंबईच्या समुद्र किणार्यावर सहलीसाठी म्ह्णून मी मोजून तीन- चार वेळा गेलो असेन. या सहली दरम्यान मी काही लोकांशी चर्चा केली असता माझ्या असे लक्षात आले की गोव्यात केरळ आणि महाराष्ट्रातील सिधूदूर्ग भागातील लोक रोजगारानिमित्त तेथे वास्तव्यास जात असतात पण तेथे स्थायिक होत नाहीत. गोव्याला मुंबईसारखी मराठी बोलणारे स्थानिक लोक मला दिसली नाहीत पण तशी नसतीलच अस मी खात्रीने म्ह्णू शकणार नाही. गोव्यात आणखी एक गोष्ट मला कचर्याचे ढिगारे कोठे ही दिसले नाहीत. गोवा बर्यापैकी सुंदर स्वच्छ, मोकळा आणि निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असल्याचे दिसले. गोव्याचा पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असल्याचे ही स्पष्टपणे जाणवले. गोव्यातील समुद्र कि��ारे आणि काही पर्यटनस्थळे वगळली तर त्या व्यतिरीक्तही गोव्यात पाहण्यासारखे बरेच काही असणार याची मला खात्री आहे. वेळे अभावी गोव्याचा प्रत्येक कोपरा पाह्णे शक्य नव्ह्ते पण समुद्र किणारी सहलीला जाण्याचे ठरलेच तर गोवा मला पुन्हा- पुन्हा नव्याने पाहायला आवडेल हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rafale-deal-central-government-submits-affidavit-rafale-in-supreme-court/", "date_download": "2019-02-18T17:14:44Z", "digest": "sha1:4YD6GVGPCML4BW7CKSP43WETKGSMY67V", "length": 7077, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "#Rafale : असा झाला 'राफेल' सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील सादर", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \n#Rafale : असा झाला ‘राफेल’ सौदा; केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील सादर\nटीम महाराष्ट्र देशा- राफेल विमानाच्या खरेदी घोटाळ्यावरील वादाने राजकीय वळण घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल खरेदीचे तपशील सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारतर्फे राफेल खरेदीचे तपशील सादर केले आहेत.\n‘३६ राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेची विस्तृत माहिती’ असे शीर्षक या कागदपत्रांना देण्यात आले आहे. फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची खरेदी करताना संरक्षम सामुग्री खरेदी प्रक्रिया २०१३ चे पालन करण्यात आले होते, अशी माहिती केंद्राने या कागदपत्रांमधून दिली आहे. राफेल विमानांची खरेदी करण्यापूर्वी फ्रान्स सरकारसोबत या करारासंदर्भात सुमारे एक वर्ष चर्चा सुरू होती. अखेरीस सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीकडून परवानगी घेतल्यानंतरच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, असे सरकारने या कागदपत्रांत म्हटले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने या खरेदी प्रक्रियेची माहिती देणारी कागदपत्रे याचिकाकर्त्यांना सोपवली. संरक्षण खरेदी प्रक्रिया २०१३ च्या नियमानुसारच राफेल विमानांची खरेदी करण्यात आली आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे. करार करण्याआधी संरक्षण खरेदी परिषद आणि सुरक्षेसंदर्भातील मंत्रिमंडळ समितीची परवानगी घेण्यात आली होती असा दावा सरकारने केला आहे.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-october-2018/", "date_download": "2019-02-18T17:18:43Z", "digest": "sha1:YO64M3FLVYREPFMC7S7SVQ3VLKBZZTOM", "length": 13837, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 09 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो.\nई-कॉमर्स मेजर्स प्लेटफॉर्मवर वि���ल्या जाणाऱ्या मोबाइल ब्रँडचा विमा ऑफर करण्यासाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्ससह अग्रगण्य ई-कॉमर्स फ्लिपकार्टने करार केला आहे.\nभारतीय रेल्वे मंत्रालय आणि रशियन फेडरेशनच्या वाहतूक मंत्रालयाने वाहतूक शिक्षणामध्ये सहकार्य विकासावर सामंजस करार केला आहे.\nप्रवीण श्रीवास्तव यांची भारताचे मुख्य सांख्यिकीविद् म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nपेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की नोव्हेंबरमध्ये दोन भारतीय तेल कंपन्यांनी इराणी तेल वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बांधकाम कामगारांच्या मुलांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘निर्माण कुसुम‘ योजना सुरू केली आहे.\nभारतीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना रामीनेनी फाऊंडेशनच्या ‘‘आउटस्टैंडिंग पर्सन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\nचार दिवसीय दीर्घ विज्ञान प्रदर्शन, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) लखनऊ येथे आयोजित करण्यात आली होते.\nइंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) यांना चीनचे अध्यक्ष मेन्ग हाँगवेई यांचा राजीनामा मिळाला आहे, जो एक आठवड्यापासून गहाळ झाला होता.\nसध्याच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून, नॅशनल हाउसिंग बँक (एनएचबीने रिफायनान्स मर्यादा 30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.\nPrevious (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 494 जागांसाठी भरती\nNext (NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये TAT & GAT पदांच्या 635 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n�� (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T16:57:02Z", "digest": "sha1:5HSOXEUKAY6RM4RENDU4JTKF6RSMS7DB", "length": 12208, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डोबिंवलीत लोकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडोबिंवलीत लोकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू\nडोबिंवली, – लोकल ट्रेनने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी डोबिंवलीजवळच्या कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडली. यात तीन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nसुमिता धनराज वंजारे (62), प्रीती उदय राणे (26) आणि निलेश उदय राणे (2) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण कोपरला येथील रहिवाशी आहेत. हे सर्वजण रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमावरून परत येताना रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक एकाच वेळी फास्ट ट्रॅकवर दोन्ही बाजूंनी गाड्या आल्याने या सर्वांचा गोंधळ उडाला.\nत्यावेळी गोंधळलेले हे सर्वजण दोन ट्रॅकच्या मधोमध थांबले. मात्र लोकल बाजूने जात असताना एका लोकलला सुमिता यांची साडी अडकली आणि त्यांच्यासोबत प्रीती राणे आणि दोन वर्षीय मुलाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले अन्य एक जण गंभीर जखमी झाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nअजित पवारांचा चंद्रकांत पाटला��ना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला \nआज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत\nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nडबघाई सहकारी साखर कारखाने खरेदी प्रकरणी 25 हजार कोटींचा घोटाळा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nस���तारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/its-happen-only-in-india/", "date_download": "2019-02-18T17:33:29Z", "digest": "sha1:D6RQY4J6ZL6N5FPA3WI2CABBA2LJQDQI", "length": 6967, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "Its Happen Only in India…! | m4marathi", "raw_content": "\nकाहीही जगावेगळ आपल्या कडे घडलं कि Its Happen Only in India असे आपण सर्रास म्हणतो.पण कधी हा विचार केलाय काकि हे फक्त आपल्या भारतातचं का शक्य आहे.दुसर्या देशात हे का घडत नाही.\nआपला भारत देश हा विविध जाती,धर्म,संस्कृती,ह्यांनी समृध्द असा जगातील एकमेव विशाल लोकसंख्या असणारा आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या विचित्र लोकांचा देश आहे. हो..हो..विचित्रचं म्हणावं लागेल.कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आपल्याला या देशात बघायला मिळतात.त्यामुळे काहीतरी जगावेगळ घडावं असा अट्टाहास बाळगणारी माणसे इथे गल्लोगली सापडतात.शिवाय कायदा आणि प्रशासन यांचा कुठलाही संबंध नसणारी महाभाग पण इथे सापडतील ज्यांना स्वातंत्र्य आणि लोकशाही म्हणजे कायहेच मुळी ठाऊक नाही.\nम्हणजे बघा कुण्या एका मांत्रिकाने पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून लोकांच्या तिजोऱ्या खाली केल्या,पैशांनी भरलेल्या तीन ट्रक सापडल्या पण त्यांचा मालक आजवर कळाला नाही.महाराष्ट्राचे मंत्रालय जाळण्यात आले,तिहार जेल मधून कैदी पळून गेले.कुण्या शोभान सरकारच्या सांगण्यावरून जमिनीत सोने शोधले आणि खोदलेही गेले पण हाती काहीच लागले नाही,साईबाबा देव नाही असा शिक्कामोर्तब झाला.अच्छे दिन च्या अमिषात नको तेही निवडले गेले.सचिन तेंडुलकरला कायदा बदलून भारतरत्न देण्यात आले,सचिन,रेखा खासदार असूनही संसदेत कधी गेले नाही,हे सर्व फक्त भारतातचं घडू शकत.. किती विनोदी वाटतात ह्या घटना पण त्या तितक्याच वास्तव दर्शी आहेत.\nमिडिया म्हणजे न्याय व्यवस्था आणि CBI म्हणजे बोलका पोपट अशी स्थिती आपण अनुभवत आहोत.या देशात ambulance पेक्षा pizza लवकर पोहचतो,इथला प्रत्येक व्यक्ती स्वताला मागास म्हणून घेण्यासाठी धडपडतो.इथे दारूची दुकाने सरकार मान्य आहेत आणि शाळा कायम विना अनुदानित….इथला गरीब हा रेशन कार्डाने ओळखला जातो.इथे गांधींपेक्षा त्यांचा फोटो असणाऱ्या नोटा अति महत्वाच्या आहेत…अशी हजारो लाखो उदाहरणे रोजच्या जगण्यात आपण अनुभवतो….बदल घडावा ह्यासाठी वल्गना करतो मात्र स्वताहून काही करण्याची गरज आली तेव्हा मात्र गप्प बसतो आणि म्हणत राहतो Its Happen Only in India…\nमजेशीर बाब म्हणजे अजुन जगावेगळ आपल्याकडे काय काय घडत हे जर आपल्याला बघायचं असेल तर google वर Its Happen Only in India अस type करा आणि images search करा हसून हसून लोट पोट होणार अशा images आपल्याला बघायला मिळतील.एकदा तरी प्रयत्न करून बघाचं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-application-pending-ground-water-survey-pune-region-maharashtra-8447", "date_download": "2019-02-18T17:47:37Z", "digest": "sha1:H6HFQ5FXYJMOOX25TQ2JAVYR7YBMPP5N", "length": 16347, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, application pending for ground water survey in pune region, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित\nपाणी सर्वेक्षणासाठी पुणे विभागातील ११६ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित\nसोमवार, 21 मे 2018\nपुणे ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील पाण्याचे ठिकाणाबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करून दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मार्च अखेरपर्यंत पुणे विभागात विहीर, बोअरवेलकरिता पाणी सर्वेक्षणासाठी ११६ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून या सर्व अर्ज प्रकरणांचे सर्वेक्षण प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुणे ः विहीर, बोअरवेलसाठी आवश्यक भूगर्भातील पाण्याचे ठिकाणाबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करून दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मार्च अखेरपर्यंत पुणे विभागात विहीर, बोअरवेलकरिता पाणी सर्वेक्षणासाठी ११६ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून या सर्व अर्ज प्रकरणांचे सर्वेक्षण प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nभूगर्भातील पाण्याचे ठिकाण तपासण्यासाठी शेतकरी अनेकदा अनावश्यक खर्च करतात. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे विहीर, बोअरवेलसाठी लागणाऱ���या भूगर्भातील पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने सर्वेक्षण करण्याकडे शेतकरी कल आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ५५७ प्राप्त अर्जापैकी २६३ ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.\nशेतकऱ्यांना निमसरकारी अगर व्यक्तिगत भूजलविषयक समस्येच्या संदर्भात त्यांच्या मागणीनुसार भूजल सर्वेक्षण, भूभौतिक सर्वेक्षण करून तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील शेतकरी, दहा एकरांपर्यंत जिरायत शेती असणारे शेतकरी व अयशस्वी सिंचन विहीर प्रकरणे असलेल्या शेतकऱ्यांकरिता पाणी सर्वेक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, सर्वसाधारण व्यक्ती, महिलांसाठी प्रतिप्रकरण भूभौतिक सर्वेक्षण दीड हजार रुपये व भूजल शास्त्रीय सर्वेक्षण एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.\nभूजलशास्त्रीय सर्वेक्षणामध्ये जिल्हा वरिष्ठ कार्यालयातील भूवैज्ञानिकांमार्फत सर्वेक्षणाचे काम केले जाते. तर भूभौतिक सर्वेक्षणामध्ये भौतिक शास्त्राच्या संयंत्राद्वारे भूभौतिक तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण केले जाते. या दोन्ही पद्धती भूजल पद्धती शास्त्रीय असून भूजल उद्वभवासाठी जागा निश्चित करता येते.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात ��ालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-december-2017/", "date_download": "2019-02-18T16:09:52Z", "digest": "sha1:VCLVCI5CQNL3433PEWDOVUTHHY3U5OPU", "length": 13580, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 2017 for Competitive Exams December 13, 2017", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमि��्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nनायजेरियाच्या कृषी उत्पादनास चालना देण्यासाठी, भारताने नायजेरियाला पुरेसे अन्न पुरविण्यासाठी आपल्या कृषी कौशल्य सामायिक करण्याचा निर्णय घेतला आहे.\nशरणार्थी,अन्न, निवारा आणि शिक्षणास मदत या कार्याकरिता प्रियांका चोप्रा यांना सामाजिक न्यायसाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nइजिप्तचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी रशियाने एक करार केला आहे.\nजून 2018 मध्ये मुंबई येथे आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या गव्हर्नर्सच्या मंडळाच्या तिस-या वार्षिक बैठकीचे आयोजन भारत करणार आहे.\nराजस्थान आपल्या मूळ रहिवाशांसाठी हिंदी (देवनागरी स्क्रिप्ट) मध्ये मोफत ईमेल पत्ते प्रक्षेपित करण्यासाठी देशातील पहिले राज्य ठरले.\nAAAI चे अध्यक्ष नकुल चोप्रा, वरिष्ठ सल्लागार पब्लिसिस कम्युनिकेशन्स, बीएआरसी इंडियाचे पुढील अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.\nआयटी कंपन्यांना दिलासा देऊन केंद्र सरकारने आयटी कंपन्यांवर सेवा कर नोटिसीसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी बिहार सरकारने ‘सुरक्षित शहराची देखरेख योजना’सुरू केली आहे.\n21 वर्षीय भारतीय गोलरक्षक शुभंकर शर्माने दक्षिण आफ्रिकेतील जॉबिन खुल्या स्पर्धेत युरोपियन टूरवर विजय मिळवला.\nत्रिपुराचे बौद्ध भिक्षू धम्मपिया, आंतरराष्ट्रीय बौद्ध कॉन्फेडरेशनचे नवीन महासचिव म्हणून निवडून आले आहेत.\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-27-may-2018/", "date_download": "2019-02-18T16:14:04Z", "digest": "sha1:OWDRE2ZHYPTUSVIFNCY6OSI5BMJZ3ADU", "length": 12334, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 27 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता ऑल इंडिया रेडियोवर त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात भारतातील आणि परदेशातील लोकांशी आपले विचार मांडतील.\nसांस्कृतिक मंत्रालयाने 3-दिवसांच्या आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय संस्कृति महोत्सव’ या महोत्सवाचे उद्घाटन उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले.\nकेंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शालेय शिक्षणासाठी पूर्व – ते वरिष्ठ माध्यमिक पातळीवर समग्रा शिक्षण योजना सुरू केली.\nभारतातील दहशतवादी कारवायांना पुनरुज्जीवित करण्यासाठी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये स्थित लष्कर-ए-तय्यबा (एलईटी) च्या मुख्य सहकार्यांकडून निधी प्राप्त केल्यामुळे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) ने 10 संशयित दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.\nभारतीय नौदलांने अंदमान-निकोबार मधील पोर्ट ब्लेअर येथे त्याच्या फ्लीटमध्ये लँडिंग क्राफ्ट युटिलिटी MK-IV चौथे जहाज IN LCU L54 ची स्थापना केली.\nPrevious (Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नो���ऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70608204940/view", "date_download": "2019-02-18T16:55:45Z", "digest": "sha1:73AST5SI3BYGFFV5X2ZPKKJFHUDPMYYI", "length": 11113, "nlines": 177, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - रामकृष्ण गोविंद नारायण हर...", "raw_content": "\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - रामकृष्ण गोविंद नारायण हर...\nरामकृष्ण गोविंद नारायण हरी केशव मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग केशव मुरारी पांडुरंग मुरारी पांडुरंग लक्ष्मी निवासा पाहे दीनबंधू, तुझे लागे छंदू सदा मज लक्ष्मी निवासा पाहे दीनबंधू, तुझे लागे छंदू सदा मज तुझे नामी प्रेम देई अखंडीत नेणे जप तप दान काही तुझे नामी प्रेम देई अखंडीत नेणे जप तप दान काही तुका म्हणे माझे हेची गा मागणे, अखंड हे गाणे नाम तुझे ॥\nलंबाण इ० पहा .\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T17:40:31Z", "digest": "sha1:IC7UR6BFJBOTMEYUPEXH3POKOIKTZPDD", "length": 9732, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "दोन दिवस जगभरातील अनेक देश होणार ‘ऑफलाइन’ | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh दोन दिवस जगभरातील अनेक देश होणार ‘ऑफलाइन’\nदोन दिवस जगभरातील अनेक देश होणार ‘ऑफलाइन’\nचौफेर न्यूज – जगभरातील इंटरनेट युझर्सला पुढील दोन दिवसांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीसंदर्भात समस्या येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. जगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.\n‘रशिया टुडे’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमी नुसार, वार्षिक देखभालीच्या कामासाठी इंटरनेट सेवा पुरवणारे मुख्य सर्व्हर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईन्ड नेम्स अॅण्ड नंबर्स (आयसीएएनएन) मार्फत सर्व्हर देखभालीचे महत्वाचे काम केले जाणार आहे. जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या महत्वाचे सर्व्हसमध्ये काही महत्वाचे तांत्रिक बदल करायचे आहेत. या डागडुजीमध्ये ‘क्रिटोग्राफिक की’ म्हणजे ज्यामध्ये जगभरातील वेबसाईट्सचे डोमेन नेम्स (वेबसाईट्सची नावे) साठवून ठेवलेली असतात त्या ‘की’मध्ये बदल करण्यात येणार आहे. जगभरातील सायबर हल्ल्याचे वाढलेले प्रमाण बघता हे बदल करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएएनएन’ने सांगितले आहे.\n‘आयसीएएनएन’शिवाय यासंदर्भात कम्युनिकेशन्स रेग्यलेट्री अथॉरीटीने (सीआरए) एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये जगभरातील डोमेन नेम्स सुरक्षित, स्थिर आणि सक्रीय राहण्यासाठी ही डागडुजी महत्वाची असल्याचे ‘सीआरए’ म्हटले आहे. काही इंटरनेट युझर्सला इंटरनेट वापरताना अडचणींना समोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे ‘सीआरए’ स्पष्ट केले आहे. ज्या इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांने या बदलांसंदर्भात तांत्रिक पूर्तता केली नसेल त्या या कंपन्यांकडून इंटरनेट सेवा घेणाऱ्यांना ही अडचण मोठ्या प्रमाणात येऊ शकते. मात्र इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते तांत्रिक बदल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी केल्यास या अडचणी येणार नाही असेही ‘सीआरए’ने या पत्रकात म्हटले आहे.\nपुढील दोन दिवस इंटरनेटवरु�� काही वेब पेजेस वाचता येणार नाहीत. तसेच काहींना ऑनलाइन व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.\nPrevious articleसरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं काम पूर्ण\nNext articleचीफ जस्टिस गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्ट्या केल्या रद्द\n‘राफेल करारात फ्रान्स सरकारशी मोदींची प्रत्यक्षपणे सौदेबाजी’ – राहुल गांधी\nकार्यालयीन कामाची सक्ती म्हणजे छळ नव्हे : न्यायालय\nसफाई कामगारांच्या १४ जागांसाठी इंजिनिअर, एमबीए तरुण-तरुणीचे अर्ज\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:34:18Z", "digest": "sha1:CH5MYYS5PYMNWTUGSYPSOWQWTT4N3TF4", "length": 14723, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "खाऊखुशाल : नाशिक की कोल्हापूर.. कोणती मिसळ? | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड खाऊखुशाल : नाशिक की कोल्हापूर.. कोणती मिसळ\nखाऊखुशाल : नाशिक की कोल्हापूर.. कोणती मिसळ\nकोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ, कारवारी भेळ, दडपे पोहे, शेवभाजी, खास मराठी चवीच्या भाज्या.. अशा वैविध्यपूर्ण पदार्थानी नटलेल्या ‘झकास मिसळ एक्सप्रेस’ला भेट देणं हा खवय्यांसाठी नेहमीच आनंददायी अनुभव असतो..\nएखाद्या हॉटेलमध्ये मिसळ खायला जायचं असं ठरवून आपण गेलो, तर स्वाभाविकच तिथे गेल्यानंतर आपण जितके जण असतो तेवढय़ा मिसळ अशी ऑर्डर देतो. सातारा रस्त्यालगत सहकारनगरमध्ये ट्रेजर पार्कमध्ये असलेल्या ‘झकास मिसळ एक्सप्रेस’मध्ये गेल्यानंतरही आम्ही तशीच ऑर्डर दिली. त्यावर ऑर्डर घेणाऱ्याचा प्रश्न होता की कोणती मिसळ, नाशिक का कोल्हापूर हा प्रश्न ऐकून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. दोन प्रकारच्या मिसळी आणि एकाच ठिकाणी हा प्रश्न ऐकून आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. दोन प्रकारच्या मिसळी आणि एकाच ठिकाणी म्हणून मग दोन्ही मिसळी मागवल्या. मिसळीचा सगळा खेळ रश्श्यावर किंवा सँपलवर अवलंबून असतो. मिसळ एक्सप्रेसमध्ये मिळणारी नाशिक मिसळ ही पूर्णत: काळ्या मसाल्यात तयार होणाऱ्या रश्श्याची आणि कोल्हापुरी मिसळ ही लाल भडक रश्श्याची. शिवाय ती देतानाही देणाऱ्याचा हात एकदम सढळ असतो. दोन्ही मिसळी मोठय़ा थाळ्यांमध्ये दिल्या जातात. शिवाय पावाची जोडी, कांदा, घट्ट दह्य़ाची वाटी आणि पापड असेही पदार्थ त्या थाळीत असतात. ते पाहूनच समाधान होतं. मिसळ देताना आधी आपल्याला विचारलं जातं, की लाईट, मीडियम का तिखट म्हणून मग दोन्ही मिसळी मागवल्या. मिसळीचा सगळा खेळ रश्श्यावर किंवा सँपलवर अवलंबून असतो. मिसळ एक्सप्रेसमध्ये मिळणारी नाशिक मिसळ ही पूर्णत: काळ्या मसाल्यात तयार होणाऱ्या रश्श्याची आणि कोल्हापुरी मिसळ ही लाल भडक रश्श्याची. शिवाय ती देतानाही देणाऱ्याचा हात एकदम सढळ असतो. दोन्ही मिसळी मोठय़ा थाळ्यांमध्ये दिल्या जातात. शिवाय पावाची जोडी, कांदा, घट्ट दह्य़ाची वाटी आणि पापड असेही पदार्थ त्या थाळीत असतात. ते पाहूनच समाधान होतं. मिसळ देताना आधी आपल्याला विचारलं जातं, की लाईट, मीडियम का तिखट त्यानुसार अगदी कमी तिखटाची, मध्यम तिखटाची किंवा तिखट मिसळ दिली जाते. शिवाय सँपलचा कडीचा मग आणि डावही आपल्याशेजारीच ठेवलेला असतो. त्यामुळे सँपलप्रेमींसाठी ती पर्वणीच असते.\nहृषीकेश इनामदार या हरहुन्नरी तरुणाचं हे हॉटेल आहे. तो मूळचा अकलूजचा. खाद्यप्रांताची मनापासून आवड असल्यामुळे द्विपदवीधर झाल्यानंतरही तो नोकरीच्या मागे लागला नाही आणि थेट या व्यवसायात उतरला. या क्षेत्राची त्याला आवड होती; पण अनुभव असा काही नव्हता. तरीही त्याने हे वेगळं क्षेत्र निवडलं आणि त्यात त्याचा छान जम बसलाय. गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये सकाळी जाऊन कराव्या लागणाऱ्या रोजच्या भाजीखरेदी पासून त्याचा दिवस सुरू होतो तो रात्री उशिरा संपतो.\nमिसळ एक्सप्रेसमध्ये तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ आपल्यासाठी तयार असतात. या हॉटेलचं सगळ्यात मोठं वैशिष��टय़ं हे, की इथे कुठलाही पदार्थ तयार करून ठेवलेला नसतो. म्हणजे भाज्या चिरून ठेवलेल्या असतात, मसाले तयार असतात. तुम्ही ऑर्डर दिली की हवी ती भाजी किंवा हवा तो पदार्थ तयार करून दिला जातो. अगदी मटकीची उसळ, मटकी फ्राय, मटार उसळ, शेव भाजी या भाज्या किंवा पंजाबी भाज्याही ऑर्डर दिली की तयार होतात. त्यामुळे पदार्थ तुमच्या समोर तयार होताना तुम्हाला पाहता येतो आणि त्याचा घमघमाट आपण अनुभवत असतानाच तयार झालेला पदार्थ आपल्या टेबलवर येतो. हे सर्व सुरू असतानाची वेटर मंडळींची धावपळ, भटारखान्यातले आचारी आणि मावशी यांची विविध पदार्थ तयार करतानाची घाईगर्दी ही सगळी इथली दृश्यंही अनुभवण्यासारखीच. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे कोणताही विकतचा मसाला वापरला जात नाही. सगळे मसाले घरीच तयार केले जातात. त्यामुळे पदार्थाना विशिष्ट चव येते.\nकारवारी भेळ, दडपे पोहे, भाजणीचं थालीपीठ, खेकडा भजी, गोल भजी, कांदा भजी, झकास व्हेज पुलाव, आलू पराठा हे इथले काही खास पदार्थ. त्याची प्रत्यकेची लज्जत काही वेगळीच. आलं वापरून केलेले दडपे पोहे असोत, चुरमुरे न वापरता फक्त फरसाण, खास चटणी आणि भेळेचं पाणी वापरून तयार केलेली कारवारी भेळ असो किंवा तव्यावरचं गरमगरम थालीपीठ असो.. या पदार्थाचा आस्वाद घेताना वेगळ्या चवीचा आनंद नक्कीच मिळतो. सर्वाची गरज लक्षात घेऊन इथल्या पदार्थाचं पॅकेज आहे. म्हणजे ज्यांना दुपारी फक्त पोळी भाजी खाऊन पटकन आपल्या कामाला जायचयं त्यांना पंजाबी भाजी आणि दोन पोळ्या साठ रुपयात घेता येतात आणि मराठी भाजी (मटकी उसळ किंवा बटाटा रस्सा) आणि दोन पोळ्या पन्नास रुपयात मिळतात. ज्यांना राईस प्लेट हवी असेल त्यांचीही इथे चांगली व्यवस्था होते. एक रस्सा भाजी, एक सुकी भाजी, तीन पोळ्या आणि दाल राईस अशा पदार्थाची राईस प्लेट पोटभर जेवणाचा आनंद देते आणि पन्नास रुपये हा दरही वाजवी असल्यामुळे इथली राईस प्लेटही प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे हे सगळे तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ इथे रोज मिळतात. फक्त सकाळी साडेदहा ते दुपारी चार आणि सायंकाळी सात ते रात्री साडेदहा ही वेळ सांभाळून जायला हवं.\nPrevious articleगर्दीत चुकलेल्यांना खाकी वर्दीकडून मदतीचा हात\nNext articleपुण्यातील प्रेक्षकांचा दर्जा खालावलाय का\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उ���्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-18T17:15:44Z", "digest": "sha1:4IQU645PFXYPAT5GJSX6OS6SC7DF24O3", "length": 6481, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "प्रवास चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त - प्रवास चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त -", "raw_content": "\nप्रवास चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त\nप्रवास चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त\n‘प्रवास’ आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा ‘प्रवास’ प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवत असतो आणि सोबत अनुभवसंपन्न करत असतो. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला.\nज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे अशी वेगळी जोडी ‘प्रवास’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्यासमोर येणार आहे. सोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकार यात असणार आहेत.\n५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एका वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करतानाच हा ‘प्रवास’ प्रेक्षकांनाही एक वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केला. ‘प्रवास’ च्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी व्यक्त केला. ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं सांगणारा हा‘प्रवास’ माझ्यासाठी ही तितकाच महत्त्वपूर्ण असून माझ्या या दिग्दर्शकीय प्रवासात दिग्ग्जांची मला मिळालेली साथ मला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक शशांक उदापूरकर व्यक्त करतात. कलेच्या क्षेत्रात ‘प्रवास’ करण्याची माझी इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त करताना निर्माते ओम छंगानी यांनी सर्व कलाकारांचे यावेळी आभार मानले.\nया चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. ओम छंगानी फिल्म्स निर्मित ‘प्रवास’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम सुलेमान यांचा मराठी चित्रपटसृष्टीतला ‘प्रवास’ या निमित्ताने सुरु झाला आहे. गीतलेखन गुरु ठाकूर यांचे आहे. कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-18T16:01:21Z", "digest": "sha1:TWAMDRAQ6UQKRF5JOOSWX5GN3GHEX6OS", "length": 11756, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोबाइल डेटिंगचा - विकिपीडिया", "raw_content": "मोबाइल डेटिंगचा — विकिपीडिया\nमोबाइल डेटिंगचा सेवा, तसेच म्हणून ओळखले सेल डेटिंगचा, सेल्युलर डेटिंग, किंवा सेल फोन डेटिंगचा, परवानगी व्यक्ती गप्पा, नखरा, पूर्ण, आणि शक्यतो सहभागी होतात, मोबाइल गप्पा मारत, आणि मोबाइल वेब. या सेवा परवानगी त्यांच्या वापरकर्त्यांना प्रदान करण्यासाठी माहिती स्वत: बद्दल कमी प्रोफाइल आहे, जे एकतर मध्ये संग्रहित त्यांच्या फोन म्हणून एक डेटिंगचा आयडी किंवा सदस्यनाम मोबाइल डेटिंगचा साइट. ते करू शकता नंतर शोध, इतर आयडी ऑनलाइन किंवा कॉल करून एक विशिष्ट फोन नंबर धरून सेवा. निकष समाविष्ट वय, लिंग आणि लैंगिक प्राधान्य. सहसा या साइट वापरण्यासाठी मुक्त आहेत, पण मानक मजकूर संदेशन शुल्क शकते अजूनही लागू आहे तसेच, एक लहान फी डेटिंगचा सेवा शुल्क प्रति संदेश. मोबाइल डेटिंगचा वेबसाइट, मध्ये वाढ करण्यासाठी संधी बैठक, लक्ष केंद्रित की वापरकर्ते शेअर समान सामाजिक नेटवर्क आणि शेजारी. काही कंपन्या सेवा देतात अशा साधने इशारा वापरकर्ते, तेव्हा, दुसर्या वापरकर्ता आत तीस फूट एक दुसर्या. काही प्रणाली समावेश ब्लूटूथ तंत्रज्ञान वापरकर्ते कनेक्ट ठिकाणी अशा बार आणि क्लब. या म्हणून ओळखले जाते शेजारी डेटिंगचा आहे. या प्रणाली प्रत्यक्षात अधिक लोकप्रिय काही देशांमध्ये युरोप आणि आशिया मध्ये पेक्षा ऑनलाइन डेटिंगचा आहे. घटने किंवा प्रसंगाचे आगमन सह, जीपीएस फोन आणि जीएसएम स्थानिकीकरण, शेजारी डेटिंगचा काढणे शक्यता आहे एवढी लोकप्रियता आहे. त्यानुसार सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल मध्ये, ‘मोबाइल डेटिंगचा आहे, पुढील मोठी झेप ऑनलाइन नुसती. ‘पेक्षा अधिक आहे. दशलक्ष सेल फोन वापरकर्ते लॉग इन मोबाइल डेटिंगचा साइट मार्च मध्ये, सर्वात वापरकर्ते घसरण वय श्रेणी. काही तज्ञ विश्वास आहे की, वाढ मोबाइल डेटिंगचा आहे मुळे लोकप्रियता ऑनलाइन डेटिंगचा आहे. इतरांना वाटते हे सर्व पर्याय म्हणून जो जूनियर, उपाध्यक्ष वेब तारीख म्हणतो, » एक पर्याय आहे. ‘. ते करू शकता, तारीख त्यांच्या हँडसेट, ‘ देऊन लोक काय निर्णय मार्ग आहे त्यांना सर्वोत्तम आहे. ‘एक अलीकडे प्रकाशित अभ्यास, हे लक्षात येते सध्या. दशलक्ष एकेरी यूके मध्ये ऑनलाइन प्रत्येक महिन्यात. या आधीच एक लक्षणीय वाढ पासून (. दशलक्ष). ही वाढ आरोप झाल्याने मोबाइल डेटिंग मुळे वर्तमान सामाजिक डेटिंगचा सेवा सारखे धोकादायक किंवा व्हिडिओ डेटिंगचा, परवानगी जे लोक लवकर करा नवीन संपर्क वर जा. उदय मोबाइल डेटिंगचा आणि विशेषतः, डेटिंगचा अनुप्रयोग धोकादायक मार्ग बदलला आहे, लोक पूर्ण संभाव्य भागीदार आणि तारीख आहे. काही असा विश्वास होणे अशा अनुप्रयोग आहे सन आधुनिक डेटिंगचा आचरण. काही टाळण्यासाठी या सेवा भीती असे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते इलेक्ट्रॉनिक वापरकर्ते त्रास. आणखी एक मुद्दा आहे, ‘अभाव हितसंबंध’, मी. ई. आकर्षक सदस्य प्राप्त जास्त आणि पाने, मध्ये होऊ शकते जे र्हास सदस्यत्व. येथे तारीख मोबाइल डेटिंगचा परिषद, पहिले ग्राहक लक्ष केंद्रित गट मोबाइल डेटिंगचा अनुप्रयोग एकमताने व्यक्त केली, त्याच तक्रारी वर्षे आधी. सर्व सहभागी होते काही चिंता धोका आहे. या चिंता बदलेला दरम्यान सहभागी आणि समाविष्ट शारीरिक, भावनिक आणि लैंगिक जोखीम धोका आपली फसवणूक जात धोका येत धोकादायक आणि लोक, धोका गर्भधारणा, जोखीम कुटुंब, धोका आणि कपट. प्रति हे धोके, सहभागी हाती घेतलेल्या विविध उपक्रम केले की वापर तांत्रिक संसाधने त्यांना उपलब्ध आणि मूल्यमापन कसे इतरांना नाही किंवा नाही वापर तंत्रज्ञान. प्रविष्ट भिन्न युग सह अनेक तांत्रिक प्रगती एक ‘टेक्नो लैंगिक युग’, आम्ही देखील प्रविष्ट भिन्न युग डेटिंगचा अधिक ». मोबाइल डेटिंगचा आकार घेऊ लागले. प्रॉक्सी डेटिंगचा होते, प्रथम एक डेटिंगचा सेवा वापरून ब्लूटूथ. सामना, वेब तारीख आणि लाव्हा जीवन होते मोबाइल डेटिंगचा लवकर नेते. ‘ आला की मोबाइल डेटिंगचा बंद केली. वर्ष होते मोबाइल डेटिंगचा होत, मुख्य प्रवाहात आहे. पासून सुरू, मोबाइल डेटिंग केले आहे, हळूहळू मागे ऑनलाइन डेटिंगचा आहे. सामना आणि आता पाहू प्रती त्यांच्या लॉग-इन, येत मोबाइल फोन. मोबाइल डेटिंगचा बाजारात होण्याची अपेक्षा आहे $. बी. जी डेटिंगचा बनला आहे म्हणून जी नेटवर्क आणि व्हिडिओ मोबाईल अधिक व्यापक बनले आहे. संभाव्य एक-एक व्हिडिओ कॉल देते अतिरिक्त सुरक्षितता आणि मदत मिळण्याची हमी सदस्य रिअल आहेत. डेटिंगचा बाजारात, दोन्ही ऑनलाइन डेटिंगचा साइट आहेत जोडून मोबाइल वेब आवृत्ती आणि अनुप्रयोग फोन. काही साइट आहेत म्हणून देऊ फक्त मोबाइल फोन आणि ला, नाही प्रवेश करण्यासाठी वेब आवृत्ती. मोबाइल डेटिंगचा अनुप्रयोग बाजारात $. अब्ज’. धोकादायक गेले आहे, भाषेचा स्पर्धा या बाजारात ‘ऑक्टोबर म्हणून, अनुप्रयोग आहे पेक्षा जास्त पन्नास दशलक्ष वापरकर्ते’ आणि तो अमूल्य आहे ‘ $ दशलक्ष $ अब्ज’. आम्ही येत आहेत एक जलद आणि फार ‘ वाढ’ या सर्वात डेटिंगचा वेबसाइट तयार करणे, अनुप्रयोग अधिक डेटिंगचा अनुप्रयोग सर्व एकटे वापरले जात माध्यमातून एक मोबाइल डिव्हाइस.\nव्हिडिओ गप्पा खोल्या मुली, मुक्त ऑनलाइन →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T17:38:42Z", "digest": "sha1:IVROFMUMVOKRPMNKJO5OVWNDMYZFT7PQ", "length": 10529, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे म्हणजेच रक्षाबंधन – प्राचार्या वैशाली लाडे | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे म्हणजेच रक्षाबंधन – प्राचार्या वैशाली लाडे\nभावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे म्हणजेच रक्षाबंधन – प्राचार्या वैशाली लाडे\nपिंपळनेर – भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणातल्या या महत्त्वाच्या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे.\n‘भया मेरे राखी के बंधन को निभाना’, ‘बेहनोंने भाई की कलाई पे प्यार बांधा है’ अशाच काही गितांच्या ओळीप्रमाणे पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये भावाबहिनीचे प्रेम व्यक्त करणारा रक्षाबंधन सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींनी मुलांना राख्या बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.\nबहिण आपल्या भावाच्या मनगटाला राखी बांधून आपल्या रक्षणची जबाबदारी सोपवत असते, राखीचा धागा किती अनमोल असतो याबाबत वर्षा भामरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. रक्षाबंधन एक त्योहार नही बलकि हमारे परंपरावो का प्रतीक है, असे अनिता पाटील यांनी रक्षाबंधनाचे महत्व पटवून देतान नमूद केले. आयुष देसले, क्रांती मनोरे, वर्णित मनोरे या विद्यार्थ्यांनी भावाबहिणीचे नाते कसे असते, हे बेहना ने भाई के कलाइ पे प्यार बांधा है, या गीतातून व्यक्त केले. प्रसंगी, ज्योत्स्ना भदाणे यांनी रक्षाबंधन निमित्ताने राखी कशी तयार करावी, याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेतल्या. तसेच, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उतेजनार्थ बक्षीस दिले. पुरु व सिकंदर राजाची गोष्ट सांगून रक्षाबंधन का साजरा केला जातो, याचे महत्व प्राचार्य वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रसंगी, चिमुकल्या ���ुलींनी मुलांच्या हातावर राख्या बांधल्या. तसेच, चिमुकल्या मुलांनी देखील मुलींना भेटवस्तू दिल्या. बहिन भावाला राखी बांधतानाचे चित्र सुंदर अशा रांगोळीतून शिक्षीकांनी रेखाटले. त्याचबरोबर “धिस ईज अ बॉन्ड ऑफ लव्ह, इट ईज अ ट्रेअड दॅट बाईंडस ओव्हर लाईव्ह ॲड ओव्हर हर्ट ” असा भावाबहिनीच प्रेम व्यक्त करणारा संदेश फलक लेखनातून दर्शविण्यात आला. पूजा नेरकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.\nPrevious articleसाक्रीत रंगली तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धा\nNext articleप्रचिती इंटरनॅशनलचा विद्यार्थी गगन अहिरराव याचा सन्मान\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:43:10Z", "digest": "sha1:ZMNNFZD2GCBDSJJXOTOWGHHCF6OWRZ57", "length": 5803, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "डिओ-परफ्युम निवडताना. | m4marathi", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वात आकर्षकता आणण्यासाठी नानाविध उपाय योजले जातात. उत्तम पेहराव, आकर्षक देहबोली, स्टायलिश अँक्सेसरीजचा वापर हा त्याचाच एक भाग आहे. पण हे सर्व असले तरी सुगंधाची कमतरता खुपत राहतेच. म्हणूनच परफ्युम, डिओ, अत्तर आदींचा वापर वाढतो आह��. सुगंधाचा दरवळ माणसाला प्रसन्न करतो. एखादा सुगंधी फवारा सगळे वातावरणच बदलवू शकतो. म्हणूनच आज डिओ मारल्याशिवाय बाहेर पडणारी तरुणाई अभावानेच पहायला मिळेल. प्रत्येकाचा ब्रँड ठरलेला, प्रत्येकाचा फ्रेगरन्स ठरलेला. डिओप्रमाणेच परफ्युमचे वेगळे विश्व आहे. परफ्युमइतक्याच त्याच्या आकर्षक बाटल्यांचीही चर्चा असते. पण या सगळय़ात अत्तराचे स्थान आहे ते आहेच. विशेषत: खास सणांसाठी तर अत्तर हवेच. भारतातील अस्सल गुलाब, हीना, वाळा यासारखी लोकप्रिय अत्तरे सोडली तर बहुतेक सुगंध कृत्रिम सुगंधाच्या वर्गात मोडतील. दर्जेदार अत्तर बनवण्यासाठी सुगंधी पुष्पातून बाष्प रूपातून सुगंधी घटक मिळवून चंदनाच्या तेलावर शोषून घेण्याची क्रिया केली जाते. म्हणूनच दर्जेदार अत्तराची किंमत सोन्याची बरोबरीत असू शकते. बकुळ, हीना, गुलाब, मोगरा, चाफा, निशिगंध, केवडा, पारिजातक, वाळा असे सुगंध वर्षानुवर्षे भारतीय मनावर अधिराज्य गाजवत आहेत.\nअत्तरासाठी काचेची कुपी वापरणे चांगले. अत्तर काढल्यावर कुपीचे झाकण त्वरित बंद करावे. अत्तरामध्ये कुठलाही अन्य द्रव मिसळू नये तसेच ही कुपी प्रखर उजेडात अथवा प्रकाशात ठेवू नये. हाताच्या उडणार्या नसेवर अत्तर लावावे. यामुळे उष्णता मिळून सुगंध दरवळायला मदत होते. सुगंध देणार्या डिओ, टाल्क, परफ्युम हे पर्यायही शरीराला सुगंधित करणारे आहेत. लवकरच कडक उन्हाळा सुरू होईल. या दिवसात सुती कपडे वापरण्याबरोबरच थंड गुणधर्म असणार्या अत्तराचा वापर सुखद ठरतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-dry-spell-9527?tid=120", "date_download": "2019-02-18T18:06:05Z", "digest": "sha1:ERUR4U6GBOJX5MHWG65KP53M2F7JHYWP", "length": 24016, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on dry spell | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिराशेचे ढग होताहेत अधिक गडद\nनिराशेचे ढग होताहेत अधिक गडद\nगुरुवार, 21 जून 2018\nमृग नक्षत्राचा पाऊस बरसत असतानाच नंतर आठ-दहा दिवसांचा पावसाचा खंड आहे, असे स्पष्ट केले असते, तर राज्यात एवढ्या पेरण्या झाल्याच नसत्या. अन् संभाव्य दुबार पेरणीबाबत शेतकऱ्यां��ा चिंता लागली नसती.\n७ ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस\nबरसला. नाला, नदीपात्रे भरून वाहू लागले. पावसामुळे आनंदीत झालेला शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला. कापूस, मूग, उडीद, सोयाबीनची पेरणी जोरात सुरू झाली. ११ जूनच्या सायंकाळी शेतामध्ये पेरणीची तयारी करत होतो. या परिसरात राहणारे जाणते व वयोवृद्ध शेतकरी सहज भेटायला आले. पेरणीची तयारी पाहून ते म्हणाले, ‘‘घाई करू नका. आज दुपारपासून वाऱ्याची दिशा बदलली आहे. आभाळ गेले आहे. आता या वाऱ्याची दिशा पुन्हा बदलल्याशिवाय पाऊस येणार नाही.’’ त्यानंतर १३ - १४ जूनला शासनाकडून पेरणीची घाई करू नका, असे आवाहन झाले. जी गोष्ट एका जुन्या जाणत्या शेतकऱ्याला जाणविली ती आमच्या अत्याधुनिक हवामान खात्याला कळायला थोडा उशीरच लागला.\nशेतकऱ्यांना चिंता दुबार पेरणीची\nयावर्षी मॉन्सून चांगला बरसणार, तो लवकर येणार, अशी भाकीते एप्रिल-मे पासून येत आहेत. नंतर त्यात सुधारणा झाली. मृग लागताच मॉन्सूनचा पाऊस सुरु झाला. कृषी खात्याने सांगितले ६५ मि .मी. पाऊस झाला तर पेरण्या करा. बहुतांश भागात पेरण्या सुरु झाल्या. कापूस, मूग, उडीद, तूर, सोयाबीन पेरण्यांना गती आली. नंतर मात्र ११ जून पासून पाऊस गायब झाला. हवामान खात्याचा अंदाज आला. एक आठवड्यात (२० जूनपासून) परिस्थिती सुधारेल. नंतर ही तारीख २३ - २४ जून झाली. हवामान खात्याचा ताजा अंदाज आहे, २८ जूनपर्यंत मुंबई - कोकण वगळता पावसाची शक्यता कमी आहे. यापुढे काय होईल, याबद्दल कोणीच सांगत नाही. इकडे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरलेली पिके शेतात कोंब धरून आहेत, तर कुठे दोन-चार पानांवर आहेत. उष्णतामान ३८ अंश ते ४० अंशाला गेले आहे. पिके माना टाकत आहेत. आज एका वृत्तपत्रात हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आपल्या ओंजळीने पिकाला पाणी घालत असल्याचे छायाचित्र आले. हे विदारक दृश्य आहे. संपूर्ण देशाचे अर्थकारण मॉन्सूनवरच अवलंबून आहे. अशा या मॉन्सूनच्या अंदाजाबाबत अधिक अचूकता आणि पावसाचे मोठे खंड, अतिवृष्टी याबाबत थोडी लवकर सूचना मिळायला हवी. मृग नक्षत्राचा पाऊस बरसत असतानाच नंतर आठ-दहा दिवसांचा पावसाचा खंड आहे, असे स्पष्ट केले असते तर राज्यात एवढ्या पेरण्या झाल्याच नसत्या. अन् संभाव्य दुबार पेरणीबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली नसती. दोन वर्षांपूर्वी हवामान खात्याचे असेच अंदाज आले. पहिली पेरणी वाया गेली. नंतर दुसरी व कांही ठिकाणी तिसरी पेरणी झाली. गेल्या वर्षीही असेच झाले. दुबार पेरणीने अनेक शेतकरी अडचणीत आले.\nसुलतानी संकटांची मालिका सुरूच\nयावर्षी शेतीक्षेत्रावर अनेक संकटे आली. शेतीमालाचे बाजारभाव निम्म्यांपेक्षा कमी झाले. भाजीपाला मातीमोल झाला. फळांचे भाव तर काढणीलाही पुरले नाही. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतो तर दुधाचे भाव एवढे खाली आले की, जनावरांचा चाराही त्यातून परवडत नाही. दरम्यान शासनाने तूर व हरभरा खरेदी संबंधी घोषणा केली. शेतकरी आशेने चार दिवस, एक आठवडा आपले काम सोडून उन्हातान्हात खरेदी केंद्रावर उभा राहिला. कशीबशी खरेदी झाली. परंतु अद्याप हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे बाकी आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक सरकारने शेतमालाचे भाव पडलेले असताना बाजारभाव व आधारभूत किंमतीतील फरक शेतकऱ्यांना दिला. आपण हे का करू शकत नाही, हा प्रश्नच आहे.\nगेल्या कांही वर्षांत शासनाने वेळोवेळी अतिवृष्टी, गारपीट इत्यादीसाठी मदतीचे आकडे जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा झाली. यापैकी शेतकऱ्याला अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. पंतप्रधान विमा योजनेचा प्रचंड गाजावाजा करत ही योजना लागू झाली.\nशेतकरी सुखावला. त्यातील अनेक गोष्टी हिताच्या होत्या पण गेल्या दोन वर्षात या योजनेची वाट लागली. विमा जाहीर होतो, एका तालुक्याला १०० ते १५० कोटी मिळतात. त्याच्याच जवळच्या तालुक्याला जिथे पावसाचे प्रमाण सारखे, पीकसारखे, जमिनीची प्रत सारखी, झालेले नुकसान सारखे अशा तालुक्याला मात्र केवळ ३ ते ४ कोटी मिळतात. तेव्हा असे वाटते विम्याचे निकष म्हणजे, यंत्रणा राबविणाऱ्याची मर्जी हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे शेतकरी अनेक बाजूने त्रस्त झाला आहे. बँक कर्जाची अवस्था हीच आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्याला उभे राहू देत नाहीत. कागदोपत्री टार्गेट पूर्ण करून दाखविले जाते. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले. त्यांचे परिणाम म्हणून या बँकांतून शासनाची खाती काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी घेतला. असे कोठेच घडत नाही. कांही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने हवामान खात्याचे अंदाज चुकले म्ह���ून शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले, अशी तक्रार करून हवामान खात्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. यावर्षीही असेच घडत आहे.\nहवामान अंदाज हवेत अधिक अचूक\nप्रगत राज्यात हवामान खात्याने खूप प्रगती केली आहे. रशिया, चीन इ. राष्ट्रांत अत्यंत अचूक हवामान अंदाज दिले जातात. अंदाज चुकला तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाते. पगारवाढ रोखणे, निलंबित करणे व असाच अपराध व निष्काळजीपणा केला तर तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. अमेरिका, युरोपीय राष्ट्रे इतकेच काय आफ्रिका खंडातील राष्ट्रांनीदेखील यात प्रगत तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्रत्येक तासाला हवामानाची माहिती नागरिकांच्या मोबाईलवर दिली जाते. व ही माहिती अचूक असते. आज भारताकडे साधने आहेत. भारतातील शास्त्रज्ञांचा हवामान क्षेत्रांत केलेल्या संशोधनाबद्दल परदेशात गौरव करण्यात येतो. पण त्यांचा उपयोग भारतात होताना दिसत नाही. यात परिवर्तनाची गरज आहे.\nआज भारतीय उपखंडातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करीत आहे. निसर्ग सारखा कोपत आहे व राज्यकर्ते या परिस्थितीबाबत असंवेदनशील आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवरील निराशेचे ढग अधिक गडद होणारच\nत्र्यंबकदास झंवर : ९८८१५१५१११\n(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nऊस पाऊस कापूस मूग उडीद सोयाबीन हवामान मॉन्सून तूर कोकण शेती मध्य प्रदेश कर्नाटक गारपीट बोंड अळी bollworm कर्ज बीड चीन पगारवाढ भारत सामना निसर्ग लेखक\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nसेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...\nचीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...\nफूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...\nशेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...\nनदीजोड ः संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रकल्प इतके रखडले आहेत...\n‘ई-नाम’ कशी होईल गतिमानप्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...\n‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...\nआयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...\nभ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...\nसेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...\nहमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...\nसमन्यायी विकासाचे धोरण कधीलोकपाल नियुक्तीबरोबर शेतकऱ्यांच्या काही...\nसुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि...बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/vespa-notte-launched-in-70285-price-in-india/439732", "date_download": "2019-02-18T16:38:45Z", "digest": "sha1:MLY7B5CO4VWH4BD2OK27MFIW34OVY66G", "length": 4154, "nlines": 67, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Vespa Notte नवी दमदार स्कुटर बाजरात दाखल | News in Marathi", "raw_content": "\nVespa Notte नवी दमदार स्कुटर बाजरात दाखल\n2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये वेस्पा नोट या स्कुटरला लॉन्च करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये या गाडीची एक्स शोरूम किंमत सुमारे 70,285 रूपये आहे.\nहे मॉडल वेस्पा एलएक्स 125 वर आधार���त आहे. मॅट ब्लॅक रंगामध्ये ही उपलब्ध आहे. याचे इंजिन 125 सीसीचे आहे. यामध्ये 9.8 बीएचपी इंजिन आणि 10.6 एनएम टॉर्क आहे. अपरिलिया एसआर 125 आणि एसआर 150 ची किंमत अनुक्रमे 66,076 आणि 70,348 आहे.\nहोंडा या श्रेणीमध्ये दोन स्कुटर म्हणजे स्कूटर-ग्रेजिया आणि एक्टिवा 125 ची विक्री करत आहे. दोन्हींचे इंजिन 125 सीसीचे आहे. ग्रेजियाची किंंमत 60,695 तर अॅक्टिव्हाची किंमत 61,245 रूपये आहे.\nसुजुकीच्या बर्गमैन स्ट्रीटची किंमत 69,981 रूपये आहे. या स्कुटरचं इंजिन 124 सीसी आहे. तर हे इंजिन 8.6 बीएचपीचं आहे.\nया श्रेणीत टीव्हिएस एनटॉर्क 125 देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 64,332 रूपये आहे. त्याचे इंजिन 124 सीसीचे आहे. इंजिन 9.1 बीएचपी क्षमतेचे आहे.\nइंस्टाग्रामवर मानुषी छिल्लरचे फॉलोवर्स 4 मिलियन्सच्या पार, मात्र प्रिया प्रकाश अजूनही आघाडीवर\nज्या ट्रेकवर भेटले त्याच ट्रेकमध्ये बांधली लग्नगाठ\nPHOTO : पुलवामा दहशतवादी हल्याचे फोटो पाहून तुमच्याही काळजात धस्स् होईल\nभारतीय लष्करावर उरीनंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला\nरजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/manasi-naik-latest-photshoot-viral-on-internet/", "date_download": "2019-02-18T16:39:38Z", "digest": "sha1:4YMHKMXQVGUAFSW7TTBRZZVZJDEBYX2O", "length": 5638, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस\nटीम महाराष्ट्र देशा : मानसीने नुकताच तिच्या इन्सटाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली आहे. फोटोमध्ये मानसी फार ग्लॅमरस दिसत आहे. या लूकमध्ये मानसीचं सौंदर्य पाहायला मिळत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही क्षणात त्याला लाईक आणि कमेंट्स येऊ लागल्या. फॅन्सला मानसीचा हा ग्लॅमरस लूक भलताच भावला आ���े.\nमानसीचा ब्युटी इन गोल्ड अंदाज कुणालाही घायाळ करणारा . या फोटोशूटमध्ये मानसीची विविध छबी पाहायला मिळत आहेत. या फोटोशूटमध्ये मानसीची प्रत्येक छबी विशेष आणि तितकीच हटके आहे.\nमानसीचे बघतोय रिक्षावाल या गाण्याप्रमाणेच ‘बाई वाडयावर या’हे गाणे तुफान हिट ठरले. मानसीच्या प्रत्येक गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना पाहायला मिळते. तिचे बघतोय रिक्षावाला या गाण्याची रसिक आजही आनंद लुटताना दिसतात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nअरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत माजी खासदार ‘आप’ मध्ये प्रवेश करणार\nहिंदत्ववादी भिडेंवर गुन्हा दाखल झाल्यानेच आकसापोटी आमच्यावर गुन्हा ; कबीर कला मंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Speed-Radar-Guns-to-control-the-vehicles/", "date_download": "2019-02-18T16:20:40Z", "digest": "sha1:R6S23335UBW5E6RJUKKQHLUXHIQRFOBK", "length": 6397, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भरधाव वाहनांवर नियंत्रणासाठी‘स्पीड रडार गन्स’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Goa › भरधाव वाहनांवर नियंत्रणासाठी‘स्पीड रडार गन्स’\nभरधाव वाहनांवर नियंत्रणासाठी‘स्पीड रडार गन्स’\nवाहनांच्या भरधाव वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा वाहतूक पोलिस ‘स्पीड रडार गन्स’ची मदत घेणार असून हे गन्स वेगवान वाहनांची छायाचित्रे टिपणार आहे. या छायाचित्रांच्या आधारे संबंधित वाहन चालकाला दंड ठोठावणे शक्य होणार आहे. पोलिसांच्या दिमतीला 4 स्पीड रडार गन्स दाखल झाल्या आहेत. मद्यपी वाहनचालकांच्या तपासणीसाठी 100 अल्कोमीटर खरेदी केल्याची माहिती पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर यांनी दिली.\nडॉ. चंदर म्हणाले, स्पीड रडार गन्सचा प्रायोगिक तत्त्वावर वापर दोनापावला येथे सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत काही वाहन चालकांना चलनदेखील देण्यात आले. राज्यभरात या गन्सचा वापर करण्यात येणार आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, मद्���पान करुन वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या दोन्ही समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ‘स्पीड रडार गन्स’ व अल्कोमीटर खरेदी केले आहेत. चार ‘स्पीड रडार गन्स’ची किंमत 30 लाख रुपये तर 100 अल्कोमीटर्सची किंमत 29.9 लाख रुपये इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.\nया लेझर स्पीड रडार गन्स एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेल्या जावू शकतात. त्याचबरोबर अतिवेगाने जात असलेल्या वाहनांची छायाचित्रे टिपण्याबरोबरच त्यांचे व्हिडीओ शूटींग देखील करता येते. अतिवेगवान वाहन चालवणे तसेच मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे वाहन चालक आढळून आल्यास त्याला दंड ठोठावला जाईल. त्याचबरोबर त्याचा चालक परवाना तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्याची शिफारस वाहतूक खात्याला केली जाणार आहे, असेही डॉ. चंदर यांनी सांगितले. यावेळी वाहतूक पोलिस अधीक्षक दिनराज गोवेकर उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://akolapolice.gov.in/MainHome", "date_download": "2019-02-18T15:58:31Z", "digest": "sha1:KGSSVFVFAU2IQKSBBH2R5K4JB7XWI5RQ", "length": 9170, "nlines": 135, "source_domain": "akolapolice.gov.in", "title": "Akola Police", "raw_content": "\nपोलीस अधीक्षक यांचा संदेश\nस्थानिक गुन्हे शाखा (ISO 9001-2015)\nमहिला व बालक गट\nसंपर्क क्रमांक १ संपर्क क्रमांक २ संपर्क क्रमांक ३ संपर्क क्रमांक ४ व्हाट्सएप नंबर महिला हेल्पलाईन\nअकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारी थांबविण्यासाठी आणि नागरिकांचे जीवन व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत.\nअकोला पोलीस विभागाकडून नागरिकांसाठी उपलब्ध साधने- सुविधा\nसूर्य मावळतो पण आमचे कर्तव्य नाही, अडचणीच्या वेळी आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी १०० डायल करा.\nपोलीस स्टेशन निवडा अकोट शहर (Smart ) अकोट फाईल (ISO 9001-2015) अकोट-ग्रामीण बाळापुर बार्शिटाकळी (ISO 9001-2015) बोरगाव (मंजु) चान्नी सिटी कोतवाली सिव्हील लाईन (Smart ) सायबर डाबकी रोड दहिहांडा हिवरखेड खदान (Smart ) एम.आय.डी.सी. माना (ISO 9001-2015) मुर्तीजापुर शहर मुर्तीजापुर ग्रामीण (ISO 9001-2015) जुने शहर पातुर पिंजर रामदासपेठ तेल्हारा उरळ (ISO 9001-2015)\nफेसबुक वर सामील व्हा\nऐशिया कप मधील भारत विरूध्द बांग्लादेश अंतिम क्रिकेट सामन्या दरम्यान सट्टयावर रेड करून एकुण 7,66,250/- रूपयचे मुद्देमाल जप्त केला\nअकोला जिल्हा पोलीस भरती - 2018 अंतिम निवड यादी\nअकोला जिल्हा पोलीस भरती - 2018 प्रतिक्षा यादी\nअकोला जिल्हा पोलीस भरती - 2018 गुणवत्ता यादी\nलेखी परीक्षेचा निकाल 2018\nलेखी चाचणी उत्तरतालिका 2018\n२०१८ लेखी परीक्षा करिता संवर्गनिहाय गुण\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अकोला पोलीस दलाचे योगदान\nफेसबुक वर सामील व्हा\nऐशिया कप मधील भारत विरूध्द बांग्लादेश अंतिम क्रिकेट सामन्या दरम्यान सट्टयावर रेड करून एकुण 7,66,250/- रूपयचे मुद्देमाल जप्त केला\nअकोला जिल्हा पोलीस भरती - 2018 अंतिम निवड यादी\nअकोला जिल्हा पोलीस भरती - 2018 प्रतिक्षा यादी\nअकोला जिल्हा पोलीस भरती - 2018 गुणवत्ता यादी\nलेखी परीक्षेचा निकाल 2018\nलेखी चाचणी उत्तरतालिका 2018\n२०१८ लेखी परीक्षा करिता संवर्गनिहाय गुण\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अकोला पोलीस दलाचे योगदान\nएम. राकेश कलासागर (भापोसे)\nया वेबसाईटचा हेतू नागरिकांना त्यांच्या तक्रारी आणि सूचना आवाजीत करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हा आहे.\nमला आशा आहे की पोलीस आणि नागरिक यांच्यातील हा परस्पर संबंध गुन्हेगारी रोखण्यात आणि नागरिकांचा विश्वास मिळवण्यासाठी मदत करतील.\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nचोरीचे / सापडलेले वाहने\n© 2019 अकोला पोलीस, महाराष्ट्र |\nसंकेतस्थळ विकसक : ड्रीमकेअर डेव्हलपर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-18T17:05:07Z", "digest": "sha1:LOWHZBTHBEC5A25LODHOK5JFOO7PENFF", "length": 8189, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "मराठी साऊंड इंजिनियरचा जागतिक सन्मान - मराठी साऊंड इंजिनियरचा जागतिक सन्मान -", "raw_content": "\nमराठी साऊंड इंजिनियरचा जागतिक सन्मान\nमराठी साऊंड इंजिनियरचा जाग���िक सन्मान\nआपण करियर म्हणून निवडलेल्या क्षेत्रातली मानाची सर्वोच्च पदवी मिळणं ही प्रत्येकासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. अनेक वर्षांची मेहनत, त्यातील व्यासंग आणि अनुभव यांचं फलित म्हणजे तो सन्मान. मराठी हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध साऊंड इंजिनियर ‘प्रमोद चांदोरकर’ यांना फ्रेंच येथील ‘एकोले सुपीरियर रॉबर्ट डी सोरबॉन‘ (Ecole Superieure Robert de Sorbon) या विद्यापीठाने ‘साऊंड रेकॉर्डिंग अँड ऑडिओ टेकनॉलॉजी’ या विषयात बहुमानाची अशी ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान केली आहे. २५ वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आणि या विषयातला सखोल अभ्यास या दोहोंच्या बळावर डॉ.प्रमोद चांदोरकर यांनी ही पदवी संपादित केली आहे. या निमित्ताने परदेशातील विद्यापीठातून ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे प्रमोद चांदोरकर हे पहिले भारतीय ठरले आहेत. नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका सोहळ्यात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.\nगेली २५ वर्षे डॉ.प्रमोद चांदोरकर साऊंड रेकॉर्डिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्युजिक रेकॉर्डिंग, साऊंड डिझायनिंग आणि मिक्सिंग, आणि लाईव्ह साऊंड रेकॉर्डिंग या तिन्ही क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. आजवर असंख्य चित्रपट, कार्यक्रम आणि म्युजिक शोज साठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. २००५ साली त्यांना ‘हम तुम’ या चित्रपटाच्या म्युजिक रेकॉर्डिंग साठी ‘झी अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले आहे तर २०१७ साली ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाच्या साऊंड डिझाईन आणि मिक्सिंग साठी ‘टाइम्स टेक्निकल अवॉर्डने’ त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्यासोबत १५ वर्ष त्यांनी लाईव्ह साऊंड इंजिनियर म्हणून काम केले आहे. त्याचसोबत गेली १० वर्षे आपल्या ‘साऊंड आयडीयाज’ या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी साऊंड रेकॉर्डिंग संदर्भात विशेष कोर्सेस घेतात.\n‘वनस्पती शास्त्रातला पदवीधर असूनही या क्षेत्राच्या आकर्षणामुळे मी साऊंड इंजिनियरिंगकडे वळलो. आज याच क्षेत्रातल्या कामासाठी आणि संशोधनासाठी मला डॉक्टरेट मिळाली आहे, याचा अतिशय आनंद आहे, त्यात ही पदवी परदेशातल्या प्रतिष्ठित विद्यापीठातून मिळाल्यामुळे त्या आनंदाला सोन्याची किनार लाभली असली तरी आपल्या शिक्षण व्यवस्थेने ऑडिओ इंजिनियरिंग सारख्या कलात्मक क्षेत्राकरिता विशेष अभ्यासक्रम सुरु करणे आवश्यक आहे. ऑडिओ इंजिनियरिंग च्या शिक्षणाला आपल्या देशात तेवढेसे महत्त्व नाही, त्यामुळे त्याची उपलब्धता नाही. गेल्या काही वर्षात साऊंड इंजिनियर्सची मागणी वाढली आहे. ज्या विद्यार्थ्यांची या क्षेत्रात करियर करायची इच्छा आहे ते त्यांचा मार्ग शोधतील पण जर सरकरने या शाखेला मान्यता दिली तर या क्षेत्रासाठी ते वरदान ठरेल. जर परदेशातील विद्यापीठ यासाठी डॉक्टरेट देऊ शकते तर आपल्या शिक्षण व्यवस्थेने यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे’ अशा भावना डॉ. प्रमोद चांदोरकर यांनी व्यक्त केल्या.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11524", "date_download": "2019-02-18T17:59:47Z", "digest": "sha1:XPPVDAAMJOBR5MMKTNPJBAP7ZDPSM7M3", "length": 23270, "nlines": 197, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, turmeric pest management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळद पिकातील कीड नियंत्रण\nहळद पिकातील कीड नियंत्रण\nहळद पिकातील कीड नियंत्रण\nहळद पिकातील कीड नियंत्रण\nडॉ. मनोज माळी, डॉ. रवींद्र जाधव\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. या काळात कोल्हापूर, सातारा भागातील हळद उत्पादक पट्ट्यामध्ये खालील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यांचे नियंत्रण वेळीच केल्यास भविष्यातील नुकसान टाळता येते.\nसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची वाढ भरपूर होते. हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. या काळात कोल्हापूर, सातारा भागातील हळद उत्पादक पट्ट्यामध्ये खालील किड��ंचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यांचे नियंत्रण वेळीच केल्यास भविष्यातील नुकसान टाळता येते.\nलांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. ५ ते ७ दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशी तसेच सुत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरू होतो. कंद मऊ होतात, त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात.\nकंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच शिफारशीत किटकनाशकांचा वापर करावा.\nजुलै ते सप्टेंबर दरम्यान क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २ मि.ली. किंवा डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि.ली. प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी पुढील फवारणी घ्यावी.\nउघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.\nहळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत.\nहेक्टरी सहा मातीची अथवा प्लॅस्टिकच्या पसरट भांडी घ्यावीत. त्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम अधिक १.५ लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.\nखोडकिडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असून, दोन्ही पंखांवर काळ्या रंगांचे ठिपके असतात. अळी लालसर रंगाची असून, अंगभर काळे ठिपके असतात. अळी खोड व हळदीचे कंद पोखरते. खोडाला छिद्र करून आत शिरते. आतील भाग खाऊन टाकते. पानांवर एका ओळीत छिद्र पडलेली दिसतात.\nप्रादुर्भावित झाडे नष्ट करावीत.\nनिंबोळी तेल ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.\nप्रकाश सापळ्याचा एकरी एक या प्रमाणात वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये या किडीचे प्रौढ आकर्षित होतात, त्यांना नष्ट करावे.\n३) पाने गुंडाळणारी अळी ः\nया कीडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो व नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून येतो. पतंग काळसर व पांढऱ्या रंगाचा असतो. हिरव्या रंगाच्या अळ्या पाने गुंडाळून त्यात लपतात. आत राहूनच पाने खातात. पूर्ण वाढ झालेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते.\nगुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावीत.\nडायमेथोएट १ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.\nही मुळावरील कीड अतिशय सूक्ष्म असून, डोळ्यांना दिसत नाही. ती हळदीच्या मुळांवर गाठी तयार करते. जमिनीत पिकांच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषून घेते. पिकांची वाढ खुंटते. प्रथम पिकाचा शेंडा मलूल होवून पिके पिवळी पडून झाड मरते. कालांतराने हळदीच्या कंदामध्ये प्रवेश करते. परिणामी कंद सडू लागतो.\nसूत्रकृमीच्या व्यवस्थापनाकरिता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस भुकटी २ किलो प्रति एकरी २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी. अथवा\nशिफारशीत कीटकनाशकाचा जमिनीत योग्य प्रमाणात वापर करावा.\nभरणी करताना निंबोळी पेंड ८ क्विंटल प्रति एकरी या प्रमाणात वापरावी.\nहळद पिकांत झेंडू सूत्रकृमींसाठी सापळा पीक म्हणून लावावे.\nया कीडीची अळी नुकसानकारक असून, सुरवातीचे काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर उपजीवीका करते. पुढे मुळे कुरतडतात. जास्त प्रादुर्भाव झालेल्या भागात कंदही कुरतडल्याचे दिसून येते. मुळे कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळे पडते. रोपे वाळू लागतात. उपटल्यास ती सहज उपटून येतात.\nहळद लागवडीनंतर हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास, क्लोरपायरीफॉस ४ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.\nआळवणी शक्य नसल्यास जमिनीमध्ये शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.\nजैविक नियंत्रणासाठी मेटॅरायझिम ॲनासोप्ली ही परोपजीवी बुरशी हेक्टरी ५ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी.\n६) पाने खाणारी अळी ः\nपावसाळा सुरू झाल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढताच या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागतो. पाने सुरळी किंवा पोंगा अवस्थेत असताना ही अळी पानावर उपजीविका करते. पान खाऊन सुरळीमध्ये छिद्र करते. सुरळीतील पान ज्या वेळी पूर्णपणे उघडते, त्या वेळी एका सरळ रेषेमध्ये पानावरती छिद्रे आढळून येतात.\nगुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावीत.\nडायमिथोएट १ मिली प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.\nसंपर्क ः डॉ. मनोज माळी\nः डॉ. रवींद्र जाधव (कीटकशास्त्रज्ञ), ९७६४२३४६३४\n(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज जि. सांगली.)\nहळद हळद लागवड turmeric cultivation पूर कीटकनाशक झेंडू हुमणी शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nहळद पिकावरील खोडकीड व त्यामुळे झालेले नुकसान.\nपाने खाणारी अळीमुळे पानावर पडलेली छिद्रे\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nर��िवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Corporator-aggressive-on-gas-pipeline-security-in-Ratnagiri/", "date_download": "2019-02-18T16:21:45Z", "digest": "sha1:PULPT32RGOSRFPSVHK5OVNKLOGEUF4QD", "length": 9204, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गॅस पाईपलाईन सुरक्षेवर नगरसेवक आक्रमक | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › गॅस पाईपलाईन सुरक्षेवर नगरसेवक आक्रमक\nगॅस पाईपलाईन सुरक्षेवर नगरसेवक आक्रमक\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nनैसर्गिक गॅस पुरवण्यासाठी शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई कामास परवानगी मागणार्या कंपनीला नगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने असलेल्या सर्व अटी मान्य करण्यास भाग पाडले. सोमवारी झालेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नैसर्गिक गॅसची माहिती कंपनीच्या अधिकार्यांनी दिली. त्यानंतर खोदाईचे काम कशा पद्धतीने झाले पाहिजे यासंदर्भात नगराध्यक्षांसह गटनेते प्रदीप साळवी, भाजप नगसेवक उमेश कुळकर्णी, राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी अटींची लांबलचक यादीच मांडली.\nसभेच्या प्रारंभीच गॅस पुरवणारी पाईपलाईन टाकणार्या कंपनी अधिकारी विनोद पापल यांना नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी माहिती देण्यास सांगितले. ही योजना केंद्र शासनाची असल्याचे सांगून ती किती स्वस्त आणि सुरक्षित आहे याची माहिती दिली. त्यानंतर गटनेते बंड्या साळवी, सुदेश मयेकर, उमेश कुळकर्णी, मुन्ना चवंडे, राजन शेट्ये आदींनी परवानगी मिळण्यासाठी कोणकोणत्या अटी पाळाव्या लागतील याबाबतच्या सूचना केल्या. त्यामध्ये नगरसेवक कुळकर्णी ���ांनी हा व्यवसाय केला जाणार असल्याने त्याचे कंपनीला कररुपाने काही उत्पन्न मिळेल का हा घरगुती गॅस स्वस्त मिळणार असे सांगता मग तो किती युनिटने विकला जाणार हा घरगुती गॅस स्वस्त मिळणार असे सांगता मग तो किती युनिटने विकला जाणार\nकंपनीच्या अधिकार्यांना याची उत्तरे देता आली नाहीत. मुख्याधिकार्यांनी ही योजना केंद्राची असल्याचे सांगून कराबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही, असे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबतचा अधिकार नाही, अशी पुष्टीही जोडली. यावर गटनेते बंड्या साळवी यांनी ही योजना केंद्र सरकारची आहे. मग परवानगीच कशाला मागता. काय करायचे ते त्यांना करू द्या, असे सांगितले. त्यावर मुख्याधिकार्यांनी तरतुदी तपासून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.\nराष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर यांनी या कंपनीवर व्यावसायिक कर लावा, अशी मागणी केली. नगरसेवक मुन्ना चवंडे यांनी पाईपलाईन टाकताना खाली महावितरण, नळपाणी, टेलिफोन, मोबाईल केबल आहेत. आता त्यात गॅस पाईपलाईनची भर पडल्यावर त्याचे धोकादायक परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली. त्याचवेळी या सर्व सदस्यांनी खोदाईच्या ठिकाणी त्या रस्त्याची दुरूस्ती कंपनीनेच करून द्यायची. तत्पूर्वी खोदाईसाठी दिल्या जाणार्या परवानगीसाठी जी देखभाल दुरूस्तीची फी आकारली जाते त्यातील जी ठरेल त्या टक्क्याने अनामत रक्कम भरावी लागेल. केलेल्या कामाची गुणवत्ता पाहून अनामत रक्कम परत दिली जाईल, अशा एक ना अनेक अटी मांडण्यात आल्या.\nकंपनी अधिकारी विनोद पापल यांनी अशा अटींमुळे येथे काम न करणेच परवडेल, असे वक्तव्य केले. यावर सर्वच नगरसेवकांनी आक्षेप घेत तुम्ही लोकांना गॅस मोफत देणारे नाहीत याचे भान राखा आणि विधाने करा, असे सुनावले. अखेर नरमाईने घेत कंपनी अधिकार्याने सर्व अटी मान्य केल्या. त्यानंतर नगराध्यक्षांनी समिती स्थापन केली जाईल, असे जाहीर केले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढव��ार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-25/", "date_download": "2019-02-18T17:37:32Z", "digest": "sha1:INRBGOPCAH2Z6WK6IESB2JZFGJF5NMJE", "length": 9399, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या गणपती बाप्पाचे ढोल – ताशांच्या गजराज वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी – शिक्षकांनी नृत्यांचे सादर करून बाप्पाला भावूक वातावरणात निरोप दिला. यावेळी, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक तुषार देवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा सामाजिक प्रबोधन हा वसा जपत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी गणेशमूर्ती तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले.\nप्रतिची इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. स्कूलतर्फे गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा घेण्यात येतात. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी श्री गणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती, रोज विद्यार्थ्यांच्या हस्ते सामुदायिक आरती, त्यानंतर लहान-थोरांसह सर्वांसाठी असलेली वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी आणि विविध उपक्रम या सर्व पार्श्वभूमीवर अकरा दिवस गणेशोत्सव साजरा झाला. शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे महत्व पटवून दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी स्कूलच्या प्रांगणात विविध नृत्यविष्कार सादर केले. शिक्षीका स्मिता नेरकर, सीमा मोरे, भाग्यश्री बेडसे, स्वाती अहिरे, वैशाली पाटील, अनुष्का सोनवणे, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक��रमासाठी परिश्रम घेतले. महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर, परिसरातील नदीवर गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर… या जयघोषात मिरवणुक काढून भावूक वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.\nPrevious articleराष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी वंदना चव्हाण\nNext articleढोलताशाच्या गजरात श्रींचे विसर्जन\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:39:10Z", "digest": "sha1:VVDTSUSHE3UJ3TKO4F65Y3YA5FXMV36G", "length": 9146, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "मुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra मुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या\nमुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या\nचौफेर न्यूज – मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील दिर्घकाळ मुंबईत व्यतीत केला आहे. मुंबई ही आंबेडकरांच�� कर्मभूमी होती. तसेच याठिकाणी त्यांच्या अनेक आठवणीही असलव्याने आम्ही ही मागणी करत असल्याचे ते म्हणाले. केल्याने त्यांच्या कार्याची दखल म्हणून हे नामकरण करण्यात यावे असे आठवले म्हणाले. यासंदर्भात आपण रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील १० वर्षांपासून सातत्याने ही मागणी करण्यात येत असून आता त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nकेंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ शब्दाचा समावेश करण्यात आला. तसेच जुलै महिन्यात पश्चिम रेल्वे स्थानक असलेल्या एल्फिन्स्टन स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सीएसटी म्हणजेच व्हीटी स्थानकाला देण्यात यावे यासाठी लोकप्रतिनिधींकडून मागणी करण्यात येत होती. अखेर ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे. याबरोबरच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने आम्हाला आनंद वाटत असल्याची भावना आठवले यांनी व्यक्त केली. आता आठवले यांच्या या मागणीचा रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून विचार केला जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nPrevious article‘राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात\nNext articleकाळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्यात पडल्याने मुलगा जखमी\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनो���ंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A5%87-2/", "date_download": "2019-02-18T17:05:07Z", "digest": "sha1:XXO6QIA4V77CUZOH3REKKE2YY5JCAVFN", "length": 3482, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "अंड्याचे भुजणे | m4marathi", "raw_content": "\n२) चार कांदे बारीक चिरलेले\n३) १/४ वाटी ओले खोबरे\n४) हळद , लाल तिखट\n५) गरम मसाला १/४ चमचा\n६) दोन मिरच्या , आले\n७) लसूण , एक डाव तूप\n८) कोथिंबीर बारीक चिरून\n९) चवीनुसार मीठ .\n१) तूप तापवून त्यात मिरची , आले , लसूण चिरून टाकावे व कांदा टाकून परतावे .\n२) कांदा नरम झाला की हळद , लाल तिखट , चवीला मीठ , मसाला टाकून परतावे .\n३) ऐल्युमिनीयमच्या थाळ्यात किंवा पसरट भांडयात हा कांदा काढून घेऊन सगळीकडे सारखा पसरून चार भाग करून त्याच्या प्रत्येक भागात मधे जरा खोलगट भाग करावा .\n४) त्यात एक-एक अंडे फोडून टाकावे व ओव्होनमध्ये मंद आचेवर भाजावे .\n५) किंवा गैसवर तवा ठेवून त्यावर अंडे ठेवून वर झाकण ठेवावे व भाजावे . वाढताना वरून कोथिंबीर टाकावी .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4/13529-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2019-02-18T16:02:42Z", "digest": "sha1:AR3C5TY5UNZHWAN2AGPNTSSTBDBNG4IQ", "length": 3621, "nlines": 99, "source_domain": "vkrajwade.com", "title": "शतरुद्रीय - ३४", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग : वेद\nवेद पदे अष्टक (१ ते ४) - १८\nऋक्रवा (वेद) - २६\nरुद्र न्यास - ३३\nचतुर्वेद तात्पर्य टीका - ३६\nगुरुगायत्री मंत्र - ५५\nहिरण्येकेशी सूत्र - ६६\nहयग्रीवप्रोक्त जय हेतूपटल - ६७\nसूत्र तृतीय कंडीका - ७०\nदेवी सूक्त - ७८\nवेद संहिता - ८४\nनिघंटू (माहुली-शहापूर) - ११४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/27-fad-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:24:59Z", "digest": "sha1:UDIMLDH5BSLO5GLGUCMBTMAQZT3AELUN", "length": 12499, "nlines": 156, "source_domain": "majhinaukri.in", "title": "27 FAD Recruitment 2018 - 27 Field Ammunition Depot - 291 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(FAD) 27 फील्ड अॅम्युनिशन डेपोत 291 जागांसाठी भरती\nमटेरियल असिस्टंट: 06 जागा\nकनिष्ठ विभाग लिपिक (LDC): 10 जागा\nट्रेड्समन मेट: 266 जागा\nMTS (सफाईवाला): 01 जागा\nपद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा\nपद क्र.2: 12 वी उत्तीर्ण\nपद क्र.3: i) 10 वी उत्तीर्ण ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg\nपद क्र.4: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.5: 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 12 जानेवारी 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1 : 18 ते 27 वर्षे\nपद क्र.2 ते 5: 18 ते 25 वर्षे\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2018\nPrevious महिला शास्त्रज्ञ योजना- C किरण IPR- 2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/naval-dockyard-mumbai-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:10:10Z", "digest": "sha1:VP3VZ7JB6LGC4ZDHDD4Y5GMAH4H72JQ3", "length": 18300, "nlines": 263, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Naval Dockyard Mumbai Recruitment 2018 - Mumbai Naval Dockyard", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)\nपद क्र. ट्रेड जागा\n2 कॉम्पुटर फिटर 02\n3 बॉयलर मेकर 02\n4 वेपन फिटर 25\n5 ICE फिटर क्रेन 37\n6 सिव्हिल वर्क्स / मेसन 18\n8 जायरो फिटर 06\n9 मशीनरी कंट्रोल फिटर 06\n10 सोनार फिटर 06\n11 ब्लॅक स्मिथ 01\nपद क्र.1: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (डिझेल मेकॅनिक)\nपद क्र.2: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी /इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक /मेकॅनिक रेडिओ & TV / मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम)\nपद क्र.3: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर /फिटर)\nपद क्र.4: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स)\nपद क्र.5: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर वाहन)\nपद क्र.6: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (बिल्डिंग मेंटेनन्स)\nपद क्र.7: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)\nपद क्र.8: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी मेंटेनन्स)\nपद क्र.9: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इंस्ट्रूमेंट मेकॅनिक)\nपद क्र.10: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स)\nपद क्र.11: (i) 65% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफॅक्टरी टेक्निशिअन)\nछाती: फूगवून 05 सेमी जास्त\nवयाची अट: जन्म 01 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2004 दरम्यान [SC/ST:05 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2018\n318 अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी) (Click Here)\nपदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)\nमेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स 20\nक्रेन ऑपरेटर (ओव्हरहेड स्टील इंडस्ट्री) 05\nक्रेन ऑपरेटर & रिगर: 08 वी उत्तीर्ण\nउर्वरित पदे: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nछाती: फूगवून 05 सेमी जास्त\nवयाची अट: जन्म 01 एप्रिल 1999 ते 31 मार्च 2006 दरम्यान [SC/ST:05 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2018\nPrevious (BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘इंजिनिअर’ पदांची भर��ी\nNext (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\n(CSIR NEERI) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kiran-Chavan-Central-Public-Service-Commission-exams-achieve-success-in-very-tough-situations/", "date_download": "2019-02-18T17:07:19Z", "digest": "sha1:SAGGPLXO3GOLSKEBXB2VUQCPS3ANTODY", "length": 7525, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुडाच्या घराला यशाची झालर | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण वि���े पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › कुडाच्या घराला यशाची झालर\nकुडाच्या घराला यशाची झालर\nचंदगड : नारायण गडकरी\nनागणवाडी येथील किरण गंगाराम चव्हाण यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अतिशय खडतर परिस्थितीत यश संपादन केले आहे. अठरा विश्व दारिद्य्रात किरण यांनी मिळवलेल्या यशाला कष्टाची किनार मिळाली.\nकर्नाटकातील देवहिप्परगी (ता. सिंदगी, जि. विजापूर) हे त्यांचे मूळ गाव आहे. 25 वर्षांपूर्वी चव्हाण कुटुंबीय करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे वास्तव्यासाठी होते. त्यानंतर आई, वडील विजापूर येथे शेती सांभाळण्यासाठी गेले. तिघे भाऊ बहीण यांच्यासह अडकूर नंतर नागणवाडी येथे स्थिरस्थावर झाले. पडेल ती कष्टाची कामे करत या कुटुंबाचा चरितार्थ सुरू होता. किरणचा मोठा भाऊ आणि वहिनी चर खुदाईची कामे करत होते. या व्यवसायावरच त्यांनी प्रगती साधली.\nआपण शिक्षित झालो नसलो तरी पुढच्या पिढीने शिक्षण क्षेत्रात प्रगती करावी, या हेतूने त्यांनी आपल्या दोन मुलींसह बहिणीच्या दोन मुलींच्या तसेच नातेवाईकांच्याही मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते स्वतः पेलतात. या सर्वांना उच्चपदस्थ अधिकारी करण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या कष्टाची शिकणार्या मुलांना कधीच जाणीव करून दिली नाही. लहानपणापासूनच किरण आणि अनिल हे शाळेत खूप हुशार होते. हे ओळखून शिवाजी यांनी या दोघांनाही उच्चपदस्थ अधिकारी करण्याचे स्वप्न बाळगले होते.\nअनिल हा दिल्ली येथील नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहे. किरण याचे सर्व शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. किरण याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे पूर्ण केल्यानंतर त्यांने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी 2015 झाली प्राप्त केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सुरुवात केली. अपार जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गुणवत्ता यादीत स्थान पक्के केले.\nतब्बल २५ वर्षानंतर चंदगडला यश\nकालकुंद्री येथील सुबराव पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले होते. त्यानंतर नाणगवाडी येथील किरण चव्हाण यांनी यश मिळवले आहे. अलिकडच्या दशकात अनेकांनी राज्य लोकसेवा आयो��ाच्या परिक्षेतून यश संपादन केले आहे. किरण यांनी यशाची पताका फडकावल्याने तालुक्यातील अनेक मंडळांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/akhil-bhartiy-chitrpat-mahamandal-economical-fraud-issue-in-kolhapur/", "date_download": "2019-02-18T16:19:27Z", "digest": "sha1:JYHAP3BQZKAUILPMKGSJJBSRRE7TFCOA", "length": 7767, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस\nमहामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस\nअखिल भारतीय चित्रपट महामंडाळात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असा ऑडिट रिपोर्टचा संदर्भ घेऊन कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस बजावली आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये नोंदवलेल्या आक्षेपाबाबत दि. 28 फेब्रुवारीस या आजी-माजी संचालकांनी म्हणणे सादर करून महामंडळावर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली.\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सध्या असणार्या संचालक मंडळापूर्वी जे संचालक मंडळ होते त्यांच्यावर हा आक्षेप घेण्यात आला आहे. या काळासाठी महामंडळात ज्यांनी संचालक म्हणून काम केले अशा चौदा जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या संचालकांनी केलेल्या कामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार बाळा जाधव, विजय शिंदे, प्रमोद शिंदे, भास्कर जाधव यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. या तक्रारीमध्ये महामंडळाचे लेखा परीक्षण करावे व महामंडळावर प्रशासक नेमावा, अश�� मागणी केली होती. धर्मादाय आयुक्तांनी यासंदर्भात महामंडाळाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केला आहे.\nया अहवालाचा संदर्भ घेऊन आयुक्तांनी महामंडळाच्या आजी-माजी संचालकांना नोटीस पाठवल्या आहेत. विद्यमान संचालक मंडळातील काही संचालक हे पूर्वीच्या संचालक मंडळातही कार्यरत होते. या नोटीसमध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. याबाबत काही म्हणणे मांडायचे असल्यास 28 फेब्रुवारीस सकाळी 11 वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर आपले म्हणणे मांडले गेले नाही तर पुढील आदेश करण्यात येईल, असेही नोटिसीत म्हटले आहे. संचालकांबरोबरच महामंडळाच्या व्यवस्थापकांनांही नोटीस बजावण्यात\nबुधवारी सकाळी 11 वाजता धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोटीस बजावलेले सर्व संचालक हजर झाले. यावेळी त्यांना ऑडिट रिपोर्टमध्ये गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले. यावेळी आजी-माजी संचालकांनी आम्हाला ऑडिट रिपोर्टची प्रत मिळालेली नाही. त्यामुळे नेमकेे काय आरोप आहेत याची माहिती नसल्याचे सांगितले. यावेळी धर्मादाय आयुक्तांनी सोमवारी ऑडिट रिपोर्टची प्रत देण्यात येईल व 16 मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडा, असे सांगितले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/CID-will-soon-investigate-the-ankita-jangam-murder-case/", "date_download": "2019-02-18T16:17:22Z", "digest": "sha1:LMBLULVVTWDHXTNVEBM3GZCLPYFGKKD2", "length": 9889, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंकिता जंगम खुनाचा तपास लवकरच ‘सीआयडी’कडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी ��यार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › अंकिता जंगम खुनाचा तपास लवकरच ‘सीआयडी’कडे\nअंकिता जंगम खुनाचा तपास लवकरच ‘सीआयडी’कडे\nखेड तालुक्यातील अंकिता जंगम हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील अनेक दिवस उलटल्याने तपास ‘सीआयडी’कडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेसाठी पाठपुरावा करावा लागला. आता काही दिवसांमध्येच या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय स्वामी जंगम यांनी सोमवार दि.23 रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.\nखेड तालुक्यातील ऐनवली गावातील अंकिता जंगम हिच्या संशयास्पद खूनप्रकरणी जंगम समाजाने अंकिताच्या संशयास्पद मृत्यूचा योग्य पद्धतीने तपास व्हावा, या मागणीसाठी दि.19 फेब्रुवारी रोजी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या पदाधिकार्यांनी केले. दि.19 फेब्रुवारी रोजी खेड येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. वीरशैव लिंगायत महासंघाचे साखळी उपोषण तब्बल अकरा दिवस सुरू होते.\nशिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम व युवा सेना राज्य कोअर समिती सदस्य योगेश कदम यांनी या प्रकरणी लक्ष देऊन जंगम समाजाचे म्हणणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी ‘सीआयडी’ चौकशीचे आश्वासन दिले. अंकिता जंगम मृत्यू प्रकरण विधानसभेत देखील गाजले व खेडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक डॅनिअल बेन यांना पदावरून दूर करण्यात आले.\nसोमवार दि. 23 एप्रिल रोजी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.विजय स्वामी जंगम हे खेड येथे आले होते. त्यांनी पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्यासह प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांची भेट घेऊन या घटनेबाबत चर्चा केली. सायंकाळी त्यांनी या घटनेबाबत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अंकिता जंगम मृत्यू प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने करून फाईल बंद केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘सीआयडी’ चौकशीचे आश्वासन देऊन देखील प्रत्यक्ष तपास ‘सीआयडी’कडे सोपवण्याच्या प्रक्रियेतही महासंघाला पाठपुरावा करावा लागला. त्यामध्ये युवा सेनेचे योगेश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने आता याबाबतचा आदेश अधिकृतपणे निघाला आहे. त्यामुळे काही दिवसांतच ‘सीआयडी’कडे हा तपास सोपवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरदेखील आम्हाला पाठपुरावा व महाराष्ट्र दिनी आंदोलनाचा इशारा द्यावा लागला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी जंगम म्हणाले की, दि.2 मार्च रोजी उपोषण स्थगित केल्यानंतर देखील अद्याप ‘सीआयडी’ कडे तपास वर्ग झालेला नसताना पोलिसांनी तपासात कोणतीच प्रगती केलेली नाही. त्यामुळे केवळ एका पोलिस निरीक्षकावरच नव्हे तर या प्रकाराला जबाबदार स्थानिक पोलिस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचारी व शवविच्छेदानाचा दिशाभूल करणारा अहवाल देणार्या कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकार्यावर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. यापुढे अंकिता जंगम मृत्यू प्रकरणी आरोपी ज्या कंपनीतील कामगार आहेत त्याचा मालकच मुख्य सूत्रधार आहे, असे आमचे ठाम मत असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास होणे गरजेचे आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/navi-mumbai/what-is-the-quality-of-milk-in-mumbais-manger/articleshow/65773422.cms", "date_download": "2019-02-18T17:31:58Z", "digest": "sha1:YE3KXETEA53LAR2XLMN32GJK3Z4BJJGJ", "length": 18619, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: what is the quality of milk in mumbai's manger? - मुंबईच्या गोठ्यांतील दुधाचा दर्जा काय? | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबईच्या गोठ्यांतील दुधाचा दर्जा काय\nपरवान्यांच्या नूतनीकरणाअभावी गोठे बेकायदा गोठ्यांतील दूध आरोग्यास अपायकारक असल्याचे पर्यावरण��ादी कार्यकर्त्यांचे म्हणणे anuja...\nपरवान्यांच्या नूतनीकरणाअभावी गोठे बेकायदा\nगोठ्यांतील दूध आरोग्यास अपायकारक असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे\nमुंबई : येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कांदिवली येथील गोठेमालकाने नवजात रेडकांना मरण्यासाठी सोडून दिल्यानंतर दहिसर येथील गोठ्यांना महापालिकेच्या आर मध्य प्रभागाकडून नोटीस बजावण्यात आली. महापालिकेने या गोठ्यांची तपासणी केली असता या गोठ्यांतील कमालीची अस्वच्छता, जुनी झालेली औषधे, इंजेक्शन या गोष्टी समोर आल्या. याच गोठ्यांमधील दूध अनेक मुंबईकर आपल्या घरी आणतात, तसेच मुंबईतील अनेक हॉटेलांतही या दुधाचा पुरवठा होतो. त्यामुळे मुंबईकर जे दूध रोज वापरतात त्याच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.\nमहापालिकेच्या तपासणीमध्ये शहरातील गोठ्यांच्या दुरवस्थेवर प्रकाश पडला. या गोठ्यांकडे सध्या महापालिकेचा परवाना नाही. असलेल्या परवान्यांचे नूतनीकरण जवळपास कुठेच झालेले नाही, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. या गोठ्यांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. परवान्यांचे नूतनीकरण न झाल्याने हे गोठे अनधिकृतच आहेत, असे त्यांनी नमूद केले. दुधामध्ये काही भेसळ आढळल्यास महापालिकेकडून इतर काही कलमांनुसार कारवाई केली जाते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.\nया गोठ्यांमध्ये डायक्लोफेनॅकसारखे प्रतिबंधित औषधही आढळले होते, अशी माहिती पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि रिव्हरमार्चर गोपाळ झवेरी यांनी दिली. गोठ्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न केल्याने या गोठ्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कोणतेच नियंत्रण नाही. या गोठ्यांमध्ये अपुऱ्या जागेत भरमसाठ जनावरे उभी असतात. शेण, मलमूत्रामध्येच या म्हशी उभ्या असतात, तसेच अनेकदा म्हशींना पान्हा फुटावा, मात्र रेडकांना पोसायला लागू नये यासाठी रेडकांना मारले जाते, मात्र त्यांचे मुंडके म्हशींच्या पुढ्यात ठेवले जाते. अशा अत्यंत क्रूर आणि किळसवाण्या प्रकाराने या गुरांमध्ये क्षय किंवा इतर आजारांचाही फैलाव होऊ शकतो. परवान्यांचे नूतनीकरण न झाल्याने गोठेमालक वैद्यकीय मदत घेण्यापासूनही दूरच राहतात. आजारी गुरांवर मनमानी औषधे देऊन जर दूध मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असतील, तर ही स्थिती मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत घातक आहे, असे मत झवेरी यांनी व्यक्त केले. गेल्या आठवड्यातील नोटीस कारवाई आणि तक्रारीनंतर हे कार्यकर्ते पुन्हा रविवारी गोठ्यांमध्ये गेले होते, मात्र परिस्थिती तशीच कायम होती असे झवेरी यांनी नमूद केले.\nदुधाबाबत कारवाईची जबाबदारी एफडीएची\nदुधाच्या दर्जाबाबत कारवाई करणे महापालिकेच्या हाती नसून ती जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे, असे आर मध्य विभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त रमाकांत बिरादार यांनी स्पष्ट केले.\nमहापालिकेने दहिसर येथील १८ गोठेमालकांना नोटीस बजावली आहे. गोठ्यांमध्ये आढळलेल्या प्रतिबंधित औषधे आणि सिरिंजबद्दल महापालिकेने जप्तीची कारवाई केली नाही, मात्र पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nमुंबईच्या हॉटेलांत येणारे दुधाच्या गुणवत्तेची तपासणी कशी होते, यासंदर्भात आहार या हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडे विचारणा केली असता संस्थेचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी, अनेक हॉटेलांत ब्रॅण्डेड दूधच येते अशी माहिती दिली. दुधाची गुणवत्ता चांगली नसल्यास ते आता नजरेनेचे कळते. याशिवाय दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी मावा तयार केला जातो. एक लिटर दुधापासून किती मावा बनतो यावर त्याची गुणवत्ता ठरते. दुधाच्या गुणवत्तेबद्दल शंका असल्यास ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाते, असेही त्यांनी सांगितले. गोठ्यांमधून येणारे दूध हे अधिकृत विक्रेत्याकडूनच घेतले जात असल्याने त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका असण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेडकांच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र टाइम्सने पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला होता. या प्रकरणी विशेष अधिकाऱ्यांनी गोठ्यावर धाड घातल्याची माहिती जानकर यांनी दिली. मात्र दुधाच्या गुणवत्तेविषयी शंका आल्यास अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना सांगतो, ते धाड टाकतात, वरळीच्या लॅबमध्ये दुधाची गुणवत्ता तपासण्यात येते अशीही माहिती दिली. दरम्यान गोठ्यांचे प्रकरण न्यायालयाधीन असल्याने इतर कोणतीही कारवाई करता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या गोठ्यांमधून कॅनमध्ये घालून दूध विकले जात असेल तर त्यावर कोणतेही नियंत्रण नाही असेही त्यांनी यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेबद्दलही महाराष्ट्र टाइम्सने अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशीरापर्यंत यासंदर्भात उत्तर उपलब्ध झाले नाही.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nनवी मुंबई याा सुपरहिट\nBullet Train: ‘बुलेट ट्रेन’साठी खारफुटी तोडण्याचा प्रस्ताव\nमुंबईः मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम\n‘तरुणच मोदी सरकारला खाली खेचतील’\nरिक्षाचालकाने परत केली दागिन्याची पिशवी\nकामोठेतून अकरा बांगलादेशी घुसखोरांना अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुंबईच्या गोठ्यांतील दुधाचा दर्जा काय\nसिडकोच्या घर नोंदणीसाठी मोबाइल अॅप...\n‘पैसे लुटण्यासाठीच केला संघवी यांचा खून’...\n'पोलिस कर्तव्य बजावत होते'...\nसीबीआयचे अपयश, पोलिस आरोपमुक्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T16:54:38Z", "digest": "sha1:RDQDJBI3FTJXDIQ6CPYQ5LI5SK6X64Q5", "length": 11446, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ईडीकडून मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंटला अटक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nईडीकडून मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंटला अटक\nनवी दिल्ली – तब्बल 834 कोटी रूपयांच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईस्थित चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) अटक क��ली. दिनेश जाजोदिया (वय 51) असे त्याचे नाव आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.\nपरदेशांत आणि विशेषत: संयुक्त अरब अमिराती, हॉंगकॉंग आणि ब्रिटीश व्हर्जीन बेटावर असलेल्या विविध कंपन्यांचा संचालक म्हणून जाजोदिया सक्रिय आहे. त्याच्यावर अवैध मार्गाने पैशांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. चुकीच्या मार्गाने लाभ मिळवण्यासाठी त्याने विविध देशांत बनावट कंपन्या स्थापून भागधारक आणि परदेशस्थ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे फसवणुकीसाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्यावरून त्याला अटक करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडीएसके ग्रुपच्या 904 कोटींच्या मालमत्तेवर ‘इडी’ची टाच\nरॉबर्ट वढेरांच्या अडचणीत वाढ : सलग दुसऱ्या दिवशी चौकशी\nमेहुल चोक्सीला भारतात पाठवणार नाही – अँटिग्वा सरकार\nसीए परीक्षेचा निकाल जाहीर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\n“ईडी’चे प्रमुख राजेश्वर सिंह यांची रजा रद्द\nईडीकडून तीन वर्षांत विक्रमी 33 हजार कोटींची मालमत्ता जप्त\nईडीचा कारभार संजयकुमार मिश्रांकडे\nएयरसेल-मॅक्सिस प्रकरण : ईडीने चिंदबरम यांच्यासह 9 जणांना बनवले आरोपी\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो ��िर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/news/page/34/", "date_download": "2019-02-18T17:10:19Z", "digest": "sha1:YOTX2JWCPW37CBEVMWAKMNQRU66DMUM6", "length": 6074, "nlines": 74, "source_domain": "mediaonepr.com", "title": "News Archives - Page 34 of 34 - News Archives - Page 34 of 34 -", "raw_content": "\nऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हलाल\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हलाल\n‘हलाल’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून विशेष गाजत आहे. ‘धग’\nमानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेत भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली प्रथम\nPosted by mediaone - in Blog, Events, News - Comments Off on मानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेत भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली प्रथम\nएकांकिका स्पर्धेत आपलं वेगळेपण दाखवून देणाऱ्या मानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्प\nवहिदा रेहमान यांचा गौरव १४ व्या ‘थर्ड आय’ महोत्सवात\nकलाकार हा कलागुणांमुळे नावाजला जातोच पण त्याच्या यशात त्याला सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्य\n‘टॉकीज लाईट हाऊस’ – ललित व नेहाच्या लघुपट कथेचा प्रवास\nललित व नेहाच्या दिलखुलास गप्पांमधून उलगडणार लघुपट कथेचा प्रवास नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओ�\nसमृद्धी पोरे दिग्दर्शित ‘हेमलकसा’ हिंदी चित्रपट ऑस्करच्या फायनलमध्ये दाखल\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘हेमलकसा’ हिंदी चित्रपट ऑस्करच्या फाय��लमध्ये दाखल\n‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या मराठी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर समृद्धी पोरे यां�\nनालंदा नृत्यकला महाविद्यालय आयोजित कार्यशाळा\nविश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या (UGC – University Grant Commissions ) बाराव्या योजनेद्वारा पदवीअंतर्गत विभागांकरि\nझी टॉकीजवर ‘द लायन किंग’ गर्जणार सिम्बा आणि त्याच्या दोस्तांची धमाल झी टॉकीजवर\nPosted by mediaone - in Events, News - Comments Off on झी टॉकीजवर ‘द लायन किंग’ गर्जणार सिम्बा आणि त्याच्या दोस्तांची धमाल झी टॉकीजवर\nछोट्या दोस्तांसाठी डिस्नेच्या जादुई दुनियेची सफर घरबसल्या करता आली तर… उन्हाळ्याच्या सुट्�\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-18T16:09:49Z", "digest": "sha1:QQD3WVYTNPK2EEBFVOKZV3GTG4DJE5VZ", "length": 12179, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एपिकोर व इंडेक्स इन्फोटेक्टोकव्हरचा सहयोग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएपिकोर व इंडेक्स इन्फोटेक्टोकव्हरचा सहयोग\nपुणे – एपिकोर सॉफ्टवेअर कॉर्पोरेशन, या व्यवसायवाढीला चालना देण्यासाठी उद्योगाशी सुसंगत सॉफ्टवेअरच्या जागतिक पुरवठादार कंपनीने आज इंडेक्स इन्फोटेक्टोकव्हर इंडियासोबत भागीदारी करारनाम्याच्या विस्ताराची घोषणा केली. या भागीदारीमधून इंडेक्स इन्फोटेकच्या सेवा क्षमतांना जागतिक एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) सोल्यूशन एपिकॉर इआरपीसोबत जोडण्यात आले असून त्यातून भारतातील उत्पादन, वितरण आणि सेवा उद्योगांच्या वाढीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.\nया करारनाम्याचा भाग म्हणून इंडेक्स इन्फोटेकमधून नवनवीन ग्राहक मिळवणे, उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींनुसार अंमलबजावणी करणे आणि ग्राहकांसोबत भागीदारी करून दीर्घकालीन वाढीच्या महत्त्वाकांक्षा साध्य करणे या माध्यमांद्वारे एपिकोअरच्या व्यावसायिक वाढीला चालना दिली जाईल. इंडेक्स इन्फो टेकमधून एपिकोअर ईआरपी उपाययोजना भारतातील मिड मार्केट उत्पादन, वितरण आणि सेवा कंपन���यांना दिल्या जातील. इंडेक्स इन्फो टेक ही युनायटेड अरब अमिरातमधील (यूएई) 2011 पासून एपिकोअरची आघाडीची भागीदार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T16:37:00Z", "digest": "sha1:MZX5D5EOULWBYMRAXRS3FSQCXQEYXBZT", "length": 5239, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रेल्वे स्थानकावर आराम करणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nरेल्वे स्थानकावर आराम करणारा चोर पोलिसांच्या जाळ्यात\nचेन्नई : एका घरात हात साफ केल्यावर सैदापेट रेल्वे स्थानकावर येऊन आराम करण एका चोराला चागलंचं महागात पडलं. चोर रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्याला झोप लागली सकाळी सव्वा सहा वाजता गस्त घालण्यासाठी आलेल्या रेल्वे पोलिसांनी या चोराला उठवलं. पोलिसांना पाहताच चोर पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडलं.\nयानंतर त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे दागिने आणि कपडे सापडले. ‘सुरुवातीला त्यानं ते दागिने त्याच्या पत्नीचे असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना पाहून पळालास का, याचं उत्तर त्याला देता आलं नाही. त्यानंतर आणखी चौकशी केल्यावर त्यानं चोरीची कबुली दिली,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.\nयानंतर चोराची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली आहे. या चोराकडून सोन्याची अंगठी, दोन झुमके आणि काही कपडे ताब्यात घेतले आहेत.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत ए��नाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nबुलेट ट्रेन विरोधात मनसे आक्रमक जागा मोजणीची मशीन दिली फेकून\n श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2019-02-18T17:32:16Z", "digest": "sha1:G3RXJVVPCLIDQPZ5B5PY2OBHNNTS3THV", "length": 10776, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "इतर | Chaupher News | Page 2", "raw_content": "\n२०० मीटर खोल दरीत बस कोसळून २० ठार\nचौफेर न्यूज – शिमलामधील रामपूरजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झाला. रामपूरमधील खनेरीजवळ खासगी बस अंदाजे २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात २० प्रवाशांचा...\nमायक्रोसॉफ्ट कंपनी ४ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ\nचौफेर न्यूज – तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टने विक्री आणि विपणन (मार्केटिंग) विभागातील ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश कर्मचारी अमेरिकेबाहेरील आहेत....\nइलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग बनवणाऱ्यांना येणार अच्छे दिन\nचौफेर न्यूज – इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना जीएसटीमुळे अच्छे दिन येणार आहेत. जीएसटीमुळे त्यांच्या करामध्ये कपात झाल्यामुळे या क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी...\nराकामध्ये हवाई हल्ल्यात २२४ नागरिक ठार\nचौफेर न्यूज – सीरियन फौजांनी महिनाभरापूर्वी आयसिस या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या राका शहरात शिरकाव केल्यापासून अमेरिकेच्या नेतृत्वातील सैनिकी आघाडीने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान २२४...\nपंतप्रधान मोदींकडून इस्रायलमधील भारतीयांना विशेष ‘गिफ्ट’\nचौफेर न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या तीन दिवसीय इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी येथील भारतीय समुदायाला संबोधित केलं. तेल अवीवमधील कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या...\nराम मंदिरासाठी मुस्लिम करणार प्रार्थना\nचौफेर न्यूज – मुस्लिम समुदायातील गटांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. राम मंदिराच्या निर्मितीचा पुरस्कार करणारी देवा शरीफ दर्गाह संघटना आज (सोमवारी) विशेष प्रार्थना...\nभारत –पाक क्रिकेट सामन्याची चौकशी करा- आठवले\nचौफेर न्यूज – आयसीसी चॅम्पियन्स करंडकातील अंतिम सामन्यात भारताच्या पराभवाची चौकशी करण्याची मागणी क्रिकेट चाहत्यांकडून होत होती, मात्र आता खुद्द केंद्र सरकारमधल्या मंत्र्याने या पराभवाची...\nमुस्लिम देशांमधील नागरिकांना अटींवरच मिळणार अमेरिकेचा व्हिसा\nअमेरिकेशी जवळचे कौटुंबिक आणि व्यापारी संबंध असल्यावरच अमेरिकेचा व्हिसा मिळेल चौफेर न्यूज - अमेरिकेने सहा मुस्लिमबहूल राष्ट्रांमधील निर्वासितांसाठी आता नवीन व्हिसा धोरण जाहीर केले आहे....\nयोगी सरकारचे १०० दिवसाचे रिपोर्ट कार्ड सादर\nचौफेर न्यूज - उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमिवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी राज्यातील...\nगुगलकडून सर्च रिझल्टमध्ये फेरफार; २४२ कोटी युरोंचा दंड\nचौफेर न्यूज - युरोपियन युनियनने (EU) गुगलला इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवांच्या उपलब्ध होणाऱ्या माहितीत छेडछाड केल्याप्रकरणी २४२ कोटी युरोंचा दंड ठोठावला आहे. EU च्या...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cm-devendra-fadanvis-visits-pani-foundation-work-avandi-district-sangli", "date_download": "2019-02-18T17:59:59Z", "digest": "sha1:JLI6PW7PTCNMCK2OGZ2ARBMC45DEK6DP", "length": 14759, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, CM Devendra Fadanvis visits Pani Foundation work in Avandi district Sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्य��जची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळ केवळ मोठ्या धरणांमुळे संपणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nदुष्काळ केवळ मोठ्या धरणांमुळे संपणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशनिवार, 19 मे 2018\nसांगली : राज्यातील दुष्काळ केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून संपणार नाही. त्यासाठी गावागावातील जलसंधारणची कामे महत्त्वाची ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nसांगली : राज्यातील दुष्काळ केवळ मोठ्या धरणांच्या माध्यमातून संपणार नाही. त्यासाठी गावागावातील जलसंधारणची कामे महत्त्वाची ठरणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nजत तालुक्यातील बागलवाडी आणि आवंढी लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी (१८) केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘आवंढी गावातील दुष्काळ हटवण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट अभिनंदनास पात्र आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आज संपूर्ण गाव जात, पात, गट-तट विसरून एकत्र आले आहे. गाव जर मैदानात उतरलं तर दुष्काळ पराजित होऊ शकतो, हे गावातील जनतेने दाखवून दिले आहे. तसेच मी आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात श्रमदान केले आहे, ते काही कामाचे नाही; पण तुमच्या बरोबर श्रमदान केल्याचा मला अभिमान आहे,’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.\nया वेळी आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमवेत श्रमदान केले. ग्रामस्थ आणि महिलांशी संवादही साधला.\nदुष्काळ धरण जलसंधारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis जिल्हा परिषद आमदार महिला women\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-takari-dam-release-water-8830", "date_download": "2019-02-18T18:00:49Z", "digest": "sha1:WP3TFZBC34QDQKLHGLVYHA5GNIUQXHKL", "length": 16429, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi - Takari dam release water | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nताकारी उपसा सिंचन योजनेतून तिसरे अावर्तन सुरू\nताकारी उपसा सिंचन योजनेतून तिसरे अावर्तन सुरू\nशुक्रवार, 1 जून 2018\nसांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू केले आहे. यामुळे कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील हजारो एकर शेतीला लाभदायी ठरणाऱ्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे तिसरे पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. दुसरे आवर्तन बंद झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत पाणी सुरू केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे यंदाच्या हंगामातील ताकारीचे हे शेवटचे पाणी ठरण्याची शक्यता आहे.\nसांगली ः ताकारी उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी हंगामासाठीचे आवर्तन सुरू केले आहे. यामुळे कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील हजारो एकर शेतीला लाभदायी ठरणाऱ्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे तिसरे पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. दुसरे आवर्तन बंद झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत पाणी सुरू केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे यंदाच्या हंगामातील ताकारीचे हे शेवटचे पाणी ठरण्याची शक्यता आहे.\nकायम दुष्काळी असणाऱ्या कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांना ताकारी योजना संजीवनी ठरली आहे. कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या पुढाकाराने सदर योजना मागील १५ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. लाभक्षेत्रात बागाईतक्षेत्र फुलवणारी ताकारी यंदा अडखळतच तीन महिने उशिरा सुरू झाली. माळरानाच्या पिकांची होरपळ होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.\nयाबाबत शेतकऱ्यांनी किंतू मनात न ठेवता पुनश्चः उभारी घेत मळे फुलले आहेत. पाटबंधारेनेही साद देत गरजेनुसार दोन आवर्तनाचे पाणी दिले. या योजनेवरील टप्पा १ साटपेवाडी बंधाऱ्यातील ६ पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर ७ वाजता टप्पा २ सागरेश्वर संतुलन जलाशयातील ६ पंप सुरू करून पाणी मुख्य कालव्यात सोडले. या पाण्याचा लाभ प्रामुख्याने बारमाही बागाईत पिकांसह आगामी खरीप हंगामाच्या पेरण्यासाठी होणार आहे.\nबहुतांश गावांच्या पाणीपुरवठा स्तोत्रापर्यंत ताकारीचे पाणी पोहचते. त्यामुळे पाणीप्रश्न निकालात निघणार आहे. तसेच काही प्रमाणात पाणी येरळा नदीत जाते. परिणामी नदीकाठच्या शेतीला व पाणीपुरवठा योजनांना लाभ होणार आहे. दुसरे आवर्तन संपल्यावर काही दिवसांतच हे पाणी आल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.\nलाभक्षेत्रातील सर्व क्षेत्राला पाणी दिले जाणार आहे. यासाठी कितीही दिवस अखंडपणे योजना सुरू ठेवण्याची तयारी पाटबंधारेची आहे. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.\n- प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता ताकारी योजना.\nसिंचन तासगाव शेती पाणी खरीप प्रकाश पाटील\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पें��...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mseb-news-letest/", "date_download": "2019-02-18T16:38:00Z", "digest": "sha1:MWEECM6P6BKT57EQXUSTJ4MPCZAHKAW3", "length": 8206, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी ��ाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nपुणे : वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास 350 रुपयांऐवजी आता 1500 रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे.\nमहावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे व दि. 1 नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.\nपुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील सुमारे 1 लाख 75 हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशद्वारे दरमहा वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे 3500 ते 4000 धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊंस होत आहेत. त्यासाठी संबधीत वीजग्राहकांना यापूर्वी 350 रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र आता 1 नोव्हेंबरपासून धनादेशाचा अनादर झाल्यास 1500 रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे.\nवीजबिल भरण्याच्या अंतीम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाऊंस झाला आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.\nमहावितरणचे घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा ईसीएसद्वारे सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल अॅपच्या माध्यमातून पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सुमारे 9 लाख 52 हजार वीजग्राहक सुमारे 177 कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे देयके भरणासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली आ��े आणि घरबसल्या दरमहा सुमारे 20 कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ईसीएसधारक करीत आहेत. त्यामुळे धनादेशऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nपुणे मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा अटलाव डेबेबे विजेता\nकोरेगाव-भीमा हिंसाचाराची पुनरावृत्ती होणार नाही : जिल्हाधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-12-november-2018/", "date_download": "2019-02-18T16:58:15Z", "digest": "sha1:TKBFAZTL2GH2QBR7XCAPBYMN4D2DGH32", "length": 13817, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 12 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nआशियान शिखर परिषदेची 33 व्या आवृत्ती सिंगापूरमध्ये सुरू झाली. सिंगापूरचे पंतप्रधान ली हसीन लूंग हे शिखर परिषदेचे अध्यक्ष आहेत.\nसिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने स्वस्त गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तमिळनाडुला राज्य शेल्टर फंड सुरू करण्यासाठी मं���ुरी दिली आहे.\nयुनियन प्रायव्हेट पार्टनरिपशन (पीपीपी) मॉडेल अंतर्गत केंद्रीय कॅबिनेटने लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मंगळोर, त्रिवेंद्रम आणि गुवाहाटीमध्ये ऑपरेशनल, व्यवस्थापन आणि विकाससाठी सहा विमानतळ मंजूर केले आहेत.\nभारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), भारत सरकारच्या भू-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अधिकाऱ्यांनी सांगितले की बंगालच्या खाडीवरील खोल गळतीमुळे चक्रवात वाढले आहे.\nस्वाती चतुर्वेदीने 2018 च्या लंडन प्रेस फ्रीडम अवॉर्डसाठी साहसी पुरस्कार जिंकला आहे. ती एक स्वतंत्र पत्रकार आहेत जे त्यांच्या तपासणी अहवालासाठी ऑनलाइन ट्रोलिंग व उत्पीडनाचे लक्ष्य आहेत.\nअर्थ मंत्रालयाने सीपीएसई एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) बदलला आहे आणि त्यामध्ये चार सरकारी मालकीच्या कंपन्या NTPC, SJVN, NLC and NBCC समाविष्ट आहेत.\nभारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया 65 किलो गटात जगात नंबर 1 ठरला आहे.\nकेंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांचे बेंगलुरु येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 59 वर्षांचे होते.\nPrevious (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nNext मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://akolapolice.gov.in/CrimeStat", "date_download": "2019-02-18T16:35:20Z", "digest": "sha1:DTRJIS6WHBFQ6BRHTXUJOD4Z4LRRMUS7", "length": 4247, "nlines": 91, "source_domain": "akolapolice.gov.in", "title": "गुन्हे आकडेवारी | अकोला पोलीस, महाराष्ट्र", "raw_content": "\nपोलीस अधीक्षक यांचा संदेश\nस्थानिक गुन्हे शाखा (ISO 9001-2015)\nमहिला व बालक गट\nसंपर्क क्रमांक १ संपर्क क्रमांक २ संपर्क क्रमांक ३ संपर्क क्रमांक ४ व्हाट्सएप नंबर महिला हेल्पलाईन\nअकोला जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नोंदणीकृत गुन्हे व निवारक कारवाई\nअकोला जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून संपत्ती गुन्हा स्टोलन आणि वसूल\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nचोरीचे / सापडलेले वाहने\n© 2019 अकोला पोलीस, महाराष्ट्र |\nसंकेतस्थळ विकसक : ड्रीमकेअर डेव्हलपर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:06:42Z", "digest": "sha1:EUWBHOICUJHF4YN5WZIRYQNPTOJCB2K4", "length": 7160, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "TRUCKBHAR SWAPNA - (ट्रकभर स्वप्नं) - TRUCKBHAR SWAPNA - (ट्रकभर स्वप्नं) -", "raw_content": "\nमुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात. ‘एक घर हो सपनों का’ पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम… प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने केलेली धडपड दाखविणारा ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट २४ ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे.\nएका चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची कथा दाखवताना ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पहायला मिळेल.\nमकरंद देशपांडे, क्रांती रेडकर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असून मकरंदने यांनी या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. या दोघांसोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत\nवेगवेगळ्या पठडीतली ४ गाणी ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात असून श्रेयस यांच्या लेखणी व संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम, आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘लुकलुकले स्वप्न’ हे प्रेमगीत, ‘सेल्फीवाली’ हे आयटम सॉंग, मुंबईच्या जीवनावर भाष्य करणारे ‘धडक धडक’ गाणं आणि ‘देवा तुझ्या’ हे भक्तीमय गीत यांचा सुरेख नजराणा या चित्रपटात आहे.\nमीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. छायांकन राजीव जैन यांनी केले असून संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर रंगभूषा सुहास गवते यांची आहे. ध्वनी विजय भोपे यांचे आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली आहे. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\n‘पुष्पक फिल्म’ ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट २४ ऑगस्ट ला सर्वत्र प्रदर्शित करणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/10/blog-post_16.html", "date_download": "2019-02-18T16:00:16Z", "digest": "sha1:P5GUQCKXDGM2JT5O5DP773QDKHTV5GKI", "length": 16274, "nlines": 82, "source_domain": "www.idainik.com", "title": "पोवई नाक्यावर आढळले प्राचीन भुयार - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > पोवई नाक्यावर आढळले प्राचीन भुयार\nपोवई नाक्यावर आढळले प्राचीन भुयार\nसातारा : सातारचा शिवतीर्थ आपली कात टाकत असतानाच सध्या या परिसराचा चेहरामोहरा बदलणार्या ग्रेट सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या खोदकामावेळी मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) या परिसरात एक प्राचीन भुयार आढळले असून, या भुयाराची दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारे मोकळी झाल्याने हा काळाच्या पडद्याआड जाणारा ठेवा उघड झाला आहे.\nसातार्याचे पूर्वेचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या पोवई नाक्याला या ठिकाणी असलेल्या पाणपोईवरून पोवई नाका हे नाव मिळाले. सध्या या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे या परिसराला शिवाजी सर्कल असेही म्हटले जाते. आठ रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येणारे जुन्या काळातील हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे.\nयाच परिसरात सध्या ग्रेड सेपरेटरचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्यापासून खाली सुमारे अडीच ते तीन फुटांवर मरिआई कॉम्प्लेक्स ते आयडीबीआय बँक (जुनी युनायटेड वेस्टर्न बँक) यादरम्यान दक्षिण उत्तर असे संपूर्ण दगडी बांधकाम असलेले भुयार आढळले आहे. सुमारे अडीच ते तीन फूट रुंद व तेवढीच उंची असलेले हे भुयार संपूर्ण दगडी आहे. या भुयाराचे नेमके प्रयोजन काय असावे याबाबत अनेक शक्यता व्यक्त होत आहेत.\nसन 1971 पूर्वी जी. पी. सातारवाला या पारशी गृहस्थाचा दिलबहार नावाचा मोठा बंगला त्यापरिसरात होता. त्या बंगल्याच्या उजव्या बाजूला प्राचीन मरिआई महालक्ष्मीचे जुने पत्र्याचे मंदिर होते. याव्यतिरिक्त पांथस्थासाठी असलेली पाणपोई आणि त्यानजीक छत्रपती शाहू महाराजांचा रिसालदार दौलतखान यांच्या वंशजांची कबरी एवढेच बांधकाम याठिकाणी होते. खुदाईमुळे उजेडात आलेला भुयारी मार्ग हा कदाचित पारशी सातारवाला यांच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग असण्याची शक्यता असून दुसरी शक्यता मरिआई कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरातून हे भुयार निघाले असल्याची आहे.\nया भुयाराचे बांधकाम पाहता केवळ पाणी जाण्यासाठी इतके भक्कम बांधकाम जमिनीखाली बांधण्याची शक्यता फारच कमी आहे. महालक्ष्मी मंदिर हे सातार्याची तत्कालिन वेस असलेल्या मारुती मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे. कदाचित हे भुयार याच मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्गही असू शकतो. या परिसरात दुसरे कोणतेही ऐतिहासिक बांधकाम नसल्याने या शक्यतेला जास्त दुजोरा मिळत आहे. सध्याच्या आयडीबीआय बँकेच्या इमारत���च्या जागी असलेला पारशी सातारवाला यांचा बंगला आणि महालक्ष्मी मंदिर ही दोनच जुनी बांधकामे या परिसरात होती. आणि भुयाराचा मार्गही या दोन्हींना जोडणारा दुवा असू शकतो. पारशी बंगल्याच्या आधी त्या परिसरात नेमके कोणते बांधकाम होते, याचा पुरावा मिळत नाही.\nभुयाराचे बांधकाम संपूर्ण चुन्यामध्ये असून त्यासाठी वापरण्यात आलेला दगडही सध्या ग्रेड सेपरेटरच्या खुदाईवेळी निघत असलेल्या खडकांसारखाच आहे. अत्यंत भक्कम बांधकाम असलेल्या या भुयाराचा काही भाग या कामामुळे कायमचाच काळाच्या पडद्याआड जाणार आहे. सातार्याला असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीने शहर परिसरात अशी भुयारे असणे मोठे नवल नाही मात्र, त्याकाळी शहराच्या बाहेर असलेल्या पोवईनाक्यावर असे भुयार आढळणे म्हणजेच या परिसरात त्याकाळात मोठी इमारत अगर वाडा असण्याच्या शक्यतेला अभ्यासक पुष्टी देत आहेत.\nखोदकामावेळी आढळलेल्या प्राचीन भुयाराचा मार्ग कुठपर्यंत जातो याबाबत पुरातत्त्व विभागही अनभिज्ञ आहे. या भुयारी मार्गाचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. मात्र, संबंधित यंत्रणा याबाबत आणखी कोणती कार्यवाही करणार याबाबत पुरातत्त्व विभागही अनभिज्ञ आहे. या भुयारी मार्गाचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. मात्र, संबंधित यंत्रणा याबाबत आणखी कोणती कार्यवाही करणार भुयाराच्या शेवटापर्यंत जाणार का भुयाराच्या शेवटापर्यंत जाणार का हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mh-marathi.com/2017/12/04/dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din/", "date_download": "2019-02-18T17:02:05Z", "digest": "sha1:ZLEYMCL3WAXZDNJLCAJGZVG5O5ZTM5VN", "length": 32424, "nlines": 68, "source_domain": "mh-marathi.com", "title": "माझ्या स्मारकाआधी तुमची ‘थडगी’ कशी झाली?", "raw_content": "\nमाझ्या स्मारकाआधी तुमची ‘थडगी’ कशी झाली\nमहाराष्ट्रभरातल्या, देशातल्या आणि विदेशातीलही माझ्या तथाकथित भीमसैनिकांनो\nमाझ्याच नावाने मिरवणाऱ्या तुम्हा सैनिकांना ‘तथाकथित’ म्हणताना मला काय वेदना होत असतील, याची पुसटशी जाणीव जरी तुम्हाला झाली तरी माझ्या या संवादाचे प्रयोजन साध्य झाले असे मी समजेन.\nतथाकथित म्हणालो कारण आज देशभरात खंडीभर सेना आणि त्यांचे तेवढेच सैनिक सापडतील. माझे वडील सुभेदार होते आणि माझं बालपण कॅन्टोटमेंट परिसरात गेलं. ‘सैन्य, सेना आणि सैनिक’ याचं त्या काळातलं चित्रं व आजचं चित्र यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. पुढे माझी ओळख भीमा कोरेगावच्या महार पलटणीतील योद्ध्यांशी झाली. तो अभिमानास्पद इतिहास रक्तात घोळवून महाडचे चवदार तळे आणि काळाराम मंदिराच्या लढाईत मी आणि माझे सहकारी उतरलो, लढलो आणि जिंकलोही\nएका बाजूला गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याची लढाई आणि दुसऱ्या बाजूला देशांतर्गतच फुले-शाहूंच्या वारसा आशीर्वादाने लढत असलेली जातीअंताची लढाई हा संघर्ष मोठा होता. पुढे पुणे करार, घटना समितीचा अध्यक्ष, संविधानाची निर्मिती, कायदा मंत्री, हिंदू कोड बिल, ते अर्धवट स्वीकारले म्हणून दिलेला राजीनामा आणि नंतरचे जाहीर धर्मांतर या सगळ्या कालखंडात जे माझ्या सोबत होते ते आज तुमच्यासारखे भीमसैनिक म्हणून कधी मिरवले नाहीत. समतेच्या विशाल व चिरस्थायी स्थापनेसाठी ते पायातले दगड झाले. त्यांच्यामुळेच तुम्हाला आज उभं राहायला जमीन लाभलीय\n‘घटनेचा शिल्पकार’ या शिवाय माझी इतर कुठलीच पात्रता या देशाने देशवासीयांना कधी दाखविली नाही. माझी डॉक्टरेट अर्थशास्त्रात आहे हे सर्व विसरले की दडवून ठेवले माहीत नाही मी हे बदल पाहत होतो आणि मला दिसलं या नवश्रीमंत उच्च मध्यमवर्गात माझा भीमसैनिकही आहे मी हे बदल पाहत होतो आणि मला दिसलं या नवश्रीमंत उच्च मध्यमवर्गात माझा भीमसैनिकही आहे सरकारी, निमसरकारी नोकऱ्यातला, बँकांतला, विद्यापीठातून, महाविद्यालयातून शिकविणारा, स्पर्धा परीक्षातून थेट आयएएस, आयपीएस झालेला. मी म्हटलं वा सरकारी, निमसरकारी नोकऱ्यातला, बँकांतला, विद्यापीठातून, महाविद्यालयातून शिकविणारा, स्पर्धा परीक्षातून थेट आयएएस, आयपीएस झालेला. मी म्हटलं वा चला, संविधानिक मार्गाने आरक्षणातून आपली पात्रता, गुणवत्ता सिद्ध करीत हा गावकुसाबाहेरचा समाज या ग्राहककेंद्री नवसमाजात मोठमोठाल्या मॉलमध्ये ट्रॉली ढकलत इतरांसोबत चालत कार्ड स्वाइप करतोय. सामानाने भरलेली ती ट्रॉली चारचाकी गाडीच्या डिकीत ठेवतोय. जाहिरातीत शोभावीत अशी बायका-मुलं घेऊन छान ऐटीत गाडी हाकतोय. सरकारी अधिकारी पदावर असणारांची ऐट तर बघण्यासारखी. वर कुणी डिवचलंच तर आमच्या बापाने (म्हणजे मी चला, संविधानिक मार्गाने आरक्षणातून आपली पात्रता, गुणवत्ता सिद्ध करीत हा गावकुसाबाहेरचा समाज या ग्राहककेंद्री नवसमाजात मोठमोठाल्या मॉलमध्ये ट्रॉली ढकलत इतरांसोबत चालत कार्ड स्वाइप करतोय. सामानाने भरलेली ती ट्रॉली चारचाकी गाडीच्या डिकीत ठेवतोय. जाहिरातीत शोभावीत अशी बायका-मुलं घेऊन छान ऐटीत गाडी हाकतोय. सरकारी अधिकारी पदावर असणारांची ऐट तर बघण्यासारखी. वर कुणी डिवचलंच तर आमच्या बापाने (म्हणजे मी) हा हक्क दिलाय असं पानमसाला थुंकत सांगणं. सफारी झटकून, खुर्चीमागच्या नॅपकिनने तोंड पुसणं, सगळंच कसं एका नव्या स्थित्यंतराचं जिवंत चित्रं\nपण याच चित्राची आणखी एक बाजू आहे. ती आहे वाढत्या शहरीकरणाची. भारतीय जातीव्यवस्थेचं मुख्य प्रारूप खेड्यांच्या गावगाड्यात आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे मीच या गावकुसाबाहेरच्या बहिष्कृत समाजाला ‘शहराकडे चला’ असा सल्ला दिला होता. त्याच वेळी गांधी खेड्याकडे चला म्हणत होते. मी सल्ला दिला तेव्हा औद्योगिकीकरणाने ‘कामगार’ जन्माला घातला होता. शहरात कामगारांची गरज होती आणि तो अपवाद वगळता ‘जाती’ ऐवजी ‘वर्ग’ म्हणून गणला जात होता. गिरण्या, छोटे-मोठे कारखाने, सरकारी कार्यालये, पालिका यातून तृतीय व विशेषतः चतुर्थ वर्गात हा बहिष्कृत समाज ‘कामगार’ म्हणून काम करू लागला. शहरांचे अनेक भाग कामगारांच्या वस्त्या म्हणून तयार झाले. त्यांना सरकारी घरेही मिळाली. मात्र ९०च्या जागतिकीकरणानंतर हा कामगारवर्ग उखडला गेला. जो नवा कामगार आला तो कंत्राटी मजूर म्हणून शहरातल्या बकाल वस्त्यात खेड्यापेक्षा वाईट पण जातनिरपेक्ष जगू लागला. या वस्त्या जशा गुंडांच्या तशाच राजकीय पक्षांच्याही झाल्या. आश्चर्य म्हणजे यापैकी काही वस्त्या या माझ्याच निळ्या झेंड्याचं निशाण फडकवताना दिसतात. भीमनगर, अशोकनगर, रमाई, मिलिंद, नागसेन अशी नावावरूनच ही नगरं ओळखता येतात. सांचीच्या स्तूपाचं प्रवेशद्वार, बुद्धविहार, वाचनालय, ध्वजस्तंभ त्यावर अशोक चक्र हा या वस्त्यांचा तोंडवळा. इथे राहणारा सगळा वर्ग हा स्वतःला ओरिजिनल ‘जय भीम’वाला समजतो. तो सर्व प्रतीके ठाशीवपणे वापरतो. जय भीम, निळे टिळे, उपरणी, झगमगाटी जयंती, पुण्यतिथी. पुढाऱ्यांचे गटतट. त्याप्रमाणे वस्त्यांचे वाटप. या वस्त्यांतून फेरफटका मारल्यावर माझ्या लक्षात आले की भीमराव, आता नाही रे वर्गातच दोन गट झालेत. एक नाही रे, एक आहे रे. आहे रे मघाशी नोंदवला तो सधन, संपन्न, सुविद्य. तर नाही रे निर्धन, विपन्न, सुविद्य पण संधी नाकारलेला. एक क्रिमीलेयरवाला तर दुसरा शहराच्या सर्वात खालच्या लेयरवाला. आणि इथूनच कडवे, मवाळ, बामणी, विकाऊ असे कप्पे झालेत. भीमसैनिक म्हणजे रस्त्यावर उतरून जय भीम आरोळी ठोकणारा, खर्चिक जयंती साजरी करणारा. राजकीय पक्षांशी व्यवहार करणारा प्रसंगी व्यसनात आणि गुन्हेगारी विश्वात गुरफटणारा. याउलट संपन्न वर्ग व्हाइट कॉलर, सर्व प्रकारच्या ठाशीव निळाईपासून दूर, अभिजनांच्या चर्चात मध्यम लयीत बोलणारा, कर्मकांडाकडे झुकू लागलेल्या बौद्ध चालीरीतीपासून अंतर राखणारा. सर्व समाजमान्य तरीही ‘दलित’ हे लेबल चिकटवले जाणारा.\nया दोन टोकांच्या, एकाच विचारांच्या मात्र विरुद्ध आचारांच्या मध्ये आणखी एक तिसरा वर्ग आहे. जो या दोन्ही गटाचे मिश्रण आहे हा वर्ग संपन्न आहे, सुविद्य आहे पण त्याचवेळी त्यात वस्ती पातळीवरचं कडवेपण आहे. तो आग्रहाने जय भीम म्हणतो. फ्लॅट किंवा बंगल्यात दर्शनी लक्षात येतील अशा माझ्या व बुद्धाच्या प्रतिमा, सोबतीला स्वतःची कुणा महनीयासोबतची छबी, काही पुरस्कार, स्मृतीचिन्हे. हे रविवारी शुभ्र वस्त्रे घालून विहारात जाऊन बुद्धवंदना, त्रिशरण. भंतेजींना बोलवून घरगुती व सार्वजनिक कार्यक्रम. अलीकडे हा वर्ग बौद्ध तीर्थयात्राही काढतो. पण हे सगळं कडवेपण आपल्या कॉलनीत किंवा नोकरीच्या ठिकाणी SC. ST. युनियनमधून. सतत आरक्षण आणि आरक्षणावर आधारित प्रमोशन या चर्चेत रमणारा व इतर जातींकडे संशयाने पाहणारा हा वर्ग एका सुरक्षित बेटाची निर्मिती करून त्यात इतर जगाशी फटकून मर्यादित विश्वात जगत असतो. हा वर्ग क्रिमीलेयरसारखा सर्वमान्य होण्यापेक्षा स्वतःच्या जातीच्या वर्तुळातच सुरक्षित समजतो स्वतःला. पण जात्याभिमान म्हणून तो वस्ती पातळीवरील भीमसैनिकासारखा अस्तित्वाचा ठाशीवपणाही आपल्या बेटाबाहेर टाळतो.\nक्रिमीलेयर आंबेडकरवादी, आपली ओळख निव्वळ दलित, आंबेडकरी न राहता ती व्यापक समाजचिंतक, सृजनशील व्यक्ती सामाजिक जाणीवेसह अशी ठसविण्याच्या प्रयत्नात असतो. वस्ती पातळीवरचा आक्रमक जय भीमवाला सब साले चोर है म्हणत सर्वच व्यवस्थांकडून आपली किंमत वसूल करण्यात किंवा हतबल होऊन विकाऊ होण्यात जिंदगी खर्च करतो. तर तिसरा गट ‘बौद्���’ म्हणून ओळख ठसवताना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘गौतम बुद्ध’ यापलीकडे तिसरी व्यक्ती, जग, समाज आहे, तिथे काही घडतेय यापासून अनभिज्ञ, पर्यायाने अज्ञानात सुख मानणारा.\nनामांतरानंतर आता गेली काही वर्षे माझ्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिल चर्चेत आहे. भाजपच्या केंद्र व राज्य सरकारांनी लंडनच्या घरापासून ते इंदू मिलच्या हस्तांतरात राजकीय सरशी करून घेतलीय. पण माझी चिंता आणि संताप हा आहे गांधींना केवळ ‘चष्म्यात’ शिल्लक ठेवणारं हे सरकार माझं कायमस्वरूपी ‘स्मारक’ करू इच्छित असताना त्रिभागलेला माझा समाज केवळ स्मारकाच्या तुकड्यावर समाधानी राहणार\nहे सरकार सत्तेत आल्या दिवसापासून असंविधानिक गोष्टी रेटून करतेय. संसदेच्या पायऱ्यावर डोकं टेकवून नंतर संसदेकडे न फिरकणारा, संसदीय परंपरांना न जुमानणारा पंतप्रधान हा देश पाहतोय. हुकूमशहाच ज्यांचे आदर्श आणि पुरोहितप्राधान्याची जातीव्यवस्था ज्यांच्या मनात, त्यांनी खाण्यापिण्यापासून, कलानिर्मितीपर्यंत अनेक क्षेत्रांत झुंडशाही जन्माला घालून देश सोळाव्या शतकाकडे नेण्याचा उद्योग चालवलाय आणि माझे तथाकथित भीमसैनिक शांत आहेत\nमलाच शरम वाटली जेव्हा उनात जाहीरपणे उघड्या अंगावर ज्यांच्या चेल्यांनी फटके मारले त्यांच्याच मांडीला मांडी लावून माझा तथाकथित भीमसैनिक मंत्रिपदाची शपथ घेतो, सामाजिक न्यायखात्याचा राज्यमंत्री होतो आणि वर बाबासाहेबानंतरचा पहिला केंद्रीय मंत्री म्हणून मिरवतो हिंदू कोड बिलासारख्या मूलभूत परिवर्तनाच्या मुद्द्यावरून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि इथे ‘गुरा’साठी, गुरासारखा मार खाऊनही या मंत्र्यासह त्रिभागलेला तथाकथित भीमसैनिक थंड हिंदू कोड बिलासारख्या मूलभूत परिवर्तनाच्या मुद्द्यावरून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि इथे ‘गुरा’साठी, गुरासारखा मार खाऊनही या मंत्र्यासह त्रिभागलेला तथाकथित भीमसैनिक थंड ज्या सनातनी व्यवस्थेविरुद्ध आयुष्यभर झगडलो तीच सनातनी व्यवस्था संविधानातील आचार, विचार, आहार स्वातंत्र्यावर घाला घालत असताना त्यांचा कडाडून विरोध करण्याऐवजी मंत्रिपदाचे बिस्किट चघळत बसतो ज्या सनातनी व्यवस्थेविरुद्ध आयुष्यभर झगडलो तीच सनातनी व्यवस्था संविधानातील आचार, विचार, आहार स्वातंत्र्यावर घाला घालत असताना त्यांचा कडाडून विरोध करण्याऐवजी मंत्रिपदाचे बिस्किट चघळत बसतो यासाठीच का होता महाड, नाशिकचा संगर यासाठीच का होता महाड, नाशिकचा संगर यासाठीच का मनुस्मृती जाळून, बुद्धाला शरण गेलो होतो\nआमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार किंवा घटनेला हात लावाल तर खबरदार झोपेतून उठून एवढं एकच वाक्य बोलायचं आणि पुन्हा स्वतःच तयार केलेल्या ‘थडग्यात’ जाऊन झोपायचं\nकधी काळी विद्रोहाचं पाणी प्यायलेला, सूर्यकुळाचे वंशज म्हणवून घेणारा, प्रखर बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, जातीअंतासह समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आग्रही असणारा हा बंडखोर समाज आता वस्ती पातळीवर राजकीय पक्ष, झोपडी दादा, बिल्डर, माफिया यांच्यासाठी प्राइस टॅगसह अॅव्हेलेबल झालाय. निर्मितीक्षम सृजनात्मक काम करणारा सधन, संपन्न संपृक्त वर्ग आता ‘यू टर्न’ घेऊन व्यवस्थेतच कसं सर्वसमावेशक होता येईल यासाठीच्या आत शिरण्याच्या ‘फटी’ शोधतोय. तर बुद्धासोबत माझाही देव बनवलेला खास सरकारनिर्मित नवबौद्ध नवमध्यमवर्ग मूक कर्णबधीर झालाय\nमाझ्या तथाकथित भीमसैनिकांनो, घटना बदलली जाणार नाही, पण घटनेला हरताळ फासत राज्यात सत्तांतर घडवून आणली जाताहेत. कोंबडी, बकरी खाणारे बैल खाणाऱ्याला का व कोणत्या अधिकारात रोखू शकतात जे आदिवासी साप, मुंगूस, कबूतर, घुशी, हरण, तितर असे विविध प्राणी खाऊन जगत होते आणि त्यासाठी त्याच प्राण्यांना जगवतही होते, त्यांना ‘वनवासी’ करून त्यांना वरण, भात, लिंबू व मेतकूट खायला घातले की त्यांचा विकास होईल हे घटनेतील कुठल्या कलमात आहे जे आदिवासी साप, मुंगूस, कबूतर, घुशी, हरण, तितर असे विविध प्राणी खाऊन जगत होते आणि त्यासाठी त्याच प्राण्यांना जगवतही होते, त्यांना ‘वनवासी’ करून त्यांना वरण, भात, लिंबू व मेतकूट खायला घातले की त्यांचा विकास होईल हे घटनेतील कुठल्या कलमात आहे धर्मांतरावर गळे काढणारे ‘आदिवासीचे वनवासी’ हे सांस्कृतिक आक्रमण कधी मान्य करणार धर्मांतरावर गळे काढणारे ‘आदिवासीचे वनवासी’ हे सांस्कृतिक आक्रमण कधी मान्य करणार आणि ते कोण रोखणार आणि ते कोण रोखणार सर्व संविधानिक शिष्टाचार बाजूला सारत रात्रीत नोटबंदी होते, हजारो कामगारांचा रोजगार जातो, लघुउद्योग बंद पडतात, बँकांच्या रांगात माणसे मरतात, शेतकरी जमीनदोस्त होतो. एका माणसाच्या हट्टासाठी देश वेठीला धरला ��ातो तेव्हा कुठलं संविधान पाळलं जातं सर्व संविधानिक शिष्टाचार बाजूला सारत रात्रीत नोटबंदी होते, हजारो कामगारांचा रोजगार जातो, लघुउद्योग बंद पडतात, बँकांच्या रांगात माणसे मरतात, शेतकरी जमीनदोस्त होतो. एका माणसाच्या हट्टासाठी देश वेठीला धरला जातो तेव्हा कुठलं संविधान पाळलं जातं घटना बदलणे यापेक्षा घटना बाजूला सारून, बेबंद वागणे हा घटनाद्रोह अधिक गंभीर आहे हे माझ्या तथाकथित भीमसैनिकांना कधी कळणार घटना बदलणे यापेक्षा घटना बाजूला सारून, बेबंद वागणे हा घटनाद्रोह अधिक गंभीर आहे हे माझ्या तथाकथित भीमसैनिकांना कधी कळणार आणि त्यांच्या मुठी वळणार\nलाखांचे मोर्चे काढून कोपर्डीचा न्याय फास्ट ट्रॅकवर मिळवून घेतला जातो पण त्याच जिल्ह्यातलं ‘खर्डा’ विसरलं जातं, खैरलांजीचा भोतमांगे अन्यायाच्या आगीतच होरपळत मरतो कारण सगळा समाजच थडग्यात निजलेला\nया देशाचे नागरिक म्हणून, हरेक असंविधानिक कृतीला विरोध करणे, त्यासाठी रस्त्यावर उतरणे, उच्चरवात काही सुनावणे हे ‘घटना बदला’पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. का राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यावरून सक्ती होते का गोरक्षेसाठी माणसं मारली जातात का गोरक्षेसाठी माणसं मारली जातात का पाकिस्तानात पाठवू या धमक्या दिल्या जातात का पाकिस्तानात पाठवू या धमक्या दिल्या जातात जे स्वतः खैबरखिंडीतून आले ते इतरांना चालते व्हा म्हणतात आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेता जे स्वतः खैबरखिंडीतून आले ते इतरांना चालते व्हा म्हणतात आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेता हिंदू धर्माचा पूर्ण एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय करूनच आपण बौद्ध धम्म स्वीकारला ना हिंदू धर्माचा पूर्ण एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय करूनच आपण बौद्ध धम्म स्वीकारला ना मग तीच सनातनी संस्कृती संविधानाच्या चौकटीतूनच संविधान टराटरा फाडतेय आणि तुमच्या विद्रोहाच्या पाण्याचे आईस क्यूब झालेले\nइंदू मिलची जागा माझ्या स्मारकासाठी निवडलीत तेव्हाच माझ्या छातीत कळ आली. ज्या मुंबई शहरात मी लेबर पार्टी काढली, जिथल्या लेबर कॅम्पात माझी चळवळ वाढली, त्या गिरणगावात मी राहिलो तो गिरणगाव कामगारांसह उद्ध्वस्त करून शहरीकरणाच्या नावाखाली नवश्रीमंतासाठी पद्धतशीरपणे गिरण्या संपवल्या, जिथे कामगारांच्या थडग्यावर चकचकीत इमले चढवले गेले अशाच एका कामगारांच्या थडग्यांनी आक्रंदणारी जागा माझ्या स्मारकासाठी निवडलीत. कामगारांच्या थडग्यावर माझं थडगं या विचारानेच अंगावर काटा आला. माझ्या मागे माझ्या विचारांचेच थडगे उभारून त्याला ‘स्मारकाचे’ गोंडस नाव देणार त्यापेक्षा गिरणी कामगारांना तिथे घरे देऊन संविधान संकुल नाव दिलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता. मला सतत एकाच जातीत कोंबणाऱ्या तुमच्यासह या देशाला मला केवळ दोनशे/तीनशे फुटाच्या पुतळ्यातूनच ‘उंची’ बहाल करायचीय\nआज कधी नव्हे इतकी विपरित स्थिती देशात आहे. विचारवंत, समाजचिंतक, परिवर्तनवाद्यांचे दिवसाढवळ्या खून होताहेत, खुनी मोकाट फिरताहेत, संविधानाच्या मूलभूत ढाच्यालाच धक्के देणारे आक्रमक, सनातनी निर्णय होताहेत आणि वर संविधान दौड आयोजित केली जातेय. परवा ती धावणारी माणसं पाहून मला वाटलं ही संविधान पळवून तर पळत नाहीएत ना\nमाझ्या १२५व्या जन्मदिनानिमित्त खूप घोषणा झाल्या आणि शेवटी कशी तरी आद्याक्षरं जुळवत ‘भीम’ अॅप सादर केलं गेलं. ते कोण वापरतं आणि वापरण्यासाठी ते चालू तरी होतं का\n७७ साली नेहरूंच्या कन्येने देशाचा तुरुंग केला आणि इंदिरा इज इंडियाची आरती गायली तेव्हा मला वाटलं आता आम्ही कष्टाने निर्मिलेलं संविधान गाडलं जातंय. पण आता परिस्थिती उलट आहे. त्यावेळी संविधान रक्षणासाठी गजाआड गेलेले भारतमातेच्या नावाखाली गोमातेला संविधानाची पाने चारा म्हणून खायला घालताहेत आणि विकासाची स्वप्ने दाखवत, विद्वेषाची बीजे पेरताहेत. स्वातंत्र्याचा संकोच होतोय. विचारांचा मुक्त अवकाश आक्रसला जातोय. माध्यमांचा घोडेबाजार तेजीत आहे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची कृत्रिम पैदास जोरात आहे. या सर्व असंविधानिक गोष्टींनी माझे ‘स्मारक’ त्यांनी कधीच बांधायला घेतलेय कारण माझ्या तथाकथित भीमसैनिकांनो त्यांना कळलंय माझ्या स्मारकाआधी तुमची थडगी तयार झालीत\n परस्परांच्या थडग्यावर काही फुले वाहू\nमाझ्यातला ‘साहेब’ पळवून, मला नावापुरता शिल्लक ठेवलेला तुमचा ‘बाबा’\nटेक्स्ट मेसेजची पंचविशी साजरी\nजयंती विशेष: जाणून घ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याबद्दल\nविवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक\nपीएच.डी.धारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर\n बीएसएनएलची नवीन धमाकेदार ऑफर\nदेशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/police-arrested-thieves-theft-judges-house-147529", "date_download": "2019-02-18T17:06:25Z", "digest": "sha1:7H33M7H6SEAT2JAJ2CCPZXSLGWLPEQQR", "length": 13220, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "police arrested thieves of Theft in Judge's house न्यायाधिशांचे घर फोडणारा चोरटा जेरबंद | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nन्यायाधिशांचे घर फोडणारा चोरटा जेरबंद\nबुधवार, 3 ऑक्टोबर 2018\nहडपसर : शिवीजीनगर न्यायालयातील न्यायधिशांच्या घरी घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षीत हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 5 चारचाकी, 3 दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत. तसेच 21 घरफोडयासंह 10 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांनी वानवडी, लोणीकंद, चंदननगर या भागातून वाहनचोरी केली असून त्याचा वापर घरफोडीसाठी करण्यासाठी वापरली जात असल्याचे तपासात निषपन्न झाले आहे.\nहडपसर : शिवीजीनगर न्यायालयातील न्यायधिशांच्या घरी घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षीत हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 5 चारचाकी, 3 दुचाकी गाडया जप्त केल्या आहेत. तसेच 21 घरफोडयासंह 10 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांनी वानवडी, लोणीकंद, चंदननगर या भागातून वाहनचोरी केली असून त्याचा वापर घरफोडीसाठी करण्यासाठी वापरली जात असल्याचे तपासात निषपन्न झाले आहे.\nहडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्याययालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून काम करणाऱ्या न्याधिशांच्या घरी 55 हजार रूपयांची तर लोणीकंद येथे 65 हजार रूपयांची घरफोडी केली आहे. घरफोडीतून मिळालेले पैसे ते मौजमजेसाठी वापरत असत. गेल्या दहा महिन्यांपासून ते घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे करीत होते. सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे, गुन्हे पोलिस निरिक्षक हमराज कुंभार, सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक मंगेश भांगे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे, युसुफ पठाण, राजेश नवले यांच्या पथकाने केली.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी द��ल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-breaking-news-child-drowned-while-immersion-procession-70473", "date_download": "2019-02-18T17:14:32Z", "digest": "sha1:UN5CSBOBZP62T44A3UNARKHSN7RBKY2A", "length": 15155, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Dhule breaking news child drowned while immersion procession विसर्जनावेळी पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nविसर्जनावेळी पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nसोनगीर (धुळे) : नंदाणे (ता. धुळे) येथे गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करतांना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. चेतन नितीन पाटील असे त्याचे नाव आ��े. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.\nसोनगीर (धुळे) : नंदाणे (ता. धुळे) येथे गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करतांना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. चेतन नितीन पाटील असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.\nचेतनच्या अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली. गावातील सर्व गणेश विसर्जन मिरवणूकीच्या उत्साहावर विरजण पडले. वाजंत्री बंद करण्यात येऊन शांततेत परंपरा न मोडता अवघ्या दहा मिनिटात जवळच्या पाझर तलावात गणपती विसर्जन करण्यात आले.\nनंदाणे येथे लहानमोठे आठ दहा गणेश मंडळे आहेत. सकाळीच गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होते. लहान मुलांनी देखील गणपती बसवला होता. चेतन व त्यांचे मित्र नंदाणे पासून सुमारे सातशे मीटर अंतरावर उत्तरेकडे सोनगीररस्त्याजवळील गावनदी व गुळनदीच्या संगमावरील महादेव मंदिर आहे. शेजारीच गावनदीला बांध बांधला आहे. तेथे सात आठ फूट पाणी आहे. बांधावर उभे राहून गणेश विसर्जन करतांना चेतन पाण्यात पडला. गाळात पाय रुतल्याने त्याला पाण्याबाहेर पडणे अशक्य झाले. सोबतच्या त्याच्याच वयाच्या मुलाने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पण उलट तोच पाण्यात खेचला जात असल्याने त्याने प्रयत्न सोडला. सर्व लहान मुले असल्याने व एकांतात हा भाग असल्याने कोणाचीही मदत मिळू शकली नाही.\nमुले धावतच गावात गेली व चेतन बुडाल्याचे सांगितले. तेव्हा अनेक जण धावत काही मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी पोहोचले. मुलांनी चेतन बुडाला ती जागा दाखवली. रविंद्र शिवराम पाटील यांनी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्याला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर दुपारी चारच्या सुमारास त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सर्व गणेश विसर्जन मिरवणूका रद्द करण्यात आल्या व शांततेत विसर्जन झाले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. चेतनचे शेतकरी वडील नितीन मगन पाटील व आई वैशाली व सहावीत शिकणारा भाऊ यांचा आकांत पाहून उपस्थितांच्या डोळेही पाणावले.\nपुणे : वडगाव फाट्यावरील कॅनॉल अस्वच्छ झाला आहे. त्याम���्ये गणपती विसर्जनानंतर निर्माल्य, कचरा साठला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका...\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नरला विजयादशमीला पथ संचलन\nजुन्नर - विजयादशमी उत्सवाचे निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जुन्नर शहरात पथसंचलन, शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणवेशातील...\nबारामतीत आज ‘बंद’ची हाक\nबारामती शहर - गणेश मूर्ती विटंबना झाल्याचा आरोप करत बारामतीतील गणेश मंडळांच्या वतीने बुधवारी (ता. ३) ‘बारामती बंद’ची हाक देण्यात आली आहे. नगरपालिकेचे...\nगणेशोत्सव काळातील विसर्जनावरिल खर्चाची मनसेच्या वतीने लेखी मागणी\nसरळगांव (ठाणे) - या वर्षीच्या गणेशोत्सव काळातील विसर्जनावर मुरबाड नगरपंचायतीने किती खर्च केला आहे. याची माहीती मिळावी असी मागणी मुरबाड...\nगावकीचे नैतिक बंधन, जबाबदारीही\nगुहागर - कोकणात कुणबी समाजाने विवाह ठरविण्याला सामाजिक बंधनांचे कोंदण दिले आहे. जात पंचायतींसारखे याचे स्वरूप त्रासदायक नाही. गणपती विसर्जनानंतर...\nओतूरला सहा ट्रॉली निर्माल्याचे संकलन\nओतूर - ता.जुन्नर येथे गणेशोत्सवा दरम्यान आयोजित निर्माल्य संकलन उपक्रमास नागरकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असुन गणपती विसर्जन काळात तब्बल सहा ट्रॉली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-key-ocean-fish-can-prevail-changes-farmed-fish-livestock?tid=124", "date_download": "2019-02-18T18:00:23Z", "digest": "sha1:UEPJ3R6FRPKWZTRAK7KXXHZUUEA3IVU4", "length": 16228, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, Key ocean fish can prevail with changes to farmed fish, livestock diet | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमत्स्यपालनामध्��े योग्य तांत्रिक बदलांची गरज\nमत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची गरज\nशनिवार, 23 जून 2018\nसध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न होता तशीच राहिल्यास भविष्यामध्ये अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता संशोधक व्यक्त करत आहेत. विविध कारणांसाठी होणाऱ्या मासेमारीमुळे लहान माशांच्या संख्येवर ताण येत असून, २०५० पर्यंत एकूण अन्नसाखळी उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.\nसध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न होता तशीच राहिल्यास भविष्यामध्ये अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता संशोधक व्यक्त करत आहेत. विविध कारणांसाठी होणाऱ्या मासेमारीमुळे लहान माशांच्या संख्येवर ताण येत असून, २०५० पर्यंत एकूण अन्नसाखळी उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे.\nसागरामध्ये अनकोव्हिज, हिअरिंग, सार्डिन्स आणि अन्य लहान मासे सागरी अन्नसाखळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. ते मोठे मासे, सागरी सस्तन प्राणी, सागरी पक्षी यांच्या आहाराचा भाग आहेत. मासेमारीनंतर त्यापासून उपलब्ध होणारे तेल आणि पशुखाद्यही वराहपालन आणि पोल्ट्री उद्योगासाठी उपयुक्त ठरते. सागरी खाद्याचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत असून, मागणी पुरवण्यासाठी मत्स्यपालनाचे प्रमाणही वाढत आहे. मत्स्यपालनामध्येही सॅलमोन, कार्प आणि तिलापियासारख्या मोठ्या माशांच्या आहारासाठी लहान मासे वापरले जातात. या दोन्हीचा प्रचंड ताण लहान आकाराच्या माशांवर येत आहे. याविषयी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅण्टा बार्बला आणि वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने अभ्यास केला आहे. त्याविषयी माहिती देताना संशोधक टीम इस्सिंगटन म्हणाले, की भविष्यामध्ये संपूर्ण पृथ्वीच्या अन्नाची गरज भागवण्याची क्षमता मत्स्यपालनामध्ये आहे. मात्र, त्यामध्ये शाश्वत बदल करण्याची गरज आहे. मत्स्यपालनाबाबतचे विविध दृष्टिकोन विचारात घेऊन, तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता आहे.\nमत्स्यपालनात उद्योगामध्ये दरवर्षी ६ टक्क्यांनी वाढ होत आहे. सध्या जागतिक पातळीवर ७५ दशलक्ष टन सागरी अन्न उपलब्ध होते. मत्स्यपालन उद्योगाने बीफ उद्योगाच्या पुढे उडी घेतली असून, त्यांची खाद्याची मागणीही वाढत आहे. १९६० सालापासून मत्स्यखाद्य आणि तेलाच्या निर्मितीसाठी लहान आक���राचे मासे पकडले जातात. पहिल्या टप्प्यामध्ये मत्स्यपालन व पशुखाद्यासाठीची लहान माशांची नेमकी मागणी मोजण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यातून मत्स्यपालनामध्ये योग्य व शाश्वत असे तांत्रिक बदल करणे शक्य होईल.\nमत्स्यपालन fishery मासेमारी पशुखाद्य विषय topics वॉशिंग्टन गुंतवणूक\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सर���ाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/arogya-ayurved/4", "date_download": "2019-02-18T16:39:36Z", "digest": "sha1:NJVXYLVQS2LZ26AXSOBMEK56B7D4HQEM", "length": 32895, "nlines": 230, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ayurved in marathi - Ayurved, Ayurvedic home remedies", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nहिवाळ्यात त्वचा आणि केसांसंबंधित समस्यासाठी रामबाण उपाय आहे कापूर\nथंड हवेत त्वचा आणि केसांसंबंधीत समस्या होणे कॉमन आहे. या वातारवणात यांना जास्त केअरची गरज असते. अशा वेळी थोडेसे कापूर तुमची समस्या दूर करू शकते. जयपूरचे आयुर्वेदिक डॉक्टर राजेंद्र कुमावत सांगतात की, फक्त सौंदर्यासंबंधीच नाही तर घरासंबंधीत समस्या दूर करण्यात कापूर मदत करते. - कोंड्यामुळे त्रस्त असाल तर कोमट खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून मसाज करा. एका तासानंतर केसांवर शाम्पू करा. कोंडा दूर होण्यासोबतच केस मजबूत होतील. - पायाच्या भेगांवर मध, कापूर आणि मिठाचा लेप लावा. थोडा वेळ पाय कोमट...\nहिवाळा : अर्धे कापलेले लिंबू पायावर ठेवून सॉक्स घाला आणि पाहा चमत्कार\nपायाच्या टाचांना पडलेल्या भेगा कोणालाही आवडत नाहीत. या भेगांमुळे पाय खराब दिसतात त्याचबरोबर भेगा जास्त असतील तर वेदनाही होतात. परंतु आम्ही तुम्हाला या समस्येतून मुक्त करण्याचा एक खास उपाय सांगत आहोत. यासाठी तुम्हाला फळ एक लिंबू, सॉक्स आणि नारळाचे तेल वापरावे लागेल. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, लिंबू आणि सॉक्सच्या मदतीने टाचां��्या भेगांपासून कशाप्रकारे मिळू शकतो आराम...\nविविध आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतील हे आयुर्वेदिक उपाय\nधावपळीच्या जीवनामुळे अनेक तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वेळेआधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टिदोष यासारख्या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. दररोज करा हे उपाय : आवळ्याचा रस, गायीचे तूप, मध व मिश्री (बारीक खडीसाखर) प्रत्येकी १५-१५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशीपोटी या मिश्रणाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ...\nगरोदरपणात महिलांना 50 टक्के फॉलिक अॅसिडची गरज असते\nदरवर्षी 7 ते 13 जानेवारीपर्यंत नॅशनल फॉलिक अॅसिड अव्हेअरनेस विक साजरा केला जातो. याचा उद्देश गरोदरपणात फॉलिक अॅसिडबाबत महिलांना जागरुक करण्याचा आहे. हे पोटात वाढणाऱ्या बाळामध्ये कंजेनाइटल डिफेक्टला थांबवण्यास मदत करतो. यामुळे गरोदरपणात फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थ खाण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कडधान्य यात फाॅलिक अॅसिड, बायोटिन आणि पोषक खनिजे असतात. यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये असे एन्जाइम असतात जे प्रथिनांचा अमिनो अॅसिड, फॅटला फॅट अॅसिड आणि...\nआयुष्याचा एक तृितयांश भाग आपण झोपेत घालवतो; जाणून घ्या जास्त झोपण्याचे तोटे\nझोप, हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे व आवश्यक असणारी अवस्था आहे. पण झोपेकरिता पैसे मोजावे लागत नसल्याने आपण फारसे लक्ष देत नाही. जी गोष्ट आपल्याकडे नसते तिचं महत्त्व जास्त जाणवत असतं तसंच जेव्हा आपल्याला झोप लागत नाही त्याचवेळी झोप किती महत्त्वाची हे लक्षात येतं. अन्नपाण्यावाचून माणूस काही दिवस जगू शकतो पण झोपेशिवाय दोन दिवस काढणे सर्वसामान्य व्यक्तीला अतिशय त्रासदायक ठरते. काहींची झोप कुंभकर्णा सारखी असते तर काहींची अतिशय सावध असते किंवा नेपोलियन सारखी, घोड्यावर बसलेले असताना...\nहृदयविकाराचा झटका आल्यास लगेच करा ही पाच कामे\nजर तुमच्या घरी कोणालाही हृदयविकाराचा झटका आला तर घाबरून न जाता पाच मिनिटांच्या आतच हे पाच काम जरूर करा, यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो. 1. हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाला वोमिटिंग आल्यासारखी वाटते. अशातच रुग्णाला एका बाजूने वळवून वोमिटिंग करण्यास लावा. असे केल्यास फुप्फुसांना नुकसान होणार नाही. 2. रुग्णाच्या मानेच्या बाजूने हात ठेवून त्याचा पल्स रेट चेक करा. जर पल्स ६०-७० पेक्षा कमी आहे, तर समजून घ्या की रक्तदाब गतीने वाढत आहे आणि रुग्णाची तब्येत नाजूक आहे. 3. पल्स रेट जर कमी-जास्त होत...\nमणक्यात वेदना असल्यास करू नका याकडे दुर्लक्ष, पॅरालिसिससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता\nसर्व्हायकल पेन मानेपासून सुरू होऊन शरीराच्या इतर भागांतही होते. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर पॅरालिसिससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. यासाठी हे उपाय करून तुम्ही निरोगी राहू शकता. व्यायाम सर्व्हायकलमध्ये नसांवर दबाव पडल्यामुळे दुखणे मानेपासून पायांच्या अंंगठ्यापर्यंत जाणवते. यापासून बचावासाठी हळूहळू क्लॉकवाइज आिण अँटी क्लॉकवाइज फिरवा. डोक्याला वर-खाली आिण उजव्या-डाव्या बाजूने फिरवल्यास फायदा होतो. मानेची मालिश सर्व्हायकल झाल्यावर मेंदूला रक्त पुरवठा करणारी...\nताणामुळे केस पांढरे होतात का जाणून घ्या यामागील सत्य\nडोक्याला ताण असला की केस पांढरे होतात, असे नेहमी म्हटले जाते. पण यात फार तथ्य नाही. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, केसांचा रंग पांढरा होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मेलॅनिनच्या पेशी. शरीरात मेलॅनिनच्या पेशींची निर्मिती होणे बंद होते तेव्हा केसांचा रंग बदलायला सुरुवात होते. या प्रक्रियेत मेलानोसाइट्स नावाच्या पेशी महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात पोषक घटकांचा अभाव असणे हे केस पांढरे होण्यामागील प्रमुख कारण आहे. संशोधकांच्या मते, मेलॅनिनची निर्मिती प्रक्रिया बंद...\nपुरुषांमध्ये फर्टिलिटी कमी होण्यामागचे 6 कारण, यामुळे कमी होतो स्पर्म काउंट\nपुरुषांच्या काही सवयी स्पर्म काउंट कमी होण्यास जबाबदार असतात. बाँबे हॉस्पिटलचे युरॉलॉजिस्ट अँड अँड्रोलॉजिस्ट डॉ. विवेक झा यांच्यानुसार शरीराच्या तापमानाच्या तुलनेत स्क्रूटम (अंडकोशाची पिशवी)चे तापमान जवळपास 1 डिग्री कमी असते. स्क्रूटमचे तापमान वाढल्यास स्पर्म काउंट कमी होतो. अशाचप्रकारे स्पर्म काउंटवर स्ट्रेसचासुद्धा नकारत्मक प्रभाव पडतो. डॉ. झा सांगत आहेत, अशा 7 सवयी ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होऊ लागतो. टाइट कपडे घालणे दररोज टाइट कपडे घातल्याने स्क्रूटम (अंडकोशाची पिशवी)चे...\nया 3 घरगुती उपायांनी दूर करू शकता डोळ्यांचा कोरडेपणा\nडोळ्यांमध्ये अश्रू कमी असल्यामुळे कोरडेपणा वाढायला लागतो. याकडे कानाडोळा न करता वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा कॉर्नियाशी संबंधित आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हा आजार दूर करण्यासाठी खाली दिलेल्या तीन उपायांचा अवलंब करा. 1. डोळे शेकणे स्वच्छ कापड कोमट पाण्यामध्ये बुडवून त्याद्वारे पाच मिनिटांपर्यंत आपले डोळे शेका. डोळ्यांचा लालसरपणा आणि खाज दूर करण्यामध्येही ही पद्धत फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. 2. पौष्टिक आहार आपल्या आहारत ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असलेल्या...\nMyth & Fact : पुरुषांना नसतात स्ट्रेच मार्क्स, जाणून घ्या यामागील सत्य\nसामान्य लोकांचे म्हणणे आहे की, स्ट्रेच मार्क्स गरोदरपणानंतरच होतात. तथापि, हे चुकीचे आहे. जाणून घ्या स्ट्रेच मार्क्सशी संबंधित मिथक आणि सत्यता. मिथक : ज्या लोकांचे वजन कमी असते त्यांना स्ट्रेच मार्क्स नसतात. सत्य : स्ट्रेच मार्क्सचा संबंध लठ्ठपणाशी नाही. अनेकदा सडपातळ लोकांनाही ही समस्या होऊ शकते. स्ट्रेच मार्क्स हार्मोनल व आनुवंशिक कारणांमुळे होतो. काही आजारांमध्येही याची शक्यता अधिक असते. मिथक : स्ट्रेच मार्क्स फक्त महिलांनाच होतात. सत्य : स्ट्रेच मार्क्स केवळ महिलांनाच नाही, तर...\nशरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यास होऊ शकतात हे आजार, असामान्य हार्ट बीटचाही वाढतो धोका\nकोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरामध्ये अनेक बदल व्हायला लागतात. हे बदल पाहून तुम्हीदेखील शरीरामध्ये होणाऱ्या असामान्यतेचा शोध लावू शकता. या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. मान आणि डोकेदुखी जर रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त वाढली असेल तर ब्लड व्हेसल्स ब्लॉक व्हायला लागतात. यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह प्रभावित होतो. मान आणि खांद्यांमध्ये सूज आणि वेदना जाणवू शकतात. पिवळ्या रंगात वाढ तुमच्या डोळ्यांच्या वर किंवा खालच्या पापण्यांवर पिवळ्या रंगात वाढ होत असेल तर हा...\nया 7 पदार्थांसोबत खाऊ नका मध, आरोग्यासाठी ठरु शकते घातक, अवश्य वाचा\nमधाचे आरोग्य फायदे सर्वांनाच माहिती आहेत. परंतु हे योग्य प्रकारे खाल्ले नाही तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की, कोण-कोणत्या पदार्थांसोबत मध खावे आणि कोणत्या पदार्थांसोब��� खाऊ नये. जीवा आयुर्वेद, नवी दिल्लीचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर प्रताप चौहान सांगत आहेत मध कोणत्या 7 पदार्थांसोबत खाल्ल्याने आरोग्याला दुष्परिणाम होतात... गरम पदार्थ मध हे गरम असते. जर हे गरम पदार्थांसोबत खाल्ले तर लूज मोशन आणि इतर आरोग्य समस्या होऊ शकतात. चहा किंवा कॉफी चहा किंवा...\nनैसर्गिक पध्दतीने दूर करा शरीराचे नको असलेले केस, या आहेत सोप्या टिप्स\nशरीरावरील वाढलेले केस अनेक वेळा आपल्याला लाजीरवाने करतात. हे केस काढण्यासाठी शेविंग खुप त्रासदायक असते. खरे तर घरीच काही सोपे उपाय सतत केल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळू शकते. मुंबईची पर्सनल केयर एक्सपर्ट अंजू गर्ग सांगत आहेत हेयर रिमूवलच्या काही नॅचरल टिप्स... सावधगिरी बाळगणे आहे आवश्यक... ब्यूटीशियन स्वाती खिलरानी सांगतात की, पर्मानेंट सोल्यूशन नाही. हे करण्याअगोदर एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर स्किनमध्ये इरिटेशन होत असेल तर हे ट्राय करु नका. यानंतर मॉइश्चरायजर अवश्य...\nनवीन वर्षात फॉलो करा, निरोगी आयुष्यासाठी हे तीन नियम\nधावपळीच्या जीवनामध्ये संतुलन राखणे थोडे कठीणच जाते. मात्र, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही आवश्यक गोष्टी लक्षात ठेवून जीवन जगले तर फायदा मिळेल. त्यामुळे येथे सांगत असलेले नियम पाळले तर आयुष्य सुखी होईल. 1. वजनावर नियंत्रण डब्ल्यूएचओने लठ्ठपणाचा आरोग्याच्या सर्वाधिक १० धोक्यांमध्ये समावेश केला आहे. यापासून बचाव करण्यासाठी व्यायाम किंवा योगा अवश्य करा. वेळीच लठ्ठपणावर नियंत्रण मिळवले नाही तर मधुमेह, हायपरटेन्शन, सांधेदुखी व वांझपणा इत्यादी समस्या होऊ शकतात. 2. रोज नाष्टा करा...\nहिवाळ्यात न्युमोनिया होण्याची शक्यता जास्त, बचावासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश\nन्युमोनिया हा हिवाळ्यात होणारा आजार. वेळीच या आजाराकडे लक्ष नाही दिले तर फप्फुसांमध्ये पाणी भरते. यापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. 1. हळद हळद श्वसनाचा त्रास कमी करते व फप्फुसे निरोगी ठेवण्यात मदत करते. हळद कफ कमी करते. याशिवाय यामध्ये असलेले अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुण न्युमोनियाच्या संसर्गापासून बचाव करतात. यातील अँटिऑक्सिडंट्स सांधेदुखीचा त्रास कमी करण्यातही मदत करतात. असा करा वापर : हळद टाकून ���ूध प्या. हळद व...\nहे पदार्थ वाढवतील रोगप्रतिकारशक्ती आणि टीबीची शक्यता करतील कमी\nडब्ल्यूएचओच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक टीबी रुग्ण भारतामध्ये आहेत. इथे दरवर्षी जवळपास तीन लाख लोकांचा मृत्यू टीबीमुळे होतो. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आणि टीबीची शक्यता कमी करणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा. कडधान्य भरपूर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि फायबर्स असलेल्या कडधान्याच्या सेवनाने थकवा दूर होतो. तसेच यामुळे संसर्गही होत नाही. मुलांना हे अवश्य द्या. यामुळे ऊर्जा वाढते आणि मुलांचा विकासही लवकर होतो. भारतामध्ये आहेत जगभरात सर्वाधिक टीबी रुग्ण...\nमहर्षी कश्यप आणि देवमाता आदितीचे पुत्र आहेत सूर्यदेव, नामदेव आणि शनिदेव यांचे पुत्र\nधर्म ग्रंथांमध्ये सूर्यदेवाला प्रत्यक्ष देवता मानण्यात आले आहे. सूर्य प्रकाशामुळेच जीवन शक्य आहे. यामुळे पंचदेवांमध्ये यांची पूजा अनिवार्य मानली गेली आहे. दररोज सूर्यदेवाला अर्घ्य देणे हिंदू धर्माच्या प्रथेचा भाग आहे. ग्रंथांमध्ये सूर्यदेवाचे कुटुंब आणि त्यांच्याविषयी रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असाव्यात. पौष मासात सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. मकरसंक्रांती आणि पौष मास (15 जानेवारी 2018 )च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सूर्यदेवाचे कुटुंब आणि...\nसौंदर्य उजळ करण्यासाठी उपयुक्त आहे बटाटा, अशा प्रकारे करावा वापर\nबटाट्यामध्ये नॅचरल ब्लीचिंग एजेंट्स असतात, जे स्किनचा रंग उजळ करण्यात मदत करतात. चेह-यावरील डाग दूर करण्यापासून तर चेह-याचा रंग उजळ करण्यासाठी बटाटे वापरल्याने फायदा होतो. ब्यूटी एक्सपर्ट निक्की बावानुसार बटाट्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, ज्या रिंकल्स टाळण्यात मदत करतात, त्या सांगत आहेत बटाट्याचे 10 यूज... - एका बटाट्याच्या रसामध्ये एका अंड्याचा पांढरा भाग मिसळून चेहरा आणि मानेवर लावा. वीस मिनिटानंतर पाण्याने धुवून घ्या. रिंकल्सपासून बचाव होईल. - एक बटाटा किसून घ्या. यामध्ये...\nकेमिकलयुक्त शेविंग क्रीमला म्हणा Bye-Bye, ट्राय करा हे देशी उपाय\nशेविंग क्रीम संपली असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या किचनमध्ये अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्या तुमच्या त्वचेला शेविंग क्रीमपेक्षा जास्त सॉफ्ट बनवतील आणि तुम्हाला क्लोज ��ेवमध्ये हेल्प करतील. जाणुन घ्या कोणकोणत्या आहे त्या 8 गोष्टी... 1. कच्चे दूध कच्चे दूध चेह-यावर लावल्याने स्किन आणि केस सॉफ्ट होतात आणि शेव चांगल्या प्रकारे करता येते. 2. मध मध कोमट पाण्यात टाकून याने चेह-याची मसाज करा. केस सॉफ्ट होतील आणि शेविंग चांगली होईल. 3. खोबरे तेल शेविंग करण्याअगोदर खोबरेल तेलाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/voice-pollinated-circles-are-not-allowed-43312", "date_download": "2019-02-18T17:05:11Z", "digest": "sha1:ERUFID4JJQQCVESPNA6MGP4MMMGI72IV", "length": 14024, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Voice-pollinated circles are not allowed ध्वनिप्रदूषण केलेल्या मंडळांना परवानगी नाही | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nध्वनिप्रदूषण केलेल्या मंडळांना परवानगी नाही\nगुरुवार, 4 मे 2017\nमुंबई - रुग्णालयांजवळच्या रस्त्यांवर वाजणाऱ्या वाहनांच्या भोंग्यांमुळे कशा प्रकारे आणि किती ध्वनिप्रदूषण होते, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. राज्यभरात ज्या सार्वजनिक मंडळांनी उत्सवाच्या वेळी ध्वनिप्रदूषण केल्याचे आढळले आहे, अशा मंडळांना चालू वर्षात परवानगी देऊ नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.\nमुंबई - रुग्णालयांजवळच्या रस्त्यांवर वाजणाऱ्या वाहनांच्या भोंग्यांमुळे कशा प्रकारे आणि किती ध्वनिप्रदूषण होते, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. राज्यभरात ज्या सार्वजनिक मंडळांनी उत्सवाच्या वेळी ध्वनिप्रदूषण केल्याचे आढळले आहे, अशा मंडळांना चालू वर्षात परवानगी देऊ नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.\nउत्सवाच्या वेळी सर्रास ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. माहीम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्यात चुकारपणा केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने दिले होते. बुधवारी राज्य सरकारच्या वतीने कारवाईबाबतची माहिती खंडपीठाला देण्यात आली. त्यानुसार त्यांना केवळ समज देण्यात आली असून, त्यांनी केलेल्या कृत्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राज्य सरकारच्या या कारवाईबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. सरकार ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्याबाबत गंभीर नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.\nवाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दाही या सुनावणीत उपस्थित झाला. याबाबत तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ज्या मंडळांनी ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन केलेले नाही, त्यांना पुढील उत्सवांसाठी परवानगी देऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला. पोलिस अधिकाऱ्यांवर बजावलेल्या अवमान नोटिशीवर 9 जूनला सुनावणी होणार आहे.\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\n'सरकार काश्मीरात जनमत चाचणीला का घाबरते\nनवी दिल्ली : अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेकांनी मिडीयामार्फत प्रतिक्रिया...\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...\nराष्ट्रप्रेमाची \"भरती' अन् कर्तव्यनिष्ठेला \"ओहोटी'\nगुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला भीषणच होता. या हल्ल्याच्या जखमा अनेक वर्षे प्रत्येक भारतीयांच्या मनावर भळभळत राहतील. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-number-aadhaar-centers-inadequate-70872", "date_download": "2019-02-18T16:43:02Z", "digest": "sha1:SGWIEKWNFLPQY7GMXKILYSNK4SWYBW2B", "length": 15662, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Number of Aadhaar Centers Inadequate आधार केंद्रांची संख्या अपुरी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nआधार केंद्रांची संख्या अपुरी\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\n‘यूआयडी’कडून ऑपरेटरच्या यादीला मान्यता न मिळाल्याने गैरसोय\nपुणे - युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियातील (यूआयडी) अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील आधार केंद्रांची संख्या वाढली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.\nआधार नोंदणी प्रक्रियेसाठी ऑपरेटरच्या यादीला मान्यता देणे आवश्यक आहे. यासाठी महाऑनलाइनने यूआयडीकडे प्रस्ताव पाठविला आहे मात्र, यूआयडीच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळाला नसल्यामुळे शहरातील आधार केंद्रांची संख्या अद्याप वाढली नाही.\n‘यूआयडी’कडून ऑपरेटरच्या यादीला मान्यता न मिळाल्याने गैरसोय\nपुणे - युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियातील (यूआयडी) अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील आधार केंद्रांची संख्या वाढली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.\nआधार नोंदणी प्रक्रियेसाठी ऑपरेटरच्या यादीला मान्यता देणे आवश्यक आहे. यासाठी महाऑनलाइनने यूआयडीकडे प्रस्ताव पाठविला आहे मात्र, यूआयडीच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळाला नसल्यामुळे शहरातील आधार केंद्रांची संख्या अद्याप वाढली नाही.\nविविध योजनांसाठी सरकारने आधार कार्ड बंधनकारक केले आहे. पुणे शहर व जिल्ह्यात मिळून नव्वद टक्के नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे.\nमात्र, अनेकांच्या आधार कार्डात नाव, पत्ता, जन्मतारीख अशा अनेक गोष्टींत चुका झाल्या आहेत. या चुकीचा फटका नागरिकांना बसत असताना, दुसरीकडे आधार दुरुस्ती केंद्रांची संख्या अपुरी आहे. या संदर्भात सजग नागरिक मंचानेदेखील ‘यूआयडी’ला पत्र देऊन केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यावर आमच्याकडे कोणतीही आधार केंद्र सुरू करण्यासंदर्भातील यादी प्रलंबित नसल्याचे ‘यूआयडी’कडून मंचाला कळविण्यात आले होते. त्यानंतर अधिक माहिती घेतल्यानंतर ‘महाऑनलाइन’कडे दोनशे मशिन जमा झाले आहेत. ते चालविण्यासाठी १८० ऑपरेटरची यादी तयार झाली आहे. त्यापैकी १०३ ऑपरेटरची यादी ‘यूआयडी’कडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. त्यापैकी ‘यूआयडी’कडून केवळ ४८ ऑपरेटरच्या यादीला मान्यता मिळाली आहे. उर्वरित यादीला जोपर्यंत मान्यता मिळत नाही, तोपर्यंत मशिन उपलब्ध असूनही आधार दुरुस्तीसाठीचे केंद्र सुरू होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nयादीच्या मान्यतेबाबत ‘यूआयडी’च्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून देखील त्यांच्याकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. ऑपरेटरचे नाव, नंबर यासह सर्व माहिती ‘यूआयडी’ला उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, ‘यूआयडी’च्या प्रमुखांनाही या संदर्भातील यादी मेल आणि व्हॉट्सॲपवरून पाठविण्यात आली आहे. त्यांच्याकडून लवकरच या यादीला मान्यता मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nकारागृह अधिक्षक यु. टी. पवार यांना कारणे दाखवा नोटीस\nपुणे : गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना देखील त्याला न्यायालयात हजर करण्यास नकार देणार्या येरवडा...\nपिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष करवाढ नाही; कर वसुलीवर भर\nपुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी १३ लाख रूपयांचा केंद्राच्या योजनेंसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे...\nगोळेगावच्या द्राक्षमहोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद\nजुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास...\nजिंती रेल्वे चोरीतील चोरट्यांना अटक\nसोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्वर-पुणे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या...\n‘कोहिनूरचा हिरा’ चमकतोय, पण...\nपुणे - कानाने ऐकू येत नाही आणि तोंडाने बोलताही येत नाही... पण पायातील ताकदीच्या जोरावर मात्र तिने वेगाला जिंकले... जन्मत:च कर्णबधिर असलेल्या तृप्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodar-honyapurvi-hya-goshti-karun-ghyavyat", "date_download": "2019-02-18T17:50:50Z", "digest": "sha1:ZTI6VMFOKKUOFOZVZ7J3ZDT4IMCWPVMM", "length": 12962, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर होण्याअगोदर ह्या गोष्टी करून ठेवायच्या . . . . . . - Tinystep", "raw_content": "\nगरोदर होण्याअगोदर ह्या गोष्टी करून ठेवायच्या . . . . . .\nआई होण्याची इच्छा प्रत्येकाला असते. मात्र, आईपण येण्यापूर्वीचे गर्भारपण योग्य आणि निरोगी असावे, त्यात कोणतीही वैद्यकीय समस्या उद्भवू नये, यासाठी काही काळजी घेणे आवश्यक असते. बाळ तंदुरुस्त जन्माला यावे म्हणून गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या करणे आवश्यक असते.\nप्रत्येक बाईच्या आयुष्यात एक आनंदाची पण तितकीच महत्त्वाची आणि गुंतागुंतीची घटना असते. निष्काळजीपणा केल्यास आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित गर्भारपणासाठी सुरुवातीपासून तयारी केली पाहिजे. सर्वप्रथम स्त्रीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. गर्भधारणा होऊ देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काही चाचण्या करून घ्यायला पाहिजेत. त्यामुळे आई किंवा बाळ या दोघांनाही आरोग्याची कोणतीही समस्या भेडसावणार नाही.\nमुख्य चाचण्या - रुबेला आईजीजी, काांजिण्या-चिकनपॉक्स इम्युनिटी, एचआयव्ही, हेपेटायटिस बी इम्युनिटी, टीएसएच अर्थात थायरॉईड टेस्ट, एसटीडी (क्लॅमाइडिया सिफलिस), हिमोग्लोबिन टेस्ट, थॅलेसिमिया.\nबहुतेकदा स्त्रिया गर्भवती राहण्यापूर्वी करावयाच्या चाचण्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना महत्त्व देत नाहीत. मात्र, गर्भधारणा होण्यापूर्वी या चाचण्या केल्यास आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहोत की नाही हे समजते.स्त्रिला काही समस्या असल्यास त्याचे निदान होऊन त्यावर वेळीच उपचार करता येतात आणि आजारापासून मुक्त होता येते. त्यामुळे बाळाला त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे या सर्व च���चण्या फक्त स्त्रिच्या आरोग्यासाठी नव्हे, तर बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या, गरजेच्या आहेत. गर्भधारणेसंदर्भात कोणत्याही समस्या असल्यास या चाचण्यांमधून त्याचा खुलासा होऊ शकेल, त्यामुळे सावधानता बाळगायची गरज असल्यास बाळगता येईल.\nलक्षात ठेवा - फोलिक अॅसिडच्या गोळ्या गर्भधारणेपूर्वी तीन-चार महिन्यांपासून घ्यायला सुरुवात करावी. गर्भाच्या वाढीच्या दृष्टीने ते खूप आवश्यक असते.\nसमजा दुसर्यांदा गर्भवती राहणार असाल तरीही डॉक्टरला सांगून चाचण्या अवश्य करून घ्या. पहिल्या गर्भारपणाच्या तुलनेत शरीरात काही बदल झालेले असू शकतात. त्याशिवाय पहिल्या गर्भारपणाच्या काळात प्री मॅच्यूर प्रसूती किंवा बाळामध्ये काही दोष असेल किंवा आधी गर्भपात झालेला असल्यास चाचण्या अवश्य करून घ्या. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नका.\nजर तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, नैराश्य किंवा थायरॉईडसारखे त्रास असतील तर त्याची तपासणी करून घ्यावी. त्याच्या अहवालानुसार डॉक्टरी सल्ल्याने औषधे घ्यावीत. या आजारांमुळे गर्भधारणेस त्रास होऊ शकतो.\nगर्भधारणेपूर्वी आपल्या आहारावर लक्ष द्यावे. काही गोष्टींचे पालन करावे लागते. धूम्रपान किंवा अल्कोहोलचे सेवन करत असाल तर गर्भधारणेपूर्वी या दोनही गोष्टी बंद करणे चांगले. तसेच पोषक आहार घ्यावा. वजन जास्त असल्यास आहारातील सिम्पल कार्ब्स म्हणजे बटाटा, केळे, दही, मैदा, साखर, स्वीटनर, पांढरा तांदूळ, व्हाईट ब्रेड, सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंक्स बंद करावेत, त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे पोळी, मल्टिग्रेन टोस्ट इत्यादींचा समावेश आहारात करावा. तसेच प्रथिनयुक्त पदार्थांचे योग्य सेवन करावे. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यात मदत होईल आणि गर्भधारणा होण्यासही सोपे पडेल. तसेच होणारे बाळही आरोग्यपूर्ण असेल.\nसाभार - डॉ. प्राजक्ता पाटील\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/ivf-mhanje-kay-tyche-fayde-ani-dhushprinam", "date_download": "2019-02-18T17:52:14Z", "digest": "sha1:7ZQIQIV7DETPIOUIE2BCHQO46CPTA6LZ", "length": 19710, "nlines": 273, "source_domain": "www.tinystep.in", "title": "आयव्हीएफ म्हणजे काय आणि या तंत्रज्ञांचे फायदे आणि दुष्परिणाम - Tinystep", "raw_content": "\nआयव्हीएफ म्हणजे काय आणि या तंत्रज्ञांचे फायदे आणि दुष्परिणाम\nनैसर्गिक गर्भधारणेमधून मातृत्व मिळण्याची आस संपते तेव्हा प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यातील महत्त्वाचे आणि यशस्वी तंत्रज्ञान म्हणून आपण आयव्हीएफ अर्थात टेस्ट ट्यूब बेबी कडे पाहू शकतो. ज्या महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात किंवा गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता नसल्यास या तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता येतो. या तंत्राचा शोध लागून सुमारे ४० वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. जगभरात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.\nअधुनिक काळात मुलामुलींच्या लग्नाची वये पुढे जात आहेत तशी पालक होण्याची वये देखील पुढे जात आहेत. अनेकदा लग्न झाल्यानंतर करिअर किंवा तत्सम काही कारणांनी पालकत्व पुढे ढकलले जाते मग बाळाचा विचार केल्यानंतर जर नैसर्गिकपणे गर्भधारणा होत नसेल तर आयव्हीएफ तंत्राचा विचार केला जातो.\nटेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय -\nस्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्राणू यांचे मीलन स्त्री शरीराच्या आत न होता बाहेर प्रयोगशालेत केले जाते. यामध्ये स्त्रीच्या बीजांडनिर्मितीचा अभ्यास करुन जास्त बीजांडे तयार क़रण्याची औषधे इंजेक्शनच्या स्वरुपात दिली जातात. काही कालावधीनंतर ती स्त्री शरीरातून बाहेर काढून पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्रजंतु यांचे मील घडवून आणले जाते. त्यानंतर भ्रूण २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढवले जाते. त्यातील उत्तम गुणवत्तेचे भ्रूण स्त्री शरीरात सोडले जाते. त्यानंतर पुन्हा या तंत्राने गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासले जाते. याची यशस्विता अधिक आहे.\nया अत्यंत यशस्वी तंत्रज्ञानाचे काही धोके आणि दुष्परिणाम देखील आहेत.\nटेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञाना��� एकापेक्षा जास्त भ्रूण गर्भाशयात सोडल्यास एका पेक्षा अधिक गर्भ राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मुदतपूर्व प्रसुतीकळा, बाळांचे कमी वजन. त्यामुळेच या तंत्रज्ञानाचा वापर करताना एकावेळी तीन पेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात सोडले जात नाहीत.\n१० टक्के महिलांना ही समस्या भेडसावते. जेव्हा अंडाशयात फर्टिलिटी उपचार दिले जातात तेव्हा काही महिलांना त्याचा त्रास होऊ शकतो. हॉट फ्लशेस, नॉशिआ, स्तनांचा कडकपणा, मनस्थितीत सातत्याने बदल, अनिद्रा आणि चीडचीड. काही वेळा पोट डब्ब होणे, उलट्या किंवा पोट अस्वस्थ होणे असेही त्रास या औषधांमुळे होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी पॅरासिटामोल घेता येते.\nबीजांडाच्या पुनप्र्राप्तीच्या वेळी आणि नंतर महिलांमध्ये आखडणे आणि अस्वस्थता जाणवते. ही लक्षणे सर्वसाधारणपणे दोन दिवसांत कमी होतात. काही वेळा भ्रूण गर्भाशयात सोडल्यानंतर काही स्त्रियांमध्ये गर्भाशयातून खूप रक्तस्राव होताना पहायला मिळतो.\nअनेकदा गर्भावस्थेत उच्च रक्तदाबाची समस्या पहायला मिळते. तशीच आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भधारणा झालेल्या महिलेतही ही समस्या पहायला मिळते.\nकाही महिलांमध्ये भ्रूण गर्भाशयात सोडल्यानंतर अतिरक्तस्राव होत असल्याचे पहायला मिळते. रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. काही वेळा स्त्रीला रक्त चढवावे लागते.\nनैसर्गिक प्रसुतीमधील धोका टाळण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानात सी सेक्शन प्रसुती करण्याचा निर्णयही घ्यावा लागतो. त्यामुळे अर्थातच नैसर्गिक प्रसुती न करता शस्त्रक्रिया करावी लागत.\nकमी वजन आणि मुदतपूर्व प्रसुती-\nकाही अभ्यासानुसार टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झालेल्या गर्भधारणेत जन्मतः बाळाचे वजन खूप कमी असते शिवाय मुदतपूर्व प्रसुती होण्याची शक्यता अधिक असते.\nआयव्हीएफ तंत्रज्ञानात गर्भपात होण्याचे प्रमाण अधिक असते. गर्भधारणेच्या वेळी मातेचे अधिक वय आणि फ्रोजन भ्रूण वापरल्यास हा धोका अधिक असतो. मुळात भ्रूण हे मातेच्या शरीराबाहेर प्रयोगशाळेत मीलन होऊन तयार होते. त्यामुळे काही वेळा गर्भाशय हे भ्रूण स्वीकारण्यास तयार नसते किंवा गर्भाशयासाठी ती फॉरिन बॉडी असते. त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.\nबीजांडाच्या पुनप्र्राप्ती प्रक्रियेतील गुंतागुंत-\nगर्भनलि���ेतून अॅस्पिरेशन सुईच्या मदतीने बीजांड घेताना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तस्राव किंवा मूत्राशयाला, मोठ्या आतड्याला दुखापत होऊ शकते. काही वेळा रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि संसर्गही होऊ शकतो.\nआयव्हीएफ मध्येही हा धोका उद्भवू शकतो. काही वेळा बीजनलिकेतही गर्भधारणा होऊ शकते. आयव्हीएफ मध्ये त्याचे प्रमाण २ ते ५ टक्के आहे. अशा प्रकारची गर्भधारणा काळ पूर्ण करत नाही आणि गर्भपात होण्याच धोका अधिक असतो. वास्तविक अशा प्रकारची गर्भधारणा होणे ही वैद्यकीय दृष्ट्या आप्तकालीन परिस्थिती आहे.\nआयव्हीएफ तंत्रज्ञानाने जन्माला येणाèया बाळांमध्ये जन्मजात व्यंगदोष असण्याची शक्यता अधिक असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात याचे काही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.\nआयव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये बीजांड निर्मितीचा वेग वाढावा यासाठी जी औषधे दिली जातात त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो असा एक मतप्रवाह आहे. मात्र कोणत्याही अभ्यासातून असे ठोस निष्कर्ष समोर अद्याप आलेले नाहीत.\nआयव्हीएफ मध्ये संप्रेरकांच्या गोळ्या योनीमार्गात ठेवण्यास सांगितले जाते. त्यामुळे स्त्रीला नॉशिआ आणि जुलाब होऊ शकतात. हार्मोनल इंजेक्शने देखील वेदनादायी आणि थकवा आणतात.\nआयव्हीएफ ही उपयुक्त प्रक्रिया असली तरीही ती अत्यंत गुंतागुंतीची आहे. ही वेळ खाऊ प्रक्रिया असल्याने मानसिक आणि शारिरीक दोन्ही प्रकारच्या तणावाला सामोरे जावे लागते. त्यासाठी या काळात घरच्यांचा पाqठबा, प्रोत्साहन अत्यंत गरजेचे असते.\nहे सर्व धोके आणि दुष्परिणाम या प्रगत तंत्रज्ञानाचे आहेत. ते सर्व जाणून घेऊन या तंत्राचा वापर करावा की नाही याचा विचार जरुर करावा. आजही भारतात ह्या तंत्रज्ञानाची यशस्विता ४० ते ६० टक्के आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश���यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://akolapolice.gov.in/PressRelease", "date_download": "2019-02-18T16:06:18Z", "digest": "sha1:LI7AR34C6EO4JL77BIXKQ77EJAX54ELN", "length": 5278, "nlines": 105, "source_domain": "akolapolice.gov.in", "title": "प्रसिद्धी पत्रक | अकोला पोलीस, महाराष्ट्र", "raw_content": "\nपोलीस अधीक्षक यांचा संदेश\nस्थानिक गुन्हे शाखा (ISO 9001-2015)\nमहिला व बालक गट\nसंपर्क क्रमांक १ संपर्क क्रमांक २ संपर्क क्रमांक ३ संपर्क क्रमांक ४ व्हाट्सएप नंबर महिला हेल्पलाईन\n२९ - सप्टेंबर - २०१८\nऐशिया कप मधील भारत विरूध्द बांग्लादेश अंतिम क्रिकेट सामन्या दरम्यान सट्टयावर रेड करून एकुण 7,66,250/- रूपयचे मुद्देमाल जप्त केला\n०६ - जून - २०१८\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अकोला पोलीस दलाचे योगदान\n०३ - जून - २०१८\nपोलीस कल्याण सप्ताह अकोला\n३० - मे - २०१८\nजागतीक तंबाखु विरोधी दिवस\n११ - मे - २०१८\nअकोला जिल्हा पोलीस दलाचे नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण\n२६ - मे - २०१८\nअकोला जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनाचे आयोजन\n२४ - मे - २०१८\nअकोला जिल्हा पोलीस कर्तव्य मेळावा - 2018\n१२ - एप्रिल - २०१८\n२४ तासात परत मिळवून दिले १, ०९, ५०० रुपये\nवारंवार विचारण्यात येणारे प्रश्न\nचोरीचे / सापडलेले वाहने\n© 2019 अकोला पोलीस, महाराष्ट्र |\nसंकेतस्थळ विकसक : ड्रीमकेअर डेव्हलपर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mantapa-main-water-pipeline/", "date_download": "2019-02-18T16:53:49Z", "digest": "sha1:RLUYDBPO744Y2Z4NKXAJ47H6FV4KO4JE", "length": 12655, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर- मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनगर- मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली\nशहराचा तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत\nनगर – महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. खडकवाडी येथे ही जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने ते उद्या (बुधवारी) सकाळी अकरा वाजता पूर्ण होणार आहे. मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा थांबविण्यात आला आहे. परिणामी पुढील तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.\nबोल्हेगाव, नागापूर, सोवडी उपनगरातील पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, स्टेशन रोड, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर या भागाला उद्���ा बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही. शहरी भागातील मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडईल, काळू बागवानगल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको या भागाला गुरूवारी (ता. 14) पाणीपुरवठा होणार नाही. या भागाल शुक्रवारी (ता. 15) पाणीपुरवठा होणार आहे.\nसर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीदरवाजा, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड व सावेडीचा काही परिसराला शुक्रवारी (ता. 15) पाणीपुरवठा होण्याऐवजी शनिवारी (ता. 16) पाणीपुरवठा होईल. या काळात नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामती पोलिसांचे सर्जिकल स्ट्राइक\nतौसीफच्या आत्मदहनाचा आठ जणांवर ठपका\nसाकळाईसाठी सर्व्हे, अंदाजपत्रक तयार करा\nमैदानी चाचणी अगोदर होणार लेखी परीक्षा\nराज्यात एकाच वेळी वीजबिलाची होळी\nपाण्याच्या चाळीस टाक्या कोसळण्याची वाट पाहणार का\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा व जेलभरो\nपाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला\nतालुक्यातील सामाजिक सभागृहांसाठी दोन कोटी मंजूर : आ. कोल्हे\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/opposing-sunburn-in-pune/", "date_download": "2019-02-18T16:45:38Z", "digest": "sha1:OXSUNKEE75PQWPWI2JHYGYI6YE75T7ZJ", "length": 6312, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गणेशोत्सवाचा त्रास, तर मग सनबर्न फेस्टिव्हलंचा एवढा लाड कशाला ?", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nगणेशोत्सवाचा त्रास, तर मग सनबर्न फेस्टिव्हलंचा एवढा लाड कशाला \nपुणे : दहीहंडी व गणेशोत्सव दरम्यान डॉल्बी व डीजे ला बंदी घालण्यात आली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील डीजे लावायला परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली नव्हती. मग, सनबर्न फेस्टिव्हलंचा एवढा लाड कशाला असा प्रश्न पुणे शहर दहीहंडी व गणेशोत्सव समन्वय समितीने उपस्थित केला.\nयेत्या 29 ते 31 डिसेंबर दरम्यान बावधान पुण्यात सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी व गणेश��त्सव सणादरम्यान मोठ्या आवाज चालणार नाही म्हणून डॉल्बी व डीजे ला बंदी घातली होती. मात्र, या फेस्टिव्हलमध्ये वेळेची, आवाजाची कसलीही मर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे अश्या फेस्टिव्हला कायदेशीर परवानगी देऊ नये. या मागणीसाठी समिती तर्फे पोलीस भेट घेतली जाणार आहे. त्यानंतरही या कार्यक्रमास परवानगी दिल्यास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा समितीचे राहुल म्हस्के यांनी दिला .\nमात्र, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पुणे शहरात दहीहंडी व गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषणाचे कारण समोर करून निर्बंध घातले होते. तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांवर ही गुन्हे दाखल केले होते. मग आता हा नियम का नाही. असा ही सवाल समितीने या वेळी केला.\n12 कलाकार शरद पवारांना कलाकृतींद्वारे देणार मानवंदना \nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nभीम आर्मीच्या सभेला पुण्यात कुठेच परवानगी देऊ नका ; मिलिंद एकबोटेंची मागणी\nतुमची जनावरे ‘वर्षा’वर नेऊन बांधा – बाळासाहेब थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/desh-videsh/page/3/", "date_download": "2019-02-18T17:36:36Z", "digest": "sha1:YNWK6RJFQB3NSJ2MFIXY6FBDJTLVGTR5", "length": 10027, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Desh Videsh | Chaupher News | Page 3", "raw_content": "\nराहूल गांधींना A B C D असं शिकवावं लागतं – अरूण जेटली\nचौफेर न्यूज - राहुल गांधीची समज अशी आहे ती त्यांना अ ब क ड असं शिकवावं लागतं असं सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी...\nपंतप्रधान मोदींच्या ९२ परदेश दौऱ्यावर २०२१ कोटी रुपये खर्च\nचौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परदेश दौऱ्यावरुन सतत टीका होत असते. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असतात असा विरोधक त्यांच्यावर...\n१६ दिवसांच्या शोधानंतर त्या खाणीत सापडले फक्त ३ हेल्मेट\nचौफेर न्यूज - मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्स भागात एका कोळसा खाणीत गेल्या १६ दिवसांपासून १३ खाणकामगार अडकून पडले आहेत, मात्र दोन आठवड्याहून अधिक काळ...\n31 डिसेंबरनंतर तुमच WhatsApp बंद होणार\nचौफेर न्यूज - WhatsApp ने आणलेल्या नव्या फीचरमुळे 31 डिसेंबरनंतर म्हण��ेच जानेवारीपासून काही मोबाईलवर WhatsApp बंद होणार आहे. 31 डिसेंबरनंतर WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग...\nभाजपाचं रामलीला मैदानावर जानेवारीत शक्तिप्रदर्शन\nचौफेर न्यूज - लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत बहुमत मिळावे यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या तीन राज्यांमध्ये...\nमध्यप्रदेशातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना मिळणार पेन्शन – कमलनाथ यांचा निर्णय\nचौफेर न्यूज - मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर कमलनाथ यांनी सवलतींचा वर्षावच केला आहे.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोनच तासांत कमलनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली...\nआपल्या कॉल आणि इंटरनेट डेटावर सरकारची नजर\nचौफेर न्यूज - केंद्रीय गृहमंत्रालयाने गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलीस आयुक्तांसहित देशातील 10 महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याची मुभा...\nगोवर-रुबेला लसीकरणाला मदरशांचा नकार\nचौफेर न्यूज - उत्तर प्रदेशमधील शेकडो मदरशांनी आपल्या विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेलाची लस देण्यास नकार दिला आहे. या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून...\nचार दिवसांनी मृत महिला जिवंत घरी परतली\nचौफेर न्यूज - चार दिवसांपूर्वी ज्या मुलीवर अंत्यसंस्कार केले तीच मुलगी दारात जिवंत उभी असल्याचे पाहून कुटुंबाला धक्का बसला. पंजाबच्या पतियाळा शहरामध्ये ही घटना...\nनवीन कारच्या खरेदीवर 12 हजारांचा ‘दंड’\nचौफेर न्यूज - जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमचा खिसा आणखी रिकामा होऊ शकतो. कारण केंद्र सरकार एक...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/news/", "date_download": "2019-02-18T16:33:29Z", "digest": "sha1:AIQMEKSM43V7P6DXVXXEJFPGVTMOXQFC", "length": 4310, "nlines": 100, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood News Latest : Bollywood Entertainment News, Headlines, Exclusive News Today - Divya Marathi news", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानी गायकांना दणका; T-Series ने युट्यूबवरून हटवले राहत, आतिफचे Video\n25 कोटींच्या बंगल्यात राहतात सिद्धू: जिम, स्पा आणि स्विमिंगपूलपासून सर्वच सुविधा; गार्डनमध्ये 600 वर्षे जुनी झाडे\n15 मिनिटांच्या दृश्यावर 2 लाख खर्च; कलाकारांच्या मानधनापेक्षाही जास्त\nExclusive: नवज्योत सिंग सिद्धूंची कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी; पाकची बाजू घेणे भोवले, ही अभिनेत्री घेणार जागा\nपती आणि मुलीला आवडत नाही राणी मुखर्जीचा मेक-अप; घरात प्रवेश करताच मिळतो हा आदेश\nRowdy Baby: धनुषने मोडला स्वतःचाच विक्रम; 'कोलावेरी डी' ला पछाडून हे ठरले सर्वात जास्त पाहिलेले साउथ इंडियन साँग\nस्टेजवर परफॉर्म करत होती सपना चौधरी, तो अचानक आला आणि केले Kiss; व्हायरल झाला Video\nSwine Flu: शबाना आझमी यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग, उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nप्रीमियरनंतर अडखळली प्रियांका चोप्रा, पडता-पडता वाचली\nफिल्म स्क्रिनिंगला रंगीबेरंगी कपड्यात पोहोचला रणवीर, दिसली नाही आलिया\nसुष्मिताला बोलत असताना कधी स्वतःच्या ओठांना तर काही नाकाला स्पर्श करत होते मनोज कुमार\nडिझायनरच्या आईवर झाले अंत्य संस्कार, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि सलमानच्या भाऊ-बहिणीव्यतिरीक्त नाही पोहोचला एकही मोठा स्टार : Photos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/maha-tet/", "date_download": "2019-02-18T16:10:33Z", "digest": "sha1:FBITGUDOKJFZIZTU3XCKF6CJZY4HUO22", "length": 11316, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra Teacher Eligibility Test 2018 - MAHA TET 2018 mahatet.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Maha TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 [मुदतवाढ]\nपरीक्षेचे नाव: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018\nइयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर I): (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) D.T.ED\nप्रवर्ग फक्त पेपर -1\nकिंवा पेपर – 2 पेपर – 1\nसर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज. ₹500/- ₹800/-\nअनु.जाती, अनु.जमाती व अपंग ₹250/- ₹400/-\nप्रवेशपत्र: 02 जुलै 2018 ते 15 जुलै 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2018 22 मे 2018\n( JEE Main) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-एप्रिल 2019\n(CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा-2019\n(SET) सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा-2019\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आ���खी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mundhe-left-office-and-mayor-broke-fireworks-our-house/", "date_download": "2019-02-18T16:39:15Z", "digest": "sha1:FBU5RLBJ2IHADGNI735A5M34FBL726N6", "length": 7272, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाशिक : मुंडेंच्या बदलीचा आनंद गगनात मावेना,भाजप महापौरांचा जल्लोष", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nनाशिक : मुंडेंच्या बदलीचा आनंद गगनात मावेना,भाजप महापौरांचा जल्लोष\nटीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्यामहापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.\nदरम्यान,शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांची नाशिकच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. अवघ्या नऊ महिन्यांतच ही बदली झाल्यानं राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांतही ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली. आज मुंढेंनी महापालिका आयुक्त कार्यालय सोडताच भाजप समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी केली. महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या निवास्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही मुंढेंच्या बदलीवर समाधा�� व्यक्त केल आहे.\nतुकाराम मुंडे यांची मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदी त्यांची बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिकेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटांतच मुंढेंना बदलीचे पत्र मिळाले. माझ्याकडे अद्याप बदलीसंदर्भातील काोणतीच ऑर्डर आली नाही, त्यामुळे मी नियमीत कामकाजाला सुरुवात केल्याचे सांगत मुंढे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, अखेर मुंढेंना बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली आहे.\nम्हणून केली तुकाराम मुंडेंची बदली; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nशिवाजी महाराजांच्या वेशातील राष्ट्रवादीच्या आमदाराने केला नेत्याला मुजरा \nशिस्तप्रिय तुकाराम मुंडेंवर आता असणार ‘ही’ महत्वाची जबाबदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bjp-leaders-internal-dispute-pimpri-chinchwad-44974", "date_download": "2019-02-18T17:21:59Z", "digest": "sha1:4W5SBHZYOSKY3YLNTEHNAF5KNQM4H2F7", "length": 13578, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp leaders internal dispute in pimpri chinchwad पिंपरीत भाजपमध्ये दुफळी;साबळे,पटवर्धन यांचे पुतळे जाळले | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपिंपरीत भाजपमध्ये दुफळी;साबळे,पटवर्धन यांचे पुतळे जाळले\nशनिवार, 13 मे 2017\nया आंदोलनामुळे स्विकृत सदस्य निवडीवरून पक्षात जगताप विरुद्ध साबळे व पटवर्धन अशी उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. यावेळी जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.\nपिंपरी - स्विकृत नगरसेवक पदासाठी खासदार अमर साबळे व ऍड.सचिन पटवर्धन यांनी सुचविलल्या नावांना आक्षेप घेत भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी शनिवारी भाजप शहर कार्यालयाबाहेर निदर्शने करत साबळे व पटवर्धन यांचे पुतळे जाळले, तसेच कार्यालयातील फलकावर असलेल्या दोघांच्याही छायाचित्रांना काळे फासले.\nया आंदोलनामुळे स्विकृत सदस्य निवडीवरून पक्षात जगताप विरुद्ध साबळे व पटवर्धन अशी उभी फूट पडल्याचे स्पष���ट झाले. यावेळी जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.\nपक्षाचे सरचिटीस प्रमोद निसळ यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता असंतुष्ट कार्यकर्त्यांची बैठक शहर कार्यालयात बोलावली. त्यावेळी महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार,नगरसेवक नामदेव ढाके,शीतल शिंदे,सुजाता पालांडे, राजू दुर्गे, महेश कुलकर्णी,अनुप मोरे, राजेश पिल्ले, बिभिषण चौधरी, दिलीप कुलकर्णी, अमीत गोरखे,अजय पाताडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nबैठकीच्यावेळी सुरवातीलाच राजू दुर्गे यांनी ही बैठक प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून विरोधकांनी राज्यात त्यांच्या विरोधात जे निषेधसत्र चालविले आहे. त्याविरोधात आपणही प्रतिक्रीया देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून पक्षातील अंतर्गत गटबाजीवर हल्ला चढविला. खासदार अमर साबळे व राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड.सचिन पटवर्धन यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवसेना मतदारांना मुर्ख समजते का\nलोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची '...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीत भाजपच असेल मोठा भाऊ\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथर�� सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/health-tips-in-marathi/home-made-health-tips/page/3/", "date_download": "2019-02-18T16:35:24Z", "digest": "sha1:KOWDBRUWDNCAZEJGMYOL4SDM3BNWMCBV", "length": 7409, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "घरचा वैद्य | m4marathi - Part 3", "raw_content": "\nपालकला गुणकारी मानले जाते कारण पालकमुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. जेव्हा कधी आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. कारण त्यामुळे आपल्या शरीरातील कमतरता भरून\nमध किती गुणकारक ..\nमधाचा वापर आपल्या घरगुती वापरात होत असतो.आपणास कदाचित माहित नसेल मधाला आयुर्वेदामध्ये विविध आजारांवर रामबाण औषधी मानले गेले आहे. यामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज इत्यादी शर्करांचे मिश्रण आहे. मधामध्ये\nघरगुती उपायमधुमेह कंट्रोल करण्यासाठीआजकाल आपण मधुमेह कंट्रोल करण्यासाठी किती उपाय करतो. त्याच्यावर आधारित गोळय़ा खातात तरी पण मधुमेह कंट्रोल होत नाही, मात्र हे घरगुती उपाय करून पाहा.\nकेस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून\nकेस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून..8 रोज नियमितपणे केस स्वच्छ धुवावेत. केस धुताना रासायनिक पदार्थ असलेल्या साबणांचा उपयोग टाळावा. 1.सुगंधी तेले व सौदर्यप्रसाधने यांचा वापर टाळावा. बाजारातील कमी\nशरीरातील उष्णता कमी करण्यासाठी\nताप नसतांनी शरीराच्या आतील उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवत असतो. याचे परिणाम शरीरावर मुख्यकरून चेहऱ्यावर दिसून येतात. त्यावरील काही उपचार खालीलप्रमाणे…. १) धणे पाण्यात टाकून ते पाणी\nअपचन टाळण्यासाठी हे करा\nअपचनाच्या समस्येने अनेकांना हैराण केले आहे. अवेळी जेवण, प्रमाणाबाहेर खाणे, अपुरी झोप, उघड्यावरील पदार्थ खाणे, शिळे अथवा पचण्यास जड पदार्थ खाल्ल्यास हि समस्या उद्भवू शकते. अन्नपचन योग्य\n‘कावीळ’ ह्या रोगावर वैद्यकीय उपचारांसोबतच काही ‘बाहेर’चे उपचारही केले जातात. मात्र, आपण आवडीने खात असलेला ऊस हा ह्या रोगावरील अत्यंत गुणकारी उपाय आहे कावीळची बाधा झालेल्या रुग्णाने\n१) वाता मुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो त्यामुळे पोट दुखते ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे हे मिश्रण १ चमचा कोमट पाण्यात\nएक गोड सफरचंद घेऊन त्यात १० ग्राम लवंग टोचून ठेवावेत दहा दिवसांनी लवंग काढून ३ लवंग रोज खावेत सोबत एक सफरचंद खावे तांदुळाचे पदार्थ खाऊ नयेत .\nडोकेदुखीची अनेक करणे असू शकतात बद्ध कोष्ठ, पोटात ग्यास होणे , उच्च रक्तदाब असणे , नजर कमजोर होणे, जागरण,अति परिश्रम,अशक्तता इत्यादी . साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/02/blog-post_11.html", "date_download": "2019-02-18T16:38:08Z", "digest": "sha1:7ZEDWGWKXC5TM5LCJHLNQQL6VBCKVPRY", "length": 19518, "nlines": 89, "source_domain": "www.idainik.com", "title": "वाळु माफियांकडुन माणगंगेचे लचके तोडणे सुरुच - iDainik.com", "raw_content": "\nHome > Man > Satara Dist > वाळु माफियांकडुन माणगंगेचे लचके तोडणे सुरुच\nवाळु माफियांकडुन माणगंगेचे लचके तोडणे सुरुच\nम्हसवड :माण तालुक्यात वाळु तस्करांनी गेल्या काही वर्षा पासुन बेधडक पणे वाळु उपसा करून माणगंगेचे 'लचके' तोडले आहेत , हा प्रकार महसुल मधील काही झारीतील शुक्राचार्यामुळेच सुरू असल्याची चर्चा आहे , अनेक तलाठ्यांकडे नदीकाठची मोठ-मोठी गावे असुनही काहीच कारवाई न करणाऱ्यां तलाठ्यांवर नदीचे पंचनामे करून कारवाई करण्याची मागणी जनतेमधुन होत आहे तर उलट काही ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना विनाकारण बळीचा बकरा बनवण्याच्या महसुलच्या हालचाली आहेत . तलाठ्यांवर कारवाया केल्या तरच वाळु तस्करी रोखण्यावर हेच जालीम औषध ठरू शकते .\nमाणगंगेच्या वाळुला काळे सोने म्हणून ओळखले जाते , परजिल्ह्यातुन या वाळुला मोठ्या प्रमाणात मागणी आहे , महसुल मधील काही कर्मचारी हाताशी धरून दिवसाढवळ्या बिनधास्त पणे वाळु उपसा केला जात होता सध्या वाळु उपसा बंद असला तरी काही दिवसांनी अशा महाभागामुळे तो पुन्हा सुरू होऊ शकतो , तरी याला काही कर्मचारी यांचा बोटचेपेपणाच कारणीभूत असल्याची चर्चा आहे ,\nकोणतरी वजन वापरून काही घोटाळेबाज तलाठी इनकमच्या दृष्टीने महत्त्वाच्या गावात अनेक वर्षांपासून तळ ठोकून आहेत , स्वतः कधीही न कारवाई करणाऱ्यां शुक्राचार्यामुळेच व��ळु उपसा सुरू आहे स्थानिक वाळु तस्कर दिवसभर ट्रॅक्टरच्या साहाय्याने दिवसभर वाळु उपसा करून साठा करत होते आणि तो साठा रात्री परजिल्ह्यातुन आलेल्या ट्रक व डंपर मध्ये भरून वाळू नेली जात असते , मात्र दिवसाढवळ्या वाळू भरली जात असतानाही तेथील तलाठी व सर्कल गप्प असण्याच कारण म्हणजे अर्थपुर्ण सबंध असल्याची चर्चा आहे , आणि अशा काही महाभाग कर्मचाऱ्यांकडुनच वाळु माफियांना प्रांताधिकारी व तहसीलदार यांच लोकेशन क्षणाक्षणाला दिल जाते त्यामुळे यामध्ये ऑफिस मधील काही कर्मचारी सामिल असल्याच बोलले जात आहे , त्यामुळे वाळु तस्कर चांगलेच मस्तावले आहेत , त्यात नोकरीशी प्रामाणिक राहुन काम करणाऱ्यां तलाठी , कोतवाल , सर्कल यांची मोठ्या प्रमाणात गळचेपी होत असुन अनेक वेळा त्यांच्यावर मोठ-मोठे हल्ले झाले आहेत , तर काहींना जिव गमवावा लागला आहे तर दुसरी कडे काहीही पुरावा नसताना काही ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांवर कारवाई करून त्यांना बळीचा बकरा बनवण्याच्या महसुलच्या हालचाली आहेत, उलट हजारो ब्रास वाळु जाई पंर्यत सबंधित गावचे तलाठी व कोतवाल काय करत होते प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने हे कर्तव्य निष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र वाळु तस्करांशी सामील असणाऱ्यां खालच्या कर्मचाऱ्यां मुळे महसुल खाते बदनाम होत आहे का प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने हे कर्तव्य निष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र वाळु तस्करांशी सामील असणाऱ्यां खालच्या कर्मचाऱ्यां मुळे महसुल खाते बदनाम होत आहे का असा सवाल जनते मधुन उपस्थित होत आहे त्यामुळे त्यांच्यावर प्रथम कारवाई करण्याची मागणी होत आहे तसेच नदीकाठच्या गावात व इनकमच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्यां गावातील तलाठ्यांच्या बदल्या केल्या तरच कुठे तरी वाळु तस्करी कमी होईल नाहीतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे तलाठ्यांच्या बदल्या करण्याची मागणी जनेतेमधुन जोर धरू लागली आहे .\nवाळु तस्कर सैराट का \nवाळु तस्करांना चिरीमीरी देऊन हाती मात्र भोपळाच राहत आहे , वाळु तस्करांना पोलिस व महसुल यांना मंथली देण्याबरोबर रात्री वाळु भरण्यासाठी तिप्पट पैसै , पोलीस व महसुलने गावोगावी एकजण हप्ते वसुलीसाठी नेमला असुन तो प्रत्येकी वैयक्तिक 500 रूपये महिना कमीशन घेऊन तो एका ट्रॅक्टरचे दोन्ही विभागाचे वेगवेगळे तिन - चार हजार रुपये घेऊन गोळाकरून पोहच करत असल्याची चर्चा आहे , तर आधी मधी कारवाई झाली तर लांखा पंर्यत दंड भरावा लागतो , त्यामुळे ह्या सर्वांना मलिदा पुरवून वाळु तस्करांना हाती भोपळाच राहत असतो त्यामुळे वैतागलेले तस्कर हल्ला करण्याचे धाडस करत असल्याचे बोलले जात आहे.\nफक्त पळशीतच वाळु तस्करी होते का \nकाही दिवसांपूर्वी कोतवालावर हल्ला झाल्यानंतर प्रशासनाने पळशी येथे नदीचा पंचनामा केला असला तरी आंधळी पासुन देवापुर पंर्यत वाळु तस्करांनी माणगंगेचे लचके तोडले आहेत त्यामुळे अन्य गावांचे पंचनामे कधी होणार का फक्त पळशीतच वाळु चोरी झाली का फक्त पळशीतच वाळु चोरी झाली मग एका गावाला एक न्याय तर दुसऱ्यांला एक का मग एका गावाला एक न्याय तर दुसऱ्यांला एक का या मध्ये काही आकस आहे का या मध्ये काही आकस आहे का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत .\nबांधकाम करणाऱ्यांकडुन उकळपट्टी .\nमाणच्या पुर्व भागात एक नामचित घोटाळेबाज तलाठी सध्या सुरू असलेल्या बांधकाम धाराकडुन बंगल्याच्या कामासाठी ५० हजार तर व्यावसायिक बांधकामासाठी १ लाख रुपये वाळु कुठून आणली पंचनामा करू का असे म्हणून मलिदा गोळा करत असल्याची चर्चा आहे .अन् त्याच तलाठ्याने पत्रकारांच्या भेटीगाटीवर जोर दिला आहे .\nसध्या अवैध वाळु उपसा पुर्णपणे बंद असुन जर कोणी वाळु उपसा केला तर गंभीर कारवाई केली जाईल तसेच दोषी तलाठ्यांच्या बदल्या करण्याच्या सुचना तहसीलदारांना दिल्या असुन यापुढे ज्या मंडलात वाळु चोरी होईल त्यास संबधीत मंडलाधिकारी, तलाठी यांना जबाबदार धरले जावुन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.\n- दादासाहेब कांबळे , प्रांताधिकारी .\nमहसुल विभागाने प्रथम वाळु तस्करांशी सामील असणाऱ्यां सर्कल , तलाठी , कोतवाल यांच्यावर कारवाई करून त्यांच्या बदल्या केल्यास अवैध वाळु उपसा बंद होऊ शकतो .\n- एक नागरिक .\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z121220005417/view", "date_download": "2019-02-18T17:01:32Z", "digest": "sha1:ZL573ZFXASKL4OY2BP7XRMUTGO46JXED", "length": 8653, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सर्वसाधारण कार्यपद्धती - कल��� ११८ ते ११९", "raw_content": "\nकोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य|संसद|\nकलम ११८ ते ११९\nकलम ७९ ते ८१\nकलम ८२ ते ८४\nकलम ८५ ते ८८\nकलम ८९ ते ९२\nकलम ९३ ते ९५\nकलम ९६ ते ९८\nकलम १०५ ते १०६\nकलम १०७ ते १०८\nकलम ११० ते १११\nकलम ११३ ते ११४\nकलम ११५ ते ११७\nकलम ११८ ते ११९\nकलम १२० ते १२२\nसर्वसाधारण कार्यपद्धती - कलम ११८ ते ११९\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .\nकलम ११८ ते ११९\n११८ . ( १ ) संसदेच्या प्रत्येक सदस्यास , या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून , आपली कार्यपद्धती आणि कामकाज - चालन यांचे विनियमन करण्याकरता नियम करता येतील .\n( २ ) खंड ( १ ) खाली नियम केले जाईपर्यंत , या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी डोमिनिअन ऑफ इंडियाच्या लेजिस्लेचरबाबत अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे , राज्यसभेचा सभापती , किंवा यथास्थिति , लोकसभेचा अध्यक्ष त्यात जे फेरबदल व अनुकूलने करील त्यांसह , संसदेच्या संबंधात प्रभावी असतील .\n( ३ ) राष्ट्रपतीला , राज्यसभेचा सभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष यांचा विचार घेतल्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकी आणि त्यांच्यामधील परस्पर संपर्क याबाबतच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम करता येतील .\n( ४ ) दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीस लोकसभेचा अध्यक्ष किंवा त्याच्या अनुपस्थितीत खंड ( ३ ) खाली केलेल्या कार्यपद्धति - नियमांद्वारे निर्धारित केली जाईल अशी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील .\nवित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन .\n११९ . संसदेस , वित्तीय कामकाज वेळेवर पूर्ण व्हावे यासाठी , कोणत्याही वित्तीय बाबीच्या संबंधात किंवा भारताच्या एकत्रित निधीतून पैशांचे विनियोजन करण्यासाठी आणलेल्या कोणत्याही विधेयकाच्या संबंधात संसदेच्या प्रत्येक सभागृहाची कार्यपद्धती आणि त्यातील कामकाजाचे चालन यांचे कायद्याद्वारे विनियमन करता येईल , आणि , याप्रमाणे केलेल्या कोणत्याही कायद्याची कोणतीही तरतूद , अनुच्छेद ११८ च्या खंड ( १ ) खाली संसदेच्या एखाद्या सभागृहाने केलेल्या कोणत्याही नियमाशी त्या अनुच्छेदाच्या खंड ( २ ) खाली संसदेच्या संबंधात प्रभावी असलेल्या कोणत्याही नियमाशी किंवा स्थायी आदेशाशी विसंगत असेल तर व तेवढया मर्यादेपर्यंत , अशी तरतूद अधिक प्रभावी ठरेल .\nऔक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-economy-news-about-farmer/", "date_download": "2019-02-18T17:03:46Z", "digest": "sha1:3A72OJ6XAYMMSLAOUAVAHH6RK3BD44Z3", "length": 12132, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांची माहिती जमविण्याच्या सूचना : राजीवकुमार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेतकऱ्यांची माहिती जमविण्याच्या सूचना : राजीवकुमार\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने काल पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याचे ठरविले आहे. डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मार्चअखेर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणे अपेक्षित आहे. यासाठी बॅंकिंग यंत्रणा तयार आहे.\nमात्र, नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे लागलीत याची पुरेशी माहिती तयार स्वरूपात नाही. त्यामुळे राज्यांनी याबाबत शक्य लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती संकलित करावी, असा सूचना राज्यांना जारी करण्यात आल्या असल्याची माहिती निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी दिली.\nआम्ही राज्यांना संदर्भात अगोदरच पत्र लिहिले आहे. या योजनेचा देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मार्चअखेर या 12 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये दिले जाणे अपेक्षित आहे. ही रक्कम केंद्र सरकार उपलब्ध करणार आहे. मात्र शेतकऱ्यांची माहिती राज्यांना संकलित करून उपलब्ध द्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\nकाश्मीरचा निर्णय जनमत चाचणीद्वारे घ्या : कमल हासन\nभाजपाचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n#PulwamaAttack जेव्ह�� येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nआज भाजपा – शिवसेना युती होणार \n#PulwamaAttack : पुलवामा हल्ला हे एकट्यादुकट्याचे काम नाही\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nपिंगलानयेथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; चार जवान शहीद\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-st-driver-double-graduate-candidate/", "date_download": "2019-02-18T16:52:45Z", "digest": "sha1:GNNJIXKDPEGH2DUAPSFWTSHRQMK5WVPA", "length": 14910, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – वाहक पदासाठी चक्क द्विपदवीधर उमेदवार! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – वाहक पदासाठी चक्क द्विपदवीधर उमेदवार\nबेरोजगारीचे दाहक वास्तव एसटी भरतीमुळे उजेडात\nपुणे – राज्यातील बेरोजगारांची संख्या किती झपाट्याने वाढत आहे, याचे दाहक वास्तव पुन्हा एकदा उजेडात आले आहे. एसटी महामंडळाने सुरू केलेल्या भरती प्रक्रियेच्या 5 हजार पदांसाठी तब्बल सव्वा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये पुणे विभाग एकदा आघाडीवर आहे. धक्कादायक म्हणजे, यातील वाहकांच्या पदासाठी चक्क द्विपदवीधर, उच्चशिक्षित आणि इंजिनिअर उमेदवारांचाही समावेश आहे.\nएसटी महामंडळाच्या वतीने वाहक आणि चालकांच्या 5 हजार पदांसाठी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाच्या वतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद-240, जालना-5226, परभणी-203, अमरावती-230, अकोला-533, बुलढाणा-472, यवतमाळ-171, धुळे-268, जळगांव-223, नाशिक- 112, सोलापूर-112 आणि पुणे विभागात सर्वाधिक म्हणजे 1 हजार 647 जागा भरण्यात येणार असून 18 जानेवारी पासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दि.8 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.\nवाहक पदासाठी दहावी पास, पी.एस.व्ही. बॅच आदी पात्रता ठरविण्यात आली होती. या जागा आरक्षणानुसार आणि नव्याने आर्थिक घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या आरक्षणानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्याशिवाय सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि राज्य शासनाने नव्याने लागू केलेल्या दुष्काळी भागातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांना सर्वाधिक प्राधान्य देण्याचा निर्णय एसटी महामंडळ आणि राज्य शासनाने घेतला होता, त्यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्वत: घोषणा केली होती.\nयासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले, “या जागेसाठी पात्रता ठेवण्यात आली असली त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेला उमेदवारही त्यासाठी अर्ज करू शकतो. सर्व निकष पाहूनच उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.’\nदुष्काळी भागातील उमेदवार सर्वाधिक\nवाहक पदासा��ी दहावी उत्तीर्णची अट असतानाही या पदासाठी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये मराठवाडा, खान्देश, विदर्भ तसेच राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांतील उमेदवारांचा सर्वाधिक भरणा आहे. या विभागातील उच्चशिक्षित उमेदवार सर्वाधिक आहेत. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nई-वॉलेटवर भरता येणार पालिकेचा कर\nमहाराष्ट्राला सर्वांधिक “फायर अलर्ट’\n“ईएसआयसी’च्या परीक्षेत उमेदवारांचा उडाला गोंधळ\n“एमपीएससी’चा बायोमेट्रिक हजेरीला “फाटा’\nसुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करभरणा केंद्र\nविद्यापीठात दुचाकी वाहनांना बंदी\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-06-june-2018/", "date_download": "2019-02-18T16:11:28Z", "digest": "sha1:LKCKCUFAB6ATK2BNDTINNFLT37RL75CZ", "length": 13633, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 6 June 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय रिझर्व बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) रोखता समायोजन सुविधा (एलएएफ) अंतर्गत पॉलिसी रेपो दर 25 बेसिस पॉईंटने वाढवून दुसऱ्या द्विमासिक मासिक धोरण (2018-19) मध्ये 6.25 टक्के केला आहे.\nशेतकऱ्यांना मदत आणि सल्ला देण्यासाठी कृषी मंत्रालयाने कृषि कल्याण अभियान सुरू केले आहे.\nभारत���य मूळ टॉमी थॉमस यांना मलेशियाचे नवीन ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nभारतीय रिझर्व बँक (आरबीआय) 4 जून ते 8 जून या कालावधीत आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित करत आहे.\nपॅरिसमध्ये डब्ल्यूटीओचे मंत्र्यांच्या अनौपचारिक परिषदेत सुरेश प्रभू यांनी सहभाग घेतला आहे.\nसामाजिक उद्यमी विजय महाजन यांची राजीव गांधी संस्था (आरजीएफ) चे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.\nतेलंगणा सरकारने रायथु बंधु जीवन विमा योजनेसाठी भारतीय आयुर्विमा निगमशी एक सामंजस्य करार केला आहे.\nतामिळनाडू सरकारने जानेवारी 2019 पासून नॉन-बायोडिग्रेडेबल बॅगसह प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर प्रतिबंधित करण्याचे जाहीर केले आहे.\nदोन दिवसांचा 49 व्या गव्हर्नरंच्या परिषदेची सांगता नवी दिल्ली येथे झाली. राष्ट्रपतींनी आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्याच्या आघाडीवर नेतृत्वाची जबाबदारी राज्यपालांना दिली.\nज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राज किशोर यांचे नुकतेच निधन झाले. ते 72 वर्षांचे होते\nPrevious पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 105 जागांसाठी भरती\nNext (MAIDC) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात विविध पदांची भरती [मुदतवाढ]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link व�� क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/gauri-lankesh-murder-karnataka-bjp-police-70577", "date_download": "2019-02-18T17:22:26Z", "digest": "sha1:6P5T3S7AFLRHBGNLQTQPBVEZUNXJPI42", "length": 20750, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gauri Lankesh murder karnataka bjp police गौरी लंकेश व कलबुर्गी, दाभोळकर हत्यांमध्ये साम्य | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nगौरी लंकेश व कलबुर्गी, दाभोळकर हत्यांमध्ये साम्य\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nलंकेश यांची झालेली हत्या हा एका कारस्थानाचा भाग आहे अथवा नाही, याबद्दल आत्ता सांगू शकत नाही. मात्र लंकेश यांच्याबरोबरच कलबुर्गी व नरेंद्र दाभोळकर यांच्या झालेल्या हत्येमध्ये एकच शस्त्र वापरले गेले आहे\nबंगळूर - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणाची चौकशी थेट पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाद्वारे केली जाईल, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केली आहे.\n\"लंकेश यांची हत्या करणारे हल्लेखोर आम्ही शोधून काढू. या प्रकरणी आम्हाला काही माहिती मिळाली आहे. विशेष पथक नेमून या प्रकरणाचा कसून शोध घेतला जाईल. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिस व केंद्रीय अन्वेषण विभागाचेही (सीबीआय) सहाय्य घेतले जाईल. लंकेश यांची झालेली हत्या हा एका कारस्थानाचा भाग आहे अथवा नाही, याबद्दल आत्ता सांगू शकत नाही. मात्र लंकेश यांच्याबरोबरच कलबुर्गी व नरेंद्र दाभोळकर यांच्या झालेल्या हत्येमध्ये एकच शस्त्र वापरले गेले आहे,'' असे सिद्धारामय्या म्हणाले.\nलंकेश यांच्या हत्येसंदर्भात झालेला आत्तापर्यंतचा तपास -\nलंकेश यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध कर्नाटक पोलिसांकडून युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व पोलिस उपायुक्तांना शहराची नाकेबंदी करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले असून बंगळूरमध्ये येणाऱ्या वा जाणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.\n\"\"���ल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली असून शेजारील राज्यांतील पोलिस दलांनाही याबाबतीत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे,'' अशी माहिती पोलिस उपायुक्त एम एन अनुचेत यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लंकेश यांचा त्यांच्या खुन्यांकडून पाठलाग करण्यात येत होता, असा दावा कर्नाटकमधील एका स्थानिक वृत्तवाहिनीकडून करण्यात आला आहे.\n\"\"तुम्ही एखाद्या बाबीमध्ये वेगळे मत व्यक्त केले; तर तुमच्यावर क्रूर हल्ला केला जाईल, या देशात प्रस्थापित झालेल्या वास्तवाचे प्रतिबिंब गौरी लंकेश यांची झालेल्या भयप्रद हत्येमधून दिसून आले आहे,'' अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्चे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही लंकेश यांच्या हत्येवरुन भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रीय स्वयंसेवक संघास लक्ष्य केले आहे.\nलंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध\nलंकेश यांच्या हत्येचा देशभरातील विविध स्तरांमधून संतप्त निषेध नोंदविण्यात आला आहे. विशेषत: माध्यम व मानवाधिकार क्षेत्रांमधील विविध संघटनांनी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात संताप व्यक्त केला आहे. लंकेश यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांस त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणीही या संघटनांकडून करण्यात आली आहे.\nनिषेध येथे आयोजित होणार\nबंगळूर - नाईक भवन\nधारवाड - डॉ. कलबुर्गी यांचे निवासस्थान (कल्याण नगर)\nगदग - थोंडादार्या मठ\nगुलबर्गा - मिनी विधान सौध\nहुबळी - प्रेस क्लब\nमंगळूर - इंडिया ज्योती सर्कल, टाऊन हॉल, पोलिस उपायुक्त कार्यालय\nउडुपी - क्लॉक टॉवर\nअहमदाबाद - सरदारबाग, लाल दरवाजा\nचंडीगड - प्रेस क्लब\nदिल्ली - प्रेस क्लब\nगोरखपूर - पंत पार्क\nहैदराबाद - सुंदरय्या विज्ञान केंद्र\nलखनौ - गांधी पुतळा, हझरतगंज\nमुंबई - ऍम्फी थिएटर, वांद्रे\nपुणे - एस पी महाविद्यालय\nथिरुअनंतरपूरम - उच्च न्यायालय जंक्शन\nअशी घडविण्यात आली हत्या\nलंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला. आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nबंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.\nगौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. लंकेश पत्रिके या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. शिवाय, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या\nकलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत\nमंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ\nबीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू\nनाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप\nबाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर\nरस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी\nमाहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'\n'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले\nनागरिक बनले पोलिस अधिकारी\nक्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत...\nअसंतुष्ट आमदारांना काँग्रेसची शेवटची संधी\nबंगळूर : असंतुष्ट आमदारांना परत पक्षात येण्याची कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी शेवटची संधी दिली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी विधानसभेच्या कामकाजात सहभागी...\nग्रीटिंग विकून सजविले बसथांबे\nपुणे - हल्ली राजकीय पक्षांमधून सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात किती काम होते याबद्दल सुज्ञ पुणेकरांना सांगण्याची...\nकाँग्रेस 'त्या' चार बंडखोर आमदारांना अपात्र ठरवणार\nबंगळूर : व्हीप जारी करूनही सातत्याने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला व विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश...\nसरकार मजबूत की मजबूर हवे\nबंगळूर - कर्नाटकात अनिवार्यतेतून सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी रोज मजबुरी व्यक्त करीत आहेत. अशा सरकारकडून विकास होणे शक्य...\n८५ लाखांची फसवणूक प्रकरणी तीन नायजेरियन युवकांवर गुन्हा\nविटा - पैसे ब्लॅक करन्सी युरो या विदेशी चलनात रूपांतरित करून त्यानंतर भारतीय रुपयामध्ये एक्सचेंज करून तो पैसा कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-18T17:32:48Z", "digest": "sha1:OLQ77UXLEH3Y5BG3B6WFSYZP6DV4KL76", "length": 7350, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "सांगलीत संभाजी भिडेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ मोर्चा | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized सांगलीत संभाजी भिडेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ मोर्चा\nसांगलीत संभाजी भिडेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ मोर्चा\nचौफेर न्यूज – काल विविध संघटनांच्या वत्तीने भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आता सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून आंदोलन करण्यात येत आहे.\nसंभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्याचबरोबर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे आता मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सांगलीतील मारुती चौकात जमा झाले होते. तेथून ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. सध्या परिसरात प्रचंड तणाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nPrevious articleउत्तर प्रदेश सरकार २३०० मदरशांची मान्यता रद्द करणार\nNext articleशरद पवारांच्या मुलाखतीला ‘तारीख पे तारीख’\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/news-about-election-commission-voting-helpline/", "date_download": "2019-02-18T17:28:01Z", "digest": "sha1:KPBNJU2DN24JLGRY4AT4YKRYURWMR7FD", "length": 20695, "nlines": 191, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मॅडम, मोदींकडून 15 लाख कधी मिळणार! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमॅडम, मोदींकडून 15 लाख कधी मिळणार\nमतदान हेल्पलाईनवर माहितीपेक्षा मनोरंजनच अधिक\nहेल्पलाईनवरील संवादावर आयोगाला ठेवायचेय कान\nनगर – आचारसंहिता कधी लागू होणार आहे… कोणत्या पक्षाची हवा आहे… टॅंकर कधीपासून सुरू होतील… अण्णा हजारेंचे उपोषण कधी सुटणार आहे… 15 लाख रुपये खात्यावर कधी जमा होतील… सहा हजार रुपये कधी जमा होतील, अशा विविध प्रश्नांची विचारणा होत आहे जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या मतदान हेल्पलाईनवर त्यातच निवडणूक आयोगाने हेल्पलाईनवरील प्रत्येक दिनाची आणि संवादाची माहिती देणे अनिवार्य केले आहे. उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी तसा नमुना देत आदेशच काढला आहे.\nमतदारांना त्यांच्या मतदानाविषयी माहिती अधिक सोप्यापद्धतीने मिळावी यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात मतदान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मतदान दिन, 25 जानेवारीपासून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मतदार देखील या हेल्पलाईनचा फायदा घेत आहेत.\nपरंतु, अलीकडच्या काळात ही हेल्पलाईनवरील संवाद मनोरंजनाचा भाग बनली आहे. मतदार मतदानाच्या माहितीऐवजी वेगळेच प्रश्न विचारून हेल्पलाईनवरून आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे, हेल्पलाईनवरील मॅडम समोरच्याशी हसतमुखानेच समोरच्यांशी संवाद साधत आहेत. आचरसंह��ता कधी लागू होणार आहे… कोणत्या राजकीय पक्षाची हवा आहे… पिण्याचा पाण्याचा टॅंकर आलेला नाही, तो कधी येईल… अण्णा हजारेंचे उपोषण कधी सुटणार आहे… मोदींकडून 15 लाख रुपये कधी जमा होणार आहे, अशा विचित्र प्रश्न विचारून या हेल्पलाईनवर संवाद साधणारे मनोरंजन करून घेत आहेत. जिल्हा प्रशासनाची ही हेल्पलाईन डोकेदुखी ठरत आहेत.\nमतदान प्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणाचा घाट\nनिवडणूक आयोगाच्या आणखी एक फतव्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या 10 टक्के मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे थेटप्रेक्षपण (वेबकास्टिंग) करायचे आहे. नगर जिल्ह्यातील मतदान केंद्राचा हिशोब केल्यास येथील 400, राज्यातील दहा हजार आणि देशातील सव्वा लाखांच्यावरील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे थेटप्रेक्षपण करावे लागणार आहे. हे सर्व करण्यासाठी वेगळी अशी यंत्रणा नाही. आहे तेवढ्याच मनुष्यबळात काम करायचे आहे. एवढे मोठे आव्हान असतानाच निवडणूक आयोगाचे अजूनही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चित्रविचित्र आणि आव्हानात्मक फतवे\nमतदान हेल्पलाईनवर हा संवाद डोकेदुखी ठरत असतानाच, निवडणूक आयोगाने या हेल्पलाईनवरील प्रत्येक कॉलची नोंद घेण्याचा फतवा काढून जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहेत. या नोंदी विहीत नमुन्यामध्ये घेत त्याचा अहवाल दररोज सायंकाळी ई-मेलद्वारे आयोगाकडे पाठवायचा आहे.\nउपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी यांनी यासाठीचा नऊ फेब्रुवारीला लेखी आदेश काढला आहे. या आदेशाबरोबर संवाद नोंदीसाठी नमुना देखील दिला आहे. या आदेशानुसार मतदारांच्या तक्रारी, त्यांना दिलेली माहिती, मतदारांचा प्रतिसाद आणि मतदारांनी दिलेला आणि सांगितलेल्या सल्ल्याची नोंद करायची आहे. या आदेशानुसार हेल्पलाईनवर सध्या होत असलेल्या मनोरंजनात्मक संवादाच्या देखील नमुन्यानुसार नोंदी घ्यायचा हा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.\nदरम्यान, जिल्हा निवडणूक प्रशासनासमोर लोकसभा निवडणुकीचे आव्हान आहे. त्याला समोरे जाताना अनेक प्रश्नांचा गुंता आहे. मतदार नोंदीपासून याद्या अद्यावत करण्यापर्यंत सर्वच बाजू संभाळावी लागत आहे. त्यातच निवडणूक आयोगाचे निघत असलेल्या चित्रविचित्र फतव्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे. हेल्पलाईनवरील संवादाच्या नमुन्यानुसार नोंदी करणे हे देखील आत�� आव्हानच ठरणार आहे.\nया नोंदीबरोबर हेल्पलाईन टेलिफोनच्या मेन सर्व्हर जोडून त्याचे कनेक्शन दिल्लीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत द्यायचे आहे. यातच निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा घाट घातला आहे. त्यातच आयोगाकडून निघत असलेले वेगवेगळे फतवे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.\n“चित्रविचित्र फतव्यांतून मतदारांच्या अधिकारांवर लक्ष ठेवण्याचा उद्योग निवडणूक आयोगाने सुरू केलेला दिसतो आहे. मतदान प्रक्रियेचे थेटप्रक्षेपण असो किंवा हेल्पलाईनच्या आडून मतदारावर लक्ष ठेवण्याची तयारी, हे सर्व लक्षणे तेच दर्शवते. ग्राहकाला सेवा देताना त्याची माहिती गोपनीयच ठेवली पाहिजे. तसा ग्राहकाचा अधिकारच आहे. यावर कोणीही गंडांतर आणू शकत नाही. कायद्याचे तसे संरक्षण आहे. निवडणूक आयोगाला दिलेली अतिस्वायत्ता ही मतदारांचे मतदानाविषयी अधिकार जपण्यासाठी दिलेली आहे. त्यांच्या अधिकारांवर घाला घालण्यासाठी नाही. यापेक्षा आयोगाने आचारसंहिता कायद्याची काटकोरपण अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे.\n– अॅड. शिवाजी सांगळे, मानवी हक्क अभ्यासक, नगर.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nखासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले श्री जोतिबाचं दर्शन\nपाकिस्तानवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे – अशोक चव्हाण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाह��� \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80927073034/view", "date_download": "2019-02-18T17:02:41Z", "digest": "sha1:CR3ZXAWLXYYOLSYARZ7RVYYHRBUHIVGE", "length": 63125, "nlines": 563, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भक्त लीलामृत - अध्याय २७", "raw_content": "\nमृत व्यक्तीच्या तेराव्याचा विधी काय असतो त्या दिवसाचे महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|भक्त लीलामृत|\nमहिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nभक्त लीलामृत - अध्याय २७\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nजय जय सच्चिदानंद परब्रह्म मूर्ती \nमहिमा वर्णिता शिणल्या श्रुती कंठित मती शास्���्रांची ॥१॥\n आमुचा केवा तो किती ॥२॥\nबालक बोले बोबडें वचन \n भक्त आर्ष करितां स्तुती \nतैं तुज वचनें गोड लागती सप्रेम भक्तीचेनि बळें ॥४॥\nशाहाणपणें वेद जाहला मुका बांधितां गौळणी तुज भाविका \nतयासि भिऊनि वागसी निका \nतुझा व्हावया साक्षात् कार महर्षि यजिती थोर थोर \nतो तूं भिल्लीणीचीं उच्छिष्ट बोरे खातोसि आदरें नवल कीं ॥६॥\nतूं ब्रह्मयाचा तात केवळ आणि यशोदेचा म्हणविसी बाळ \n नसतीच आळ घेउनी ॥७॥\n न घेसी त्याचा सन्मान आदर \nआणि दासी पुत्र भक्त विदुर धुंडिसी घर तयाचें ॥८॥\nसप्रेम भक्तीची देखोनि चट \n मागसी देंठ भाजीचा ॥९॥\n वदवीं गुण संतांचे ॥१०॥\n तुकयासि निरधिली संसार रहाटी \nवैश्य व्यवसाय उघडतां दृष्टीं संतोष पोटी वडिलांतें ॥११॥\nमाता पिता बंधु सज्जन घरीं उदंड धन धान्य \nशरीरीं आरोग्य लोकांत मान्य एकही उणें असेना ॥१२॥\nऎसें असतां तये वेळ प्रपंचीं चित्त रमलें केवळ \nतों पुढें विपरीत ओढवलें तत्काळ तें ऎका प्रेमळ भाविकहो ॥१३॥\n हें अनादि सिध्द भविष्य कारक \nकीं हरिखापुढें सवेचि शोक देखती लोक दृष्टीसीं ॥१४॥\nकीं आधीं धान्य पिके अपार मग दुष्काळ थोर ये पुढें ॥१५॥\nनातरी अत्यंत मैत्रि की जेथें सवेचि विकल्प येतसे तेथें \nबहुत सन्मान जाहला जेथें तरी निंदाही तेथें उद्भवे ॥१६॥\nकीं देह श्लाघ्यता मानितां भोग तंव शरीरीं उद्भवे रोग \nअमृत मंथूनि काढितां मागें विषही मग प्रगटलें ॥१७॥\nसंसारीं सुख मानितां प्रीतीं तैसाचि जाहलें तुकया प्रती \nपुढें त्रिताप उद्भवे चित्तीं कैशा रीतीं ते ऎका ॥१८॥\nआयुष्य सरोनि गेलिया तत्वतां \n खेद सर्वथा नावरे ॥१९॥\nबंधु बहीण शोक करी तेणें अधिकचि दुःख वाटे अंतरीं \nम्हणे संसार ओझें आपुलें शिरीं कैसी परी होईल ॥२०॥\nऎशा रीतीं चिंता करितां सवेंचि धीर देतसे चित्ता \nम्हणे होणार ते झालें आतां नोहे अन्यथा माझेनी ॥२१॥\nऎसा चित्तासि देतां धीर तों वडिल सावजी सहोदर \nत्याची स्त्री पावली परत्र तेणेंही अंतर दुखवलें ॥२२॥\nसावजी आधींच होता उदास \nत्यावरी कांतेचा होता पाश तोही अनायासें निरसला ॥२३॥\nपरम अनुताप धरूनि मनीं बंधु तो गेला तीर्थाटणीं \n दृष्टीसीं पाहिलीं त्या अवसरा \nपुष्करादि तीर्थे करोनि सत्वरा दुस्तरा संसारा निवटिलें ॥२५॥\n शांति सुख पावला ॥२६॥\nसर्व तीर्थे करोनि जाणा \nसंत समागम धरोनि नाना आत्म साधना विचारी ॥२७॥\n ऎका सज्��न निजप्रीतीं ॥२८॥\n खेद करित नित्य नित्य \nम्हणे मातापिता क्रमिलीं निश्चित बंधूची गत हे झाली ॥२९॥\nकांता जिवंत असती जरी मग फिरोनि येता कधीं तरी \nआधींच उदास होता अंतरीं फावली बरी संधि आतां ॥३०॥\nतोंवरी मज नव्हती एकही चिंता तरी कैसें आतां करावें ॥३१॥\nपितयाचें धन होतें बहुत \nजैसी शीत काळ येतां अभ्र समस्त विलया जात आकाशीं ॥३२॥\nकीं पृथ्वीवरी तृणांकुर असती ते उष्णकालीं वाळोनि जाती \nकीं अभ्रच्छायेच्या बैसतां वस्ती ती नाहींच होतीं क्षणमात्रें ॥३३॥\nकीं इंद्रधनुष्य दिसतां पाहे परी क्षण लोटतां नाहींसें होय \nना तरी तरंगाचा स्वभाव काय अक्षय आहे विचारा ॥३४॥\nतैसें तुकयाचें धनधान्य समस्त अटोनि गेलें जेथील तेथ \n म्हणे कैसी मात करावी ॥३५॥\n ते बोलो न देती साचार \nउदीम न चले अणुमात्र कैसा विचार करावा ॥३६॥\n प्रयत्न करी बहु फार ॥३७॥\n मग दुकान मांडोनि बैसे चोहटा \n व्यापार खोटा न करवे ॥३८॥\nम्हणे उणेम द्यावें कोणास तरी असत्य वर्ततां महादॊष \n धारणें विशेष तें द्यावें ॥३९॥\n असत्य सर्वथा न बोले वचन \n एकही क्षण न विसंबे ॥४०॥\nऎसी स्थिती देखोनि पाहें \nयाही व्यापारें पुरवठा नये मग आणिक उपाय करितसे ॥४१॥\n परी कोठेंही साह्य न होचि श्रीहरि \nचित्तीं कष्टी होतसे भारी आटती परी देखोनी ॥४२॥\nशीत उष्ण निद्रा आळस कांहींच ध्यानास आणीना ॥४३॥\nआणिक कर्ज घेऊनि फार मागुती धंदा केला थोर \nपरी नफा न होय आणुमात्र \nआणिक ऋण घेऊनि पाहे कांहीं हातवटी करूं जाय \nतेणेंही न दिसेचि सोय म्हणे करावें काय विठोबा ॥४५॥\nबहुत कष्टी होऊनि चित्तीं \nकांहीं ऋण घेऊनि मागुतीं वस्तभाव होती तेही मोडिली ॥४६॥\nवजन करोनि हिशोब पाहत घरीं वाणी मिळेल समस्त \nतंव ते अधिकचि आलें आंत कैसी मात करावी ॥४७॥\nसोयरे पिशुन ते वेळे म्हणती याचें तें निघालें दिवाळें \nसावकार येऊनि द्वारीं बैसले आश्रुपातें भरले नेत्र तेव्हां ॥४८॥\n कैसी विपरीत केली वार्ता \nकाय संसारासि करूं आतां म्हणवोनि चिंताक्रांत मनीं ॥४९॥\n रक्षिते जाहले तये संधी \nकोणी हवाले घेतले त्रिशुध्दी आपणांसि उपाधी लागावया ॥५०॥\nकोणी आपली दाखवूनि पत आणि कर्ज काढोनि देत \n काय सांगत तेधवा ॥५१॥\nतूं तरी जाहलासि परमार्थी \nयास्तव संसारी जाहली फजीती तरी विठ्ठल चित्तीं न धरावा ॥५२॥\n कोणाचे नाहीं जाहलें बरें \nसांगत गेले आमुचें पितर अनुभवें साचार तूं पाही ॥५३॥\nसंसारयुक्ति मुख्य हें नकळें आणि नाम जपतोसि सर्वकाळ \nतरी हे साच भविष्य केवळ भिकेचे डोहळे तुज आले ॥५४॥\n यास्तव अंतरीं कोपाल झणें \nआमुचें नायकोनि कराल भजन तरीं अधिकचि ऋण होईल ॥५५॥\nऎसें शिकवोनि त्या अवसरा वाणी गेले आपुल्यां घरां \n म्हणती संसारा काय करूं ॥५६॥\n खावयासि अन्न मिळेना ॥५७॥\nघरीं कांता ऎशा रीती \nबाहेर पिशुन सर्व हांसती परी निश्चय चित्तीं सोडीना ॥५८॥\nघरीं हळहळ करिती राणी गेलो म्हणोनि उदिमासी ॥५९॥\nचार ढोरें होतीं जाण रोग होतांचि गेलीं तीन \n टाकितो भजन काय माझे ॥६०॥\n सप्रेम टाहो करीत वाचा \nसोबती म्हणती त्रास याचा आला साचार आम्हांसी ॥६१॥\n बडबड करितो सर्व काळ \n आमुचें कपाळ उठविते ॥६२॥\n सोबती पुढे गेले समस्त \n भोंवतें पाहत तेधवां ॥६३॥\nकोणी दुसरें नाहीं आणिक रात्र जाहली घटिका एक \n खाली पडली तेधवा ॥६४॥\nतेव्हां चिंता उद्भवली जाण म्हणे आतां उचलूं लागेल कोण \nआकाशी मेघ करी गर्जत वळला पर्जन्य सभोंवती ॥६५॥\n धुळीनें नेत्र झांकले जाण \n तुषार पर्जन्य तेव्हां ॥६६॥\nअद्भुत पर्जन्य वर्षतो वर तेणें दुखवे अंतर तुकयाचें ॥६७॥\nमग म्हणे आपुले पोटीं संसार चांडाळे घेतली पाठी \nतेणें बहुत जाहलो कष्टी कोणासि गोष्टी सांगावी ॥६८॥\nमायबापें टाकूनि दीधलें मज बंधु वैरागी जाहला सहज \n तेणें वाटती लाज संसारीं ॥६९॥\nमान करीत होते पिशुन तेचि हांसती करोनि हेळण \n खावयासि अन्न घरीं नाहीं ॥७०॥\n कोण उचलूं लागेल गोणी \n तुजवीण कॊणी असेना ॥७१॥\nप्राण सांडी होईल आतां ये अनंता लवकरी ॥७२॥\n तुज वांचोनि नसेचि आन \nजैसें अज्ञान बाळक तान्हें तरी जननीवीण कोण त्यासी ॥७३॥\nमाझी बळबुध्दि खुंटली जाण म्हणवोनि करितों तुझें चिंतन \nजरी तूं नसेसि करुणा घन तरी हांसते पिशुन सर्वत्र ॥७४॥\nऎसें म्हणवोनि प्रेमळ भक्त \n मज दिनातें सांभाळी ॥७५॥\nऎसा सप्रेम धांवा ऎकोनि कानीं \n तुकया लागुनी पुसती ॥७६॥\n वाट रोधूनि बैससी कोण \n तयासि वचन बोलतसे ॥७७॥\nम्हणे मी वाणी व्यवसायी गोणी पडिली ये ठायीं \n सोबती सर्वही ते गेले ॥७८॥\n गोणी सत्वर घातली ॥७९॥\nतेणें संतोषे वैष्णव वीर परी मार्ग न दिसे अंधकार \n ये सत्वर मज मागें ॥८०॥\n वाट दावी सत्वर गतीं \nपरी वैष्णव मायेनें घातली भ्रांती म्हणोनि चित्तीं समजेना ॥८१॥\nअसो पुढें वाट दाविता घननीळ मागें येतसें भक्त प्रेमळ \n तों पूर तुंबळ चालला ॥८२���\nतुकयासि चिंता उपजली मनीं म्हणे कैसी उतरोनि न्यावी गोणी \n ठाव पाहोनि मी येतों ॥८३॥\n गोणी उतरणें न लगेचि ॥८४॥\n पुढें चालिले स्थिर स्थिर \n वैष्णव वीर उतरला ॥८५॥\nतुकया विस्मित होतसे जीवीं म्हणे आजि पांथस्थ धाडिला देवें \n उतरायी व्हावे कैसेनी ॥८६॥\nऎसा विस्मित होता मनीं तों नवल देखिलें तये क्षणीं \n त्या प्रकाशें करोनी पहात ॥८७॥\nपांथस्थ जात होता पुढें तेंचि चतुर्भुज जाहलें रूपडें \n कंठीं कौस्तुभ झळके सुंदर \n श्रीमुख मनोहर जयाचें ॥८९॥\n त्यावरी चर्चिला शोभे चंदन \n मुगुटीं रत्नें लखलखिती ॥९०॥\nदिव्य कुंडलें कानीं तळपती वदनीं दशन हिरे झळकती \n विस्मित चित्तीं होय तुका ॥९१॥\nहें तुकयासि दाखविलें चरित्र परी दृष्टांत न स्फुरे ये ठायीं ॥९२॥\nअमृतासि चव यावया लागुनी साकर घालोनि पहावी ॥९३॥\nकीं भूतांचि धरोनि संगत \nकीं अज्ञान भ्रांतीसी प्रतिपादून कैसे साधकासि होईल ज्ञान \n शांति-सुख दिसोन नये कीं ॥९५॥\nतेवीं सौदामिनीच्या तेजें निश्चिती सर्वदा न दिसे पांडुरंग मूर्ती \nदेखोनि याची सप्रेम भक्ती स्वयें श्रीपती प्रगटला ॥९६॥\nपरी तुका ओळखोनि निजनिवाडे प्रेमें भेटे येवोनि कोडें \nयास्तव सौदामिनी तेज करोनि पुढें दर्शन रोकडें देत असे ॥९७॥\n तों पांथस्थ पुढें करी गमन \n कोणी उतरोन ठेविली ॥९८॥\nढोराची खटपट करावयासी देखा गुंतला तेव्हां वैष्णव तुका \n गेला भक्तसखा तेथूनी ॥९९॥\nअसो प्रातःकाळ होतांचि जाण \nकीं तुका आला वणजेहून ढोरें मारून टाकिलीं ॥१००॥\nसावकार पिशुन आणि खळ गृहासि पातले जैसे काळ \nजैसें क्षत लक्षूनि तात्काळ येती कावळे टोंचावया ॥१०१॥\nएक राजहंस ससाणे फार तैसा विचार तो झाला ॥२॥\n छळण वाचें तें करिती ॥३॥\nचार ढोरें होतीं निश्चित तीन मरोनि गेलीं त्यांत \n आली निश्चित तुजलागीं ॥४॥\n सांग कवणाचें जाहलें बरें \n क्लेश थोर त्या झाले ॥५॥\n त्यांणीं चित्तीं धरितां रुक्मिणीपती \n सांगावी किती निजमुखें ॥६॥\nएक म्हणती तुकयासि पाहीं \nलौकिक लाज किंचित नाहीं जाहली सर्वही वाताहत ॥७॥\nआम्ही शिकवितों परी हा नायके तेणेंचि बहुत पावतो हा दुःख \nकर्ज घेऊनि बुडविले लोक परी लज्जा शोक यासि नाहीं ॥८॥\nऎसें बोलोनि त्या अवसरा पिशुन गेले आपुल्या घरा \nचिंता उद्भवली वैष्णव वीरा म्हणे या संसारा काय करूं ॥९॥\nपरमार्थी चित्त प्रपंचीं देह दों ठायीं जीव वांटला आहे \n करुण�� नये तुज कैसी ॥११०॥\n दुष्काळ आला पुढें कठिण \n होती हैरण सर्वदा ॥११॥\n तरी आणिक साह्य नसे दुसरें \nऎसें म्हणोनि वैष्णव वीरें चित्तीं विचार योजिला ॥१२॥\nकांहीं भांडवल उरलें होतें \nतीन गोण्या भरोनि निश्चित जाय कोंकणांत तेधवां ॥१३॥\nमार्गीं चालतां तये क्षणीं विठ्ठल नामाचा उमटे ध्वनी \nसगुण रूप आणोनि ध्यानी सप्रेम मनीं सर्वदा ॥१४॥\n धरिली आस यासाठी ॥१५॥\nतेथें शिवालय होतें थोर \nतेथें गोणी लोटोनि सत्वर स्वहस्तें डोरें बांधिलीं ॥१७॥\n तुकया प्रती बोलती वचन \n याची धारणा सांगावी ॥१९॥\nऎकोनि म्हणे वैष्णव भक्त तुम्हांसि नाहीं काय विदित \nलागेल तें न्यावें त्वरित संकोच चित्त न व्हावें ॥१२०॥\nतंव एकें तांदूळ आणिले शेर ते मोजूनि घेतले सत्वर \n देत साचार मोजूनी ॥२१॥\nवर द्या कांहीं बोलती वचन \nतुम्हीं आपुल्या स्वहस्तें घेणें संकोच मनीं न धरितां ॥२२॥\nभीत भीत काढा घेती पाहे म्हणती हातास झोंबेल काय \nतंव तो तिकडे न पाहे देहींच विदेही म्हणोनी ॥२३॥\nआणि कसा रुके घेऊनी देखा आल्या तेथें दोघी बायका \nतयांसि मोजूनि देतसे तुका म्हणती आणिक दे वर कांहीं ॥२४॥\nयेरू म्हणे आपुल्या हातें घेऊनि जावें लागेल तें \nएक हात घाली भीत भीत दुसरी बोलत तिजलागीं ॥२५॥\nतुकाशेट वाणी भला फार माप मोजूनि देतसे खरें \nकाढा घेतां दोन्हीं करें हातासि आणुमात्र झोंबेना ॥२६॥\nशब्द बोलोनि ऎशा रीतीं दोन्हीं हातें काढा वोढितीं \nपरी कांहीं न वर्जी तयांप्रती लोक पाहती सभोंवतें ॥२७॥\nगांवांत जावोनि सांगती कोणी बाहेत आला तुकाशेट वाणी \nतो परम भला सुलक्षणीं \n दुप्पट गुणें देतो वर \nहातासि न झोंबे अणुमात्र पहा चरित्र दृष्टीसीं ॥२९॥\nगांवांत प्रगट जाहली मात \nम्हणती हा केवळ भोळा भक्त कार्य त्वरित साधावें ॥१३०॥\nपैका आणावयासि गेलों घरीं तरी उडोनि जाती वरच्यावरी \nतुकयासि म्हणती ते अवसरीं आमुचे मंदिरीं खर्च बहू ॥३१॥\nउधार द्याल जरी निश्चित तरी पैका देऊं मागिल्या हातें \nलागतील त्या न्या निश्चित वैष्णव भक्त म्हणतसे ॥३२॥\nमोजूनि देतो वैष्णव वीर स्वहस्तें चौगुणे घेती वर \nम्हणती राशीपरीस सर्वां फार गोष्ट अपूर्व हे झाली ॥३३॥\n मागों लागलें अवघे जन \nमग दुसरी गोणी उसवोन स्वहस्तें घेणें म्हणतसे ॥३४॥\n आपुल्या करें घेऊनि जा ॥३५॥\n सर्वत्र एकदाच घालिती कर \nजैसे उच्छिष्ट पात्रें देखोनि फार श्वानें निकुरें भांडती ॥३६॥\nप्रपंच स्वार्थ करोनि निश्चितीं \nपरी पुढें कैसी होईल गती विचार चित्तीं नाठवे ॥३७॥\nकोणी आदमण वोढिल्या करें पांच शेर कोणाशी ॥३८॥\nकोणी आदपाव दोन शेर \n जाती सत्वर मंदिरां ॥३९॥\nदोन गोण्या ऎशा रीती मिरच्या लुटोनि नेल्या समस्तीं \nतों एक महाखळ अवचित्तीं तुकया प्रतीं बोलत ॥१४०॥\nमाझें घरीं खर्च थोर \nतुम्हांसि असत्य वाटेल जर पुसा सत्वर लोकांसी ॥४१॥\n तुमचा विश्वास आहे निश्चित \n नष्ट उचित गोणीतें ॥४२॥\nतयासि म्हणे प्रेमळ भक्त गोणी आणूनि द्यावी त्वरित \nतो म्हणे साठवण निश्चित नसे घरांत माझिया ॥४३॥\nतुम्ही मागुती याल परतोनी मग रिती करोनी देईन गोणी \n गेला सदनीं आपुल्या ॥४४॥\n सर्वथा नेणे भक्त वैष्णव \nयाच विषयीं तुम्हीं सर्व दृष्टांत अपूर्व अवधारा ॥४५॥\nआज पर्जन्य वर्षेल घटिका \nमग आंडीं काढोनियां देखा ठिकाणीं आणिका त्या नेती ॥४६॥\nआणि लघ्वी करितां भूमीवर त्याच मुंग्या वाहती पुरें \nत्यांसि ब्रह्मांडींचा कळे विचार परी मानवाचें अंतर न जाणती ॥४७॥\nपरी दुर्जनाचें कठिण चित्त तें निश्चित कळेना ॥४८॥\nपरी तुकयासि त्याचा विश्वास मनीं \nपरम संतोष जाहला अंतरा म्हणे बरा सत्वर जाहला विकारा \nस्नान करोनि ते अवसरा \nशेर तांदूळ स रुके सजगाणी रोख इतुकीच जाहली बोहणी \n संतोष मनीं तुकयाच्या ॥५१॥\nम्हणे साहित्य तों आलें निश्चित आतां करावी पाक निष्पत्त \nपितळी तपेलें घेऊनि त्वरित घातला भात शिजावया ॥५२॥\n ऎसा निश्चय दृढ मनीं \nऎसी जाणूनि तयाची स्थिती \nयाची तो ऎसी उदास वृत्ती प्रपंच भ्रांती कळेना ॥५४॥\n मिरच्या घेऊनि गेले चोर \n मग काय उत्तर देईल त्यां ॥५५॥\nगांवांत जावोनि एके घरीं \nम्हणे उधार द्यावाजी सत्वर आम्हांसि जावया जाहला उशीर \nते म्हणती तूं कोण साचार कशाचा उधार मागसी ॥५७॥\nमी विठोजी त्याचा चाकर आलों उधार मागावया ॥५८॥\nयावरी म्हणती स्वार्थी जन आम्हांसि येर्हवीं दीधल्या त्यानें \nमोजूनि घेतल्या असतील जाण तरी मागणें साजतें ॥५९॥\n तो हात तुकेंचि देतो स्पष्ट \n नांव वरिष्ट बोलती ॥१६०॥\nयावरी गांवीचे लोक बोलती तरी मिरच्या आम्हीं आणिल्या किती \n तितुक्याच भरती मोजितां ॥६१॥\n पैसे आणोनि देती सत्वर \n तरी गाळिप्रदानें देतसे त्यासी \nकोणी परतोनि बोलतां यांसी उगाच सोशी जगदात्मा ॥६३॥\nज्याचे आंगीं जितुकें लावित तितुकेंचि वजन भरत तेथ \nम्ह���ती तुकाशेट हें नांव सत्य आश्चर्य करिती जन तेव्हां ॥६४॥\n आपुलें महत्त्व न विचारी \nरंक होऊनि ते अवसरी \n गावींचे लोक थोट बहुत \nउधार मागतां बळासि येत परी होतील फजीत या गुणें ॥६६॥\n देती आणोनी चोहाटी ॥६७॥\nपरीं मिरच्या नेल्या गोणीभर तो एक साचार राहिला ॥६८॥\n त्याचे कैसें उगवेल धन \n उपाय कोण करावा ॥६९॥\n न भिजे न शिजे आणुमात्र \n न द्रवे साचार सर्वथा ॥१७०॥\n उभे राहिले त्याचे द्वारीं \n मी विठोजी त्याचा चाकर \n त्याचा उधार दे आतां ॥७२॥\nभला माणूस दिसतो नयनीं आणी घरीं आणोनि ठेविली गोणी \nवाट पाहतो माझा धनी आतां उधरणी देईजे ॥७३॥\n काय उत्तर देतसे खळ \nचाल तुझ्या धन्या जवळ म्हणोनि बळें वोढिला ॥७४॥\nतुकशेट माझा मित्र जाण \nत्याणें काय दीधल्या मोजूनि आलासि म्हणोनि या ठायां ॥७५॥\nमी तरी न जाय तयापासी म्हणेल अपेशी चाकर हा ॥७६॥\nतो म्हणे मीं नाहीं देत कैसा घेतोसि पाहतों येथ \nदेखोनि तयाचें कठिण चित्त वैकुंठनाथ काय करी ॥७७॥\n आपलें कंठीं बांधिला फांस \nम्हणे प्राण देऊनि उदास अवघ्या गांवास बुडवीन ॥७८॥\nनिर्वाण देखोनि ते अवसरीं \n फुकट देईल ऎसा कोण \nउगेंचि कां करितोसि भांडण दे टाकून द्रव्य त्याचें ॥१८०॥\nखळ तो म्हणे ये क्षणीं घेऊनि जा भरली गोणी \n आधींच कां घेऊनी आलासी ॥८१॥\n स्वहस्तें खांडासि लाविला दोर \n लोक सर्वत्र पाहाती ॥८२॥\n पाश कंठी बांधित ॥८३॥\n परी कदापि न पडे त्यांच्या दृष्टीं \nतो भक्तिपाश वागवी कंठीं नवल पोटीं मज वाटे ॥८४॥\nज्याची प्राप्ति व्हावया कारणें \n घेत बांधोन जगदात्मा ॥८५॥\nतो कमलोद्भवाचा पिता होय इंदिरा ज्याचे ध्यातसे पाय \n बांधला जाय भक्तीनें ॥८६॥\n सादर ऎका भाविक जन \nम्हणती यानें प्राण दीधला जर तरी आमुचा गांव बुडेल समग्र \n मारिती सर्वत्र त्यालागीं ॥८८॥\nजनीं जनार्दन भरला निश्चित \n द्रव्य देववित गांवकरी ॥८९॥\nइतुकें कार्य करोनि जाण \nसमस्त उधार एकत्र करून आणिक विंदान काय करी ॥१९०॥\nआपुलें घ्याजी द्रव्य त्वरित येरू म्हणत कशाचें ॥९१॥\n मिरच्या गांवांत दीधल्या उधार \nतें द्रव्य उकळोनि समग्र आलों सत्वर या ठायां ॥९२॥\nप्रेमळ भक्त म्हणे तया म्यां येर्हवीं दीधल्या वांटावया \n पाहिजे वायां तुमचें ॥९३॥\nआम्ही गृहस्थ नामांकित थोर \nमग द्रव्य गांठोडी समग्र ठेविली सत्वर त्यापुढें ॥९४॥\n प्रेमळ भक्त तयासि म्हणे \n आणूनि देणें घृत आम्हां ॥९५॥\nअवश्य म्हणोनि ते अवसरीं \n तुका अंतरीं विस्मित ॥९६॥\nम्हणे आज्य बहु दिसताहे \nघृत बहुत स्वस्त आहे उणें काय या गांवीं ॥९७॥\nचौधरियासि म्हणे ते अवसरीं \nयेथें भोजन कराल जरीं संतोष अंतरीं मज होय ॥९८॥\nतों अतीत रूप धरूनी अपूर्व सदाशिव काय म्हणे ॥९९॥\n म्हणे मी अतीत बैसलों भुका \nपंक्तीचा लाभ आम्हांसि देकां ऎकोनि तुका संतोषे ॥२००॥\nचौधरी अतीत भक्त प्रेमळ पंक्तीसि जेविले ते वेळ \n देत तत्काळ त्यांलागीं ॥२०१॥\nसनाथ करोनि प्रेमळ भक्त चौधरी तो जाहली गुप्त \nतों गावींचे लोक मिळाले तेथ देखोनि बोलत तुकयासी ॥३॥\nतुकशेट तुम्ही भक्त वैष्णव वाचेसि जपतां हरीचें नांव \nआजि बुडविला होता आमुचा गांव काय सांगावें ये स्थिती ॥४॥\nएकासी एक बोलती वचन आधीं साधुत्व दाविलें यानें \n गेले घेऊन गांवकरी ॥५॥\nजैसा बकध्यान धरी निश्चित मत्स्य येतांचि गिळी त्यांतें \nतैसा तुकशेट साधु दिसत तुम्हां सर्वांते कळों द्या ॥६॥\nऎसें गांवींचे थोर लहान \nतुका विस्मित होऊनि मनें एका कारणें पुसतसे ॥७॥\nमग तों सांगे सविस्तर विठोजी माणूस तुमचा चाकर \n भांडोनि उधार उकळिला ॥८॥\nगोणीभर मिरच्या नेल्या ज्यानें तो नेदीच कांहीं त्याजकारणें \nमग तेथें तुमच्या चाकरानें गळफांस जाण घेतला ॥९॥\nमग खळासि लाता बुक्यावर \nतयासि फजीत करोनि बरवें जाहला हिशोब देवविला सर्व \nनाहीं तरीं तो देतां जीव बुडतां गांव यासाठीं ॥११॥\n विस्मित चित्तीं वैष्णव भक्त \nम्हणे असत्य म्हणावी जरी मात तरी उधार समस्त आला कीं ॥१२॥\nसत्य म्हणावें जरी कांहीं तरी म्यां माणूस ठेविलें नाहीं \nअसो हरीची माया वैष्णवी लीला दावी ते कळेना ॥१३॥\nअहो भक्तलीलामृत ग्रंथ सार \nसभाग्य श्रोते प्रेमळ चतुर ते महर्षि थोर ये ठायीं ॥१४॥\nयांसि पुजावें कवणे रीतीं जेणे साधु संतुष्ट होती \nऎसे कवीचि ये मती विचार चित्तीं आठवे ॥१५॥\nप्रांजळ ओव्या सुमनें बरीं \n वैष्णव मेळीं तिष्ठत ॥१६॥\nप्रेमळ परिसोत भाविक भक्त सत्ताविसावा अध्याय रसाळ हा ॥२१७॥ ॥ अ० २७॥ ओव्या ॥ २१७॥\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/512-army-base-workshop-kirkee-pune-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:25:08Z", "digest": "sha1:VDYEEIDACDQWWSIK6MQ5MQKKYT7NVZ6L", "length": 13413, "nlines": 175, "source_domain": "majhinaukri.in", "title": "512 Army Base Workshop Kirkee Pune Recruitment 2017- 253 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 272 जागांसाठी भरती\nपदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: 03 जागा\nट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): 269 जागा\nअ. क्र. ट्रेड जागा\n4 मेकॅनिक (मोटर वाहन) 50\n6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 13\n7 शीट मेटल वर्कर 06\n8 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 05\n11 मेकॅनिक डीझेल 45\n16 बॉयलर अटेंडंट 01\n21 प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर 08\n23 मशीनिस्ट (ग्राइंडर) 01\n24 फॉर्जर & हीट ट्रेटर 02\nपदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा\nट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: किमान 14 वर्षे\nपरीक्षा: 04 ऑक्टोबर 2018 (08:00 AM)\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2018\nपदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: Apply Online\nNext (SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 726 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\n(CSIR NEERI) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘विशेषज्ञ डॉक्टर’ पदांच्या 73 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/marathi-recipes/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/page/9/", "date_download": "2019-02-18T16:01:35Z", "digest": "sha1:EGC27GMOQWRWASZDKVEYXYLK6LKIHZAS", "length": 3819, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "भाज्यांचे प्रकार | m4marathi - Part 9", "raw_content": "\nसाहित्य :- १) कारली तीन (पोपटी , पांढरट रंगाची घ्यावीत ) २) तेल , कांदा एक ३) तिखट , हळद ४) हिंग , आमचूर ५) कोथिंबीर ,\nसाहित्य :- १) सुरण पाव किलो २) उकडलेले बटाटे दोन-तीन ३) तेल , कोर्नफ्लॉवर ४) कसूरी मेथी , नारळ ५) चिंच , गूळ ६) कढीपत्ता , फोडणीचं साहित्य\nसाहित्य :- १) दीडशे ओले काजू घ्या (हे मोजून विकत मिळतात . मार्च , ���प्रिल महिन्यात गोव्यात आणि कोकण , कारवार इथं मिळतात .) २) एक वाटी ताजं\nसाहित्य :- १) अर्धा किलो ताजी अळंबी (ताजी अळंबी आषाढी एकादशीच्या दरम्यान मोठया प्रमाणात मिळते . कोणतीही खाण्यालायक अळंबी चालेल , पण ती शक्यतो त्याच दिवशी खुडलेली असावी\nसाहित्य :- १) भेंडी एक किलो २) कांदे चार-पाच ३) टोमाटो तीन-चार ४) लसूण पाच-सहा पाकळ्या ५) हिरव्या मिरच्या चार-पाच ६) लाल तिखट एक चमचा ७) धने-जिरेपूड एक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Government-ignore-the-question-of-secondary-schools/", "date_download": "2019-02-18T16:59:18Z", "digest": "sha1:R2XIXYJLPYUUH3JY7533Q72MXFJJG5FQ", "length": 8711, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माध्यमिक शाळांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्षच | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › माध्यमिक शाळांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्षच\nमाध्यमिक शाळांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्षच\nनानीबाई चिखली : वार्ताहर\nआर.टी.ई.च्या धोरणानुसार माध्यमिक शाळांतील विद्यार्थी संख्या कमी झाली की शिक्षक संख्या कमी केली जाते. परंतु, विद्यार्थी संख्या वाढली असता शिक्षक पदे वाढवून मिळत नाहीत. शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदीमुळे राज्यभरात बहुसंख्य शाळा लेखनिक व शिपायाशिवायच आहेत. त्यामुळे शाळांच्या दैनंदिन कामाजावर त्याचा परिणाम होत आहे. शाळांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.\nविद्यार्थी संख्येनुसार शिक्षक मंजुरी हे धोरण शहरी, ग्रामीण, डोंगराळ व आदिवासी या क्षेत्रासाठी एकच ठेवल्याने डोंगराळ आणि आदिवासी शाळांना विद्यार्थी पटसंख्येची तीव्र समस्या भेडसावत आहे. शाळांचे मूल्यांकन करून अनुदानासाठी पात्र शाळा घोषित केल्या गेल्या; परंतु शाळांचे वयोमान लक्षात न घेता सरसकट 20 टक्के अनुदान जाहीर केल्याने शाळांसमोर आर्थिक समस्या उपस्थित झाल्या आहेत. शाळांना अनुदान प्रचलित पद्धतीनुसारच मिळावे, अशी मागणी होत आहे.\nमूल्यांकनापासून वंचित राहिलेल्या शाळांच्या धोरणाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने शाळांची मोठी कोंडी झाली आहे. शाळाबाह्य कामे शिक्षकांना देऊ नयेत, असा न्यायालयाचा आदेश असूनही ती दिली जात असल्यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या कामात व्यत्यय येत आहे. शालेय पोषण आहार योजना अद्यापही स्वतंत्र यंत्रणेकडे दिली नसल्यामुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ हा पोषण आहारामध्येच जात आहे. समान काम-समान वेतन धोरणानुसार माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना केंद्रीय विद्यालयाप्रमाणेच वेतनश्रेणीची अद्याप अंमलबजावणी नसल्याने वेतनश्रेणीत मोठी तफावत आहे.\nशाळा सिद्धीअंतर्गत शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यासाठी ‘अ’ ग्रेडची अट घातल्यामुळे शिक्षकांसमोरील अडचणीत भरच पडली आहे. माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीतील तफावत ही वारंवार मागणी करूनही दूर केलेली नाही. या सर्व समस्यांचा विपरित परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता साध्य करण्यात अडचणी येत आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गणेश उत्सवानंतर महामंडळाच्या पदाधिकार्यांना मुंबईत मंत्रालय स्तरावर चर्चेसाठीचे आश्वासन शिक्षकदिनाच्या दिवशी सातार्यात दिल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार यांनी सांगितले.\nशाळांना विविध समस्येला सध्या सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या आहे तशाच आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी हा संक्रमणाचा काळ असून, या समस्या न सुुटल्यास शैक्षणिक संस्थांना त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. - विजयसिंह गायकवाड, राज्य अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Education-Minister-Tawde-today-in-Ratnagiri/", "date_download": "2019-02-18T16:36:33Z", "digest": "sha1:I4UHBEV5FMN6OCQQI7N3DQYMNGQBHZZN", "length": 4274, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षण मंत���री तावडे आज रत्नागिरीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › शिक्षण मंत्री तावडे आज रत्नागिरीत\nशिक्षण मंत्री तावडे आज रत्नागिरीत\nदि. 11 ते 13 जानेवारीदरम्यान शासनस्तरावर होणार्या ‘शिक्षण वारी’ कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाकडे जात असताना प्राथमिक, माध्यमिक, डाएट परिवार ‘शिक्षण वारी’ यशस्वी होण्यासाठी एम. डी. नाईक हॉल येथे एकवटला आहे. या वारीचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमापूर्वी सकाळी 10 वाजता भाजप कार्यालयात ना. तावडे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिक्षणाची वारी उद्घाटन कार्यक्रमाला शिक्षण सचिव नंदकुमार, संचालक विद्या प्राधिकरण पुणे, सुनील मगर, गंगाधर म्हमाणे, सुनील चौहान, दिनकर पाटील, डी. एस. जगताप, एस. डी. माने, विशेष कार्यकारी अधिकारी श्रीमती प्राची साठे उपस्थित राहणार आहेत.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Rejuvenation-of-Gangamai-of-Rajapur/", "date_download": "2019-02-18T16:53:09Z", "digest": "sha1:2IR4R2AOSPOLMP4YMXUIDMXUKFVU7PNO", "length": 9054, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजापूरच्या गंगामाईचे पुनरामन! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › राजापूरच्या गंगामाईचे पुनरामन\nवैज्ञानिकांसमोर आव्हान निर्माण करणार्या राजापूरच्या गंगामाईचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. रविवारी सकाळी 6 वा. ��्या सुमारास गंगामाईचे आगमन झाले आहे. गेल्या वर्षी 6 डिसेंबर 2017 रोजी अवतरलेली गंगामाई 20 मार्च 2018 रोजी अंतर्धान पावली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गंगामाईच्या आगमनाचे वृत्त समजताच भाविकांनी गंगाक्षेत्री धाव घेतली.\nसर्वसाधारणपणे तीन वर्षांनी अवतरणार्या गंगेची गेल्या काही वर्षांत आगमन-निर्गमनाच्या वेळेत आमूग्राल बदल झाला आहे. यापूर्वी गंगेचे 7 मे 2017 रोजी आगमन झाले होते. ती 19 जून रोजी अंतर्धान पावली होती. त्यापाठोपाठ त्याच वर्षी 6 डिसेंबर 2017 आगमन व 20 मार्च 2018 रोजी अंतर्धान पावली होती. पुन्हा मात्र आता अवघ्या 4 महिन्यांनी तिचे पुन्हा आगमन झाल्याने गंगा भक्तांना सुखद धक्का बसला आहे. गंगा आगमनाचे वृत्त कळताच सर्वांनी गंगाक्षेत्राकडे धाव घेत खात्री करून घेतली तर काहींनी गंगा स्नानाचा लाभही घेतला. सर्वसाधारणपणे उष्ण वारे वाहू लागले की, गंगा आगमनाचे वेध लागतात.\nसध्या कोकणात पाऊसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गंगा आगमनाची चाहूल मिळत नव्हती. मात्र, 4 महिन्यांपूर्वीच अंतर्धान पावलेली गंगामाई इतक्या लवकर पुन्हा कशी अवतरली, असा सवाल निर्माण आता निर्माण झाला आहे. आपल्या आगमन-निर्गमनाबाबत भल्या-भल्या वैज्ञानिकांना तोंडात बोटे घालायला लावणार्या गंगामाईने यातून आणखी एक धक्का दिला आहे.\nया पूर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन व्हायचे त्या नंतर जवळपास तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावत होती. मात्र, अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधाण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षांपूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खूपच लांबला होता. आता अवघ्या 4 महिन्यांतच तिचे आगमन झाले आहे. तीर्थक्षेत्रावरील पुजारी राहुल काळे हे बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे पूजेसाठी गेले असता त्यांनी गंगेचे आगमन झाल्याचे त्यांनी पाहिले. गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने चांगलीच पाण्याने भरली होती. सर्वात मोठे काशिकुंडे पूर्ण भरल्याने गोमुखातून हळुहळू पाणी वाहत होते. काही वेळाने या प्रवाहात चांगलीच वाढ झाली होती. गंगा क्षेत्री मूळ गंगेचा प्रवाह मोठ्या स्वरूपात वाहत होता.\nभूगर्भामध्ये झालेल्या बदलाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. भूगर्भात काही घडामोडी घडल्यानंतर गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरातमध्ये भूकंपाचा मोठा दणका बसला त्यावेळीही गंगेचे आगमन झाले होते. जेव्हा त्सुनामीचा तडाखा भारत, इंडोनेशियासह अवघ्या जगाला बसला होता, तेव्हाही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती. एकदा तर गंगाक्षेत्रात बोअरवेलच्या कामाला सुरुवात झाल्यावर दुसर्या दिवशी गंगा अवतरली होती.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Junnar-Tourism-Taluka-Declaration/", "date_download": "2019-02-18T16:19:09Z", "digest": "sha1:TVNS7A3FHRO6S2UU4IINDU5UJFNWQSPN", "length": 10226, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुन्नर पर्यटन तालुका जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › जुन्नर पर्यटन तालुका जाहीर\nजुन्नर पर्यटन तालुका जाहीर\nमहाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करत त्याचा अधिकृत अध्यादेश बुधवारी (दि. 21) काढण्यात आला आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी राज्य शासनाकडे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तर जुन्नर पर्यटन तालुका जाहीर झाल्याने जुन्नर तालुक्यातील नागरिक, पर्यटक व निसर्गप्रेमी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पर्यटन तालुका जाहीर झाल्याने तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासाला भरघोस निधी मिळेल व त्याद्वारे पर्यटन क्षेत्र जगाच्या नकाशावर येईल, असा आशावाद व्यक्त ���ेला जात आहे.\nगेल्या अनेक महिन्यांपासून आमदार शरद सोनवणे यांनी राज्य शासनाकडे जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी मंत्री महोदयांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका जाहीर करत लवकरच शासकीय अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हा अध्यादेश काढण्यात आला आहे.\nया अध्यादेशात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह निसर्गसौंदर्याने नटलेले सात किल्ले, सर्वाधिक 350 लेण्या असलेला जुन्नर हा एकमेव तालुका आहे. तालुक्यात अष्टविनायकांपैकी गिरिजात्मक लेण्याद्री व विघ्नेश्वर ओझर ही दोन अष्टविनायक मंदिरे आहेत, हेमाडपंती बांधणीतील कोरीव कलाकृती असलेली तीन मंदिरे, तालुक्यात नाणेघाट, दार्याघाट, आणेघाट, आंबे हातवीज घाट असे निसर्गरम्य घाट व प्रसिद्ध धबधबे आहेत.\nया क्षेत्रात नद्यांची उगमस्थाने आहेत. तसेच खोडद येथील जागतिक कीर्तीची महादुर्बिण, आर्वी येथील उपग्रह दळवळण संचार केंद्र, विविध पठारे, गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल असलेले कोकण कडे, कुकडेश्वर येथे उगम झालेली कुकडी नदी, बोरी येथे पुरातन काळात उद्रेक झालेल्या ज्वालामुखीची राख, अनेक कृषी पर्यटन केंद्रे, नारायणगाव येथील तमाशा पंढरी, आशिया खंडातील सर्वात पहिली वायनरी, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र, विविध प्रकारची खाद्य संस्कृती, प्राचीन परंपरा असलेल्या बाजारपेठा तालुक्यात आहेत. शासनाच्या पर्यटन धोरणाप्रमाणे जुन्नर तालुक्याला पर्यटन संवर्धनासाठी नैसर्गिकरित्या लाभलेले वैभव तसेच वैशिष्ट्य विचारात घेऊन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने जुन्नर तालुका विशेष पर्यटन केंद्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर जुन्नर येथे नागरिकांनी फटाके वाजवून व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले.\nसामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी सांगितले की, जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. ���मदार शरद सोनवणे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना या निर्णयाने यश मिळाले आहे. तालुक्यातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा निर्णय तालुक्याचे चित्र बदलणारा ठरणार आहे. जगाच्या कानाकोपर्यात शिवजन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या जुन्नरच्या विकासाला खर्या अर्थाने यामुळे पाठबळ मिळणार आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Yash-Raj-duty-is-to-get-along-with-a-figurehead/", "date_download": "2019-02-18T16:18:08Z", "digest": "sha1:KDLSPSVBKLKWPPW3CM44JLFVH2KXISH7", "length": 7388, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " यशराजच्या कर्तृत्वाला मिळाली दातृत्वाची साथ | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › यशराजच्या कर्तृत्वाला मिळाली दातृत्वाची साथ\nयशराजच्या कर्तृत्वाला मिळाली दातृत्वाची साथ\nदहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत चिंचवडच्या आंबेडकरनगरमध्ये राहणार्या यशराज वाघमारे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 97.20 टक्के गुण मिळविले आहेत. ही बातमी दै. पुढारीने प्रसिध्द केली होती. ती बातमी वाचून यशराजचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करण्याची तयारी नोव्हेल ग्रूप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी दर्शविली आहे. विद्यार्थी दत्तक उपक्रमाअंतर्गत त्याच्या ‘आयएएस’ होईपर्यंतच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. यशराजचे वडील बापू वाघमारे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दोन मुलांच्या शिक्षणासाठी ते झटत आहेत. यशराजने वडिलांच्या कष्टांची जाण राखत प्रामाणिकपणे अभ्यास करून हे यश मिळविले.\nया यशानंतर त्याची पुढील शैक्षणिक वाटचाल चांगली व्हावी, ही त्याच्या वडिलांची इच्छा आहे. परंतु, परिस्थिती हा त्यातला प्रमुख अडसर आहे. त्यामुळे यशराजच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक उपक्रमातून अमित गोरखे यांनी त्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार होईपर्यंत ते मदत करणार आहेत. या उपक्रमातून त्यांनी यापूर्वी देखील आर्थिक परस्थितीशी झुंज देणार्या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन मदत केली आहे.यासंदर्भात यशराजचे वडील बापू वाघमारे म्हणाले, यशराजने कठीण परिस्थितीत अभ्यास करून यश मिळवले आहे. आमच्या कुटुंबाचा भाजी विक्रीच्या व्यवसायातून उदर्निवाह होतो. मात्र, चांगल्या शिक्षणासाठी पैशाची चणचण जाणवते. त्यामुळेच यशराजला दहावीसाठी खासगी क्लासेस लावता आले नाहीत. तरीही त्याने अभ्यास केला आणि भविष्यातही त्याची चांगला अभ्यास करण्याची तयारी आहे.\nसध्या आयआयटीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गोरखे यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच, त्यांनी आएएस होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत मदत करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबावरील यशराजच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार हलका झाला असून त्याला चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण करता येणार असल्याचे समाधान आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Mangoes-aavak-doubled-in-At-half-rate/", "date_download": "2019-02-18T17:00:44Z", "digest": "sha1:CQT5LBCFMJT4AAI43AIK44K2RB3TRHRJ", "length": 5331, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंब्याची आवक दुप्पट दर निम्म्यावर | पुढारी\t��Top", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Sangli › आंब्याची आवक दुप्पट दर निम्म्यावर\nआंब्याची आवक दुप्पट दर निम्म्यावर\nसांगलीत विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी आंब्याची आवक दुपटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे दर निम्म्यावर आला आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. रत्नागिरी हापूसच्या 4 ते 6 डझन आंब्याच्या पेटीचा दर 700 ते 2000 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.\nअक्षय तृतीयेच्या दरम्यान आंब्याने बराच ‘भाव’ खाल्ला. कोकणच्या आंब्याला वादळ, पावसाचा फटका बसला होता. परिणामी पहिल्या तोडीतील आंब्याची आवक कमी होती. फळे व भाजीपाला मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसच्या 4 ते 6 डझन आंब्याच्या पेटीचा दर 2 हजार ते 4 हजार रुपये होता. देवगड हापूसच्या एक डझन आंब्याच्या बॉक्सची किंमत 500 ते 700 रुपये होती. आता कोकण व कर्नाटकी आंब्याची मार्केटमध्ये रेलचेल झाली आहे. आवक दुपटीहून अधिक वाढली आहे.\nसांगलीत फळे व भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी रत्नागिरी हापूसचा 4 ते 6 डझनच्या पेटीचा दर 700 ते 2000 रुपये झाला आहे. दर निम्म्यावर आला आहे. देवगडच्या एक डझनच्या बॉक्सचा दर 300 ते 500 रुपयांपर्यंत खाली आला आहे. कर्नाटकी आंब्याचा 2 डझनचा दर 300 ते 400 रुपये आहे, अशी माहिती फ्रुटस् मर्चंटस् असोसिएशनचे शिवाजी सगरे यांनी दिली. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कलिंगडचा डझनचा दर 50 ते 400 रुपये आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramdas-athavale-guilty-sedition-pmc/", "date_download": "2019-02-18T16:42:25Z", "digest": "sha1:LYW3LZAY42NRA37DPAOAM6JD5EKT62JE", "length": 6912, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे महापालिकेकडून रामदास आठवलेंवर राजशिष्टाचार भंगाचा ठपका", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपुणे महापालिकेकडून रामदास आठवलेंवर राजशिष्टाचार भंगाचा ठपका\nपुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. वाडिया महाविद्यालयानजिकच्या एका उद्यानात महापालिकेने उभारलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण महिनाभरापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यात राजशिष्टाचारांचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रपती कार्यालयाने महापालिकेकडे खुलासा मागितला होता.\nकार्यक्रमाचे नियोजन महापालिकेकडे होते. त्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडे दिली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः हजर राहणार असल्याने राजशिष्टाचाराबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अनेक सूचना पुणे महापालिकेला देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे पालन झाले नाही.\nप्रत्यक्षात पुतळ्यावरील पडद्याचे अनावरण रिमोटने करण्याऐवजी दोरीने करण्यात आले. कार्यक्रम संपवून राष्ट्रपती निघालेले असताना ऐनवेळी त्यांना पुतळ्याजवळ थांबवून त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यात आली. त्यावेळी राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पुणेमहापालिकेकडे खुलासा मागितला असता, याला रामदास आठवले जबाबदार असल्याचा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला आहे.\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी सर्वपक्षीयांचं एकमत व्हावं: राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nसंविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी निळा झेंडा घेऊन सत्तेत आहे – रामदास आठवले\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ ��डसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nमुख्यमंत्र्यांच्या जमीन घोटाळ्यात भाजप नेत्यांनी दलाली केली – संजय निरुपम\n56 इंचाच्या छातीपेक्षा, छातीवर मेडल्स असणारी माणसे जास्त महत्वाची – उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80926222721/view", "date_download": "2019-02-18T17:25:19Z", "digest": "sha1:AUUCGEFPZRC4ZX4NUECIFACYGS4WRBUE", "length": 64007, "nlines": 554, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भक्त लीलामृत - अध्याय १४", "raw_content": "\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|भक्त लीलामृत|\nमहिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nभक्त लीलामृत - अध्याय १४\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\n ऐसें इच्छिती साधक जन \nऐसें श्रेष्ठ कोणतें साधन तरी सत्संगत तेणें धरावी ॥१॥\nलहान थोर सकळ तीर्थे \nतीं संतापासीं अवघीं राहत पर्वकाळ समवेत सर्वदा ॥२॥\n कलियुगीं न होय साधन \nन करवे महाविष्णूचें ध्यान चंचळ मन हें आवरेना ॥३॥\n नामनौका करोनि ठेविली देवें \nआणिक श्रेष्ठ नसेचि उपाय सज्ञान वैष्णव जाणती ॥४॥\nनामें करोनि परमपद प्राप्ती ऐसें श्रीकृष्ण बोलिले भागवतीं \n ऐसें निश्चितीं यापरी ॥५॥\nनामीं विश्वास बैसावया कारणें ऐसी इच्छा वाटली मनें \nतरी सत्संगति धरावी तेणें मग बोधतसे मन सहजची ॥६॥\nसाधु संगति करितां पाहे तरी सहजची श्रवण घडता हे \n मग निदिध्यास लाहे तत्काळीं ॥७॥\nमागिल अध्यायीं कथा गोमटी \nजनार्दनें श्रीदत्ताची करोनि भेटी हें कौतुकें दृष्टी दाखविले ॥८॥\n तों पुढें चरित्र काय झालें ॥९॥\n पूर्ण बोधे निवालें अंतर \nआणि दत्तात्रेय याचा लाधिला वर परी सेवा आणुमात्र न सांडी ॥१०॥\nपहिल्या परीस वाढविती नेमा विशेष स्वामि कार्याचा प्रेमा \n श्री पुरुषोत्तमा भजतसे ॥११॥\nजेवीं ब्रह्मांडीं व्यापला प्रभंजन परी न सांडीच चंचळपण \nकां गंगा समुद्रासि मिळाली आपण परी मागील धांवणें न राहे ॥१२॥\nनातरि श्रीहरीस न करितां निश्चित \nपरी मर्यादा न सांडितीच सत्य तैसीच स्थित एकनाथाची ॥१३॥\n आणि सद्गुरुचा लाधला वर \nपरी सेवेसि तिष्टे निरंतर आळस अणुमात्र असेना ॥१४॥\nतों जनार्दन मनीं विचारित म्हणे य���ज ऐसा सद्गुरुभक्त \n प्रेम अद्भुत पैं याचें ॥१५॥\nयासि सेवेसि ठेवितां साचार मर्यादा अणुमात्र न राहे ॥१६॥\nऐसा विचार करोनि चित्तीं मग एकनाथासि घरांत पाहती \nतंव तो बैसोनि एकांतीं \n उठोनि सद्भावें केलें नमन \nतेव्हां सद्गुरु स्वस्थानीं बैसोन देतां शिकवण एकनाथा ॥१८॥\nतरी न सांडावी सगुणभक्ती ही आठवण चित्तीं असोदे ॥१९॥\nपरी तयासि नव्हेचि सगुण दर्शन भक्ति वांचोन सर्वथा ॥२०॥\n नाना सिद्धीचे सोहळे दाविती \nपरी तयांसि न भेटेचि श्रीपती सप्रेम भक्ति वांचोनियां ॥२१॥\n आपणही विसरेल देह भान \nपरी सगुण मूर्तीचें न होय दर्शन हें दुर्लभ जाण एकनाथा ॥२२॥\nआपुला देह असे निश्चित तोंवरी सगुणी असावी प्रीत \nआतां तुजला सांगतों युक्त ते देवोनि चित्त अवधारी ॥२३॥\nदेवगिरि पृष्ट प्रांत निश्चित सुलभ नांवें असे एक पर्वत \nसूर्यकुंड तीर्थ असे तेथ स्थळ एकांत रमणीय तें ॥२४॥\nते स्थळीं जावोनि साधक जन \nतयासि साक्षात्कार येतसे पूर्ण पुण्य पावन ते भूमी ॥२५॥\nतरी आतां ऐकता प्राण सखया ते स्थळीं जाय लवलाह्या \nकोणासि न बोलावें वचन आज्ञा प्रमाण आमुची ॥२७॥\nआणि अवचित मिळेल जरी कांहीं तरी ते सुखें भक्षित जायीं \nआमुची खंती न करावी कांहीं सन्निध ते ठायीं मी असें ॥२८॥\nतें मार्कंडेय ऋषीचें असे स्थान ऐसें पुराण प्रसिद्ध वचन\nतरी तेथें करावें श्रीकृष्ण ध्यान सप्रेम मनें होवोनियां ॥२९॥\nकांहीं अपूर्व पडतां दृष्टी मग परतोनि यावें आमुच्या भेटी \n आनंद पोटीं वाटला ॥३०॥\nआधींच सच्छिष्य प्रेमळ जाण आणि गुरुंनी सांगीतली उपासना \nमग परमसंतोष वाटला मना वंदोनि चरणां निघतसे ॥३१॥\nवरकड गुरु ज्ञान सांगतीं \n नव्हे निश्चितीं सर्वथा ॥३२॥\nभक्तिवीण जें कां ज्ञान तें बाष्कळाचें जैसें भाषण \nयाचे विषयीं ऐका सज्जन स्वामींचें वचन एक असे ॥३३॥\nअभंग ॥ भक्तीचें उदरीं जन्मलें हें ज्ञान ज्ञानासी महिमान भक्तिचेनी ॥१॥\nभक्तीनें ज्ञानासी दीधलें महिमान भक्ति मूळज्ञान वैराग्यातें ॥२॥\n मूळचि नाही जोडे फळ कैसें ॥३॥\nएका जनार्दनी भक्तीयुक्त क्रिया ब्रह्मज्ञान पाया लागे त्याच्या ॥४॥\n भक्ति उच्छेदोनि सांगतां ज्ञान \nजो खंडितसे देव भक्तपण अधम त्याहून श्रेष्ठ नसे ॥३४॥\nधन्य सद्गुरु जनार्दन भला कीं जनार्दनचि सगुण जाहला \n ऐसे मजला भासतसे ॥३५॥\nअसो गुरुभक्तांची स्थिती सांगतां \nम्हणवोनि उबग मानिजे श्रोता नावेक दृष्टांतां बोलिलों ॥३६॥\nमग सद्गुरु आज्ञा होतांचि सत्वर \n वैष्णव वीर काय करी ॥३७॥\nतें रमणीय स्थळ विलोकून परम विश्रांति पावलें मन \nमग सूर्यकुंडीं करोनि स्नान नित्यनेम तेणें सारिला ॥३८॥\n एकाग्र मन केलें निश्चित \n भान अणुमात्र असेना ॥४०॥\nतंव तया पर्वतावर निश्चित \n धांवला त्वरित डसावया ॥४१॥\nआंगासि वेढे घालतांचि तेणें तो दुर्बुद्धि गेली देहांतून \n करित संरक्षण कैशापरी ॥४२॥\nशीत उष्ण बाधील त्यासी \n मस्तकी फणा उभारित ॥४३॥\n भुजंग धरी सात्विक लक्षण \nबुद्धीचा पालट जाहला पूर्ण होतांचि स्पर्शन संतांचें ॥४४॥\nतों भुजंग निघोनि जाय सत्वर न पडे साचार दृष्टीसी ॥४५॥\nसर्प वेष्टित हें विदित नाहीं निश्चित तयासी ॥४६॥\nतंव त्या पर्वता तळवटीं देख कुग्राम वाडी होती एक \nतेथें वैष्णव राहतसे देख कृषीवळ भाविक तो असे ॥४७॥\nतो पूर्वजन्मींचा योगभ्रष्ट जाण यास्तव करीतसे शुद्ध आचरण \n सडा संमार्जन नित्य होय ॥४८॥\nवस्त्रें पात्रें शुचिर्भूत जाण स्नाना वांचोनि न सेवी अन्न \nप्रपंच धंदा सारीत आपण \n तया ऐसीच वर्ते तत्वतां \n असत्य वचन न बोलती ॥५१॥\n कोणी तपस्वी देखिला नयनीं \nतयासि दूध पाजीतसे नेउनी प्रीती करोनि आपुल्या ॥५२॥\nपर्वता तळवटीं समीप जाण शेत पेरिलें असे त्याणें \nतेथें पीक आलें सधन यास्तव राखण बैसला ॥५३॥\n तेव्हां त्याणें देखिलें नयनीं \nमग निरसें दूध घरीं तापवोनी गेला घेऊनि त्या ठायां ॥५४॥\nतों ध्यान विसर्जन करोनि प्रीतीं बैसले असती सहज स्थिती \nकृषींवळें दंडवत करोनि तयाप्रती मग काय विनंती करितसे ॥५५॥\nदूध आणिलें असे तापवून याचें स्वामीनीं करावें सेवन \n करिती मान्य तयाचें ॥५६॥\n स्वहस्तें पात्र लावीत वदनीं \nकृषीबळ संतोष पावोनि मनीं आपुल्या स्थानीं तो गेला ॥५६॥\nकांतेसि आज्ञा केली निश्चिती ते नित्य दूध आणीतसे शेतीं \nतें आधीं देवोनि नाथाप्रती मग अन्न सेविती आपण ॥५७॥\nजरी पूर्व पुण्या असेल ठेवा तरीच संताची घडेल सेवा \nतयाचा आभार पडतसे देवा सोडवी भवार्णवा पासोनी ॥५८॥\nसंत सेवा करिती प्रीतीनें \nयाहोनि अधिक श्रेष्ठ साधन नसेचि जाण सर्वथा ॥५९॥\nकुणबी तो सभाग्य दैवाथिला यास्तव सद्बुद्धि उमजे त्याला \nप्रपंच करोनि परमार्थ साधिला त्याच्या पुण्याला पार नाहीं ॥६०॥\nएके दिवशीं त्याची जाया \n दळण लवलाह्या सारिलें ॥६१॥\nचंद्राचा प्��काश पडतां निश्चित तिला वाटे जाहली प्रभात \nम्हणोनि स्वहस्तें गाई दुहित वेगळ्या पात्रांत दुध ठेवी ॥६२॥\n दूधही निघाले बहुत फार \nपितळेंचे पात्रीं तावितां सुंदर घातला गोवर त्यावरी ॥६३॥\nमग सडा संमार्जन करोनि सत्वरी \nपाक निष्पत्ति सारिली बरी तों उदयासि तमारी पावला ॥६४॥\nम्हणे दळावयासि उठलें सत्वर तेव्हां रात्र होती फार \nशेती जावयासि लावला उशीर तरी निवेल साचार अन्न आतां ॥६५॥\nऐसें म्हणवोनि ते सुंदरी भाकरीची पाटी घेतली शिंरीं \nस्वहस्तें दुग्धाचें पात्र धरी मग जात सत्वरी लगबगें ॥६६॥\nशेतीचे पाळीस येता कामिनी तों निजपतीनें देखिली नयनीं \nहातिचें पात्र सत्वर घेऊनी मग स्नानालागोनी तो गेला ॥६७॥\n करोनि कांतेसि बोले वचन \nआजि सकाळ वेळीं आणिलें अन्न याचें कारण मज सांग ॥६८॥\nक्षुधा लागली नाहीं मजसी \n त्याजविण अन्नासि भक्षूं नये ॥६९॥\nकांता म्हणे मी जाहलें जागृत तेव्हां बहुत होती रात \nअन्न निवोनि जाईल निश्चित यास्तव त्वरित पातलें ॥७०॥\nतरी तुम्ही जावोनि पर्वतासी \n ऐसें तयासी बोलिली ॥७१॥\nमग पात्र घेऊनि निजकरी \nतों अद्गुत चरित्र देखिलें नेत्रीं तें सादर चतुरीं परिसिजे ॥७२॥\nस्नान संध्या करोनि समस्त \nश्रीकृष्ण ध्यानीं जडलें चित्त देहभान किंचित असेना ॥७३॥\nमहा भुजंग येऊनि आपण सकळ शरीर वेष्टिलें जाण \n मस्तकीं फणा धरितसे ॥७४॥\nहें कुणबियानें देखोनि नयनीं परम भय उपजलें मनीं \nम्हणे हा ब्राह्मण अनुष्ठानी सर्पे वेष्टुनी धरियेला ॥७५॥\n तूं तरी यासि वांचवीं आतां \nमाझा उपाय न चाले सर्वथा बळ बुद्धी वृथा ते गेली ॥७६॥\nतापसियचें शरीर न चळे बहुतेक डंखिला आहे काळें \nमाझें सेवाफळ निष्फळ गेलें म्हणोनि तळमळ बहुत करी ॥७७॥\nहांका आरोळया मारिल्या फार परी सर्प सर्वथा न जाय दूर \nमेला मेला रे द्विजवर \nयाचा शब्द ऐकतो कोण परी प्राण पोषण करीतसे ॥७९॥\nनिदान जाणोनि तये क्षणीं मग स्वमुखें करितसे शंखध्वनी \n त्वरे करोनि पाव आतां ॥८०॥\nऐसा गलबला बहुत करितां \nमग शरीरासि चळण होतां भुजंग पळतां होय वेगीं ॥८१॥\nमग सावध होऊनियां भलें स्वहस्तें नेत्रासि उदक लाविलें \nकुणबियासि म्हणती काय जाहलें तें सत्वर वहिलें सांग मज ॥८२॥\nदृष्टीसि देखिला होता सर्प म्हणोनि शरीरीं सुटला कंप \nमग सावध होऊनि आपोआप पातला समीप ते समयीं ॥८३॥\n बोलत असे प्रति उत्तर \nम्हणे आजि महाभुजंगे��� साचार \nतो दृष्टिसि देखोनि साचार चित्तीं भय उपजलें फार \nमग शंखानाद केला थोर यास्तव विखार पळाला ॥८५॥\nस्वामीचा निश्चय देवा पायीं यास्तव वांचला तये समयीं \nकाळ आला परी वेळ नाहीं ऐसेंचि जीवीं वाटतें ॥८६॥\n ऐकोनि अभंग बोलिले आपण \nतो ग्रंथीं लिहितों निजप्रीती करुन तरी करावा श्रवण भाविक हो ॥८७॥\nअभंग ॥ आम्हां डंखू आला काळ तोचि जाहला कृपाळ ॥१॥\nभली ओळखी झाली आत्तां चित्त मीनलेसे चिंत्ता ॥२॥\nदेही फिटला देह भावो तेथें काळचि झाला वावो ॥३॥\n जिण्या मरणा सौरस नाहीं ॥४॥\nओव्या ॥ इतुकें वचन बोलोनि प्रीतीं लाविलीं दोन्ही नेत्र पातीं \nहृदयीं चिंतिली पांडुरंग मूर्ती सप्रेम चित्तीं होऊनियां ॥८८॥\n अनंत अपार तुझी कीर्ती \nमहिमा वर्णितां क्षीणल्या श्रुतीं कुंठित मती सकलांच्या ॥९०॥\nतूं तरी अजअजित अव्यय \n तरी तुझा ठाव न पविजे ॥९१॥\n नाम जपतां निवाला शिव \nतुवांच विश्व व्यापिलें सर्व परी धरावयासि ठाव असेना ॥९२॥\nपरी निजभक्ताच्या कैवारें साचार \n माझे नेत्र भुकेले ॥९३॥\n शंख चक्र हातीं मंडित ॥९४॥\nकंठीं कौस्तुभ झळके सुंदर दिव्य पीतांबर झळकतसे ॥९५॥\nक्षुद्र घंटिका डोल देती पाहतां विश्रांती होय जीवां ॥९६॥\n केशरी टिळक रेखिला पूर्ण \n श्रीवत्सलांछन तें हृदयीं ॥९७॥\nदिव्य तेज तये वेळें उणे दिसतें रवि मंडळ \nश्रीनाथ पहातां उघडोनि डोळे तो परब्रह्म सांवळे पुढें असे ॥९८॥\nसप्रेम भाव धरोनि पोटीं चरणीं सद्भावें घातली मिठी \n नाथासि पोटीं धरियेलें ॥९९॥\nमग आसनी बैसवोनि देवराया \nम्हणे निजकृपेची करोनि छाया मनोरथा माझिया पुरविलें ॥१००॥\n हे कृपाबळानें सांग पाहिले दृष्टीं \n म्हणे मी एक सृष्टीं दैवाचा ॥१॥\nऐसें म्हणवोनि ते अवसरी \nतो एकनाथासी पुसोनी सत्वरीं अंतर्धान श्रीहरी पावले ॥२॥\n सद्भावे नमन करितसे ॥३॥\nम्हणे स्वामीच्या या संगतीनें निश्चितीं म्यां दृष्टी देखिलें वैकुंठपती \nयेर्हवी तरि मी हीन याती मूढमती पैं असें ॥४॥\nहा मज आला चमत्कार वारंवार स्तुति करी ॥५॥\nमग दुग्धाचें पात्र घेवोनि हातीं \n माझी आर्ती हे असे ॥६॥\nशुद्ध भावार्थ देखोनि जाण त्याचें दुग्ध केलें प्राशन \nनेत्र संकेतें सांगती खुण घरासि जाणे सत्वर पैं ॥७॥\n साष्टांग नमस्कार घातला धरणीं \nपरम लाभ मानोनि मनीं आपुल्या स्थानीं तो गेला ॥८॥\nश्रीनाथ हाचि परब्रह्म मूर्ती ऐसा निश्चय बानला चित्त��ं \nचरित्र जाहले तो निश्चिती कांते प्रती निवदिलें ॥९॥\nइकडे दोन प्रहर आला दिनकर यास्तव उष्ण जाहलें तीव्र \n घटिका चार बैसले ॥१०॥\nउष्ण टाळिले ते ठिकाणीं तो जनार्दन आज्ञा आठवली मनीं \nकीं कांही अपूर्व देखिलें नयनीं तरी यावें परतोनी मजपासीं ॥११॥\nतरी याहूनि नवल नसेचि दूसरे लाभ थोर घडला कीं ॥१२॥\nमग येऊनि देवगिरी प्रती सद्गुरु मूर्तीप्रती भेटले ॥१३॥\n म्हणे पालटलें चिन्ह दिसताहें ॥१४॥\n अप्राप्य प्राप्त तें झालें ॥१५॥\nतंव एके दिवसीं जनार्दन \nमज चित्तीं हेत उपजला पूर्ण कीं गंगास्नान करावें ॥१७॥\nसुमुहूर्त पाहोनि एके दिनीं \n दिधली नेमूनी एक तेव्हां ॥१८॥\nआचारी ब्राह्मण नेमणूक ऐसी घेवोनि त्वरेंसी निघालें ॥१९॥\nजेथें रमणीय स्थळ निश्चितीं तये ठायीं वस्तीस राहती \n संवाद करिती परस्परें ॥२०॥\n त्या ठायीं बहुतचि प्रीत \nतेथें संतोषें क्रमिती रात धन्य म्हणत सुदिन हा ॥२१॥\nऐसा पंथ क्रमिती फार तंव एक ग्राम लागलें थोर \nते स्थळीं चंद्रभट द्विजवर वैष्णव वीर पैं होता ॥२२॥\nत्याची सत्कीर्ति ऐकोनि श्रवणी गुरु शिष्य संतोषयुक्त मनीं \nमग अस्तमानासि जातां तरणीं उतरले सदनीं तयाचें ॥२३॥\n केला तयाचा सन्मान आदर \n भेटले सत्वर तेधवां ॥२४॥\nचंद्रभट नामा विरक्त ब्राह्मण कुटुंबी असोनि निराश मन \nकायिक वाचिक मानसिक केवळ \nज्याच्या वाचेसि असत्य मळ याचा विटाळ स्पर्शेना ॥२६॥\nआत्मवत मानीं अवघे जन दया संपूर्ण सर्वांभूतीं ॥२७॥\nसंसार पाश तुटावया निश्चितीं \nम्हणे कधी आतां उगवेल गुंती चित्तीं विरक्ति बाणली ॥२८॥\nऐसा तो चंद्रभट ब्राह्मण निराश उदासीन विरक्त मन \nसायंकाळ संध्या करोनि सत्वर मग ते करिती उपहार \nतों एकांती बैसोनि द्विजवर पुस्तक सत्वर सोडिलें ॥३०॥\nचंद्रभट त्याची व्याख्या करी \nमग एकनाथ आणि जनार्दन तया समीप बैसती येऊन \nम्हणती धन्य आजिचा सुदिन जाहले दर्शन संताचे ॥३२॥\nप्रेमळ श्रोते सर्वज्ञ निपुण मिळतां उल्हासे त्याचें मन \nअर्थ सांगतसे प्रांजळ करुन ऐकतांचि मन वेधतसे ॥३३॥\nअनुभवा घ्या गोष्टी सांगत \nप्रेमे नेत्रीं अश्रु वाहत विदेह स्थित तिघांची ॥३४॥\n कीं ब्रह्मा विष्णु महेश्वर \n तैसा विचार तो झाला ॥३५॥\nनातरी गंगा यमुना सरस्वती एकत्र होवोनि जैशा वाहती \nतैसीच तिघांची जडली प्रीती स्वानंदें रात्री क्रमितसे ॥३६॥\nपुस्तक समाप्त झालीया पाहीं मग ���िद्रेसि मान देती कांहीं \nयांची संगती सर्वदा असावी हा हत जीवीं उभयतां ॥३७॥\nकर्म उपासना आणि ज्ञान तिहीं शास्त्री असे निपुण \n बोलती वचन परस्परें ॥३८॥\nअसो या परी क्रमीली राती सकाळ उठोनि प्रयाण करिती \nतो चंद्रभट येऊनि करितसे ग्लांती म्हणे माझी विनंती अवधारा ॥३९॥\n माझा आश्रम पवित्र करणें \nऐसा सद्भाव देखोनि पूर्ण मग जनार्दन अवश्य म्हणे ॥४०॥\nमंदिरी करुनियां पाक निष्पत्ती मग नित्यनेम अवघा सारिती \nनैवेद्य वैश्वदेव करोनि प्रीतीं भोजना प्रती बैसलें ॥४१॥\n आणि चंद्रभट गृहस्वामी पूर्ण \nएके पंक्तीस भोजन करुन मग मनुष्यांसि अन्न देवविलें ॥४२॥\n विनंति करितसे तये क्षणी \nतुमची संगती असावी निशिदिनी ऐसा हेत मनीं उपजला ॥४३॥\nतंव जनार्दन देती प्रत्युत्तर \nकांहीं संकोच न करोनि अंतर \n म्हणे बरी लाधला सत्संगती \nशांति विरक्ती समवेत ॥४५॥\n स्वानंद होतसे चित्तीं ॥४६॥\nत्यांचे ठायी प्रीत थोर अध्यात्म उत्तर बोलती ॥४७॥\nऐशा रीतीं क्रमितां पंथ \n अनुताप युक्त ते समयी ॥४८॥\n अनन्य प्रीती करोनियां ॥४९॥\nआन्न शांती करोनि साचार \nतंव जनार्दन म्हणती एकनाथा सांगतो वचन ऐक आतां \nश्रीदत्त वरद तुझीया माथा लाधला अवचितां निजभाग्यें ॥५१॥\nयाजवरी टीका करी प्राकृत प्रांजळ बहुत ये स्थानीं ॥५२॥\nते हां ग्रंथासि आरंभ करिती सप्रेम गती करोनियां ॥५३॥\nआधी श्र्लोक लिहूनि साचार \n श्रीगुरुसि सत्वर दाखविला ॥५४॥\n आणिक क्षेत्रवासी थोर ब्राह्मण \nत्यावरी टीका केली प्राकृत मग सद्गुरु बोलत काय तेव्हां ॥५६॥\n तुझेनि मुखें प्राकृत लेण \nमग चतुःश्लोकीची टीका घेऊन करितसे पारायण चंद्रभट ॥५८॥\nकर्म उपासना आणि ज्ञान त्याचे आंगीं असे चिन्ह \nपरी श्रीनाथें केलें प्राकृत लेण त्याच्या नित्य नेम जाण धरियेला ॥५९॥\n म्हणे हे गुरुशिष्य साचार \nऐसा सद्भाव धरोनि चित्तीं करितसे स्तुति सर्वदा ॥६१॥\n अवघेचि म्हणती धन्य धन्य \n केली स्नानें कुशावर्ती ॥६२॥\nऐसा तीर्थ विधि करोनि सत्वरी ते स्थळीं त्रिरात्री राहिले ॥६३॥\nइतुकी यात्रा करुनि जाण मग देवगिरीस चालिले परतोन \nपरी चंद्रभटाचें उदास मन गृह आशा तेणे सोडिली ॥६४॥\nकांता पुत्र गृह वित्त आधींच कंठाळलें होतें चित्त \nम्हणवोनि न सोडी संगत मग देवगिरीस येत समागमें ॥६५॥\n संतर्पण केलें दुसरें दिनीं \n सप्रेम मनीं सर्वदा ॥६६॥\n म्हणे एकनाथ हा अवतार मुर्त्ती \nवय लहान याची आकृति परी विशाळ मती वक्तृत्वें ॥६७॥\nऐसा निश्चय करोनि थोंर राहे निरंतर तें ठायी ॥६८॥\nबहुत दिवस लोटती तेथ मग तो पावला विदेह स्थित \nजनार्दन रुपें विश्व भासत आपणही तयांत समावे ॥६९॥\nमी माझें देह निश्चितीं तैसी मनांत नाठवे स्फूर्ती \nसत्कर्म राहिलें सहज स्थिती आत्मवत जगत भासे तया ॥१७०॥\nपूर्ण बोध ठसावला जाण \n सर्वत्र जन बोलती ॥७१॥\nकांहीं दिवस लोटतां ऐसे मग जनार्दनासि स्वमुखें पुसे \nआता हेत उपजला असे कीं समाधीस बैसावें ॥७२॥\nत्याचे मनोगत जाणोनि पाहीं \nपरी यवन उपद्रव करतील कांहीं मग एक युक्ति तिहीं योजिली ॥७३॥\nजैसें अविंधाची मदार जाण तसैच वर रचिलें स्थान \nहिंदु आणि ते यवन \n तें स्थापन आहे अद्यापवर \n देखती सर्व दृष्टीसीं ॥७५॥\nतों जनार्दनपंत एके दिनीं विचार करिती आपुलें मनीं \n तेणें होईल अवनी पवित्र हे ॥७६॥\nमग नाथास समीप बोलावून एकांतीं म्हणती ऐक वचन \nतेव्हां विनय मस्तक चरणीं ठेवून स्वमूखें स्तवन करीतसे ॥७७॥\nम्हणे जय जयाजी जनार्दना \nमी तरी लडिवाळ तुझा तान्हा अद्भुत महिमा काय जाणों ॥७८॥\nश्रुति शास्त्रें तुज वर्णिती तयांच्या कुंठित जाहल्या मती \nखुंटल्या सकळ पुराण व्युत्पत्ती परी तुझी सत्कीर्ती पूर्ण नव्हे ॥७९॥\nतुझा स्तव करितां देवाधिदेवा \nदुखंड जाहल्या त्याच्या जिव्हा आमुचा हेवा तो किती ॥१८०॥\nऐसा जो कां भोगि नायक होऊनि राहे तुझा कल्पक \nतुज अंगावरी निजवोनी कौतुक सप्रेम सुख भोगितसे ॥८१॥\n तुझा महिमा नेणोनि त्यानें \nमग स्वयें केलें वत्सा हरण तेव्हां अद्भुत विंदान दाविलें ॥८२॥\nगाई गोपाळ वत्सें निर्धारी तुवा निर्माण केली दुसरी \nमग चतुर्मुखें ब्रह्मा स्तवन करी शरण निर्धारी तुज आला ॥८३॥\n इंद्रियें राहाटती निज शरीरी \nउत्तीर्ण व्हावें कैशा परी पदार्थ पदरी एक न दिसे ॥८४॥\nचराचर जे दृष्टीस भासत मी तुजचि देखें तयात \nइतुकेनि हे मन निश्चित पावलें विश्रांत सर्वदा ॥८५॥\nऐसे स्तवन करोनि पाहीं सद्भावें मस्तक ठेविला पायीं \nम्हणे आज्ञा कराल तीये समयीं धरीन जीवीं सर्वस्वें ॥८६॥\n ऐकोनि जनार्दन संतोष मनें \nम्हणती पृथ्वीचीं तीर्थें संपूर्ण येई पाहोन एकदां ॥८७॥\n वचनें कोठें असावें पंचरात्र \n तयांसि नमस्कार करावा ॥८८॥\n स्वयें श्रीकृष्ण चालवील ॥८९॥\n येई परतोनी मजपासी ॥१९०॥\nते म्हणाल जरी कैशा रीतीं तरी तेही रीती अवधारा ॥९१॥\n यास्तव हर्ष वाटला मनें \nपरी सद्गरुची सगुण दर्शनें अंतरली म्हणोन खंतावे ॥९२॥\nमग घरीं निपजोनि पक्वान्न एके पंक्तीस केलें भोजन \nमुख शुद्धि विडे घेऊन \nश्रीनाथ जेव्हां तीर्थासि जात \nजैसी अबला सासर्याची जात ते होय सद्गदित ते समयीं ॥९४॥\nमार्गी अरण्यांत जावोनि पाहीं \nम्हणे आतां कृपा असों द्यावी घातली डोई पोटांत ॥९५॥\n सप्रेम नेत्रीं अश्रु वाहत \nसद्गुरुसि ऐसी अवस्था होत प्रेम नावरत सर्वथा ॥९६॥\nजनार्दन म्हणती ते समयीं मी तर सर्व काळ तुझें हृदयीं \nतुझा माझा वियोग नाहीं हा आठव जिवीं धरावा ॥९७॥\nतूं तरी माझा आत्माचि जाण \nवियोगें शीण न धरावा ॥९८॥\nमन आपुल्या शीरींची कोचकी \n सप्रेम हरिखें बोसंडे ॥९९॥\nमग श्रीनाथ विनंती करीत सहज पुन्हा दर्शन द्यावें मज \n सद्गुरुराज अवश्य म्हणे ॥२००॥\nमग जनार्दनासि प्रदक्षिणा करुन नमस्कार घालीत प्रीतीं करुन \nसगुण स्वरुप आठवोनि ध्यान त्वरें करुन चालिले ॥१॥\nपुन्हां पुन्हां दंडवत घालीत आहे दिसो राहे तों वरी ॥२॥\n पुढें चालिले त्वरें करुनी \n सद्गुरु सदनीं मग आले ॥३॥\nसद्गुरुसि खंती वाटतसे पूर्ण न पडे चैन सर्वथा ॥४॥\nसंत ते साक्षात पांडुरंगमूर्ती त्याची कवणा वदवेल स्थिती \nतेथें वल्गना करीं मी मूढमती हा अपराध निश्चित दिसतसे ॥५॥\nपरी आवडीचे नियोगें साचार वेडीं वांकुडी वदतो अक्षरें \n भीमातीर विहारी जो ॥६॥\nतो पांडुरंग माया लाघवी आपुलीं चरित्रें आपण वदवी \n नव्हेचि कवी ग्रंथकर्ता ॥७॥\nस्वस्ति श्री भक्तलीलामृत ग्रंथ \nप्रेमळ परिसोत भाविक भक्त चतुर्दशाध्याय रसाळ हा ॥२०८॥\nअ० ॥१४॥ओ० ॥२०८॥ अभंग ॥१७॥ एकुण ओव्या ॥२२५॥ ॥६॥\nकांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mu.ac.in/portal/useful-link/election-section/", "date_download": "2019-02-18T17:08:27Z", "digest": "sha1:DV6S2QCYBGLQ7XX4MGS2TCJZAHCDDJ3O", "length": 27623, "nlines": 187, "source_domain": "mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Election Section", "raw_content": "\nनिवडणूक सूचनेनुसार अभ्यासमंडळाची पहिली बैठक (सभा) दिनांक १९ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येणार आहे\nअभ्यासमंडळावरील अध्यक्ष पदाची निवडणूक वाढविण्याकरीत�� अर्ज दाखल केलेल्या उमदेवारांचं अंतिम यादी\nअधिसभेच्या बैठकीतील निवडणुकीद्वारे व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या उमेदवारांची अंतिम यादी\nदिनांक १७ मे २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या सन २०१७ चा एकरूप परिनियम क्रमांक ०१ मधील मुद्दा क्रमांक ०९ (२) नुसार निवडणूक सूचना\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम (३०) (४)(च)(f), (छ)(g), (ज) (h) व (झ)(I) नुसार अधिसभेचे सदस्य असलेल्या प्राचार्य अध्यापक व विद्यापीठ अध्यापक व्यवस्थापन प्रतिनिधी व नोंदणीकृत पदवीधर यांचे मधून प्रत्येकी दोन सदस्य अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून निवडून देण्याकरिताची दिनांक ३० जून २०१८ रोजी पारित करण्यात आली असून व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यत्वाकरिता उमेदवारी सर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार दिनांक १० जुलै २०१८ पर्यंत आहे\nमहाराष्ट्र विधान परिषदेची पदवीधर / शिक्षक द्विवार्षिक निवडणूक २०१८ मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत\nमतपत्रिका छाननी आणि मतमोजणी वेळी उमेदवारांसाठी सूचना\nअधिसभा १० नोंदणीकृत पदवीधर जागांसाठी वैध/ अवैध उमेदवारांची यादी\nनामनिर्देशन अर्ज छाननीकरिता प्रतिनिधी नेमणूक करण्याबाबत नमुना\nनामनिर्देशन अर्जाच्या छाननी/ मतमोजणीकरिता महत्वाच्या सूचना\nमहाविद्यालयीन अध्यापकांची अधिसभा निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी\nमहाविद्यालयीन अध्यापकांची विद्यापरिषद निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी\n४ विद्याशाखांमध्ये अभ्यासक्रमांच्या समावेशाबाबत\nविद्यापीठाच्या अधिसभेवर १० नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकांबाबतचे जाहीर प्रकटन\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये कलम ३० (४), ६२(२), ९९,१०९ (३) व १४६(१) मध्ये सुधारणा अध्यादेशानुसार कार्यवाही करणेबाबत\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(द)(r) नुसार महाविद्यालयीन अध्यापकांमधून अधिसभेच्या १० आणि कलम ३२(३)(छ) (g) नुसार विद्यापरिषदेवर प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येकी २ अध्यापकांच्या जागांच्या निवडणुकांसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्याबाबत परिपत्रक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(द)(r) ���ुसार मुंबई विद्यापिठाच्या अधिसभेवर १० महाविद्यालयीन अध्यापक आणि कलम ३२(३)(छ) (g) नुसार प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणारे २ महाविद्यालयीन अध्यापक यांच्या निवडणुकीकरिता अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याबाबत जाहीर प्रकटन\nमतपत्रिका छाननी /मतमोजणीकरिता प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी अर्जाचा नमुना 'क'\nविद्यापीठाच्या अधिसभेवर १० नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकांबाबतचे जाहीर प्रकटन\nसूचना – अध्यापक तात्पुरती मतदारयादीवर आक्षेपांकरिता सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरु असल्याबाबत सूचना\nविद्यापीठाच्या अधिसभेवर आणि विद्यापरिषदेवर अध्यापक निवडणुकांबाबतचे प्रकटन\nप्राचार्य, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक आणि विभाग प्रमुख या मतदार संघाच्या निवडणुका ७ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे त्याकरिता नामनिर्देशन अर्ज भरावयाचे अंतिम तारीख २१ जानेवारी २०१८ आहे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४० (२) (ग) नुसार विद्यापीठ संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांच्या गटातून निवडून द्यावयाचे संलग्न महाविद्यालयातील व मान्यताप्राप्त परिसंस्थेतील या निवडणूक सूचनेस जोडलेल्या परिषष्ठ -१ मध्ये नमूद केलेल्या प्रत्येक अभ्यासमंडळावर तीन (०३) विभागप्रमुखांची निवडणूक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ण) (o) नुसार प्राचार्यांच्या गटाने त्यांच्या मधून दहा (१०) प्राचार्यांची अधिसभेवरील सदस्य पदाची निवडणूक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (त) (p) नुसार संलग्न महाविद्यालये किंवा परिसंस्था यांच्या व्यवस्थापन प्रतिनिधी गटाने सहा (०६) व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीच अधिसभेवरील सदस्य पदाची निवडणूक\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ध) (s) मधील तरतुदीनुसार विद्यापीठ अध्यापकांच्या गटाने त्यांच्यामधून तीन (०३) विद्यापीठ अध्यापकांची अधिसभेवर सदस्य म्हणून निवडून देण्यासाठी दि. १७ मी २०१७ रोज महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे प्रसिद्ध केलेल्या सन २०१७ चा एकरूप परिनियम क्रमांक ०१ मधील मुद्दा क्रमांक ०९ नुसार निवडणूक सूचना\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ध) (S) नुसार ���िद्यापीठ अध्यापकांमधून अधिसभेच्या तीन जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (ण) (o) नुसार महाविद्यालयांच्या प्राचार्यांमधून अधिसभेच्या १० जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (त) (P) नुसार संलग्न महाविद्यालये किंवा परिसंस्था यांच्या व्यवस्थापकांमधून अधिसभेच्या सहा जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४० (२) (ग) (C) नुसार संलग्न महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्थाचे विभाग प्रमुखांमधून अधिसभेच्या तीन जागांच्या निवणुकांसाठी मतदारयादी प्रसिद्ध करणे\nविद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकांबाबतचे प्रकटन\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार ४ विद्याशाखांमध्ये अभ्यासक्रमांचा समावेश करण्याबाबत\nनावनोंदणी / मतदार यादी तयार करण्यासाठीची मुदत वाढविण्याबाबत\nनिवडणुकी बाबत वेळोवेळी विद्यापीठाने जाहीर केलेले प्रकटन / विविध परिपत्रिके आपल्या महाविद्यालयातील नोटीस बोर्ड वर लावण्याबाबत\nनावनोंदणी / मतदार यादी तयार करण्यासाठीची मुदत वाढविण्याबाबत कोणाचीही मुदतवाढीची मागणी मंजूर करता येणार नाही\nसंचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ, या पदाच्या निवडीच्या प्रयोजनासाठी अर्हता व अनुभव\nसंचालक, नवोपक्रम, नव संशोधन व साहचर्य, या पदाच्या निवडीच्या प्रयोजनासाठी अर्हता व अनुभव\nसंचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण, या पदाच्या निवडीच्या प्रयोजनासाठी अर्हता व अनुभव\nविद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणाचा सदस्य म्हणून निवडून येण्याच्या नामनिर्देशित करण्याच्या अथवा स्वीकृत करून घेण्याच्या पात्रता शर्ती\nमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , वर्ष १ अंक ३१(५), दिनांक १७ ऑगस्ट,२०१५ चा अधिनियम क्र. म २९ आणि पत्र क्र मवीस -२०१५(११२/१५)/विशि -४,दिनांक २५ऑगस्ट,२०१५ ,२०१५ नुसार विद्यापीठीच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणूक दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३६(५) मधील तरतुदीनुसार विविध विषयाच्या अभ्यास मंडळाची संशोधन व मान्यता समिती स���थापन करता आलेली नाही.\nसन २०१५ मध्ये घेण्यात येणा-या विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या व अभ्यास मंडळांच्या निवडणूकांची सुरू करण्यात नावनोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन/ ऑफलाईन) वरिल अधिनियमानुसार तात्काळ थांबविण्यात येत असून दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत कोणत्याही निवडणूका घेण्यात येणार नाहीत\nसन २०१५ मध्ये घेण्यात येणा-या मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतील दहा नोंदणीकृत पदवीधर सदस्यांच्या निवडणूकांची सुरू करण्यात नावनोंदणी प्रक्रिया (ऑनलाईन/ ऑफलाईन) वरिल अधिनियमानुसार तात्काळ थांबविण्यात येत असून दिनांक ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत कोणत्याही निवडणूका घेण्यात येणार नाहीत\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी प्रक्रीयेचे अंतरीम तारीख ३१ ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप्रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: सर्व मतदार संघासाठी नावनोंदणी प्रक्रीयेचे अंतिम तारीख ३१ ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी प्रक्रीयेचे अंतरीम तारीख २० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप्रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: सर्व मतदार संघासाठी नावनोंदणी प्रक्रीयेचे अंतिम तारीख २० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप्रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: सर्व मतदार संघासाठी नावनोंदणी प्रक्रीयेचे अंतिम तारीख १० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nनोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी प्रक्रीयेचे अंतरीम तारीख १० ऑगस्ट, २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे\nमुंबई विद्यापीठाच्या विभागांचे विभागप��रमुख, संलग्न/ संचालित/ स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यता प्राप्त संस्थांचे संचालक/ स्वायत्त संस्था/ महाविद्यालये/ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/ सचिव, प्राध्यापक-नि-संचालक, दूर व मुक्त अध्ययन संस्था: पदव्युत्तर शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरताना व्याख्या लक्षात घेऊन अर्ज सादर करावेत\nप्राधिकरणाचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किंवा नामनिर्देशित होण्यासाठीच्या पात्रता\nकुलगुरू पदासाठी अर्हता व अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/indian-army-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:23:09Z", "digest": "sha1:LIFYPJOI4LMBV4KDY6AETS2I5QLCRREI", "length": 16805, "nlines": 217, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Army Recruitment 2019 - Army Bharti 2019 joinindianarmy.nic.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nकोर्सचे नाव: 53rd SCC (T) (पुरुष) & 24th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2019\nपदाचे नाव & तपशील:\nइलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 22 02\nएरोनॉटिकल / एव्हिएशन / बॅलिस्टिक / एव्हियोनिक्स 12 —\nकॉम्पुटर Sc & इंजिनिअरिंग /कॉम्पुटर टेक्नोलॉजी /IT M Sc कॉम्पुटर Sc 44 03\nइलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / उपग्रह कम्युनिकेशन 23 02\n��लेक्ट्रॉनिक्स / ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स / फायबर ऑप्टिक / मायक्रोइलेक्ट्रॉनिक व मायक्रोवेव्ह 08 —\nप्रोडक्शन इंजिनिअरिंग 03 —\nआर्किटेक्चर / बिल्डिंग कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी 03 —\nशैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2019 (12:00 HRS)\nNCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2019- 46th कोर्स (Click Here)\nकोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2019 – 46th कोर्स\nपदाचे नाव: NCC स्पेशल एंट्री\nNCC पुरुष: 50 जागा\nNCC महिला: 05 जागा\nवयाची अट: जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2019\nविधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 23rd कोर्स ऑक्टोबर 2019 (Click Here)\nकोर्सचे नाव: विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 22nd ऑक्टोबर कोर्स 2019\nपदाचे नाव: JAG एंट्री स्कीम\nशैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)\nवयाची अट: जन्म 02 जुलै 1992 ते 01 जुलै 1998 दरम्यान.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2019 (12:00 PM)\nPrevious (CB Dehu Road) देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात ‘मानद विशेषज्ञ’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय ���िभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/no-option-garbage-depo-41456", "date_download": "2019-02-18T17:25:11Z", "digest": "sha1:KBQOTP4Y6B6UKWYLXZGE2OWJO6BIKQY3", "length": 16127, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "no option garbage depo कचरा डेपोप्रश्नी तोडगा नाही | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nकचरा डेपोप्रश्नी तोडगा नाही\nरविवार, 23 एप्रिल 2017\nपालिकेच्या शिष्टमंडळाची भेट; ग्रामस्थांचा चर्चेला नकार\nफुरसुंगी - महापौरांसह अतिरिक्त आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी आज दुपारी डेपोविरोधी आंदोलन करणाऱ्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांशी चर्चा केली. डेपो हटविण्यासाठी वेळ द्या आणि डेपोत पालिकेला कचरा टाकू द्या, अशी पालिकेने केलेली विनंती ग्रामस्थांनी धुडकावून लावली.\n‘दिलेली आश्वासने कधीही न पाळल्याने कोणतीही चर्चा करायची नसून, एकही कचरागाडी डेपोत येऊ देणार नाही,’ असेही ग्रामस्थांनी पालिकेच्या शिष्टमंडळाला सुनावले.\nपालिकेच्या शिष्टमंडळाची भेट; ग्रामस्थांचा चर्चेला नकार\nफुरसुंगी - महापौरांसह अतिरिक्त आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी आज दुपारी डेपोविरोधी आंदोलन करणाऱ्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांशी चर्चा केली. डेपो हटविण्यासाठी वेळ द्या आणि डेपोत पालिकेला कचरा टाकू द्या, अशी पालिकेने केलेली विनंती ग्रामस्थांनी धुडकावून लावली.\n‘दिलेली आश्वासने कधीही न पाळल्याने कोणतीही चर्चा करायची नसून, एकही कचरागाडी डेपोत येऊ देणार नाही,’ असेही ग्रामस्थांनी पालिकेच्या शिष्टमंडळाला सुनावले.\nउरुळी देवाची आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी शुक्रवार (ता. २१) पासून महापालिकेच्या कचरागाड्या अडवत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक, उपमहाप��र नवनाथ कांबळे, प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, आमदार योगेश टिळेकर, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह नगरसेवकांनी आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, कचरा डेपो हटाव संघर्ष समिती अध्यक्ष भगवान भाडळे, राहुल शेवाळे, दोन्ही गावांचे सरपंच उपस्थित होते.\nपालिका अधिकाऱ्यांनी चर्चेस सुरवात करताच संतप्त ग्रामस्थांनी चर्चा करायची नाही, असे सुनावले. अखेर चर्चेतूनच मार्ग काढू, असे म्हणत महापौरांनी चर्चेला सुरवात केली.\nमहापौर म्हणाल्या, ‘‘अनेक वर्षांपासून तुम्ही हा त्रास सहन करत आहात. यापुढे येथे थोडाही ओला कचरा टाकणार नाही. कचरा डेपोसाठी नवीन जागा लवकरच ताब्यात मिळेल. शहरात काही ठिकाणी कचरा प्रकल्प सुरू झाले आहेत. आमचे आणखीही प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा प्रश्न सोडविण्यास वेळ लागणार आहे.’’ परंतु ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेतल्याने कुठलाही तोडगा न निघता बैठक संपली व पालिका शिष्टमंडळ रिकाम्या हातानेच माघारी फिरले.\nदहा मिनिटे उभे राहणे अशक्य\nबैठक संपल्यावर पालिकेचे शिष्टमंडळ आग लागलेल्या ठिकाणाची आणि डेपोची पाहणी करण्यासाठी गेले; मात्र रणरणते ऊन, दुर्गंधी, धूर यामुळे कुणीही डेपोपर्यंत गेले नाही. डेपोच्या प्रवेशद्वाराशेजारील छोट्या खोलीत थोडावेळ थांबून परत आले. यावर ग्रामस्थ भडकले आणि म्हणाले, ‘‘आम्ही पंचवीस वर्षे याच वातावरणाचा सामना करत आहोत; मात्र यांना दहा मिनिटेही तिथे उभे राहवत नाही.’’\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी रांगोळी (व्हिडिओ)\nसांगली : छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रांगोळीतून साकारलेल्या शिवराज्याभिषेक प्रसंगाच्या विश्वविक्रमी रांगोळीचे उद्या (ता. 19) शिवजयंतीला उद्घाटन होत...\nशहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला\nशहादा ः जम्मू- काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे को��� विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-12-june-2018/", "date_download": "2019-02-18T16:25:03Z", "digest": "sha1:C3HPNXOHNNX5LBLP3IA5K7GUYQ2KQYWY", "length": 13135, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 12 June 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागा��साठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्र सरकारने लुटियन्स दिल्लीमध्ये भारतातील पहिले राष्ट्रीय पोलिस संग्रहालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्य क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्रालयाशी एक सामंजस्य करार केला आहे.\nगृहमंत्रालयाने माओवाद्यांनी रचलेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची आणखी ताकद वाढविण्याचा आदेश दिला.\nकेंद्र सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) द्वारे गावांमध्ये 5000 Wi-Fi चौपाल आणि रेल्वे तिकिट्सची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.\nअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जॉँग अन यांच्यामध्ये सिंगापूरमध्ये ऐतिहासिक भेट झाली.\nअरविंद सक्सेना यांची यूपीएससीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nमॉरिशस 11 व्या जागतिक हिंदी कॉन्फरन्सचे आयोजन करणार आहे.\nए. वी. रामन यांना कोचीन पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त भार दिला आहे\nरुद्रेंद्र टंडन यांना एशियान करिता भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.\nजागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थियमचा पराभव करुन फ्रेंच ओपन किताब जिंकला.\nPrevious (NHM Gondia) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गोंदिया येथे 47 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महार��ष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://rucheera.blogspot.com/", "date_download": "2019-02-18T16:16:40Z", "digest": "sha1:KPHCWHOEFRV4L5BEDWAHNG7P33WAN5VO", "length": 5792, "nlines": 109, "source_domain": "rucheera.blogspot.com", "title": "रुचिरा (Ruchira) - Recipes in Marathi", "raw_content": "\nअर्धा कप सोया ग्रनुअल्स\nअर्धा कप उकडलेले मुग\nपाव कप बारीक चिरलेला कांदा\nएक टी स्पून गरम मसाला\nचवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ\nसोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या.\nएका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.\nएका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.\nएका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा.\nगरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा.\nहे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.\nप्रकार उपहार, झटपट होणारे पदार्थ, पार्टी चे पदार्थ, लहान मुलांचा खाऊ\nमाहेर ऑगस्ट २०१० च्या अंकातील माझ्या रेसिपीज\nप्रकार माहेर अंक, सूप\nईमेल द्वारे रेसिपीज मिळवा\nमी इथे प्रसिद्ध आहे.\nवदनी कवळ घेता .\nउदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\nइंग्लीश - मराठी डिक्षनरी\nजगातील पहिली ऑनलाइन इंग्लीश - मराठी डिक्षनरी बघण्यासाठी इथे क्लिक करा.\nझटपट होणारे पदार्थ (26)\nपार्टी चे पदार्थ (16)\nपोळी - पराठा (3)\nलहान मुलांचा खाऊ (27)\nसणा सुदीचे पदार्थ (5)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/i-am-the-king-of-dalit-organizations-ramdas-athavale-paper-wagh-prakash-ambedkar/", "date_download": "2019-02-18T16:41:52Z", "digest": "sha1:QSRICPTVIWOK7UBBWMBHSWKTOJGRZO7E", "length": 5760, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दलित संघटनांचा मीच राजा! रामदास आठवले कागदी वाघ ; प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nदलित संघटनांचा मीच राजा रामदास आठवले कागदी वाघ ; प्रकाश आंबेडकर\nकोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र बंद ची घोषणा केली होती. त्यानंतर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी केली. बंद दरम्यान महाराष्ट्रात हिंसाचार झाला होता. आज (शनिवार) प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवावे, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवलेंवर निशाणा साधला.\nकोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची खळबळ जनक वक्तव्य केलं होत. प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. दलित संघटनांचा मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार, असे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाना साधत म्हटले आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nन्यायाधीशांच्या वादात बार कौन्सिल घडवून आणणार समेट\n‘सैराट’ बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:14:13Z", "digest": "sha1:KDTSI2OP4JEBIRPDI5HZW4JOQYGR5PFE", "length": 3756, "nlines": 40, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव - ‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव -", "raw_content": "\n‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव\n‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव\nरसिकांच्या पाठिंब्याने अजरामर झालेलं व रंगभूमीचा एक काळ गाजवणारं ‘अपराध मीच केला’ हेनाटक नव्या रुपात आणि नव्या संचात आणण्याचं धाडस निर्माते किशोर सावंत व विवेक नाईकयांनी केलं. ‘किवि प्रॉडक्शन्स’च्या माध्यमातून रंगभूमीवर आलेलं नव्या संचातलं हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं असून शुक्रवारी १८ ऑगस्टला रात्रौ ८.३० वा. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग रंगणार आहे.\nनाटकाची ही रौप्य महोत्सवी वाटचाल आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून याचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस निर्माते किशोर सावंत यांनी व्यक्त केला. नाटकाचे दिग्दर्शन विजय गोखले यांनी केले असून रमेश भाटकर, विजय गोखले, विघ्नेश जोशी, किशोर सावंत, संजय क्षेमकल्याणी, विलास गुर्जर, यश जोशी (बालकलाकार), सुमंत शिर्सेकर, निशा परुळेकर, प्रियंका कासले यांच्या भूमिका आहेत.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-45-lakh-farmer-registration-loanwaiver-69671", "date_download": "2019-02-18T17:00:14Z", "digest": "sha1:35OW3ML2BRNK3QOKPGYLJGLZQIIRGJKC", "length": 12734, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news 45 lakh farmer registration for loanwaiver कर्जमाफीसाठी आतापर्यंत 45 लाख शेतकऱ्यांची नोंदणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nकर्जमाफीसाठी आतापर्यंत 45 लाख शेतकऱ्यांची नोंदणी\nशुक्रवार, 1 सप्टेंबर 2017\nमुंबई - शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू झाली आहे. आज (ता. 31 ऑगस्ट) दुपारी चारपर्यंत 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली असून, 38 लाख 90 हजार 404 शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त ��ाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nमुंबई - शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू झाली आहे. आज (ता. 31 ऑगस्ट) दुपारी चारपर्यंत 45 लाख 59 हजार 327 शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली असून, 38 लाख 90 हजार 404 शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.\nते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 च्या कर्जमाफीसाठी राज्यामध्ये ऑनलाइन भरण्यात येत आहेत. यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या केंद्राचा समावेश आहे. अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.\nकोण असेल स्वाभिमानीचा प्रबळ उमेदवार\nमंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात 77 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी...\nशेतकरी पुन्हा काढणार ‘किसान लाँग मार्च’\nऔरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे...\nकिसान क्रांतीचे १९ फेब्रुवारीपासून ‘देता की जाता’ आंदोलन\nमालवण - शेतकर्यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या....\nचहा विकणारे पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच करा म्हणतात\nसांगली - केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग, व्यवसाय, विकास, बेरोजगारांना नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफीत अपयशी ठरले आहे. \"भाजप' हटाओचा नारा देत...\nगुंठे पाटील यादीत... खरा शेतकरी वंचित\nसातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्��ासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150406052858/view", "date_download": "2019-02-18T17:01:40Z", "digest": "sha1:EZYTVFS6UF6NE74KXVWJOATYXDEFE6YZ", "length": 14849, "nlines": 281, "source_domain": "www.transliteral.org", "title": "नागेश कवि", "raw_content": "\nकांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\nपिता मोरजोशी महाख्यात आहे तथा जानकी नाम मातेसि आहे \nअहो थोरल्या दोन्हि बंधूंसि साचें असे नाम मल्हारिचें त्र्यंबकाचें ॥१॥\nतत्या धाकुटा तोच नागेश पाहे कवित्वीं जया ज्ञान संपूर्ण आहे ॥\nतयाच्या मुखें ग्रंथ संपूर्ण झाला जनां वाचितां फार आनंद झाला ॥२॥\nकोकाठया यशवंतराव जगतीं विख्यात राजा असे \nत्याचा पुण्यकृती पुरोहित बरा तो मोर जोशी वसे ॥\nतत्पुत्रें लघुकोमलामलपदीं पद्यावळी गुंफिली \nश्रीनागेश कवीश्वरें सभवरें चंद्रावळी वर्णिली ॥३॥\nगणेशास आधीं नमस्कार केला \nकरा जोडुनि वंदिलें खदगुरुसी बरा ग्रंथविस्तार केला त्वरेसी ॥४॥\nवि. गुणग्राही , गुणांचा चहाता , गुणांचे चीज करणारा , गुणांचा भोक्ता , रसवेत्ता , रसिक .\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bharat-matrimony-used-bjp-corporator-marrainge-photo-without-permission/", "date_download": "2019-02-18T16:36:33Z", "digest": "sha1:N6TW5EMDVFRGW7Z5SM3YTLJUHTFJCFPJ", "length": 6755, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इथे लग्न जुळवले जातील; संमतीविना भाजप नगरसेवकाच्या लग्नाचे फोटो 'भारत मॅट्रिमोनी'वर", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nइथे लग्न जुळवले जातील; संमतीविना भाजप नगरसेवकाच्या लग्नाचे फोटो ‘भारत मॅट्रिमोनी’वर\nपुणे: आजच्या डिजीटल युगामध्ये कोणत्याही गोष्ठीसाठी ऑनलाईन सर्च सर्वात आधी केला जातो. मग ते भाजी खरेदी असो कि घर. आजकाल विवाहासाठी जोडीदार देखील ऑनलाईन शोधला जातो. लग्न जुळवण्याचा दावा करणाऱ्या शेकडो वेबसाईट आपल्याला ऑनलाईन पहायला मिळतात.\nआता अशीच एक मॅट्रिमोनियल साईट अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे ते लग्न न जुळवताच वापरलेला भाजप नगरसेवकाच्या लग्नाचा फोटो. पुण्यातील भाजप नगरसेवक असणारे सम्राट थोरात यांच्या कोणत्याही परवानगी शिवाय भारत मॅट्रिमोनीने त्यांच्या लग्नाचे फोटो जाहिरात म्हणून वापरले आहेत. आपल्या आयुष्यातील खाजगी सोहळ्याचा व्यावसायिक वापर करुन फसवणूक केल्याचा आरोप करत थोरात यांनी भारत मॅट्रिमोनी विरोधात तक्रार दाखल केली आहे.\nसम्राट थोरात हे पुण्यातील गुरुवार पेठ भागातून नगरसेवक आहेत. तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या या शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांच्या कन्या आहेत, सम्राट आणि ऐश्वर्या यांचा विवाह 15 मे 2015 रोजी झाला होता. दोन्हीकडील कुटुंबीयांनी हे लग्न जमवले होते. ना कि भारत मॅट्रिमोनीने.\nदोन्ही कुटुंबीयांनी लग्न जुळवले असताना भारत मॅट्रिमोनी वेबसाईटवर हे अग्न आपण जुळवल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, एका मित्राने फोटो पहिल्यानंतर हि गोष्ठ समोर आली असून सम्राट थोरात यांनी भारत मॅट्रिमोनीचे मॅनेजर आणि आयकॅफे मॅनेजरविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n“लोकसभेला पुण्यात भाजपचा उमेदवार साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार”\nसरकार नाराज कलाकारांच्या घरी स्पीड पोस्टने पाठवणार पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T16:51:27Z", "digest": "sha1:N3XW7GRIF7RCVMKXNBZVM6YOMXCAH6QZ", "length": 2753, "nlines": 17, "source_domain": "mr.videochat.world", "title": "अनुभव", "raw_content": "\nनोंदणी वेबसाइटवर पाहण्यासाठी अनुमती देईल, संपूर्ण डेटा, इतर वापरकर्ते फोन नंबर आणि इतर माहिती. आपण नंतर करू एक लॉग-इन साइट वर, आपण उघडेल «माझे पान» असते जेथे, आपण संपादित करू शकता डेटा प्रवेश केला. ‘ नवीन मित्र समान आवडी.\nएक मुख्य विभाग आमची वेबसाईट — ‘ नोंदणी न करता आपल्या शहर आहे. खरंच, तो पूर्णपणे विनामूल्य आपण प्रवेश मिळवू शकता एक प्रचंड डेटाबेस प्रोफाइल विविध वयोगटातील लोकांना कोण ठेवलेल्या आहेत त्यांच्या शोधण्यासाठी करण्यासाठी इंटरनेट डेटिंगचा आहे.\nआभासी डेटिंगचा मुली आणि अगं आमच्या वेबसाइटवर वास्तव आहे. » अनुभव» आहे — ते आहे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट करू शकता, जेथे नखरा इतर वापरकर्ते आमच्या वेबसाइटवर. पण फ्लर्टिंग ‘ मार्ग पुरुष लक्ष आकर्षित. तो कला आहे फ्लर्टिंग मध्ये दिसू लागले, प्राचीन, पण गमावले नाही संदर्भाप्रमाणे क्षणी.\n← मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइटवर नोंदणी\nसंवाद, वेब कॅमेरा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-18T17:08:33Z", "digest": "sha1:ARVDZSODT3ZJJDASODMOYIZX6722W45N", "length": 4624, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ सोनाली मराठीत - ‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ सोनाली मराठीत -", "raw_content": "\n‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ सोनाली मराठीत\n‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ सोनाली मराठीत\n‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ बनलेल्या अनेक बिनधास्त, बेधडक मॉडेल्सनी आज फॅशन इंडस्ट्रीमध्ये व बॉलिवूडमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. विशेषतः बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी ‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ हे एक उत्कृष्ट व्यासपीठ मानले जाते. बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर किंगफिशरची मराठमोळी कॅलेंडर गर्लसोनाली राऊत आता मराठी सिनेमात येण्यासाठी सज्ज झाली आहे.\nसोनालीने ‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ स्पर्धा जिंकली आणि बॉलीवूडचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले. सर्वप्रथम हिमेश रेशमियाच्या ‘द एक्सपोज’ मधून झळकलेल्या सोनालीने या चित्रपटात नकारात्मक भूमिका रंगविली होती. रणवीरसोबत एका जाहिरातीसाठी तिने केलेलं एक हॉट फोटोशूट खूपच चर्चेत राहिलं. त्याचबरोबर ‘ग्रेट ग्रँण्ड मस्ती’ या चित्रपटातील ‘लिपस्टिक लगाके’ हे सोनालीवर चित्रित झालेलं गाणं तिच्या बिनधास्त अदांनी चांगलंच गाजलं. सोनाली ‘बिग बॉस ८’ तसेच ‘झलक दिखला जा सीझन ९’ मध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती.\nआगामी हिरो या मराठी सिनेमातलं एक धमाकेदार आयटम सॉंग सोनालीवर लवकरच चित्रित होणार आहे, आणि त्या निमित्ताने किंगफिशरचं ग्लॅमर मराठी पडद्यावर प्रथमच पहायला मिळणार आहे. हिरो चित्रपटातील सोनालीचा हा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-18T17:15:53Z", "digest": "sha1:6OK7TPQIIOKTUUTXUISGCDOKZ6FPRPXU", "length": 6110, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "'भय'च्या संगीताला बॉलीवूडचा साज - 'भय'च्या संगीताला बॉलीवूडचा साज -", "raw_content": "\n‘भय’च्या संगीताला बॉलीवूडचा साज\n‘भय’च्या संगीताला बॉलीवूडचा साज\nबॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायकांनी आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे. त्य��ंच्या आवाजातील मराठी गीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच पार्श्वभूमीवर सचिन कटारनवरे निर्मित ‘भय’ या मराठी सिनेमाद्वारे गीतकार, संगीतकार आणि गायक अशा तीन आघाड्यांवर बॉलीवूड संगीत कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘५ जी इंटरनशनल’ निर्मितीसंस्थेच्या ‘भय’ या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन राहुल भातणकर यांनी केलंय.\n‘रॉकी हँडसम’, ‘इश्क क्लिक’ सारख्या अनेक चित्रपट, मालिका व म्युझिक अल्बमसाठी गीते लिहिणाऱ्या गीतकार शेखर अस्तित्व यांनी ‘भय’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत गीतलेखन केलं असून संगीतकार विक्रम माँटरोज यांनी त्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली आहे. ‘झी म्युझिक’ प्रकाशित केलेल्या ‘भय’च्या ध्वनीफितीत तीन वेगळ्या धाटणीची गीते ऐकायला मिळणार आहेत. लोकप्रिय हिंदी सिनेमातील गीते, मलिकांची शीर्षकगीते, जाहिराती व जिंगल्समधील आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका तुलिका उपाध्याय यांच्यासोबत ‘तनु वेड्स मनू’, ‘जय हो’ फेम ब्रिजेश शांडिल्य यांनी ‘साजना..’ ‘मी आलो..’ या गीतांना स्वरसाज दिला आहे. सुफी व गझल गायकीत ख्याती असणारे अली असलम यांनी यातील ‘चल रे..’ हे भावपूर्ण गीत गायलं आहे.\nसमीर फातर्पेकर यांनी ‘भय’मधील गीतांना पार्श्वसंगीत दिलं असून या गीतांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देताहेत हे जाणून घेण्यासाठी यातील गायक मंडळी खूप उत्सुक आहेत. मराठी चित्रपटासाठी गीत गाण्याचा अनुभव या सगळ्यासाठीच धमाल होता. गाण्याचा अर्थ समजून घेत, शुद्ध उच्चारण करून त्यांनी ही गीते गायल्याचे सांगितले. अजय जोशी यांची सहनिर्मिती असलेल्या या ‘भय’ चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आशिष चौहान यांनी सांभाळली असून सहकारी निर्माते अनिल साबळे आहेत. १६ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘भय’चे बॉलीवूड संगीत प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करणार हे निश्चित\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramdas-aathavale-on-raj-thackeray/", "date_download": "2019-02-18T16:38:30Z", "digest": "sha1:X7A646Y7R5YAHG2OI37TEW36S7UZHGXX", "length": 5404, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता उत्तर भारतीयांची जवळीक साधत आहेत. यापुढेही त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून, उत्तर भारतीयांशी अशीच जवळीक ठेवावी असा सल्ला सामाजिक व न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आठवले यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना हा सल्ला दिला आहे.\nमहाराष्ट्रातील मराठी जनता देखील विविध राज्यात राहते त्यांचे रक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे राज ठाकरे ने देखील महाराष्ट्रात इतर प्रांतातून आलेल्या जनतेच्या इतर भाषिक लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. व त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे असं म्हणत ठाकरे यांच्यावर आठवले यांनी स्तुतिसुमने उधळली.\nरामदास आठवले यांच्याकडून माहुलच्या भयग्रस्त रहिवासीयांना सुरक्षेसाठी पुनर्वसनाचे आश्वासन\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:36:51Z", "digest": "sha1:TPBRE3QSMWG4GUDAAA5H7BK5WYRXRTYD", "length": 13621, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीनमध्य�� असे स्वागत होणारा मी भारताचा पहिला पंतप्रधान -मोदी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचीनमध्ये असे स्वागत होणारा मी भारताचा पहिला पंतप्रधान -मोदी\nनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी,चीनचे अध्यक्ष माझ्या स्वागतासाठी दोनदा बीजिंगच्या बाहेर आले, याचा भारताला अभिमान वाटतो,’ असे मोदींनी म्हटले. तसेच चीनच्या अध्यक्षांनी दोनवेळा बीजिंगबाहेर येऊन माझं स्वागत केले, असे स्वागत होणारा मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे, असेही मोदी म्हणाले.\nपंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची वुहान प्रांतातील इस्ट लेक येथील अतिशय नयनरम्य अतिथीगृहात भेट झाली. यावेळी मोदी यांनी जिनपिंग यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले. ‘भारत आणि चीनवर जगातील 40 टक्के लोकसंख्येची जबाबदारी आहे,’ असेही मोदींनी यावेळी म्हटले. भारत आणि चीनने एकमेकांना सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मोदींच्या या आवाहनाला चीनच्या अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘जगाच्या विकासात चीन आणि भारताने महत्त्वाचे योगदान देण्याची आवश्यकता आहे,’ असे जिनपिंग यांनी म्हटले. या भेटीत मोदींनी चीनच्या अध्यक्षांचं तोंडभरुन कौतुक केले. ‘अनौपचारिक भेटीचं आयोजन करुन चीननं चर्चेसाठी अतिशय पूरक वातावरण तयार केलंय. जिनपिंग यांनी उचललेलं हे पाऊल अतिशय स्तुत्य आहे,’ असे मोदींनी म्हटले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुलभूषण जाधव निर्दोष ; पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवत आहे- अॅड. हरिश साळवे\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nब्रिटनच्या राजघराण्यामध्ये पडणार फूट; विल्यम्स आणि हॅरी यांचे मार्ग होणार वेगळे\nसिरीयात पकडलेले 800 दहशतवादी परत न्या- डोनाल्ड ट्रम्प\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nवरील वृत्त वाचण्यात आले हिंदी चिनी भाईभाई च्या नाऱ्या बरोबरच पंचशील सूत्र मान्य केल्यावर नेहरू ह्यांना रडावे लागले व असे रडणारे पंतप्रधान हे ह्या देशाचे एकमेव नेते होत ह्याचीच पुरावृत्ती मोदीच्या बाबतीत न व्होवो म्हणजे मिळवली\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/it-is-wrong-to-ask-for-help-to-terrorist-rohingya-muslimamar-sabale/", "date_download": "2019-02-18T17:14:16Z", "digest": "sha1:KA7IQBJZ2CKFWBAZ3XPLBIRLEXWN23JE", "length": 7655, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अतिरेकी रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे:अमर साबळे", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nअतिरेकी रोहिंग्या मुस्लिम समुहास मदतीची मागणी करणे चुकीचे:अमर साबळे\nपुणे : बौद्ध धर्मीय म्यानमार देशामध्ये स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘रोहिंग्या सॉलिडॅरिटी ऑर्गनायजेशन’ ह्या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दहशतवाद आणि बौद्धांच्या कत्तली केल्याने म्यानमार सरकार आणि योद्धा बौद्ध भिक्खू विराथू यांनी आक्रमक कारवाई करताच रोहिंग्या मुसलमान समूहास देशातून परागंदा होण्याची वेळ आली. अशा अतिरेकी रोहिंग्या मुसलमान समुहास भारत देशाने मदत करावी, अशी मागणी करणे धोकादायक असल्याचे भाजप खासदार अमर साबळे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nरोहिंग्या मुसलमान प्रश्नाकडे धर्म-जातीच्या चष्म्यातून पाहू नये, असे भारतातील काही राजकीय नेते सांगतात. तर, त्या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पहावे असे काही नेते म्हणतात. मग रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ हिब्ज-ए- इस्लामी, जमात–ए-इस्लामी, हरकत-उल- जिहाद या दहशतवादी संघटना सक्रिय कशा झाल्या रझा अकादमीने मुंबईत 2012 साली आझाद मैदानावरून मोर्चा का काढला रझा अकादमीने मुंबईत 2012 साली आझाद मैदानावरून मोर्चा का काढला आणि इंडोनेशियातील फोरम उलाम-इस्लाम या दहशतवादी संघटनेने म्यानमारमधील बौद्धाविरूद्ध जिहादाची घोषणा करून जकार्तामध्ये म्यानमार दूतावासाची इमारत बॉम्बने उडविण्याचा प्रयत्न केला तो निधर्मी होता की मानवतावादी होता आणि इंडोनेशियातील फोरम उलाम-इस्लाम या दहशतवादी संघटनेने म्यानमारमधील बौद्धाविरूद्ध जिहादाची घोषणा करून जकार्तामध्ये म्यानमार दूतावासाची इमारत बॉम्बने उडविण्याचा प्रयत्न केला तो निधर्मी होता की मानवतावादी होता असा प्रतिप्रश्न साबळे यांनी उपस्थित केला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे 60 वर्षाच्या काँग्रेस राजवटीनंतरही भारतीय मुस्लिमांची दयनीय स्थितीचा अहवाल सच्चर कमिशनने सादर केला आहे. त्या भारतीय मुस्लिमांच्या विकासाची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ तत्वाने राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही साबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nलवकरच ऐश्वर्या व अभिषेक मोठ्या पडद्यावर एकत्र\nमला गडावर मेळावा घेऊ द्या पंकजा मुंडे यांचे नामदेव शास्री यांना भावनिक पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/heavy-water-board-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:16:49Z", "digest": "sha1:Y7ER6DGE5WBLE4JJPJMOGRBP4ECWHC57", "length": 17300, "nlines": 212, "source_domain": "majhinaukri.in", "title": "HWB Heavy Water Board Recruitment 2018 Heavy Water Board Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(HWB) हेवी वॉटर बोर्डात विविध पदांची भरती [मुदतवाढ]\nसूचना: स्टेनोग्राफर ग्रेड- III & उच्च श्रेणी लिपिक पदांकरिता 10 जुलै 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nCategory-I स्टायपेंडरी ट्रेनी : 70 जागा\n1. केमिकल: 35 जागा\n2. मेकॅनिकल: 16 जागा\n3. इलेक्ट्रिकल: 08 जागा\n4. केमिस्ट्री (लॅब): 08 जागा\n5. बायोसायन्स: 03 जागा\nCategory-II स्टायपेंडरी ट्रेनी: 139 जागा\n6. प्रोसेस /प्लांट ऑपरेटर: 60 जागा\n7. इलेक्ट्रिकल: 28 जागा\n8. मेकॅनिकल (फिटर): 34 जागा\n9. टर्नर: 04 जागा\n10. मशीनिस्ट: 05 जागा\n11. वेल्डर: 06 जागा\n12. ड्राफ्ट्समन (सिव्हिल /मेकॅनिकल): 02 जागा\n13. टेक्निशिअन (क्रेन / फोर्कलिफ्ट ऑपरेटर): 02 जागा\n14. सायंटिफिक ऑफिसर /D (मेडिकल -जनरल मेडिसिन): 02 जागा\n15. नर्स/A: 05 जागा\n16. स्टेनोग्राफर ग्रेड- II: 02 जागा\n17. स्टेनोग्राफर ग्रेड- III: 02 जागा\n18. उच्च श्रेणी लिपिक: 07 जागा\nपद क्र.1 ते 3: (i) 60 % गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा\nपद क्र.13: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण (Science & Maths) (ii) 04/08 वर्षे अनुभव (iii) अवजड वाहन चालक परवाना\nपद क्र.15: (i)12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा (iii) B.Sc. (नर्सिंग)\nपद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलिपी 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 45 श.प्र.मि.\nपद क्र.17: (i) 60 % गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.\nपद क्र.18 :(i) 50 % गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.\nवयाची अट: 25 जून 2018 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1 ते 5: 18 ते 24 वर्षे\nपद क्र.6 ते 12: 18 ते 22 वर्षे\nपद क्र.13: 18 ते 33 वर्षे\nपद क्र.14: 18 ते 40 वर्षे\nपद क्र.15: 18 ते 30 वर्षे\nपद क्र.17: 18 ते 30 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2018\nNext (MSP Mandal) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात ‘शिक्षक’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-2018-jalna-district-farmers-crises-due-drought-position-marathwada", "date_download": "2019-02-18T17:41:44Z", "digest": "sha1:WBBNCRKFNR5RUCOWNSAWJ5NPL77232JX", "length": 25495, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Drought 2018, Jalna District Farmers in crises Due to drought position in Marathwada, AGROWON | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ\nगाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nदहा एकरात तीन क्विंटल सोयाबीन झाली. सरकी अजून येचायची गरज नाही. दोन एकरात 50 किलो मुग झाले. खर्च व्हायचा तो होउन बसला, हाताला काम नाही. कुटूंबाचा रहाटगाडा चालवावां कसा हा प्रश्न आहे.\n- मंगेश इंगळे, पापळ ता. जाफराबाद जि. जालना\nजालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. खरिपाची पीक गेल्यात जमा असतानाच रब्बी���ी आशा मावळली आहे. दिवसभर वेचणी केल्यानंतर किमान गाडी बैलानं आणावा लागणारा कापूस आता गोणीत दुचाकीवर आणण्याची वेळ आली आहे. शिवारच्या शिवारं पावसाअभावी करपली असून प्रत्येक शिवारावर चिंतेचे मळभ दाटले आहे. काही दिवस कसं बसं भागलं पणं पुढच्या वर्षी पाऊस येऊन चारा पाण्याची सोय होईपर्यंत जगायचं कसं हा प्रश्न जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नांच काहूर निर्माण करीत असल्याची स्थिती आहे.\nजलना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेने जालना जिल्ह्यातील मंठा वगळता जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यांत दुष्काळाच्या स्थितीविषयक निकषाप्रमाणे ट्रिगर (कळ) २ दाबली आहे. त्यानुसार प्रशासनाकडून दुष्काळाच्या सत्यमापनाचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते.\nझळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची अॉन द स्पॉट मालिका : जिल्हा जालना - 1\nझळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची अॉन द स्पॉट मालिका : जिल्हा जालना -2\nसंरक्षित शेतीवरही कोसळले संकट\nजास्तीची शेती कसल्यापेक्षा कमी क्षेत्रात झेपलं तेवढ करावं म्हणून शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीचा मार्ग निवडला. परंतु त्या संरक्षित शेतीला लागणारं पाणीही मिळेनास झालयं. शिवाय वातावरणही पोषक नाही, उन्हाची वाढलेली तीव्रता यामुळे संरक्षित शेतीवरही संकट कोसळल्याची माहिती वरखेडा येथील तुळसीदास गोरे यांनी दिली.\nजाफराबाद तालुक्यातील माहोरा मंडळांतर्गत येत असलेल्या वालसा वडाळा येथील समाधान सोरमारे, मजूर, ट्रॅक्टर घेऊन जानेफळ पंडित शिवारात दाखल झाले होते. श्री सोरमारे म्हणाले, दोन ते तीन येळेसचं पाऊस पडला, त्यामुळं गावशिवारातील पिकांची वाढ झालीच नाही. घरी पाच जनावरं आहेत. त्यांच्या चाऱ्याची किमान नऊ ते दहा महिने सोय लावावी लागणार म्हणून सवण्यावरून ठिकाणावरून भूस अन् आता जानेफळ शिवारातून मकाचा चारा घेण्यासाठी आलोय. सात ते दहाहजार रुपये एकरी खर्च येतोय. मकाची कणसं तोडून द्यायची व आपला चारा ठरल्याप्रमाणे पैसे मोजून घेवून जायचा असं सूत्र आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची, पिकांची स्थिती बिकट पणं कुणी अजून आमच्या शिवारात पाहणीसाठी फिरकलं नसल्याचे सतीश दळवी म्हणाले.\n��क्का अन् ऊस सारी उन्नीनं खाल्ली\nगंज दहा बारा एकर शेती, मक्का लाविली ती सगळी उन्नीन खाल्लली. इकून तिकून आली. त्यात दोन तीन क्विंटल झाली. यंदा परिस्थिती अवघड आहे. कपाशीला दोन चार कैऱ्या आल्यात. उसाला टॅंकरनं पाणी टाकलं पण त्योबी, उन्नीन खाललां. शासनाचं असं झालं, ते बी तारीख लांबवून राऱ्ह्यलं. कारखान्यात ऊस नेईपर्यंत राहील का नाही हा प्रश्न आहे. परिस्थिती अवघड हाय यंदा. अंबड तालुक्यातील जामखेडचे तुकाराम धुळे सांगत होते.\nमाहोराचे रमेश दळवी म्हणाले, २०१२ च्या दुष्काळात दुधाच्या व्यवसायनं पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आधार देण्याचं काम केलं व्हतं. यंदा मात्र तसं नाही, या आधार देणाऱ्या व्यवसायावरच गदा आलीयं. चारा नसल्यानं व अजून बराच काळ तो पुरवावा लागण्याचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे. शिवाय पदरी पैसा नाही, त्यामुळं जनावरं विकण्याशिवाय पर्याय नाही. ऐरवी सणासुदीत गिऱ्हाईकामुळं व्यापाऱ्यांना वेळं मिळतं नाही, परंतु आता गिऱ्हाईकाविना वेळ कसा काढावा अशी परिस्थीती जवळपास माहोराच्या बाजारात असल्याचं श्री. दळवी म्हणाले.\n७२ च्या दुष्काळापेक्षा बिकट स्थिती\nअंबड तालुक्यातील रोहीलागडचे हरिभाऊ टकले १९७२ चा दुष्काळ अनुभवलेले वृद्ध. त्यांच्या लेखी त्या दुष्काळापेक्षा यंदा बिकट स्थिती आहे. हरिभाऊ म्हणाले, यंदा सध्या कसतरी चाललं पणं पुढचा प्रश्न लई दांडगा आहे. प्यायला पाणी मिळणं का नाही सांगता येत नाही. खर्चापेक्षा दहा पैसे उत्पन्न नाही. १३ एकर कपाशीतून ४ क्विंटल हाती आली. तीन बॅग बाजरीतून सात गोण्या उत्पादन झाले. चार बॅगी मुगाचे ५० किलो उत्पादन झालं. दोन बॅगी सोयाबीन पेरलं पणं दहा किलोपणं झालं नाही. जवळपास लाख रुपयांवर शेतीवर खर्च झाले, ४० हजाराचं उत्पन्न हाती येईल की नाही अशी स्थिती.\nजाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा येथील देवसिंग प्रभू सोनुने यांच्या कुटुंबातील सहा सदस्य जवळपास शेतीतील मका जमा करण्याच्या कामाला लागले होते. मजूरला कामाला लावावं तर त्यांना किमान तीनशे रुपये मजुरी द्यावी कुठूनं त्यामुळं घरच्याच सर्वांनी काम करण्याचा निर्णय घेतला.\nबारा एकरांच्या मालकावर हाताला काम शोधण्याची वेळ\nसात एकरांत आजपर्यंत केवळ ३५ किलो कापूस हाती आला. चार एकर सोयाबीन व्हतं, काढायचं राऱ्हलं पणं तीन क्विंटल होईल की नाही या��ी खात्री नाही. पीक बदल व हातात खेळता पैसा राहील म्हणून एकरभर काकडी केली. त ती पाण्याअभावी जळून गेली. खरीप हातचा गेला, पाऊस नसल्यानं रब्बीची आशा नायं. जगावं तर लागणारच निदान कुटुंबाचं जगणं भागावं म्हणून जालन्याच्या कंपनीत जाऊन काम शोधलंय. चारशे रुपये हाजरीनं पैसे मिळतील. ते स्वीकारल्याशिवाय आता गत्यंतर नाही. जाफराबाद तालुक्यातील पापळचे समाधान मोरे यंदाच्या दुष्काळानं त्यांच्या कुटुंबाची मांडलेली दैन मांडत होते. आपल्या शेतात पीक नाही अन् कामही नाही त्यामुळं त्यांच्या पत्नीने रोजमजुरीने जाण्याचा पर्याय स्वीकारल्याचे ते म्हणाले.\nदहा वर्षांपासून किराणाचा व्यवसाय करतोय. क्वचित गिऱ्हाईक येतय. मजुराला काम नाही शेतकऱ्याला उत्पन्न नाही त्यामुळं ७० ते ८० टक्के गिऱ्हाईकी तुटली. मोजक्या शेतकऱ्यांकडे पैसे आहेत. कापडं, किराणा, मेडीकल आदी साऱ्याच व्यवसायावर मोठा परिणाम झालाय.\n- रमेश भोजने, किराना दुकानदार जामखेड ता. अंबड जि. जालना.\nपरतेक वर्षी गावात काम मिळायचं कारणं पीक असायचं. यंदा मात्र मोटारपंप, पाईपलाईन असलेल्यांना कामाच्या शोधात बाहेर पडावं लागतयं. गावातल्या 70 ते 80 कुटूंबातील महिलांना गावात काम नसल्याने मिळेल त्या शिवारात कामासाठी जात आहेत.\n- दिनकर सरोद, पापळ ता. जाफराबाद जि. जालना.\nतीस गुंठ्यात एक बोध कपाशी निघाली. सकरोबाला पाणी पडलां तवापासून गेला तो आलाचं नाही त्याच्या येण्याची वाट पाहणं चालली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावात बिकट आहे.\n- पांडुरंग कोरडे आणि रुख्मीनाबाई कोरडे, आसई ता. जाफराबाद जि. जालना\nसोयाबीन कापूस ऊस पाऊस पूर प्रशासन शेती पाणी मका धुळे व्यवसाय दुष्काळ उत्पन्न खरीप महिला\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम ���्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-26/", "date_download": "2019-02-18T17:36:29Z", "digest": "sha1:URVKNHSBNCTFZDNEV6R3CFH7A33G7QXY", "length": 8546, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ब्लू डे उत्साहात साजरा | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ब्लू डे उत्साहात साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ब्लू डे उत्साहात साजरा\nसाक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवार दि. २८ रोजी ब्लु डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे प्राचार्य अतुल देव तर प्रमुख म्हणून व्यवस्थापक तुषार देवरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आकाशात बलुन सोडण्यात आले. इयत्ता १ ली ते ९ वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी ब्लु रंगाचे कपडे परिधान करून सर्व परिसर निळामय झाला.\nप्रसंगी, इ. १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ब्लू डे निमीत्त निळ्या रंगाचे प्रतिक असलेले ग्रिटींग कार्ड, कार्टून, निळे फुगे, टेडी तसेच शो – पीस तयार केल्याने सर्वांचा आनंद द्विगुणा झाला. यावेळी इ.१ ली तील समिक्षा पाटील, इ.२ री वर्गातील साईना शाह, इ. ४ थीतील शिव भालचंद्र पाटील, इ.५ वी – परिज्ञा भामरे, इ.६ वी – गुंजन शरद तोरवणे, इ.७ वी – सानिया अमिन शाह या सर्व विद्यार्थ्यांनी निळा रंगाचे महत्व तसेच निळ्या रंगावर आधारित कविता सादर केल्या. स्कूलच्या शिक्षीका वैष्णवी सोनवणे यांनी निळा रंग आपणास कुठे आढळतो, तसेच त्याचे महत्व सांगितले. त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य अतुल देव यांनी निळा रंगाबाबत माहिती दिली. ब्लु डे चे नियोजन भाग्यश्री बेडसे यांनी केले. ब्लु रांगोळी रेखाटन सिमा मोरे, योगिता देसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन राजपूत यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन इयत्ता ८ वी तील विद्यार्थी अभिजीत याने केले.\nPrevious articleपिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने दोघांचा बळी\nNext articleपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे निमीत्त कार्यक्रम\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूताती��� तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-29-november-2018/", "date_download": "2019-02-18T17:19:26Z", "digest": "sha1:Y5KZYC3ENU45K47K6EEC3BKLGBHOG2CN", "length": 14584, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 29 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्र विधानसभा ने मराठा समाजासाठी रोजगार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 16% आरक्षण मंजूर केले आहे.\nहरियाणातील कुरुक्षेत्र येथे 7 ते 23 डिसेंबर 2018 दरम्यान आंतरराष्ट्रीय गीता उत्सव 2018 आयोजित के���ा जाईल. यावर्षी हा मेगा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जेथे मॉरीशस भागीदार देश आहे आणि गुजरात राज्य आहे.\nकेंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC)चे अध्यक्ष म्हणून श्री अरविंद सक्सेना यांची नेमणूक करण्यात आली आहे.\nसौदी अरेबिया साम्राज्य येथे इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाउसिंग प्रतिनिधींच्या भेटीदरम्यान सऊदी-भारत व्यवसायाची बैठक आयोजित केली गेली.\nश्री ए. एम. नाईक यांना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे (NSDC) अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने भारतातील स्टार्टअप सेक्टरचे प्रोफाइल तयार करण्याचा प्रयत्न आणि टर्नओव्हर, नफा आणि कार्यक्षमतेशी संबंधित परिमाण प्रदान करून भारताच्या स्टार्टअप सेक्टर (एसआयएसएस) वर सर्वेक्षण सुरू केले आहे.\nसर्गेई लोझनितेसा यांनी दिग्दर्शित केलेला डॉनबास ‘ने 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) मध्ये प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार जिंकला आहे.\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर – मुंबई (आयआयटी-बी) इमॉटिक्स नावाच्या स्टार्टअपच्या सह-संस्थापकांनी मुलांसाठी भारताचा प्रथम प्रगत व्यक्तिगत रोबोट मिको 2 लॉंच केला आहे.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वय फसवणूकीत दोषी ठरल्या गेलेल्या खेळाडूंसाठी किमान दोन वर्ष निलंबन जाहीर केले आहे.\nप्रसिद्ध पार्श्वगायिक मोहम्मद अझीझ यांचे निधन झाले आहे. ते 64 वर्षांचे होते.\nPrevious (NHM Satara) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 90 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय ��िभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-sakal-news-69152", "date_download": "2019-02-18T16:45:43Z", "digest": "sha1:B7L6L4UGHY6C2DROG5Q466VURCRSIYI2", "length": 16285, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news sakal news ‘सिव्हिल’च्या स्वच्छतेबाबत ठेकेदाराला नोटीस | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n‘सिव्हिल’च्या स्वच्छतेबाबत ठेकेदाराला नोटीस\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nजळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातलगांना देखील नाका-तोंडाला रुमाल बांधून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने आज प्रकाशझोत टाकत वस्तुस्थिती समोर आणली. याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने ठेकेदारास नोटीस बजावत नियमित स्वच्छता करण्याचे आदेश काढले आहेत.\nजळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातलगांना देखील नाका-तोंडाला रुमाल बांधून जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने आज प्रकाशझोत टाकत वस्तुस्थिती समोर आणली. याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने ठेकेदारास नोटीस बजावत नियमित स्वच्छता करण्याचे आदेश काढले आहेत.\nजिल्हा रुग्णालयात दिवसभरात शेकडा रुग्ण तपासणीसाठी येत असतात. काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. पण येथे येणाऱ्या रुग्णांना अस्वच्छता आणि उग्र वासाचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारते की बिघडते; हाच मुळात प्रश्न निर्माण झाला आहे. वॉर्डांमध्ये आणि बाहेरील वऱ्हाड्यांत केवळ पाण्याने फरशी पु��ण्याचे काम केले जाते. यासाठी ‘फिनाईल’चा वापर होत नसल्याचे येथे पाहावयास मिळते. परिणामी रुग्णालयातील दुर्गंधी कमी न होता वाढतच आहे.\nजिल्हा रुग्णालयातील सर्व वॉर्ड आणि दोन्ही इमारतींच्या परिसरातील स्वच्छता, फरशी पुसण्यासाठी ‘साई मल्टी सर्व्हिसेस’ला ठेका देण्यात आला आहे. नियमानुसार रोज स्वच्छता, वॉर्डातील कचरा उचलणे, फिनाईलचा वापर करून फरशी पुसणे यासारखी कामे करणे आवश्यक आहेत. परंतु, असे होताना दिसून येत नसल्याने घाण, दुर्गंधीचे जणू माहेरघरच झाले आहे. याबाबत ‘सकाळ’मधून आज ‘सिव्हीलमधील सुविधा आयसीयूत’ या शिर्षकांतर्गत जिल्हा रुग्णालयातील स्थिती मांडली आहे. याची दखल घेत प्रशासनाने ‘साई मल्टी सर्व्हिसेस’ला नोटीस बजावली आहे. यापुढे स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे.\nमुकादम अन् परिचारिकांनाही पत्र\nरुग्णालयाचा परिसर स्वच्छ करण्याचे काम मुकादमाच्या निगराणीत केले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील दोन्ही मुकादमांना देखील नोटीस देऊन अस्वच्छतेबाबत जबाबदार धरण्यात आले आहे. ठेकेदाराकडून हे काम न केल्यास पुढील इन्क्रिमेंट रोखण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या\nआहेत. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डातील परिचारिकांना देखील पत्र देऊन आठवड्यात ठरवून दिल्याप्रमाणे काम करण्याची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेसाठी ठेका देण्यात आला आहे.\nस्वच्छता करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजाविण्यात आली आहे. यापुढे देखील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्यास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल.\n- डॉ. नागुराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन् शिक्षणाचा जागर\nहिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल...\nकॅन्सर रुग्णांना व्यायाम ठरतो वरदान\nव्यायाम हा केवळ निरोगी व्यक्तींसाठीच उपयुक्त नाही, तर कॅन्सर बरा करण्यासाठीही फायदेशीर ठरत आहे. संशोधकांच्या मते नियमित व्यायाम केल्यास कॅन्सर 40...\nनागपूर - स्वाईन फ्लू ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. नागपूर विभागात स्वाइन फ्लूने १०४ जण बाधित झाले आहेत. यातील ४१ जण उपराजधानीतील विविध...\nसंधी करबचतीची (डॉ. दिलीप सातभाई)\nदर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत...\n'फंक्शनल फिटनेस' महत्त्वाचा (स्वप्नील जोशी)\nफिटनेस म्हटलं, की सिक्स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. \"...\nआपण खरेदी करण्यासाठीच्या सगळ्या वस्तू ट्रॉलीत भरून चेक आऊट काउंटरवरून जातो, तेव्हा आरएफआयडी रीडर आपल्या ट्रॉलीमधल्या प्रत्येक वस्तूचा आरएफआयडी टॅग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T16:32:05Z", "digest": "sha1:AOSLX5DQJLVGLSHFUZTUARICHWAXUGQV", "length": 5162, "nlines": 66, "source_domain": "m4marathi.com", "title": "मध किती गुणकारक ..? | m4marathi", "raw_content": "\nमध किती गुणकारक ..\nमधाचा वापर आपल्या घरगुती वापरात होत असतो.आपणास कदाचित माहित नसेल मधाला आयुर्वेदामध्ये विविध आजारांवर रामबाण औषधी मानले गेले आहे. यामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज इत्यादी शर्करांचे मिश्रण आहे. मधामध्ये ७५ टक्के शर्करा असते. या व्यतिरिक्त प्रोटीन, एंजाइम अमीनो अँसिड, पराग, केशर, आयोडीन आणि लोह, तांब, सोडियम, कॅल्शियम, क्लोरीन इत्यादी पोषक तत्त्वे असतात. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.\n1.मधामध्ये जास्त प्रमाणात ए, बी-१, बी-२, बी-३, बी-५, बी-१२ आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. मधाचे फायदे खूप असतात, पण हे असे फायदे आहे ज्याबद्दल तुम्हाला कल्पना नसते.\n2.तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि तुमच्या चेहर्यावर पुरळ असेल तर थोडासा मध चेहर्यावर लावा व अर्धा तास ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या व फरक बघा.\n3.कफाची समस्या असल्यास एक चमचा मधामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि थोडेसे खोबरेल तेल मिसळून घेतल्यास आराम मिळतो.\n4.दोन थेंब हातावर घेऊन त्यामध्ये तेवढेच कोमट पाणी घ्या. या मिश्रणाने चेहर्यावर हलक्या हाताने मालिश करा व त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा उजळून येतो.\n5.थकवा जाणवत असेल तर एक चमचा मध खा. तुमच्या शरीरात उत्साह व एनर्जी जाणवेल.\n6.वयानुसार दररोज १ ते २ चमचा मध व पाणी एकत्र करून पिण्याने अंगकाठी सतेज होते.\nतर बघा हे उपाय घरी करून ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी मदत मिळेल. त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहील.\nलिव्हरसाठी घरगुती उपाय गुणकारी .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:15:08Z", "digest": "sha1:JP6OEYQB6NNLHAKS3E6O5CAHNHYYAIUY", "length": 4283, "nlines": 65, "source_domain": "m4marathi.com", "title": "स्मरणशक्ती वाढीसाठी | m4marathi", "raw_content": "\n१) अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपयर्ंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\n२) शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो.\n३) ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते.\n४) शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.\n५) सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते. शुद्ध रस १0-२0 मिलिग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपयर्ंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.\n६) दूध, तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५0 मिलिग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापयर्ंत किंवा किमान एक महिन्यापयर्ंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.\n७) १0 ग्रॅम वचा पूड २५0 ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १0 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.\nवजन कमी करण्याचे उपाय.\nबीट खा, तंदुरुस्त राहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:23:57Z", "digest": "sha1:RV5CRS52KBX7D4G4NEJ6KDVLV73JOVY5", "length": 11286, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला नवी मुंबईत नो एन्ट्री ! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nछोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला नवी मुंबईत नो एन्ट्री \nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजेला अटकेपासून मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. ११ जूनपर्यंत निकाळजेला अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र अटकेपासून दिलासा देताना उच्च न्यायालयाने पीडीत मुलगी राहत असलेल्या नवी मुंबईत निकाळजेला प्रवेश बंदी केली आहे. गरज असल्यास तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच दिपक निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश करता येईल.\nपनवेल पोलीस स्थानकात निकाळजेविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साल २०१४ पासून तक्रारदाराशी संबंध असल्याने संगनमतानेच शरीरसंबंध ठेवल्याचा याचिकाकर्त्यानी न्यायालयात दावा केला आहे. साल २०१४ ते २०१८ या काळात सदर तरुणी आपल्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. आपल्याशी लग्न न केल्यास या संबंधांची माहीती माझ्या पत्नीला देण्याची धमकीही ही तरुणी देत असे अशी माहीती निकाळजेने न्यायालयाला दिली. दरम्यान ती आपल्यासोबत एकदा काश्मिरलाही आली होती. असा दावाही निकाळजेच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.\nउच्च न्यायालयाने दीपक निकाळजेला अटक न करण्याचा आदेश दिला असला तरी त्याला नवी मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आला आहे. पीडीत मुलगी नवी मुंबईत राहत असल्याने कोर्टाने दीपक निकाळजेवर प्रवेश बंदी घातली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/1100-crimes-in-city-in-three-months-in-pimpri/", "date_download": "2019-02-18T16:19:57Z", "digest": "sha1:LEBLS5QEIYATFN23UEN2P5VVH3GM7XFH", "length": 8926, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात तीन महिन्यांत अकराशे गुन्हे | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › शहरात तीन महिन्यांत अकराशे गुन्हे\nशहरात तीन महिन्यांत अकराशे गुन्हे\nपिंपरी : अमोल येलमार\nपुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वात जास्त गुन्हेगारी असणार्या परिमंडळ तीनमधील गुन्हेगारी थोपवण्यात काही केल्या पोलिसांना यश येताना दिसत नाही. दिवसें-दिवस गुन्हेगारी वाढत असून अवघ्या तीन महिन्यात तब्बल 1100 गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत. यातील निम्याहून अधिक गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असून पोलिसांच्या हाती लागत नाहीत. पोलिसां��्या खबर्याचे जाळे कमी होत असल्याने गुन्हेगार मोकाट वावरत आहेत. वाढणारी गुन्हेगारी लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास मंत्रीमंडळात मान्यता मिळाली आहे, मात्र ते प्रत्यक्षात कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपरिमंडळ तीनच्या हद्दीतील नऊ पोलिस ठाण्यात एक जानेवारी ते 31 मार्च 2018 दरम्यान गंभीर स्वरुपाचे 1104 गुन्हे दाखल झालेले आहेत. तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झाल्याचे यावरुन दिसून येत आहे. शहरात खून, खूनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, मारहाण, फसवणूक, महिलांवर अत्याचार, दरोडा, चोर्या यासारखे गुन्हे भरदिवसा घडत आहेत. किरकोळ कारणावरुन खून, पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन जिव घेणा हल्ला, भरदिवसा हातात नंग्या तलवारी घेवून टोळी वर्चस्वासाठी मारामारी या प्रकारामुळे शहरातील नागरिक भयभयीत झालेला आहे. पुणे पोलिसांच्या चार परिमंडळ पैकी परिमंडळ तीनमध्ये नेहमीच गुन्हेगारी जास्त असते. चालू वर्षाच्या मागील तिन महिन्यात खुनाच्या नऊ घटना, खुनी हल्ल्याचे 18 प्रकार घडलेले आहेत. तसेच महिला अत्याचाराचे 89, मारहाणीचे 121, वाहन चोरीचे 272, जबरीचे चोरीचे 42, घरफोडीचे 60, विश्वासघात, फसवणूकीचे 65, सार्वजनिक ठिकाणी दंगा माजवल्याचे 33 गुन्हे दाखल आहेत.\nपोलिस दफ्तरी दाखल असलेली वरील आकडेवारी पाहता शहरात पुर्व वैमन्यासातून हातात कोयते, तलवारी, लाकडी दांडके घेवून समोरच्यावर वार केल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडलेले आहेत. तसेच सर्वसामान्य नागरिकांसोवत इतरांचा विश्वासघात, फसवणूक केल्याचेही गुन्हे अनेक आहेत. याचसोबत सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करत दहशत माजवल्याचे 33 गुन्हे दाखल आहेत, ही बाब चिंताजनक आहे.\nवाढत्या गुन्हेगारीवर, नव्याने उदयास येणारे, अल्पवयीन गुन्हेगार तसेच काही ‘रेकॉर्ड’वरचे गुन्हेगारावर यांच्यावर पोलिसी खाक्या दाखवण्याचे गरज निर्माण झालेली आहे. भरदिवसा, वर्दळीच्या ठिकाणी मारहाण, तोडफोड, दहशत माजवणे हे प्रकार सुरु आहेत. पोलिसांच्या कागदोपत्री कारवायामुळे काही गुन्हेगार स्वतःचे डोके वर काढताना दिसत आहेत. मात्र या गुंडाचा वेळीच बंदोबस्त केल्यास शहरातील गुन्ह्यांची आकडेवारी नक्कीच खाली येताना दिसेल. काम करताना वरिष्ठ पोलिस अधिकार्यांवर राजकीय दवाव येत असल्याचा आरोप खासदारांनी केला ह��ता. त्यामुळे राजकीय दबाव झिटकारुन गुन्हेगारांना खाक्या दाखवणे गरज झालेली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:46:18Z", "digest": "sha1:KLDCH6S44M2PU2FEUVTPU2MGY7DSPLX5", "length": 11262, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रांताधिकारी कार्यालयासमोर “रिपब्लिकन’चे आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रांताधिकारी कार्यालयासमोर “रिपब्लिकन’चे आंदोलन\nबारामती- सामाजिक न्याय विभागा अंतर्गत असणाऱ्या सर्वच मागासवर्गीय महामंडळाकडील थकीत कर्जे तात्काळ माफ करावीत, सुशिक्षित बेरोजगार युवकांची रोजगारासाठीची कर्ज प्रकरणे अडवून ठेवणाऱ्या बॅंकांच्या शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, बारामती शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सुनील शिंदे, शहराध्यक्ष संजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पांढरपट्टे यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन स्वीकारले. तालुकाध्यक्ष मधूकर मोरे, युवक जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनवणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयर्श्री जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रत्नप्रभा साबळे, जिल्हा उपाध्यक्ष इंदुमती जगदाळे, दौंड महिला आघाडीच्या अध्यक्षा आशा मोहिते, बारामती शहराच्या पुनम घाडगे आदी शेकडो महिलांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. युवा अध्यक्ष मयूर मोरे, शहर संप���्क प्रमुख निलेश जाधव, उपाध्यक्ष गणेश शिंदे, रोहीत सोनवणे, अमोल कांबळे आदी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-18T16:02:11Z", "digest": "sha1:25DUZX7ERU4BFTF7V6IYVQII5HDOVHH6", "length": 6167, "nlines": 70, "source_domain": "m4marathi.com", "title": "रतनगड | m4marathi", "raw_content": "\n‘रतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. ४३०० फुट उंच असलेला हा गड समुद्रसपाटीपासून ३५२३ फुट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या रतनवाडीहून जाता येते. रतनवाडीला संगमनेरहुन-अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.\nहा किल्ला कोळी सरदार जावजी यांनी १७६३ साली ताब्यात घेतल्याची सरकार दप्तरी नोंद असून हा किल्ला म्हणजे एक महत्वाचे ठाणे मानले जाई. १८२० साली कॅप्टन गॉर्डनने किल्ला ताब्यात घेतल्या नंतर १८२४ साली आदिवासी सेनानी रामोजी भांगरेंनी पुन्हा ताब्यात घेतला.\nहा गड अतिशय प्रेक्षणीय असून पूर्ण गड चढण्यासाठी अनेक ठिकाणी साहस आणि धैर्य अंगी असणे महत्वाचे आहे.\nकिल्ल्यावर गणेश दरवाजा, रत्नादेवीची गुहा, मुक्कामाची गुहा, देवीदेवतांची शिल्पे कोरलेला प्रमुख दरवाजा, गडावरील जुन्या इमारतींचे अवशेष ज्याला इमारतींचे जोतेही म्हणतात, कडेलोट स्थळ, राणीचा हुडा म्हणून ओळखला जाणारा भग्न बुरुज, प्रवरा नदीचे उगमस्थान, मोर्च्याची ठिकाणे आणि बुरुज, अंधारकोठी आणि त्यातील पिण्यास योग्य असलेले मधुर पाण्याचे तळे, खडकाला आरपार भगदाड असलेले गडावरील अत्युच्च ठिकाण जे नेढा म्हणून ओळखले जाते आणि कल्याण दरवाजा हि प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.\nगडावर राहण्याच्या सोयीसाठी दोन गुहा असून ३०-३५ लोक मुक्काम करू शकतात आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध आहे. खाण्याची व्यवस्था मात्र गडावर नाही. गडावर जाण्यासाठी रतनवाडी, कुमशेतच्या शिवकालीन मार्गाने किंवा साम्रदहून जाता येते.\nमुंबई किंवा नाशिकहून इगतपुरी-घोटीmargeमार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनगडला पोहोचता येते. रतनवाडीहून गड तीन तासांच्या अंतरावर आहे.\nरतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवअसणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T16:41:58Z", "digest": "sha1:WT7CX75Y7XOESUZPKEK7Q2QHD55DJRVG", "length": 24629, "nlines": 186, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रीडा शिबिरांतून गुणवत्ता मिळावी! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nक्रीडा शिबिरांतून गुणवत्ता मिळावी\nउन्हाळी शिबिरांचे पेव तर दरवर्षी देशभर फुटते. मात्र, त्यात प्रशिक्षण देणारी व्यक्ती स्वतः किती दर्जेदार खेळली आहे, तिचे व्यक्तिमत्त्व कसे आहे किंवा एकंदर ‘कुंडली’ काय आहे, हे प्रथम माहीत करून घ्यावे. दोन महिन्यांच्या शिबिरात काय तंत्र चुकते किंवा काय खेळता येते, हेच समजू शकत नाही, मग चुका सुधारणे वगैरे तर खूपच कठीण गोष्ट आहे. प्रत्येक खेळाच्या जिल्हा किंवा राज्य संघटनेची संलग्न असणाऱ्या शिबिरातच खेळाडूला प्रवेश घेऊन दिला, तर ‘मार्ग’ चुकणार नाही व ‘रस्ता’ निश्चितच सापडेल.\nमला सचिन, सानिया किंवा विराट व्हायचंय असे म्हणत आजची मुले-मुली क्रीडा प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रवेश घेतात. पालक देखील अत्यंत महागडी सामग्री विकत घेऊन देतात आणि आपल्या पाल्याने ‘स्टार’ खेळाडू बनावे यासाठी धडपड करतात. मात्र, ही शिबिरे खरेच त्या दर्जाची आहेत का, हे पाहण्याची, साधी तसदी देखील कोणी घेत नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ही शिबिरे सुरू होतात आणि ‘स्व-हितं ध्येयंम’ करत बंद होतात. मग ‘शिबिरे झाली भरघोस’ आणि ‘गुणवत्ता पडली ओस’ हेच चित्र दिसते. वास्तविक मोठा खेळाडू बनावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. त्याहीपेक्षा आपल्या पाल्याने ‘स्टार’ बनावे ही प्रत्येक पालकाची इच्छेपेक्षा महत्त्वाकांक्षा असते, पण काही पालक हा विचार करतात की, परीक्षा झाली, आता ‘याला’ घरात ठेवण्यापेक्षा 2-4 तास खेळण्यासाठी पाठवावे, म्हणजे घरात त्रास देणार नाही. नेमके याच मनोवृत्तीचा फायदा ‘शिबिरे’ आयोजित करणारी मंडळी घेतात. 500 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत विविध क्रीडा प्रशिक्षण शिबिरे शुल्क आकारतात, पण इथे खरोखर क्रीडा नैपुण्य, गुणवत्ता यांचा कस लागतो का\nपुण्यातील काही मैदानांवर क्रिकेट शिबिरे विपुल प्रमाणात भरतात, पण मग त्यातून गेल्या कित्येक वर्षांत राज्याला क्रिकेटपटू किती मिळाले ज्या क्लबला एक प्रतिष्ठा आहे त्यात सहभागी झालो तरच राज्यसंघाकडून खेळण्याची संधी मिळते, ती देखील तुमची कामगिरीही खूपच सातत्यपूर्ण असली तरच. ज्या क्लबना केवळ ‘मोसमात उमलणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्या’ म्हटले जाते, तिकडे सराव करून वेळ वाया जातो. हाती काही लागत नाही, हे वास्तव आहे.\nमला भेटलेले एक पालक म्हणाले, ”राष्ट्रीय किंवा राज्य संघात आमचा मुलगा खेळला नाही तरी चालेल, त्याला आयपीएल खेळण्याची जरी संधी मिळाली तरी त्याच्या चार पिढ्यांची काळजी मिटेल.” म्हणजे बघा आता, आयपीएलमुळे शिबिरातील खेळाडूंच्या पालकांचे डोळे किती विस्फारलेत त्यांना राज्य किंवा राष्ट्रीय संघ नको, पण ‘आयपीएल सर्कस’ चालणार आहे. मानसिक दिवाळखोरी म्हणतात ती ही.\nआज विविध मैदानांवर किंवा क्रीडा संकुलात क्रिकेटच नव्हे, तर इतर अन्य खेळांची जी शिबिरे सुरू असतात त्यात ‘आर्थिक प्राप्ती’ व्यतिरिक्त बाकी सगळी औपचारिकता असते आणि हीच अत्यंत धोकादायक आहे. या शिबिरांना प्रवेश घेण्याऐवजी शालेय, महाविद्यालयीन, क्लब व राज्य संघांसाठी खेळायला व राज्य संघटनेशी संलग्न असणाऱ्या शिबिरांना प्रवेश घेणे आवश्यक आहे. अन्यथा ‘रात गयी बात गयी’ सारखे शिबिर संपले, उद्देश संपला, अशीच परिस्थिती राहते.\nमुळात अशा शिबिरांमध्ये 50-60 खेळाडू खेळत असतात. हे शिबिर साधारण एप्रिल ते जून या काळात होते, त्यामुळे केवळ दीड-दोन महिन्यांत कोणताही प्रशिक्षक कोणत्याही खेळाडूकडे लक्ष देऊ शकत नाही. खेळाडूंनी वर्षभर चालणाऱ्या शिबिरात प्रवेश घेतला तरच प्रशिक्षकांना एकेका खेळाडूला वैयक्तिक मार्गदर्शन देता येते, ‘स्टार’ खेळाडू अशा शिबिरांमधूनच तयार होतो.\n‘ड्रॉप आऊट’ कसे रोखणार\nखेळाडूंच्या ऐन उमेदीच्या काळात ‘ड्रॉप आऊट’ सारखी समस्या निर्माण होते. आपली शिक्षण पद्धतीच क्रीडा क्षेत्राला मारक असते, हेच यातून दिसते. कोणताही मुलगा किंवा मुलगी कोणत्याही खेळात घडत असतात, तेव्हा पालक दहावी किंवा बारावीच्या वर्षी त्यांच्या खेळावर बंधन आणतात. आधी शिक्षण महत्त्वाचे आहेच; पण जर खेळाडू खेळाबरोबरच अभ्यासातही साथ देत असेल तर अभ्यासासाठी खेळ का बंद करण्यात येतो एक वर्षाची खेळातील सुट्टी या खेळाडूसाठी क्रीडा क्षेत्रातील यशाचे दरवाजे बंद करणारी ठरते. सचिन तेंडुलकरला, सानिया मिर्झाला किंवा अशाच अनेक खेळाडूंना त्यांच्या पालकांनी प्रोत्साहन दिले याच्या कथा आपण आवडीने वाचतो, पण तेच आपल्या मुला-मुलींसाठी करत नाही. त्यांना खेळाडू बनविण्याऐवजी कारकून बनविण्यासाठी आपण अट्टाहास का करतो एक वर्षाची खेळातील सुट्टी या खेळाडूसाठी क्रीडा क्षेत्रातील यशाचे दरवाजे बंद करणारी ठरते. सचिन तेंडुलकरला, सानिया मिर्झाला किंवा अशाच अनेक खेळाडूंना त्यांच्या पालकांनी प्रोत्साहन दिले याच्या कथा आपण आवडीने वाचतो, पण तेच आपल्या मुला-मुलींसाठी करत नाही. त्यांना खेळाडू बनविण्याऐवजी कारकून बनविण्यासाठी आपण अट्टाहास का करतो आताचा काळ बदललाय मात्र, मनोवृत्ती पुरातनच आहे. ‘क्रांतिकारी जन्माला यावा, पण तो शेजारच्या घरात’ ही मानसिकता असते. एक सचिन यशस्वी ठरतो; पण अशा अनेक ‘सचिन’ होऊ पाहणाऱ्या खेळाडूंचे नुकसान बाहेरच्या नव्हे तर घरातल्याच ‘बचावात्मक’ मनोवृत्तीच्या पालकांमुळे होते. मराठी माणूस पूर्वी व्यवसाय करायला घाबरत असे, आज धाडस करायलाही घाबरतो, न जाणो आपला मुलगा किंवा मुलगी क्रीडा क्षेत्रात अपयशी ठरले तर मग पुढील आयुष्यात त्यांना ‘टक्के-टोणपे’ खावे लागतील, ही भीती आधी असते, पण त्यांना आपला पाल्य खेळाबरोबरच शिक्षणातही गांभीर्याने वाटचाल करेल हा विश्वास का वाटत नाही.\n‘पाठिंबा’ घरातूनच मिळायला हवा. तो बाहेरची व्यक्ती देणार नाही किंवा पुढे किंमतही मिळत नाही. क्रीडा क्षेत्र पूर्वी फक्त श्रीमंतांचेच, असा समज होता. मात्र, आज तळागाळातील खेळाडू पुढे येत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांचीसारख्या गावातून आज यशाच्या शिखरावर विराजमान आहे. घरातील व्यक्तींकडून योग्य वेळी पाठिंबा, योग्य वयातच खेळातील प्रशिक्षणाला सुरुवात व वेळेवर मिळालेली संधी कधीच कोणाला अपयश दाखवणार नाही. एकवेळ खेळाडू म्हणून यश नाही मिळवता आले तर प्रशिक्षक, पंच, सामना अधिकारी या आणि अशा कितीतरी संधी उपलब्ध आहेत.\nजर एक डॉक्टर आपला व्यवसाय सोडून अभिनयाचा मेरूमणी होतो तर खेळाडू देखील चांगला प्रशिक्षक किंवा समालोचक होऊ शकतो, हे डॉ. श्रीराम लागू किंवा सुनील गावसकर यांनी दाखवून दिलंय. आपल्या पाल्याला ‘लंबी रेस का घोडा’ बनवायचं असेल तर अशा ‘उन्हाळी शिबिरांमध्ये’ न घालता वर्षभर चालणारे प्रशिक्षण द्यावे. त्याचा खेळ व शिक्षण यांची प्रगती पाहावी व मगच त्यातून एकाची निवड करण्याची त्याला मुभा द्यावी तो नक्कीच यशस्वी होईल.\nक्रीडा क्षेत्रातही आले आर्थिक स्थैर्य\nकोणताही खेळाडू मग तो पुरुष असो वा महिला कारकिर्दीबाबत खूप गंभीर असतात. मुख्य म्हणजे क्रीडा क्षेत्रात अपयश आले आणि शिक्षण असेल तर पोटापाण्याचा प्रश्न येणार नाही, अशी मानसिकता असते. आता क्रीडा क्षेत्रात ही भीती वाटण्याची गरज नाही. क्रीडा क्षेत्रात केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडून तुम्ही ‘आर्थिक स्थैर्य’ मिळवू शकता. प्रशिक्षण, फिटनेस ट्रेनर, मेंटॉर, व्हिडीओ ऍनालिस्ट, पंच, रेफ्री, स्टॅटिस्टिशन, स्कोअरर या आणि अशा असंख्य संधी उपलब्ध आहेत. वर्षभर चालणाऱ्या प्रशिक्षण शिबिरातच या संधीची ओळख होते आणि शालेय शिक्षणाबरोबरच या क्षेत्रातील शिक्षणाचीही संधी मिळते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकी��ा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/indian-super-league-jamshedpur-fc-faces-mumbai-city/", "date_download": "2019-02-18T17:22:13Z", "digest": "sha1:LBXR4TWJOSTTLE4L47QP7I2V3I3C72EH", "length": 12717, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जमशेदपूर-मुंबई लढतीत दोन्ही संघावर दडपण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजमशेदपूर-मुंबई लढतीत दोन्ही संघावर दडपण\nजमशेदपूर – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये शुक्रवारी जमशेदपूर एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघ बाद फेरीच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोन्ही संघांवर दडपण असेल. जमशेदपूरला सर्वस्व पणास लावून खेळावे लागेल. आता स्पर्धेचा निर्णायक टप्पा सुरु झाल्यामुळे प्रत्येक निकाल महत्त्वाचा आहे. त्यासाठी जमशेदपूरला विजयी मालिका सुरु करावी लागेल. जमशेदपूर सध्या 20 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. चौथ्या स्थानावरील प्रतिस्पर्ध्यापेक्षा ते तीन गुणांनी मागे आहेत. आता चारच सामने बाकी आहेत. त्यामुळे जमशेदपूरला गुण गमावून चालणार नाही.\nजमशेदपूरचे प्रशिक्षक सेझार फरांडो यांनी सांगितले की, गेल्या तीन सामन्यांत एटीकेविरुद्ध 1-2 पराभव, गोव्याविरुद्ध बरोबरी, तर दिल्लीविरुद्ध विजय अशी कामगिरी आम्ही केली. यात आम्ही केवळ तीन गोल पत्करले आहेत. त्यामुळे बचाव ही समस्या आहे असे मला वाटत नाही. आम्ही प्रतीआक्रमणे आधी रोखायला हवी होती, पण म्हणून तुम्ही बचाव फळीला याचा दोष देऊ शकत नाही.\nफरांडो यांच्या संघाला मागील पाच सामन्यांत एकच विजय मिळाला आहे. स्टार स्ट्रायकर टीम कॅहील याची गैरहजेरी, मायकेल सुसैराज याची दुखापत, गौरव मुखी व कार्लोस कॅल्वो यांच निलंबन अशा जमशेदपूरच्या समस्या आहेत. आयएसएलमध्ये मुंबईविरुद्ध आतापर्यंत एकही पराभव न होणे ही बाब त्यांचा आत्मविश्वास उंचावणारी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nहॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा\n#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nखेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद\nविश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा\nसंजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मु���क्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/doctor-of-science-degree/", "date_download": "2019-02-18T17:00:14Z", "digest": "sha1:HZ3WZN5RJOKN7SNCME3C4Q3T4SV54AFV", "length": 7154, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nसिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल\nमुंबई : इंस्टिट्युट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल ॲनॅलिस्ट ऑफ इंडिया, सिक्किम विद्यापीठाने सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स (Honoris Causa) ही सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव केला.\nइकफाई युनिर्व्हसिटीचा पदवीदान समारंभ चिंतन भवन, गंगटोक येथे आज पार पडला. त्यावेळी सिक्किम राज्याचे मुख्यमंत्री पवन चामलिंग, मानव संसाधन विकास मंत्री आर.बी. सुब्बा, मुख्यसचिव ए.के. श्रीवास्तव, इकफाई विद्यापीठाच्या अध्यक्षा शोभाराणी, कुलगुरू प्रो. राम पाल कौशिक, उपकुलगुरू डॉ. जगन्नाथ पटनाईक, रजनीदेवी पाटील उपस्थित होते.\nसन्माननीय पदवी स्वीकारल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी हा सन्मान सिक्किमवासियांना समर्पित केला. माझे कुटुंबिय आणि हितचिंतक असलेल्या सिक्किमवासियांच्या प्रेमापोटी मला हा सन्मान स्वीकारताना मनस्वी आनंद होत असून, ही माझ्यासाठी अभिमानस्पद बाब असल्याच्या भावना त्यांनी या सोहळ्यात व्यक्त केल्या.\nग्रामीण भागात जन्मलेल्या श्री.पाटील यांनी शैक्षणिक जीवनात योग्य वाटचाल करीत सनदी अधिकारी म्हणून उच्च पदावर महाराष्ट्र व अनेक राज्यात विविध पदावर काम केले आहे. राजकीय जीवनात खासदार म्हणून महाराष्ट्रातून दोनवेळा लोकसभेवर निवडून त्यांनी जनतेची सेवा केली आहे. यानंतर सिक्किमचे राज्यपाल म्हणून गेली पाच वर्षे तेथील जनतेशी एकरूप होऊन राज्याच्या जैविक शेतीला प्रोत्साहन दिले. तेथील क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले आहे. इकफाई युनिर्व्हसिटीने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी विद्यापीठाच्या अध्यक्षा शोभाराणी यांच्याहस्ते त्यांना प्रदान केली.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nखासदार उदयनराजे बिनदाढीचे प्रेम चोप्रा \nविज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रीक पद्धतीने होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:10:45Z", "digest": "sha1:WIXCLT4SWFR6USNYRCHH5AUHW2DAEVQG", "length": 6007, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "असंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’ - असंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’ -", "raw_content": "\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nPosted by mediaone - in News - Comments Off on असंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nमराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनयसामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटातून मराठीतले हे दिग्गज आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत.\nविक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंतयांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारेराणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यां��्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत हे दोन नवे चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत.\nअन्नदाता शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण सद्यस्थिती अशी आहे कि, हाच शेतकरी आज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे. त्याच्यासाठी निर्माण केलेल्या योजना, सोयी-सुविधा आज त्याचापर्यंत पोहोचतच नाही. शेतकऱ्याच्या या विदारक परिस्थितीवर ‘गोविंद प्रोडक्शन्स’ प्रस्तुत ‘आसूड’या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. अॅक्शन, इमोशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यावर ज्वलंत टीका करणारा आणि सगळ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा असा राजकीय थरारपट ‘आसूड’च्या निमित्ताने प्रेक्षकांना ८ फेब्रुवारीला बघता येणार आहे.\nचित्रपटाची निर्मिती डॉ. दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेबजळमकर तर सहदिग्दर्शन अमोल तालेयांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेशरावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. धनराज पाटील लाहोळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/asha-bhosale-and-sadhana-sargam-musical-jugalbandi/", "date_download": "2019-02-18T17:14:50Z", "digest": "sha1:OXO7NV2ETNPHSE5RQJAUGVEQPBVON3X5", "length": 4925, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "आशाताई व साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी - आशाताई व साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी -", "raw_content": "\nआशाताई व साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी\nआशाताई व साधना सरगम यांची सुरेल जुगलबंदी\nआपल्या मोहक सुरांच्या जादूने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले व साधना सरगम यांनी आगामी ‘हिरो’ या मराठी चित्रपटासाठी एक जुगलबंदी गायली असून या जुगलबंदीवर अभिनेत्री दिपाली सय्यद व शास्त्रीय नृत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे. एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित ‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्��ीत करण्यात आलं आहे.\n‘धिनक धिन आग लगा दू मे’.. ‘गं बाई माझा तोरा नखरेल’..\nअसे बोल असलेल्या या गीताला ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी मखमली स्वरसाज दिला आहे. गीतकार असलम सयानी व कौस्तुभ पंत यांनी लिहिलेल्या या हिंदी-मराठी फ्युजन गीताला संगीताची साथ संगीतकार राजा अली यांनी दिली आहे तर नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केलं आहे. सवाल जवाबाची ही जुगलबंदी गाणं माझ्यासाठी स्पेशल असून ठेका धरायला लावणारी जुगलबंदी प्रेक्षकांनाही आवडेल असा विश्वास साधना सरगम यांनी व्यक्त केला.\nदिपाली सय्यद यांना आजवर असंख्य गीतांवर नृत्य सादर करताना पाहिले आहे; परंतु ‘हिरो’ चित्रपटातील या गीताच्या निमित्ताने प्रथमच दिपाली व सुखदा यांची अफलातून अदाकारी एकत्रित पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अनिस मोराब सहनिर्मित ‘हिरो’ चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.supriyasule.net/?tag=right-to-disconnect", "date_download": "2019-02-18T17:23:26Z", "digest": "sha1:BPK6GFWUZOZD6KZTH236QZTI7GNN2DWI", "length": 2444, "nlines": 45, "source_domain": "blogs.supriyasule.net", "title": "Supriya Sule Speaks | Supriya Sule Blogs Right to Disconnect – Welcome to my blogs!! Supriya Sule", "raw_content": "\nराईट टू डिस्कनेक्ट : हाक ‘इफेक्टिव्ह वर्क अवर्स’ची\nदेशातल्या मोठ्या आयटी हब पैकी एक हिंजवडी माझ्याच मतदारसंघात येतो. जगभरातील सर्वोत्तम आयटी कंपन्यांची येथे ऑफिसेस आहेत. येथे काम करणाऱ्या मुलांशी भेटणं होतं. हि मुलं सरासरी तीशीतली आहेत.अनेकदा ही मुलं मला परिसरातील एखाद्या कॅफेमध्ये बसलेली, रस्त्याने चालत असताना दिसतात. या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उदास भाव असतो. त्यांचे चेहरे मला फ्रेश दिसतंच नाहीत. अर्थात हिंजवडी […]\nराईट टू डिस्कनेक्ट : हाक ‘इफेक्टिव्ह वर्क अवर्स’ची\nपवार साहेब आणि महिला धोरणाची २५ वर्षे\nसंविधान जपण्यासाठी संविधान स्तंभ प्रेरणादायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/anil-gote-criticize-cm-devendra-fadnvis/", "date_download": "2019-02-18T16:43:30Z", "digest": "sha1:F7GKZRABS4O3OMS3VKQ3ZLO7OFBPY7V4", "length": 5166, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंडे साहेब दिलदार होते फडणवीस विश्वासघातकी, गोटेंचा हल्लाबोल !", "raw_content": "\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहे महाराष्ट्राचा वाघ हरीश साळवे\nतुफान थंडावणार; ख्रिस गेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते\nब्रेकिंग : युतीचं ठरलं अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल\nमुंडे साहेब दिलदार होते फडणवीस विश्वासघातकी, गोटेंचा हल्लाबोल \nटीम महाराष्ट्र देशा : वेगवेगळ्या कारणांमुळे प्रारंभापासून गाजणाऱ्या धुळे महापालिका निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे विरुद्ध भाजप अशी लढत झाली. भाजप नेत्यांवर आगपाखड करणारे आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्रामच्या माध्यमातून सर्व ७४ जागांवर उमेदवार दिले आहेत. बंडखोरीचा झेंडा फडकवणारे गोटे यांचे राजकीय भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे.\nबंडाचा झेंडा हाती घेतलेल्या आ.गोटे यांनी मुख्यमंत्री आणि इतर भाजप नेत्यांवर तोफ डागली आहे. एका पत्राच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असताना मुख्यमंत्र्यांवर देखील शरसंधान केलं आहे.\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपाकड्यांच्या खोटारडेपणा उघड करत आहे महाराष्ट्राचा वाघ हरीश साळवे\nसहा महिन्यात काँग्रेसचे सरकार, जनतेला दिलासा मिळणार : अशोक चव्हाण\nतंत्रज्ञानाच्या युगात आंबा खाण्याचा सल्ला देणारे बौद्धीक दिवाळखोर : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahazpschool.blogspot.com/p/blog-page_79.html", "date_download": "2019-02-18T16:18:08Z", "digest": "sha1:NLSUXQZQGQXWMZU7NOTZ6OEMT2JGIBTR", "length": 9861, "nlines": 151, "source_domain": "mahazpschool.blogspot.com", "title": "श्री नितीन रोहोकले: इयत्ता ४ थी", "raw_content": "\nब्लॉग तयार करायला शिका\nऑनलाईन टेस्ट तयार करणे\nगुगल फॉर्म तयार करणे\nGR तज्ञ शशांक भरणे\n5 वी नवीन पाठयक्रम\nम���ा. जि.प.शाळा या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत.......इ्ंटर अॅक्टीव ऑफलाईन ई प्रश्नपेढी डाऊनलोडसाठी उपलब्ध असून आजच डाऊनलोड करुन घ्या .......\nइयत्ता ४ थी चे विषय खाली दिलेले आहेत. तुम्हाला ज्या विषयाची ई-प्रश्नपेढी पाहिजे आहे त्या विषयाच्या नावावर क्लिक करुन तुम्ही ई-प्रश्नपेढी डाऊनलोड करु शकता .\nपरिसर अभ्यास भाग १\nपरिसर अभ्यास भाग २\nइंटर अॅक्टीव ई प्रश्नपेढी कशा प्रकारे वापरावी या संबंधीच्या महत्त्वाच्या सूचना वाचा खालील लिंकवर\nचला ऑनलाईन फॉर्म भरु\n4 थी- 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी खाली दिलेल्या ऑनलाईन टेस्ट सोडवा.\nविदयार्थ्यांच्या सरावासाठी खालील शैक्षणिक अॅप्स्ा तयार केलेले आहेत . मा.आ.श्री राजेश टोपे (माजी उच्च व तंञ शिक्षण मंञी ) यांच्या हस्...\nअध्ययन-अध्यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in या संकेतस्थ...\nSchool Database सरल संगणक प्रणाली\nआज एकविसाव्या शतकात माहिती तंञज्ञानाचा प्रत्येक कामकाजात मोठया प्रमाणात वापर होव...\nइ.5वी नवीन पाठयक्रम प्रशिक्षण\nइ. 5 वी च्या नवीन पाठयक्रमाच्या प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या PPT डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Download All PPT\nसंगणकीय कामात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी आदरनीय श्री शुभानन गांगल हे अविरत काम क...\nअध्ययन-अध्यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in या संकेतस्थ...\nराज्य भरातील शिक्षकांकडून मिळत असलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे अल्पावधीत www.mahazpschool.blogspot.in या संकेत स्थळाला एक लाखापेक...\nआकारिक मूल्यमापन करताना कला, कार्यानुभव, शारिरीक शिक्षण या विषयांचे मूल्यमापन करताना शिक्षकांना उपयुक्त ठरतील अशा महत्त्वाच्या फाईल खाली द...\nचला सुट्टीचा योग्य उपयोग करुया…… स्वत:चा ब्लॉग तयार करुया....\nआज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत . तुमच्या शाळेतील या...\nइ. १ ली मराठी\nइ. १ ली गणित\nइ. २ री मराठी\nइ. २ री गणित\nइ. २ री इंग्रजी\nइ. ३ री गणित\nइ. ३ री इंग्रजी\nइ. ३ री मराठी\nइ. ३ री परिसर अभ्यास\nइ. ४ थी मर���ठी\nइ. ४ थी गणित\nइ. ४ थी इंग्रजी\nइ. ४ थी परिसर अभ्यास भाग १\nइ. ४ थी परिसर अभ्यास भाग २\nश्री नितीन रोहोकले, मो.9403589853, 9922017031, जि.प.प्रा.शा.ढालसखेडा, ता.अंबड, जि.जालना.\nई-मेल ने माहिती हवी असल्यास तुमचा ई-मेल ID खाली टाईप करा .\nतुम्हाला हा ब्लोग कसा वाटला \nमला फेसबुकवर भेटण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nमहा.जि.प.शाळा या संकेतस्थळास भेट दिल्यामुळे आपले आभारी आहोत.दिवसातून एकदा आवश्य भेट दया\nया संकेतस्थळाचे सर्व अधिकार श्री नितीन रोहोकले यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.. Awesome Inc. theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mcgm-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:10:48Z", "digest": "sha1:BJHPTIB5MW2SIXPLPLO7DGZ4C2EQ2LKI", "length": 18364, "nlines": 241, "source_domain": "majhinaukri.in", "title": "MCGM Recruitment 2019 MCGM Bharti 2019 - www.mcgm.gov.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत 133 जागांसाठी भरती\nकंत्राटी औषध निर्माता: 66 जागा\nकंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 67 जागा\nपद क्र.2: (i) B.Sc व DMLT किंवा लॅबोरेटरी मेडिसिन मधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी पदवी (ii) MS-CIT/CCC\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 65 वर्षे\nअर्ज सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – 400012\nअर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2019 (05:00 PM)\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती (Click Here)\nदुय्यम अभियंता (स्थापत्य): 190 जागा\nदुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 92 जागा\nदुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ): 09 जागा\nपद क्र.1: (i) स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC\nपद क्र.2: (i) यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC\nपद क्र.3: (i) वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC\nवयाची अट: 20 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय:₹300/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2019\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत 1388 जागांसाठी भरती (Click Here)\nशैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 30 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nपुरुष: किमान वजन 50 kg व उंची 157 से.मी.\nस्त्री: किमान वजन 45 kg व उंची 150 से.मी.\nFee: Gen,OBC: Rs 800/- [मागासवर्गीय:Rs 400/-,माजी सैनिक: फी नाही]\nपरीक्षा (Online): फेब्रुवारी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2017\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिम���त्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:07:20Z", "digest": "sha1:SDN4IQJMY5CVQ35EBESGHDGNMDXTUCX5", "length": 3530, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "वेनपोंगल ( मद्रासी खारा भात ) | m4marathi", "raw_content": "\nवेनपोंगल ( मद्रासी खारा भात )\n१) दोन वाट्या तांदूळ\n२) एक वाटी मुग डाळ\n३) अर्धी वाटी काजू पाकळ्या\n४) एक चमचा मोहरी\n५) चार-पाच सुक्या मिरच्या\n६) एक मोठा चमचा किसलेलं आलं\n७) अर्धा चमचा जाड कुटलेली मिरी\n८) पाव वाटी तूप\n९) अर्धी वाटी ओलं खोबरं , मीठ .\n१) डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुऊन निथळावे . पाच-सहा वाट्या पाणी उकळावं .\n२) जाड बुडाच्या पातेलीत तूप गरम करून त्यात काजू पाकळ्या तळून घ्याव्या आणि बाजूला ठेवाव्या .\n३) मिरच्यांचे तुकडे करावे . नंतर त्याच तुपात मोहरी , मिरी आणि सुक्या मिरच्या फोडणीला घालून प्रथम डाळ परतावी .\n४) नंतर तांदूळ परतून आलं आणि मीठ घालून गरजेनुसार उकळत पाणी घालून भात शिजवावा .\n५) बोटचेपा भात शिजल्यावर त्य���त खोबरं मिसळाव आणि चांगली वाफ येऊ द्यावी .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congress-is-neither-dilwali-nor-dalitwali-but-it-is-only-deal-narendra-modi-new/", "date_download": "2019-02-18T16:46:06Z", "digest": "sha1:7VTZAT6V2B3JRHK4SFBCLJ6VN3LY345L", "length": 5657, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेस ना दिलवाली आहे, ना दलितवाली कॉंग्रेस फक्त डीलवाली- नरेंद्र मोदी", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nकाँग्रेस ना दिलवाली आहे, ना दलितवाली कॉंग्रेस फक्त डीलवाली- नरेंद्र मोदी\nचित्रदुर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. कर्नाटक निवडणुकीचे प्रचाराचे वारे जोराने वाहू लागले आहेत. ‘जो पक्ष गरिबांचं ‘वेल्फेअर’ करू शकत नाही, त्या पक्षाला जनतेने ‘फेअर वेल’ दिलं पाहिजे,’ असा टोला मोदींनी लगावला.\n‘काँग्रेस ना दिलवाली आहे, ना दलितवाली, फक्त डीलवाली आहे,’ अश्या शब्दात नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर कणखर टीका केली. चित्रदुर्ग येथे आयोजित प्रचार सभेत नरेंद्र मोदी बोलत होते.\nकाँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या काळात भारत रत्न पुरस्कार केवळ एकाच कुटुंबासाठी राखीव होता. म्हणूनच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना पुरस्कार देण्याचं काम आम्ही केलं. दिल्ली, महू, मुंबई आणि नागपूरमधील त्यांच्या स्मारकासाठी आमचं सरकार काम करत आहे” असे ते म्हणाले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nतारीख पे तारीख नाही, प्रलंबित खटल्यांसाठी कोर्टाचे कामकाज चालले पहाटेपर्यंत\nराज्य पुरस्कारा मध्ये ‘मंत्र’ चा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्काराने गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8-2/", "date_download": "2019-02-18T17:30:30Z", "digest": "sha1:GUSSWHIGQZOYTMSYJJHC44GM6LPAE3KE", "length": 10194, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner पिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न\nपिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवार दि. २८ रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान, झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांनी महोत्सव चांगला रंगला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पवार होते. परेड संचालनाने अतिथींचे स्वागत होवून विद्यार्थ्यांनी ऑलंम्पिक ध्वज फडकाविला. यावेळी, प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय राहुल अहिरे यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.\nदरम्यान, क्रीडा महोत्सवाचे वर्णन करणारे सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. तसेच, क्रीडा दिवसाचे औचित्य साधून खेळाशी अनुरुप ऑलम्पिक ध्वज, प्रज्वलित मशाल व क्रीडा साहित्य यांची सुरेख प्रतिकृतीची रांगोळी रेखाटण्यात आली. प्राचार्य वैशाली लाडे यांनी खेळाचे महत्व विषद केले. त्यानंतर, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करून कु. लेकराज बिरारीस याने संपूर्ण क्रीडांगणाला फेरी मारली. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांनी लेझीम, डमबेल व कवायतीचे विविध प्रकार अतिशय सुंदर प्रकारे करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करून विविध खेळांना सुरुवात झाली.\nनर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्लॉग जम्प, बॉल बॅलंसिंग, बलुन ब्रस्ट, रनिंग हे नाविन्यपूर्ण खेळ घेण्यात आले. तसेच, एलकेजी च्या वर्गासाठी लेमन अँड स्पून, बिस्कुट बायटींग, फनी बनी, करेट रेस, रनिंग, युकेजीच्या वर्गासाठी बुक बॅलंसिंग पोटॅटो रेस, लोम्बा टीपू गेलास प्लॉस्टीक, रनिंग, पहिलीच्या वर्गासाठी थ्री लेग्स, थ्रो बॉल ॲड डाऊन बटल, स्कीप रोप, रनिंग हे खेळ, तसेच, दुसरीच्या वर्गासाठी बलुन रेस, ब्लो द बॉल, लाँग जंम्प, रनिंग हे खेळ आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत���रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, आश्विनी पगार, पुनम बिरारीस, पुनम तवर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, संगिता कोठावदे, जयेश घरटे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.\nPrevious articleस्वच्छता सर्वेक्षणात प्रथमस्थानी येणार – काळजे\nNext articleक्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक विकास शक्य – देवरे\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mh-marathi.com/2018/01/22/old-memorials-search-in-dongargaon/", "date_download": "2019-02-18T16:39:32Z", "digest": "sha1:4UJRJLKECVTYGH27NOQH64OUEJBSVWTI", "length": 9392, "nlines": 56, "source_domain": "mh-marathi.com", "title": "डोंगरगावात पुरातन स्मारकांचा शोध", "raw_content": "\nडोंगरगावात पुरातन स्मारकांचा शोध\nनागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे इ.स.पूर्व ५०० ते १००० च्या शतकातील बृहदाश्यमयुगीन संस्कृतीच्या ३३ एकाश्म स्मारकांचा शोध लावला असल्याचा दावा अमित भगत यांनी केला आहे. डोंगरगाव बुद्रुक येथील आढळलेल्या ३३ एकाश्म स्मारकांमुळे केवळ चंद्रपूर जिल्हय़ातील अशा शिलास्तंभांची संख्या वाढली नसून आता हे ठिकाणी महाराष्ट्रातील बहुधा सर्वाधिक एकाश्�� स्मारके असणारे स्थळ झाले आहे. त्यामुळे संशोधनास नवी दिशा मिळणार असल्याचेही भगत म्हणाले.\nपूर्व विदर्भात इसवी सन ५०० ते १००० या काळात महापाषाणयुगीन संस्कृती होती. त्यांचे अवशेष येथे मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहे. १९९७ साली पुरातत्त्व संशोधक डॉ. बोरकर यांनी चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड शहरात ९ एकाश्म स्मारक शिळा शोधल्या आहे. या शिळा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा पुरावा होय. त्यानंतर काही पुरातत्त्व संशोधकांनी याबद्दल अधिक संशोधन करून एकूण ५ स्मारके शोधून काढली. तसेच पुरातत्त्व संशोधक डॉ. कांती पवार यांनी चिमूरजवळील हिरापूर येथे १ स्मारक शोधून काढले आहे.\nडोंगरगावात पुरातन स्मारकांचा शोध\nपूर्व विदर्भात इसवी सन ५०० ते १००० या काळात महापाषाणयुगीन संस्कृती होती.\nडोंगरगाव बुद्रुक येथील स्मारक.\nनागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे इ.स.पूर्व ५०० ते १००० च्या शतकातील बृहदाश्यमयुगीन संस्कृतीच्या ३३ एकाश्म स्मारकांचा शोध लावला असल्याचा दावा अमित भगत यांनी केला आहे. डोंगरगाव बुद्रुक येथील आढळलेल्या ३३ एकाश्म स्मारकांमुळे केवळ चंद्रपूर जिल्हय़ातील अशा शिलास्तंभांची संख्या वाढली नसून आता हे ठिकाणी महाराष्ट्रातील बहुधा सर्वाधिक एकाश्म स्मारके असणारे स्थळ झाले आहे. त्यामुळे संशोधनास नवी दिशा मिळणार असल्याचेही भगत म्हणाले.\nपूर्व विदर्भात इसवी सन ५०० ते १००० या काळात महापाषाणयुगीन संस्कृती होती. त्यांचे अवशेष येथे मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहे. १९९७ साली पुरातत्त्व संशोधक डॉ. बोरकर यांनी चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड शहरात ९ एकाश्म स्मारक शिळा शोधल्या आहे. या शिळा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचा पुरावा होय. त्यानंतर काही पुरातत्त्व संशोधकांनी याबद्दल अधिक संशोधन करून एकूण ५ स्मारके शोधून काढली. तसेच पुरातत्त्व संशोधक डॉ. कांती पवार यांनी चिमूरजवळील हिरापूर येथे १ स्मारक शोधून काढले आहे.\nभगत यांनी शोधून काढलेली एकाश्म स्मारके भिन्न प्रकारची आहेत. त्यांची उंची ०.५ मी ते ३.२५ मीटपर्यंत असून रूंदी ५५ सेंमी ते १६० सेंमीपर्यंत आहे. यात दोन मुनष्याकृती असणारे शिलास्तंभ आहेत. किमान ६ शिलास्तंभ हे जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेतील आहे. ७ एकाश्म स्मारके निम्म्याहून अधिक प्रमाणात जमिनीत गाडले गेल्याचे दिसून येते. त्यातील एक हे शिलावर्तुळाच्या मध्यभागी गाडले गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. २० शिलास्तंभ हे सरळ तिरप्या दिशेत उभे आहेत. या भागातील बृहदाश्मयुगीन संस्कृतीला समांतर अशी इतिहासकालीन नागरी संस्कृती येथे नांदत असल्यााचे ठळक पुरावे पुरातत्त्व संशोधकांनी उजेडात आणले आहेत. अशोकाची राजाज्ञा कोरलेला इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील शिलालेख देवटेक येथे मिळाला आहे. देवटेक हे स्थान या स्थानापासून १५ किमी दूर आहे. तसेच पवनी हे मौर्यकाळातील सुप्रसिद्ध शहर येथून २७ किमी अंतरावर आहे. कुनघाडा येथील सातवाहन काळातील गुंफा देखील येथून केवळ ८ किमी अंतरावर असल्याने बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचेही भगत यांनी सांगितले.\nभारताला ऐतिहासिक अव्वल स्थान\nजयंती विशेष: जाणून घ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याबद्दल\nविवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक\nपीएच.डी.धारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर\n बीएसएनएलची नवीन धमाकेदार ऑफर\nदेशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/page/218/", "date_download": "2019-02-18T17:39:06Z", "digest": "sha1:E33QGSWYASF4M2PKAJM5ATFZY2DTOFYC", "length": 11204, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Chaupher News | Page 218", "raw_content": "\n‘मेट्रोचे भूमिपूजन पवारांच्या हस्ते करावे’\nपिंपरी : राष्ट्रवादीने पुणे मेट्रोसाठी सतत पाठपुरावा केला आहे. या प्रकल्पासाठी शरद पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान आणि नगर विकास मंत्र्यांची भेट घेऊन मेट्रो प्रकल्प...\nआगामी महापालिका निवडणुकीत आमदारांच्या घरातूनच बंडाळीचा सूर\nशिवसेना आमदारांच्या पुतणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अर्ज पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांची पुतणी अलिशा सुनील चाबुकस्वार हिने आज आगामी महापालिका...\nमोरया गोसावी महोत्सव वाढत जावो\nहभप शांतीब्रह्म मारुतीबुवा कुऱ्हेकर : श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव पिंपरी : श्रीमन् मोरया गोसावी, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पुण्यभूमीतील...\n‘मिस्त्री यांचे टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनवरील आरोप दिशाभूल करणारे’\nटाटा मोटर्स युनियनचा खुलासा पिंपरी : सायरस मिस्त्री यांनी टी. सी. एस च्या भागधारकांना पाठवलेल्या पत्रात टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, पुणेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे,...\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात सामुदायिक सूर्यनमस्कार\nपिंपरी : श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात सामुदायिक सुर्यनमस्कार घेण्यात आले. यामध्ये चापेकर शिक्षण संस्थेच्या गुरुकुलम् शाळेचे विद्यार्थी, नागरिक, महिला मोठ्या...\nपालिका निवडणुकीसाठी सुमारे 2 हजार मतदान केंद्र ; एका केंद्रावर 700 मतदार\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये होणार असल्याचे निश्चित आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग व महापालिका निवडणूक विभाग यांच्याकडून जोरदार तयारी...\nकामगार नेते यशवंत भोसले यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश\nपिंपरी : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक यशवंत भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर...\nदादा तुम्ही ’अजित’ होता… ‘अजित’च राहणार..\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड नगरीच्या अजित राजांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या संन्यास सोहळ्याचे साक्षीदार झालेला योद्धा महेश आणि लक्ष्मण यांचा सारथी सारंग त्याच्या वाड्यावर परत आला....\nशिक्षकेतर महामंडळाचे 45 वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी पिंपरीत\nपिंपरी : महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत 45 वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (दि. 18) पिंपरीतील एचए स्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले...\n‘तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात, त्याचा मी हेडमास्तर’\nपिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी योग्य वेळी उमेदवार जाहीर केले जातील. इतर पक्षाचा समोरचा उमेदवार बघून इच्छुक निर्णय घेतात. मात्र पक्ष सर्व खबरदारी घेऊनच...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chandrakant-patil-on-maratha-reservation-2/", "date_download": "2019-02-18T16:47:05Z", "digest": "sha1:2XS5MJEQUKENPIKBPQ2BWXCW76Q4QG2J", "length": 6807, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nऔरंगाबाद : “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार आहे. आता मोर्चे आणि आंदोलन करण्यापेक्षा काय हवं आहे हे सांगायला पाहिजे”, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत सांगितलं.\nनेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील \n“गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मागास ठरवल्याशिवाय आरक्षण मिळत नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक आयोग स्थापन झाले, मात्र कोणत्याही आयोगाने मराठा समाजाला मागास म्हटलं नाही. जोपर्यंत आयोग कोणत्याही समाजाला मागास म्हणत नाही, तोपर्यंत आरक्षणच मिळत नाही. आधीच्या सरकारने नारायण राणेंची समिती नेमली, मात्र कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळलं. आमच्या सरकारने मागास आयोग नेमला, दोन वर्ष या आयोगाने खूप काम केलं. अभ्यास करुन मागास आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. मुख्य सचिवांकडे हा अहवाल आहे. ते अभ्यास करुन हा अहवाल सोपवतील.\nआम्ही मागास आयोगाला जी काही माहिती पुरवली आहे, त्यावरुन आम्हाला विश्वास आहे की या आयोगाने मराठा समाजाला मागास म्हटलं असेल. जर मागास म्हटलं असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं सोपं होणार आहे. हे आरक्षण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार देईल. त्याचा सर्व कायदेशीर अभ्यास सरकारने केला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, त्यासाठी वकिलांची फौज उभा करु”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nशिवरायांचा जयघोष केल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण\nयेणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल : पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ganesh-festival-2017-sangli-punjabi-adventurous-game-gadka-70370", "date_download": "2019-02-18T16:57:49Z", "digest": "sha1:IR4BGS7LTCQKAJVBY6VKGEKYFUORQAI7", "length": 15030, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "ganesh festival 2017 sangli punjabi adventurous game gadka 'गदका'त चित्तथरारक खेळांचे प्रदर्शन; साहस, धडकी... अन् 'बोलेसो निहाल' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n'गदका'त चित्तथरारक खेळांचे प्रदर्शन; साहस, धडकी... अन् 'बोलेसो निहाल'\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nया साहसी खेळाचे फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nसांगली : कोण डोक्यात ट्युब लाईट फोडून घेतो, तर कोणी तलवारबाजी दाखवतो. कुणाच्या डोक्यात नाराळ फुटतो, तर एक बहाद्दर चक्क कपाळावर तलवार वाकवतो. हे सारं ऐकल्यानंतर सुद्धा धडकी भरते. गणेशोत्सवानिमित्त आज स्टेशन चौकात या साऱ्या साहसी खेळांचा थरार सांगलीकरांना अनुभवला. त्या पंजाबी पाजींचं साहस, प्रेक्षकांच्यातील धडकी अन् शेवटी 'बोलेसो निहाल'चा गजर असंच सारं वातावरण होते.\nसावकार गणपती आणि समस्त पंजाब समाजातर्फे पंजाबमधील साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या 'गदका पार्टी'चे आयोजन केले. सायंकाळी सहाच्या सुमारास खेळांच्या प्रदर्शनाला सुरवात झाली. उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, मंडळाचे संस्थापक अजिंक्य पाटील, अशोक मासाळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.\nदलेर खालसा ग्रुपतर्फे ही गदका पार्टी होती. पहिल्यांची तलवार बाजीचे खेळप्रकार दाखवले. दांड पट्टाचेही प्रकार दाखवले. विशेष म्हणजे कपाळावर चक्क तलवार वाकवली. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर ड्रिल मशीन गळ्यावर चालण्याचा प्रकारही दाखवला.\nएका बहाद्दराने चार दुचाकी रोखाचा विक्रमही करुन दाखवला. तर एका 'पाजी'ने डोळ्यात मीठ घालून नारळ फोडून दाखवले. तापती साखळी घेवून त्याला हात लावण्याचा धाडसी प्रकारही साऱ्यांना धडकी भरवणारा होता. खेळ प्रकार सुरु असतांना सारा स्टेशन चौक हाऊसफुल्ल झाला होता. तब्बल दोन तास हे खेळ प्रकार सुरु होते. नानर सिंग, अहालो सिंग, लाबे सिंग, सुखेर सिंग यांच्यासह 17 जणांनी सादरीकरण केले. या साहसी खेळाचे फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयावेळी पंजाब समाजाचे मनजित सिंग, मनमोहन सिंग, दातार सिंग, धुपेंद्र सिंग, विकी चड्डा, बिट्टू काटानया, अमरजीत कंगुरा, शिवसेनेचे बजरंग पाटील, मनोहर सारडा, प्रवीण गाडे, अशोक शेठ, दिपक कपाले, शहेनशा मकानदार, चेतन माने, प्रसाद रिसवडे, गजानन खरात उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले.\nगदगा हा पंजाबमध्ये पारंपारिक खेळ प्रकार आहे. सुमारे तीनशे वर्षापूर्वीपासून हा खेळ प्रकार खेळला जातो. त्यातून पंजाबच्या धाडसी संस्कृतीचेही दर्शन घडवले जाते. तो खेळ प्रकार सर्वत्र समजावा यासाठी नवाशेरा (पंजाब) येथील दलेर खालसा ग्रुपने प्रदर्शन करण्यास सुरवात केली. भारतासह विविध देशातही या ग्रुपने प्रदर्शन केले आहे. तसेच अनेक रियालिटी शोसह विक्रमही यांच्या नावावर नोंद आहेत.\nमानस, निष्का, आदर्श, प्रसाद राज्यात प्रथम\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला...\n‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ला शनिवारपासून सुरवात\nपुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई...\n‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला प्रतिसाद\nपुणे - निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात हक्काचा बंगलो, फार्महाउस, फ्लॅट, प्लॉट सर्वांनाच हवा असतो. पण त्याची इत्थंभूत माहिती नक्की कुठून मिळवायची...\n'स्वाइन फ्लू'साठी सर्वंकष कृती योजना\nम��ंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर...\n‘खो-खो’ फक्त राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतच\nदिल्ली/पुणे - ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’...\nशिवजयंतीनिमित्त धावणार महाराणी ताराराणी एक्स्प्रेस\nकोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून दिल्लीमध्ये शिवजयंतीचा भव्य महोत्सव गेल्या वर्षापासून सुरू झाला. या वर्षी शिवजयंती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-vs-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:12:46Z", "digest": "sha1:VCLAW53PS5VNKNVXQ7IXXTC4HQ7C6TSV", "length": 6616, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Kiran Kulkarni V/S Kiran Kulkarni - Kiran Kulkarni V/S Kiran Kulkarni -", "raw_content": "\nदिग्दर्शक कांचन अधिकारी यांचा सिनेमा म्हणजे काहीतरी वेगळं व नाविन्यपूर्ण हे समीकरण ठरलेलं आहे. सात चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट त्या घेऊन येणार आहेत. ओम प्रॉडकशन्स प्रस्तुत व कांचन अधिकारी दिग्दर्शित हा सिनेमा सायबर क्राइमवर आधारलेला आहे. येत्या १५ जुलैला किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nदिग्दर्शन, निर्मिती, अभिनय अशा सर्व क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या कांचन अधिकारी यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून रसिकांचं निखळ मनोरंजन करीत अनेक चांगल्या कलाकृती आजवर दिल्या आहेत. सध्या वाढलेल्या सायबर क्राइमचं प्रमाण पाहाता हाच विषय घेऊन त्याला एक वेगळा अँगल देत कांचन अधिकारी यांनी किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णीचं दिग्दर्शन केलं आहे.\nहा कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. या चित्रपटाची कथा क्रेडीटकार्ड भोवती फिरते. क्रेडीटकार्डचा वापर करत कथेची नायिका कशाप्रकारे नायकाची फसवणूक करते. ही फसवणूक नेमकं कोणतं वळण घेणार या वळणावर या दोघांमध्ये कोणते बंध निर्माण होणार या वळणावर या दोघांमध्ये कोणते बंध निर्माण होणार याची धमाल कथा म्हणजे किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी. जगण्याच्या दृष्टीकोनावरही हा सिनेमा भाष्य करतो.\nया सिनेमाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांचं आहे. कांचन अधिकारी व वैशाली सामंत यांनी शब्दबद्ध केलेल्या गीताला गायक जसराज रोजी यांनी गायलं आहे. संगीताची जबाबदारी वैशाली सामंत तर पार्श्वसंगीताची जबाबदारी नितीन हिवरकर यांनी सांभाळली आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर व अवधूत वाडकर यांचं आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचं असून संकलन आनंद दिवान यांचं आहे. ध्वनी संयोजनाची जबाबदारी आयुब शेख यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन देवेन्द्र तावडे यांचं असून रंगभूषा रवि प्रजापती यांची आहे.\nकांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत. वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट रसिकांना नक्की भावेल असा विश्वास निर्मात्या व दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केला. १५ जुलैला किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-50-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:39:17Z", "digest": "sha1:XQG42KGVBGHP7L7I4D4JFBSK43FIJHTU", "length": 13714, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एमआयडीसीतील 50 कामगारांना कंपनी सेवेत सामावून घेण्याचा करार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएमआयडीसीतील 50 कामगारांना कंपनी सेवेत सामावून घेण्याचा करार\nस्वराज्य कामगार संघटना : कामगारमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश\nनगर – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वराज्य कामगार संघटनेच्या प्रयत्नाला यश आले आहे. संघटनेने नेहमीच कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत कंपनीत 265 कामगारांना कायम सेवेत घेण्यात आले आहे. कंपनीच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करून राज्य सरकारकडे 50 कामगार सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा केला. यावेळी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन 50 कामगारांना कामगार दिनाच्यानिमित्त एक भेट दिली. या कामासाठी आ. शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप व सहा. कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांचे सहकार्य लाभले, असे स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी सांगितले.\nएमआयडीसीतील एक्साईड बॅटरी कंपनीत स्वराज्य कामगार संघटनेच्या प्रयत्नातून 50 कामगारांना कंपनी सेवेत घेण्याचा करार कंपनीचे हेड एचआर संतोष डबीर व संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांच्यात झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव आकाश दंडवते, राहुल जाधव, अयाज सय्यद, बाबासाहेब भोर, रामेश्वर निमसे, बाबासाहेब गायकवाड, किसन तरटे, सुधाकर चामखडे, सचिन कांडेकर, सुनील देवकुळे, दीपक परभणे, रमेश शिंदे, स्वप्नील खराडे, सचिन कुर्हे, राहुल मेहेरखांब आदी उपस्थित होते.\nसंतोष डबीर म्हणाले, एक्साईड बॅटरी कंपनी कामगारांच्या हिताचे निर्णय घेते. कंपनीने कामगारांकडून उत्पादन वाढ व क्वालिटी याकडे लक्ष दिले आहे. कंपनीच्या चांगल्या निर्णयाचा अनेक कामगारांना लाभ मिळाल्याने ते समाधानी आहेत. कंपनीची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, असे सांगितले.\nकामगारांच्या न्यायहक्कासाठी संघटना प्रयत्नशील\nयोगेश गलांडे म्हणाले, स्वराज्य कामगार संघटनेने नेहमीच कामगार कायद्याच्या नियमाप्रमाणे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. या कामी कंपनीचे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर सुब्रा सिन्हा यांनीही कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यास मदत केली. कामगारांच्या प्रश्नामध्ये कंपनीशी कधीच तडजोड केली नाही. या कंपनीत नेहमीच स्थानिक कामगारांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना या कंपनीत नोकऱ्या मिळाल्या. या पुढील काळातही या कंपनीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य कामगार संघटना नेहमीच प्र���त्नशील राहील, असे सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T15:56:25Z", "digest": "sha1:AKVI4SIQGLEWT3PX26UKLBJ6XRYLHB7A", "length": 18501, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कचरा संकलनाची निविदा “निकालात’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकचरा संकलनाची निविदा “निकालात’\nपिंपरी – पिंपरी – चिंचवड शहराच्या दक्षिण भागातील कचरा गोळा करणे, त्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामांसाठी करारनामा केलेल्या ए.जी. एन्वायरो इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंत्राटदारालाच कामाचा ठेका बहाल करावा, त्यांनी कमी केलेले सुधारित दर स्वीकृत करावेत, असा महत्त्वपुर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. तसेच, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतलेला फेर निविदेचा निर्णय रद्दबादल करावा, असेही नमूद केले आहे. महापालिकेने या निकालाविरोधात मागितलेली स्थगितीची विनंती नाकारण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहापालिका हद्दीतील घरोघरचा कचरा गोळा करून आणि त्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे या कामासाठी गेल्यावर्षी नव्याने निविदा काढण्यात आली. पुणे – मुंबई महामार्गाचे दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभाजन करत दक्षिण आणि उत्तर भागासाठी दोन स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या. ए.जी. एन्वायरो इन्फ्राप्रोजेक्ट्स (28 कोटी 52 लाख) आणि बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड (27 कोटी 90 लाख) या दोन कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी काम देण्याचे निश्चित झाले. 21 फेब्रुवारी 2018 रोजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या कार्यकाळात याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. या कंत्राटदारांसमवेत 28 फेब्रुवारी 2018 रोजी महापालिकेने करारनामा केला.\nमार्च 2018 मध्ये स्थायी समितीत खांदेपालट झाली. स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 11 एप्रिल 2018 रोजी पार पडलेल्या सभेत 500 कोटी रुपयांच्या कचरा संकलन, वाहतुकीचे कंत्राट रद्द करत फेरनिविदा मागविण्याचा तसेच, आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी आठ कंत्राटदार नेमावे, असा ठराव पारित करण्यात आला. अवघ्या आठवड्याभरात या ठरावात दुरुस्ती करण्यात आली. 8 क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ऐवजी दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक कंत्राटदार नेमावा अशी दुरुस्ती स्थायी समितीने सुचविली. निविदा कार्यवाही पुर्ण होईपर्यंत कचरा संकलन आणि वहन करणाऱ्या ठेकेदारांनाच वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.\nकचरा संकलन व वाहतूक कामाची निविदा रद्द केल्याचे 7 म�� 2018 रोजी आयुक्तांनी कंत्राटदारांना कळविले. तथापि, ए. जी. एन्वायरो इन्फ्राप्रोजेक्ट्स आणि बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंत्राटदारांनी प्रति टन दर कमी करण्याबाबत आयुक्तांसमवेत पत्रव्यवहार केला. दरम्यानच्या काळात फेरनिविदेच्या कामासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, कोणतेही सबळ कारण न देता आयुक्तांनी सल्लागार नेमणुकीची निविदा रद्द केली. तसेच, 24 ऑगस्ट 2018 रोजी मेसर्स क्रिसील रिस्क ऍण्ड इन्फ्रा सोल्युशन्स या सल्लागार संस्थेची थेट पद्धतीने नियुक्ती केली. या सल्लागार संस्थेने अ आणि फ क्षेत्रीय कार्यालय (13 कोटी 17 लाख), ब आणि ड क्षेत्रीय कार्यालय (15 कोटी 30 लाख), क आणि इ क्षेत्रीय कार्यालय (10 कोटी 91 लाख) तसेच, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय (11 कोटी 42 लाख रुपये) या प्रमाणे चार निविदा तयार केल्या.\nनिविदापुर्व बैठकीत 20 ठेकेदारांनी सहभाग घेतला. फेरनिविदा प्रक्रिया सुरु असतानाच जुन्या ठेकेदारांनी स्थायी समितीसमवेत पत्रव्यवहार केला. जुन्या कंत्राटातील मनुष्यबळ कपात, जनजागृती करणे, हरित कचऱ्याची विल्हेवाट लावणे या अटी रद्द करत भाववाढ – दरवाढीचे कलम कायम ठेवले. 9 ऑक्टोबर 2018 रोजीच्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी कचरा संकलन आणि वाहतूक कंत्राटाचे 350 कोटी रुपयांचे दोन सदस्य प्रस्ताव पारित करण्यात आले. त्यात उत्तर भागाचे काम बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड (21कोटी 56 लाख) आणि दक्षिण भागाचे काम ए. जी. एन्वायरो इन्फ्राप्रोजेक्ट्स (22 कोटी 12 लाख) देण्याचा ठराव संमत करण्यात आला.\nआयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत स्थायी समितीचा ठराव विचारात न घेता निविदा प्रक्रिया पुढे चालू ठेवली. निविदेचे एक पाकीट उघडल्यानंतर ए. जी. एन्वायरो इन्प्रौप्रोजेक्ट्स या कंत्राटदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी निविदेचे कमर्शियल बीड खोलण्याकामी उच्च न्यायालयाने महापालिकेला मनाई केली.\nसुधारित दर स्वीकृत करावे लागणार\nया याचिकेवर बुधवारी (दि. 6) न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ए. जी. एन्वायरो इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंत्राटदाराला कामाचा ठेका बहाल करावा, त्यांनी कमी केलेले सुधारित दर स्वीकृत करावेत, असा निर्णय देण्यात आला. तसेच, या निकालाविर���धात महापालिकेतर्फे मागण्यात आलेली स्थगितीची विनंती नाकारण्यात आली. महापालिका आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-18T15:57:19Z", "digest": "sha1:TGA5JMTXST7OBUBQ4LJ55HULJOPI2QVO", "length": 22602, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाभियोग आणि राजकारण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेशाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात यावा असा प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला होता. मात्र, तो उपराष्ट्रपतींनी फेटाळून लावला आहे. यानंतर विरोधी पक्ष कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल. मात्र, महाभियोगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अनेकांनी यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत जे प्रश्न उपस्थित केले ते आश्चर्यकारक आणि चुकीचे आहेत. महाभियोग ही संविधानातील तरतूद आहे. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रत्येक कृतीची शहानिशा होणार हे निश्चित मानून त्यासाठीची तयारी ठेवलीच पाहिजे. त्यामुळे महाभियोगाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.\nदेशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींवर ठेवलेल्या आरोपांच्या सुनावणीसाठी भरलेला खटला चालवण्याच्या प्रक्रियेला महाभियोग म्हटले जाते. महाभियोग चालवल्यामुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात येईल, न्याययंत्रणेवरचा विश्वास उडून जाईल, अशी टिप्पणी अनेकांकडून होत आहे. मात्र, न्यायव्यवस्था प्रश्नचिन्हांकित करणे याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर प्रेम नाही, विश्वास नाही असा होत नाही. उलटपक्षी ज्यांचे एकमेकांवर प्रेम असते तेच एकमेकांना प्रश्न विचारतात. अन्यथा ज्या विषयांशी आपल्याला काहीच देणे-घेणे नसते तेथे आपण प्रश्न विचारत नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर ज्यांचे प्रेम, विश्वास आहे त्यांनीच हा प्रश्न उपस्थित केला आहे.\nआम्हाला, संविधानाला तटस्थ, स्वतंत्र, पारदर्शक न्यायव्यवस्था अपेक्षित असताना ती तशी का नाही, हा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे हा लोकशाहीचा प्रश्न आहे. न्यायाधीशांच्या निवडीच्या पद्धतीपासून ते न्यायाधीशांचे कॉलेजियम ज्या पद्धतीने काम करते इथपर्यंत हे प्रश्न यापूर्वीही सातत्याने विचारले जात होते. मात्र, काही आठवड्यांपूर्वी जेव्हा सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी हे प्रश्न चव्हाट्यावर मांडले तेव्हा आपण न्यायव्यवस्थेविषयी जे बोलत आहोत ते योग्य आहे, असा नवीन विश्वास लोकांना वाटला. त्यामुळे विरोधी पक्षांमुळे महाभियोग चालवण्याची वेळ येईल किंवा त्यातून नवा घातक पायंडा पडेल असे आकांडतांडव करण्याची गरज नाही. महाभियोग ही प्रथा नसून घटनात्मक तरतूद आहे. ती संविधानात अधिकृतपणे व्यक्त केलेली लोकशाहीची प्रक्रिया आहे. तिला कायद्याचे अधिष्ठान आहे. देशातील प्रत्येकाला लोकशाहीतील तरतूद वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ही तरतूद योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\nकोणत्याही पदावर असणारी व्यक्ती ही शेवटी माणूसच आहे. साहजिकच त्याच्याकडून चुका होऊ शकतात. चुकांची जाणीव झाली तरच माणूसपण टिकते. ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. असे असताना काहींनी सरन्यायाधीश हे उतारवयात पोहोचलेले असताना त्यांना बदनाम करणे योग्य नाही, असे म्हटले आहे. मात्र, उतारवयात काहीही करण्याची परवानगी आहे असा याचा अर्थ होईल. ज्या वयात जी चूक केली आहे तेव्हा ती दाखवणे हे लोकशाहीमधल्या यंत्रणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वैयक्तिक आयुष्यात, कुटुंबात एखादी चूक झाली तर ती कोणी दाखवायला येणार नाही; मात्र सामाजिक, न्यायिक, राजकीय अशा सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रत्येक कृतीची शहानिशा होणार हे निश्चित मानून त्यासाठीची तयारी ठेवलीच पाहिजे.\nमहाभियोग चालवला गेल्यास त्यावर सभागृहात चर्चा होईल. त्यानंतर त्यांच्या वर्तनावर होणारी टीका त्यांना ऐकायला मिळेल. विरोधक आपली मते मांडतील. हे सर्व लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. दुसरीकडे सरन्यायाधीशांनाही सर्वांसमोर आपली बाजू मांडता येईल. ते काय बोलतील याचे प्रक्षेपण लोकांना पहायला मिळेल. मजबूत न्यायव्यवस्था म्हणून गौरव झालेल्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत काय सांगते हे ऐकण्यास जनताही इच्छुक आहे. त्यामुळे महाभियोगाबाबत आकांडतांडव करण्याची काहीच गरज नाही.\nदुसरा मुद्दा म्हणजे, न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी करताना जनहित याचिकांबाबत काही टिप्पणी केली आहे. राजकीय हितसंबंधांनी किंवा व्यावसायिक संबंधांनी प्रेरित अशा जनहितार्थ याचिका न्यायालयाचा वेळ घेत असून, त्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढत असल्याचे मत खंडपीठातील न्यायाधीशांनी मांडले आहे. जनहितार्थ याचिकांचा गैरवापर ही अतिशय गंभीर बाब असून, त्यामुळे अन्य खटल्यांतील याचिकाकर्त्यांना न्याय मिळवण्यास विलंब होत आहे, असे खंडपीठाचे म्हणणे आहे. जनहित याचिकांचा वापर खूप चांगला झाला पाहिजे. मात्र, या प्रकरणाचा संदर्भ घेत जनहित याचिकांबाबत ही टिप्पणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने इतका विलंब का लावला हाही एक प्रश्न आहे. एखादी याचिका दाखल होत असेल आणि त्याचा गैरवापर होत असेल तर ते तत्काळ लक्षात यायला हवे अशी अपेक्षा असते. एखाद्या याचिकेवर तीन-चार महिने खटला सुरू राहता, त्यावर लहान लहान निर्णय दिले जातात आणि नंतर अचानकपणाने ती याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहे अशी टिप्पणी केली जाते तेव्हा त्यातील तथ्य काय आहे हे आता लोकांना समजू लागले आहे. सामान्य बुद्धीवर आधारित असतो तो कायदा असतो, असे म्हटले जाते आणि सामान्य बुद्धी जागृत असण्यासाठी माणसाने नैसर्गिक असले पाहिजे. सामान्य माणसे नैसर्गिक विचार करत असतात. त्यामुळे त्यांना हे म्हणणे चुकीचे आहे ही बाब लक्षात येऊ लागली आहे.\nराजकीय हेतूने दाखल केलेल्या याचिकेत जनहिताचा मुद्दा आहे की नाही हे पाहणे हे न्यायव्यवस्थेचे काम आहे. राजकीय हेतूने खटला दाखल करण्यात आला म्हणून तो खटलाच चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. इतकेच नव्हे तर सरन्यायाधीश राजकीय हेतू, उद्देश ठेवून कुणाच्या तरी प्रभावाखाली वागताहेत हा आरोप त्यांच्या सहन्यायाधीशांनी केलेला आहे. म्हणूनच आज योग्य न्यायव्यवस्थेची गरजेची आहे. त्यामध्ये पारदर्शकतेची गरज आहे. ती लोकाभिमुख होण्याची आवश्यकता आहे आणि हीच जनतेची प्रमुख मागणी आहे. त्यासंदर्भात सरन्यायाधीश म्हणून वर्तणुकीचे विश्लेषण होणे अटळ आहे. याबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना सरन्यायाधीशांना उत्तरे द्यावीच लागतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआपही दंडा आप तराजू\nनुकसानभरपाईत वार्षिक आयकराला महत्त्व…\nवाटप दरखास्त प्रकरणाची अंमलबजावणी कशी\nकलम 9-अ रद्दचा काय आहे अर्थ\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/demand-start-tur-purchase-centre-43875", "date_download": "2019-02-18T16:45:05Z", "digest": "sha1:JWKXF4QKS2BSS53WQZC2C2MN4JD4KCJ5", "length": 12787, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand to start tur purchase centre तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nतूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी\nसोमवार, 8 मे 2017\nशासनाने बंद केलेले तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.\nलातूर - शासनाने बंद केलेले तूर खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.\nशेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तुरीचे उत्पादन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करणार असल्याचेही शासनाने जाहीर केले होते. त्यात निसर्गाने साथ दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतले आहे; पण शासनाने नाफेडमार्फत खरेदी केली जाणारी तूर खरेदी केंद्रे अचानक बंद केली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरी तूर शिल्लक आहे.\nव्यापाऱ्यांकडून कमी भावात तुरीची खरेदी करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे शासनाने तूर खरेदी केंद्रे सुरू करावीत, हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी केलेल्या व करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शासनाने जाहीर केलेले सोयाबीनेच दोनशे रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित द्यावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी संघटनेच्या वतीने बाबासाहेब जाधव, दीपक सावंत, दीपक बारमले, सुशील जाधव, दिगंबर पेठकर, गणेश माने, सुधीर सूर्यवंशी, हंसराज धुमाळ, प्रमोद भिसे, भास्कर माने यांनी केली आहे.\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही\nकोल्हापूर - साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू...\nगिरणा अर्बन क्रेडिट सोसायटीची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा\nजळगाव : वेगवेगळ्या नावाने फर्मचे व्यापारी असल्याचे भासवत कर्ज घेऊन त्यांची परतफेड न करता गिरणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 3 लाख 50...\nपन्हाळा प्रदक्षिणेतून इतिहासाला उजाळा\nपन्हाळा - तरुण पिढीत इतिहासाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि धाडस निर्माण व्हावे, या हेतूने आयोजित केलेल्या आजच्या पन्हाळा...\n‘एनजीटी’तील खटल्यांचे प्रमाण घटले\nपुणे - राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दावा दाखल करण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. त्याचवेळी न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होत नसल्याने...\nपुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प��रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत...\nकोण असेल स्वाभिमानीचा प्रबळ उमेदवार\nमंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T17:29:51Z", "digest": "sha1:JLUG3UVO3YYCXFH5Q3VP5TRRBGRPDHKR", "length": 11467, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अलीगड प्रकरणाचा राष्ट्रवादी युवतींकडून निषेध | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअलीगड प्रकरणाचा राष्ट्रवादी युवतींकडून निषेध\nनारायणगाव- अलीगड जिल्ह्यातील अखिल भारतीय हिंदू महासभेने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालून केलेल्या निंदनीय प्रकाराचा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस वतीने\nनिदर्शने करून दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक दुःखद आणि लाजिरवाणी घटना 30 जानेवारी 2019 ला उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यामध्ये घडली. या जिल्ह्यातील अखिल भारतीय हिंदू महासभेने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालून गांधी हत्येची निंदनीय घटना पुन्हा एकदा घडवली. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली व दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर व पुणे जिल्हा अध्यक्षा पूजा बुट्टे पाटील यांनी पुणे जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे दिले, तसेच पुणे पोलीस आयुक्तांकडेही दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अश्विनी खाडे, रेश्मा जोरी, नीलाक्षी खिरीड, मोनिका झुरंगे, माधुरी सांगळे, अक्षता पवार आदी उपस्थित होत्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत ना���ी, तिथे हत्ती कसा शिरतो \nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:26:57Z", "digest": "sha1:RZHSHNWC4XXT6CMKTWPXPG6QOLTLEAJ7", "length": 13948, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हक्काच्या घरासाठी फासेपारधींचे साकडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहक्काच्या घरासाठी फासेपारधींचे साकडे\nनायगाव-पुरंदर तालुक्यात फासेपारधी समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजातील कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीेन पुरंदरच्या गटविकास अकिाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.\nपारधी कुटुंबातील कुटुंबे आजही पुर्वश्रमीचे हलाकीचे व दारिद्य्रमय जीवन जगत आहेत. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर सुद्धा हा समाज आजही मिळेल त्या जागेवर पाल टाकून किंवा उघड्यावर राहताना आपण सर्वजण डोळसपणे पाहात आहोत. शासनाचे पंतप्रधान आवास योजना, फासेपारधी घरकुल योजना व शबरी घरकुल विकास योजना या योजनेतुन फासेपारधी समाजाला घरकुल योजनेचा लाभ देऊन त्यांना हक्काचे घर मिळू शकते; परंतु प्रस्थापित ग्रामपंचायत व ग्रामसेवक हे या समाजाचे घरकुल प्रस्ताव पाठविण्यास अनुकूल नसतात. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीला व ग्रामसेवकांना फासे पारधी समाजाचे घरकुल योजनेचे प्रस्ताव पंचायत समितीकडे तात्काळ पाठविण्या बाबत लेखी आदेश द्या, ज्या पारधी समाजाच्या लाभार्थ्यांकडे जातीचा दाखला असेल किंवा शाळेच्या दाखल्यावर जात असून अशा लाभार्थ्यांना फासेपारधी विकास योजनेतून अथवा शबरी घरकुल योजनेतून घरकुल द्यावे व ज्यांच्याकडे जातीचा दाखला नाही, त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल बांधून द्यावे अशी लेखी मागणी पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुदादा भोसले यांनी सांगितले.\nज्या लाभार्थ्यांकडे स्वत:हाची जागा नाही, त्यांना ग्रामपंचायतीच्या बखळ जागेतून किंवा पंडीत दीनदयाळ जागा खरेदी योजने अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात यावेत. फासेपारधी समाजाला शासनाच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सर्व मुल���ूत सोईसुविधा देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष, पंढरीनाथ जाधव फासेपारधी रिपब्लिकन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिंकु पवार, अनिल भोसले, संदीप बेंगळे, मोहनराव ढगारे, नामदेव नेटके तसेच पारधी समाजाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रति पुणे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, तहसिलदार पुरंदर, सभापती पंचायत समिती पुरंदर, पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत. या प्रश्नावर गंभीरतेने विचार न केल्यास फासेपारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.supriyasule.net/?p=220", "date_download": "2019-02-18T16:19:33Z", "digest": "sha1:KXCF47V3XY6P775WUGQIT6IICJUBV32J", "length": 20759, "nlines": 62, "source_domain": "blogs.supriyasule.net", "title": "Supriya Sule Speaks | Supriya Sule Blogs राईट टू डिस्कनेक्ट : हाक ‘इफेक्टिव्ह वर्क अवर्स’ची – Welcome to my blogs!! Supriya Sule", "raw_content": "\nराईट टू डिस्कनेक्ट : हाक ‘इफेक्टिव्ह वर्क अवर्स’ची\nदेशातल्या मोठ्या आयटी हब पैकी एक हिंजवडी माझ्याच मतदारसंघात येतो. जगभरातील सर्वोत्तम आयटी कंपन्यांची येथे ऑफिसेस आहेत. येथे काम करणाऱ्या मुलांशी भेटणं होतं. हि मुलं सरासरी तीशीतली आहेत.अनेकदा ही मुलं मला परिसरातील एखाद्या कॅफेमध्ये बसलेली, रस्त्याने चालत असताना दिसतात. या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उदास भाव असतो. त्यांचे चेहरे मला फ्रेश दिसतंच नाहीत. अर्थात हिंजवडी हे केवळ एक उदाहरण. कोणत्याही प्रोफेशनल्सना भेटलं की त्यांच्या चेहऱ्यावर हल्ली प्रसन्न भाव दिसतच नाहीत. याच्या मूळाशी जाण्याचा मी निश्चय केला. याबाबत मी अनेक डॉक्टरांना, समाजशास्त्रज्ञांना आणि मानसशास्त्रज्ञांनी बोलले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सध्याची जीवनशैली. आपल्या पिढीत नवरा-बायको दोघेही कामावर जातात. जगण्याचा वेग आणि अपेक्षा प्रचंड वेगाने वाढत चालल्या आहेत. या वेगासोबत डिजिटल क्रांती हातात हात घेऊन सोबत चालतेय. माहितीचा चहूबाजूंनी मारा होत आहे. आपला मेंदू ही माहिती गोळा करुन, त्यावर प्रोसेसिंग करुन एक ठराविक आऊटपूट देण्यात सतत मग्न असतो. याप्रकारे आपल्या पिढीचं कोणत्या ना कोणत्या गॅझेटसोबत किंवा कमीत कमी स्मार्टफोनसोबत तरी अतूट असं नातं निर्माण झालंय. आपण या गॅझेटपासून डिस्कनेक्ट व्हायलाच तयार नाहीत. यामुळे झालंय मानसिकदृष्ट्या एक प्रकारचा थकवा सर्वांनाच जाणवतो. या थकव्यालाच आपण डिप्रेशन सारख्या संज्ञा देतोय. ‘ब्रेन ड्रेन’ देखील या सगळ्या घडामोडीं��� सातत्याने होतंय. हा मुद्दा देखील महत्वाचा आणि गंभीर आहेच. लोकसभेत ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक मांडत असताना मानसिक थकव्याला सामोरे जाणाऱ्या या पिढीचा विचार माझ्यासमोर होता.\nथोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात… मला आठवतंय की, माझ्या अगोदरच्या पिढीतील लोक आपल्या दैनंदिन धावपळीतून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी छान असा वेळ काढत असतं. माझे सासरे ‘महिंद्रा अँड महिंद्रा’मध्ये होते. सकाळी नऊच्या ठोक्याला ते ऑफीसमध्ये हजर असत आणि संध्याकाळी पाच वाचता त्यांचे काम थांबत असे. तेथून आले की, ते टेनिस खेळायला जात. महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपनीत उच्चपदावर ते कार्यरत होते. कंपनीशी संबंधित धोरणात्मक निर्णयांत त्यांचा सहभाग असे. अशाप्रकारचे काम करणाऱ्या व्यक्ती कामात प्रचंड गढलेल्या जरी असल्या तरी स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, याचं गणित त्यांना जमलेलं होतं. त्यामुळेच ते मला कधीही डिप्रेस्ड किंवा कामाच्या ताणामुळे खुप थकलेले वगैरे वाटले नाहीत.हे जे मागच्या पिढ्यांना जमलं ते आजच्या पिढ्यांना का जमत नाही, असं कोडं मला सातत्याने पडत होतं. हेच कोडं मी या विधेयकाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.\n‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर हे विधेयक म्हणजे सतत शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांची सोय आहे की काय या अंगानेही चर्चा होतेय. खरंतर एखाद्या खासगी विधेयकाबाबत एवढी चर्चा होणं हे स्वागतार्ह आहे. लोकसभेत एखाद्या खासदारानं मांडलेले खासगी विधेयक सरकारला आवडल्यास किंवा त्याची उपयुक्तता त्यांना पटल्यास ते विधेयक सरकारमार्फत देखील ते आणू शकतात. एक आश्वासक बाब अशी की, हे विधेयक खासगी विधेयक जरी असले तरी यामुळे यासंदर्भात वर नमूद केलेल्या मुद्यांभोवती लोक चर्चा करु लागले, हे देखील काही कमी नाही. राईट टू डिस्कनेक्ट या विधेयकाच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक ‘क्वालिटी लाईफ’ लाभावं असा विचार आहे. या विधेयकात प्रामुख्याने चर्चा आहे ती, आपल्याला स्मार्टफोन असो किंवा इतर त्याप्रकारचे गॅझेट, त्यापासून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार असायला हवा याची…. यामुळे होईल काय तर, कामाचे तास कमी होतील हे जरी खरी असलं तरी अधिक सक्षमपणे काम करण्याचे तास वाढतील. एखादी व्यक्ती सतत अठरा-वीस तास काम करीत असली म्हणजे ती त्याचे सर्वोत्तम देते ��से मुळीच नाही. उलट सतत काम करणाऱ्या व्यक्तीला विशेषतः डॉक्टर, इंजिनियर,कलाकार यांसारख्या प्रोफेशनल्सना थकवा जास्त जाणवू शकतो. त्याचा परिणाम पर्यायाने कामाच्या गुणवत्तेवर होऊ शकतो. या विधेयकाच्या माध्यमातून कामाचे ‘परिणामकारक तास’ कशा प्रकारे वाढविता येतील यावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. यासाठीची यंत्रणा ही प्रत्येक संस्थेने अथवा कंपनीने आपापल्या कामाचे स्वरुप आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मानसिक आणि शाररीक गरज लक्षात घेऊन तयार करायची आहे. जसा लेबर बोर्ड आहे तशाच प्रकारे प्रोफेशनल्सचाही एक बोर्ड असावा. या बोर्डच्या माध्यमातून एल्पॉई आणि एप्लॉयर हे दोघेही एकमेकांशी चर्चा करुन आपणास हवी तशी यंत्रणा ठरवू शकतील. ज्याप्रमाणे पुर्वी कंपन्या सामाजिक कार्यासाठी एक ठराविक निधी खर्चण्यास तयार होत्या. परंतु तशी यंत्रणा नसल्यामुळे त्यांची अडचण होत होती. पण सीएसआर बाबत एक ठरावित धोरण तयार झाल्यानंतर आता त्या निधीच्या माध्यमातून उभी राहिलेली कामे आता दिसू लागली आहेत. अगदी तसंच राईट टू डिस्कनेक्ट या विधेयकामुळे होईल असा मला विश्वास आहे. परिणामकारक कामाचे तास वाढविण्याची सर्वांचीच इच्छा आहे. पण कदाचित तसा कोणताही स्पष्ट पर्याय सध्या दृष्टीक्षेपात नाही. हे विधेयक तो पर्याय देऊ शकेल. अर्थात एकमेकांप्रती संवेदनशील राहून कामगार आणि मालकांनी मिळून हे आपल्यासाठीच आहे या भावनेतून हे सर्व केलं तर कदाचित वर्क कल्चरच्या बाबतीतली ती एक मोठी क्रांती ठरु शकेल.\nसार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कदाचित याचा फारसा उपयोग होणार नाही. पण त्यांच्यासोबत काम करणारे स्वीय सहायक किंवा तत्सम स्टाफ यांना मात्र त्याचा पुरेसा फायदा होईल. त्यांनाही अर्थातच क्वालिटी टाईम मिळण्याची आवश्यकता आहेच. थोडंसं गंमतीनं म्हणायचं झाल्यास या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांचं सहायकांअभावी जागोजागी घोडं अडू शकतं.\nअर्थात ‘राईट टू डिक्सनेक्ट’ हे असं फक्त आपल्याकडेच पहिल्यांदा होतंय असं नाही. यापुर्वी युरोप, जपान, सिंगापूर अशा देशांनी याप्रकारचा कायदा केलेला आहे. आठवड्यातील ठराविक काळ कुटुंबासाठी राखून ठेवून त्या काळात इतर कोणत्याही असाईन्समेंट न स्वीकार��ा आपली परिणामकारकपणे काम करण्याची क्षमता वाढविता येते हे त्या देशांनी सिद्ध करुन दाखविले आहे. आठवडाभर भरपूर काम केल्यानंतर, थोडा ब्रेक घेत काही काळ, माहितीच्या हल्ल्यापासून दूर राहत, गॅझेटच्या जंजाळापासून खुप दूर शांतपणे कुटुंबासोबत वेळ घालविल्यानंतर पुन्हा ती व्यक्ती आपल्या कामावर अगदी आनंदाने आणि नवी उर्जा घेऊन जाऊ शकेल. ताजेतवाने होऊन कामावर गेलेली व्यक्ती कामाचे किती दडपण आले तरी त्यातून मार्ग काढते, हे सप्रयोग वारंवार सिद्ध झाले आहे. राईट टू डिस्कनेक्ट अशा प्रकारच्या इफेक्टिव्ह ब्रेकची सुरुवात आहे. मानसिक आरोग्याकडे जाण्याचा राजमार्ग या विधेयकाने खुला करुन दिला आहे.\nया विधेयकातील काही प्रस्तावित तरतूदी\nकामगार कल्याण आणि आस्थापनांशी निगडीत मंत्रालयांचे राज्यमंत्री आणि अन्य उच्च पदस्थांच्या सहभागाने केंद्र सरकारने ‘एम्प्लॉयी अथऑरीटी’ची स्थापना करावी.\nखासगी वेळांवर अतिक्रमण करणारा कार्यालयीन कामाचा भार देशातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक/कौटुंबिक अस्वास्थ्याला कसा कारणीभूत होत आहे, यासंबंधात या वेल्फेअर अथॉरीटीने मुलभूत पाहणी करुन संशोधन अहवाल सादर करावा आणि उचित उपाययोजना सुचवाव्यात.\n‘राईट टू डिस्कनेक्ट’ याचा अर्थ कामाच्या ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त खासगी वेळावर कामाचे फोन, मेसेजेस, इ-मेल्स, टेलिकॉल आदी मार्गांनी होणारे कामाचे अतिक्रमण टाळण्याचा / नाकारण्याचा हक्क.\nहा प्रस्ताविक कायदा कार्यालयांनी कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याला आडकाठी करीत नाही; मात्र ठरलेल्या शिफ्टच्या आधी अगर नंतर ऑफीसचे फोन घेणे, इ-मेल्सना उत्तर देणे, नाकारण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना देतो. जे कर्मचारी असे ‘‘अतिक्रमण’’स्वीकारण्याच मान्यता देतील त्यांना त्या कामाचे अतिरिक्त वेतन मिळण्याच्या हक्काची तरतूदही या प्रस्तावात आहे.\nदहा अगर त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांनी स्वयंस्फूर्तीने कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांशी संवादातून परस्पर सोयीचा आणि कामाच्या विशिष्ट स्वरुपाला अनुरुप असा आराखडा तयार करण्याला उत्तेजन असेल.\nमुख्यालयापासून दूर असणारे अगर ‘ वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारणारे कर्मचारीही विशिष्ट वेळेनंतर कामापासून ‘डिस्कनेक्ट’ होऊ शकतील.\nफोन, मेसेजेस, इ-मेल, व्हिडिओकॉल अशा विविध रुपात क��माचा ताण सततच व्यक्तींसोबत वावरु लागला आहे. याच्या अतिरेकाबाबात जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने ‘डिजिटल डिटॉक्स सेंटर्स’ सुरु करावीत, अशीही शिफारस या विधेयकात आहे.\nराईट टू डिस्कनेक्ट : हाक ‘इफेक्टिव्ह वर्क अवर्स’ची\nपवार साहेब आणि महिला धोरणाची २५ वर्षे\nसंविधान जपण्यासाठी संविधान स्तंभ प्रेरणादायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T17:10:47Z", "digest": "sha1:DHJHHZ7FXQGJ2QMNZJXZ2OEZXZQUJG6Q", "length": 11859, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या\nकोल्हापूर : पेपर अवघड गेल्याने कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. राहुल परेकर असं या विद्यार्थ्याचे नाव असून तो कोल्हापुरातील तळसंदे इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. कालत्याचा सीएमपीएस या विषयाचा पेपर होता. मात्र, हा पेपर अवघड गेल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं राहुलनं सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.\nपेपर अवघड गेल्याने काल राहुल निराश झाला होता. त्यानंतर तो संध्याकाळी रूम बाहेर पडला. त्यानंतर तो रूमवर परतलाच नाही. आज (शनिवार) सकाळी त्याने कोल्हापुरातील टाकाळा येथे रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. राहुल हा मूळचा सोलापूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, या घटनेची नोंद कोल्हापूर रेल्वे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला \nआज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत\nगृहमंत्र्यांच्या दिव्याखाली अंधार ; राष्ट्रवादीचे टीकास्त्र \nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nसिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली- नितीन गडकरी\nपुलवामा घटनेमुळे ���ंपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:07:22Z", "digest": "sha1:JB62VAHNH5N5SDQHXXPQNKAW6HBFSJHB", "length": 4188, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "सोबत फुलांची | m4marathi", "raw_content": "\nसध्या ताणतणाव कोणाला नाहीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तणावाचा सामना करत असतो. काहीजण आपत्तीला इष्टापत्तीमध्ये परावर्तित करतात आणि विकास साधतात. अशा माणसांचा सकारात्मक दृष्टिकोन दिशादर्शक ठरतो. तणाव झेलण्याचा आणि तणाव असतानाही सर्वसामान्य आयुष्य जगण्याचे काही मंत्र आहेत. याचा अवलंब केल्यास व्यग्र आणि व्यस्त अवस्थेतही मानसिक संतुलन ढळत नाही. घरातलं आणि ऑफिसमधलं प्रसन्न वातावरण हा त्याचाच एक भाग आहे. आजूबाजूला सुगंधी फुलं असल्यास चित्तवृत्ती प्रफुल्लित राहते, हा अनेकांचा अनुभव असेल. फुलांचे अल्हाददायक रंग, वातावरणात प्रसन्नता ठेवणारा सुगंध, नानाविध आकार आणि वैशिष्ट्यपूर्ण सजावट यामुळे खोलीला आकर्षकता प्राप्त होतेच, त्याचबरोबर चित्तवृत्तीही प्रसन्न राहते. त्यामुळेच फक्त हॉलमध्ये फुलांचा वापर न करता सर्व खोल्यांमध्ये ताज्या फुलांच्या फुलदाण्या ठेवाव्यात. यासाठी बाजारातून महागडी फुलं आणली पाहिजेत असं नाही. आपल्या बागेतली फुलंही फुलदाणीत आकर्षक पद्धतीनं सजवता येतात.\nमातृभाषेत शिक्षणाची आता सक्ती नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/role/articleshow/66138333.cms", "date_download": "2019-02-18T17:41:38Z", "digest": "sha1:VEOOECSMA3SOSV2LWZI4PM4BONQOEDMO", "length": 10648, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: role - भूमिका | Maharashtra Times", "raw_content": "\nटीएमटीची दुर्दशा थांबवारडतखडत धावणाऱ्या टीएमटीच्या बस गाड्यांमुळे ठाणेकर हतबल झाले असताना आता या सेवेचे बसथांबे जीवघेणे ठरू लागल्याने ...\nरडतखडत धावणाऱ्या टीएमटीच्या बस गाड्यांमुळे ठाणेकर हतबल झाले असताना आता या सेवेचे बसथांबे जीवघेणे ठरू लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या बसथांब्यांवर जाहिरात प्रदर्शनाचे हक्क मिळविलेल्या कंत्राटदाराच्या हलगर्जी कारभारामुळे प्रवाशाला विजेचा धक्का लागून जीव गमवावा लागला आहे. या कंत्राटदाराला दिलेले काम सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्तामुळे हे कंत्राट मिळविणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेसोबत केलेला करारही धाब्यावर बसविला आहे. हा वाद न्यायालयापर्यंतही गेला होता. गेल्याच महिन्यात पालिकेने या कंत्राटदाराच्या कारभाराची चौकशी केल्यानंतर त्याने पालिकेचा पाच कोटी रुपयांचा जाहिरात कर बुडविल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्याचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया पालिकेने आता सुरू केली आहे. मात्र, गेली सात-आठ वर्षे हा कंत्राटदार पालिकेची फसवणूक करत असताना प्रशासकीय अधिकारी गप्प का होते, असा प्रश्न उपस्थित होतो. जुने कंत्राट रद्द होण्यापूर्वीच नवा कंत्राटदार नेमण्याची घाईगडबडही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा मर्जीतील कंत्राटदारासाठी पायघड्या तर घातल्या जात नाहीत ना, असा संशय बळावतो. पालिकेत गैरकारभार होतात हे नव्याने कुणाला सांगण्याची गरज नाही. मात्र, त्यातून एखाद्या व्यक्तीला हकनाक जीव गमवावा लागत असेल तर ती बाब चिंताजनकच म्हणावी लागेल.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\npulwama: नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा रेल रोको मागे\nकॅन्सरग्रस्ताची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला चोप\nठाणेः महापौरांच्या ‘मता’ने भाजप विजयी\nठाणेः पुनर्वसनासाठी तयार केलेले गाळे कोसळले\nबुलेट ट्रेनमुळे होणार कायापालट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजातीपातीचे बंध झुगारून लगीनगाठ...\nदीड कोटीचे कासव हस्तगत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/mulayam-has-electricity-bill-worth-rs-4-lacs-41214", "date_download": "2019-02-18T17:26:03Z", "digest": "sha1:S667FY27Y3T3HW7AP2JUFJV5T5QID2TM", "length": 12658, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mulayam has electricity bill worth Rs. 4 lacs मुलायमसिंहांकडे चार लाखांचे वीजबिल थकित | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आज��ा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमुलायमसिंहांकडे चार लाखांचे वीजबिल थकित\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nउत्तर प्रदेशमधील 'व्हीआयपी' संस्कृती संपविण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून वीज विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याकडे चार लाख रुपयांचे वीजबिल थकित असल्याचे समोर आले आहे.\nइतवाह (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील 'व्हीआयपी' संस्कृती संपविण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून वीज विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याकडे चार लाख रुपयांचे वीजबिल थकित असल्याचे समोर आले आहे.\nमुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी असलेल्या वीजजोडणीला 5 किलोवॅटपर्यंत वीज वापरण्याची परवानगी आहे. मात्र तपास पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी तब्बल आठ वेळा मर्यादेपेक्षा अधिक वीज वापरली असून त्याचे बिलही थकित असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी बिल भरण्यासाठी या महिनाअखेरपर्यंतची वेळ मागून घेतली. मुलायमसिंह यांच्या इतवाह मतदारसंघातील सिव्हीला लाईन्समध्ये त्यांचे भव्य निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी एक डझनहून अधिक खोल्या आहेत. तेथे त्यांचा स्वत:चा वातानुकूलित यंत्रणेचा प्लॅंट आहे. शिवाय स्विमिंग पूल आणि अनेक लिफ्टही आहेत. तेथे 40 किलोवॅटची वीज पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त शुल्क आकारून बदल करून घेतले आहेत.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nयुतीत भाजपच असेल मोठा भाऊ\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदाव���ून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.supriyasule.net/?p=223", "date_download": "2019-02-18T16:25:22Z", "digest": "sha1:2Z56IVH6PWXUVC6TVIUMCZNFEQCQKGVY", "length": 48560, "nlines": 63, "source_domain": "blogs.supriyasule.net", "title": "Supriya Sule Speaks | Supriya Sule Blogs माझे बाबा – Welcome to my blogs!! Supriya Sule", "raw_content": "\n( दै. लोकसत्ता या वर्तमानपत्रातील ‘चतुरंग’ या पुरवणीत दि. २६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेला हा लेख https://www.loksatta.com/chaturang-news/supriya-sule-article-on-father-sharad-pawar-1829968/ )\nदिल्लीतल्या घरात सकाळी जेंव्हा जाग येते, तेंव्हा बाबा मला पेपरांची भलीमोठी चळत घेऊन त्यातील एक एक पेपर काळजीपूर्वक वाचत बसलेले दिसतात… ही त्यांची सवय आजची नाही. त्यांचं जे पहिलं दर्शन माझ्या मन आणि मेंदूवर कोरलं आहे ते असंच…. मी जेंव्हा खुप लहान होते तेव्हा आणि नंतर अगदी शाळा कॉलेजात जाऊ लागले आणि अगदी आत्ता सुद्धा जेंव्हा आम्ही दोघेही संसदेच्या अधिवेशनानिमित्त किंवा काही बैठकांनिमित्त दिल्लीतील आमच्या घरी असतो, तेंव्हा शेजारी दहा-पंधरा वर्तमानपत्रांची चळत घेऊन बाबा अगदी सक्काळी-सक्काळी पेपर वाचत असतात भवतालचं आकलन करुन घेण्याची त्यांची ही तीव्र भूक मी अगदी लहानपणापासून अनुभवत आले आहे. नवं ते जाणून घेण्याची आणि जुन्यामध्ये भर टाकण्याची त्यांची जिज्ञासा पुर्वीइतकीच आजही तीव्र आहे. नव्या जमान्याशी जुळवून घेण्यासाठी कंप्युटर ��सो की स्मार्टफोन, बाबांनी आवर्जून आपल्याला हवं ते शिकून घेतलं आहे, ते या जिज्ञासेपोटीच.\nबाबांच्या बाबतीत लिहायचं म्हटलं तर नेमकं काय लिहायचं हा प्रश्न माझ्यासमोर फेर धरतो. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनीही जेंव्हा मला बाबांसंदर्भात लिहायला सांगितलं तेंव्हा नेमकं काय लिहायचं असा प्रश्न पडला. कारण माझ्या आणि बाबांच्या नात्यात, संबंधात कोणत्याही बाप आणि मुलीमध्ये असलेल्या नात्यापेक्षा वेगळं काही आहे, असं मला कधी वाटतच नाही. बाबा त्यांच्या राजकीय कारकीर्दीत मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री अशा शिड्या चढत गेले. पण माझ्यासाठी इतर मुलांना जसं आपल्या वडिलांचं नोकरीतलं प्रमोशन असतं, तसंच वाटत राहिलं. याचं कारण म्हणजे या पदांचं जे वलय त्यांच्याभोवती राहिलं त्यापासून त्यांनी आम्हाला अलिप्त ठेवलं. माझ्या शाळेत त्यांनी माझ्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. इतर पालकांप्रमाणे ते रांगेत उभा राहिले आहे. बाहेरच्या जगासाठी ते मुख्यमंत्री वगैरे असले तरी जेंव्हा ते माझ्यासाठी शाळेत येत असत तेंव्हा ते केवळ ‘सुप्रियाचे बाबा’ असत. कोणत्याही बाप-लेकीचं नातं म्हणजे जणू दूधामध्ये साखर विरघळावी आणि ते गोड व्हावं तसं असतं. ही प्रक्रीया जशी सोपी आणि सहज आहे अगदी तसंच आम्हा मायलेकरांच नातं सहज आणि मधूर आहे. त्यात वेगळं असं काहीच नाही, आणि तसं नसेल तर सांगायचं काय असा प्रश्न मला नेहमी पडतो.\nबाबा देशातले ज्येष्ठ नेते, केंद्रात अनेकवेळा मंत्री, महाराष्ट्रात अनेकवेळा, अनेकवर्ष मंत्री, मुख्यमंत्री, सलग अर्ध्या शतकांहून अधिक काळ देशातल्या सर्व सभागृहांत अखंड संसदीय कारकीर्द असलेले नेते, कार्यक्षम-प्रशासनकुशल, जबरदस्त मेहनती आणि आकलन असलेला राज्यकर्ता, राजकारणाएवढंच क्रीडा, संस्कृती, साहित्य क्षेत्रातही लीलया वावर, त्यातल्या सगळ्याच बाबींची उत्तम जाण- अशी खूप मोठी विशेषणं लागतात त्यांना. पण, ते जेव्हां माझे बाबा असतात, तेव्हां ते फक्त ‘माझे बाबा’च असतात. यातल्या कुठल्याच विशेषणाची प्रभावळ त्यांच्यामागे नसते. त्यांच्या एवढ्या थोर व्यक्तीमत्त्वाचं ओझं आमच्या नात्यावर अजिबातच नसतं. कोणताही बाप आपल्या मुलीचे जसे लाड करतो, तसे माझे लाड झाले आहेत, वेळोवेळी त्यांनी माझ्यासाठी वेळ दिलेला आहे (अगदी नातवंड���ंनाही आजोबा जेंव्हा हवे तेव्हां मिळत असतात). माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी त्यांना चांगल्या माहित आहेत, त्यांच्या विचारांनुसार त्यांनी माझ्या वाढीला, मला माझ्या आवडीची क्षेत्रं निवडायला, त्यात मुक्तपणे वावरायला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे… आमचे मतभेदही आम्ही मांडले आहेत, भरपूर एकत्र फिरलो आहोत, हसलो-खिदळलो आहोत. कोणत्याही बाप आणि मुलीच्या नात्यात हेच असतं ना). माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी त्यांना चांगल्या माहित आहेत, त्यांच्या विचारांनुसार त्यांनी माझ्या वाढीला, मला माझ्या आवडीची क्षेत्रं निवडायला, त्यात मुक्तपणे वावरायला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे… आमचे मतभेदही आम्ही मांडले आहेत, भरपूर एकत्र फिरलो आहोत, हसलो-खिदळलो आहोत. कोणत्याही बाप आणि मुलीच्या नात्यात हेच असतं ना यापेक्षा वेगळं काय असतं यापेक्षा वेगळं काय असतं त्यामुळे, आज आम्ही दोघेही सार्वजनिक जीवनात असलो, बाबांना त्यांची स्वत:ची खूप मोठी ओळख, मानसन्मान असला, तरी आमच्या दोघांच्या नात्यांमध्ये ते माझे ‘बाबा’ आहेत आणि मी त्यांची ‘मुलगी’ आहे.\nअर्थात, हे नातं असं केवळ दोन व्यक्तींमधलं नाही, हेही मला आवर्जून सांगितलं पाहिजे. आमचं नातं द्विमित नसून त्रिमित आहे. या नात्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्कम कोन आहे, तो माझ्या आईचा. माझ्या आईशिवाय आमचं बाप आणि मुलीचं नातं पूर्ण होऊ शकत नाही. किंबहुना तिच्या प्रभावानेच ते इतकं छान जमलं आहे. आम्ही तिघेही परस्परांशी खूप घट्ट बांधलेले आहोत. कुणालाही हे सांगून खरं वाटणार नाही पण बाबांना साड्यांची अतिशय चांगली पारख आहे. साड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांत ते गेले तर तेथून घरातल्या प्रत्येकीसाठी अतिशय सुंदर साड्या आणतात. बाबांना देशातील उत्तम साड्या विकणारी बहुतेक सर्व दुकानं माहित आहे. साड्यांचे कापड, त्यांचे रंग, बांधणी, त्यावरची डिझाईन यांचं फ्युजन उत्तम जमलं तर ती साडी उत्तम असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांची कपड्यांबाबतची निवड इतकी पक्की असते की, त्यावर मनात आणलं तरी नापसंतीची मोहोर उमटवणं अशक्य असतं. आईच्या नव्वद टक्के साड्या बाबांनीच आणलेल्या आहेत. एखादे वेळेस आम्ही स्वतःहून आणलेली एखादी साडी मी किंवा आईने घातलेली असेल, आणि जर ती त्यांना आवडली नाही तर ‘ही असली साडी का घातलीय’ अशा नजरेचा एक कटाक्ष ते आमच्याकडे टाकतात. तसा कटाक्ष आला की साडीचं हे प्रकरण फारसं जमलेलं नाही हे आमच्या लक्षात येतं. अगदी परवा-परवा बाबांनी माझी मुलगी रेवती आणि माझ्यासाठी दोन शाली खरेदी केल्या. बाबा म्हणाले, की आपण विजयच्या ( माझा मुलगा) बायकोसाठी आणखी एक शाल घेऊन ठेवू… त्याची ही आयडीया रेवतीनं हाणून पाडली. विजय आता सतरा वर्षांचा आहे केवळ, पण तरीही त्याच्या भावी पत्नीसाठी देखील शाल खरेदी करायला निघाले होते बाबा… बाबा आमच्यासाठी कपडे खरेदी करतात ते असे. आजही त्यांच्या नातवंडाच्या बर्थडे गिफ्ट बाबा स्वतः निवडतात.\nदुसऱ्यांना नावे ठेवलेलं किंवा त्याच्याबद्दल विनाकारण गॉसिप केलेलं बाबांना अजिबात आवडत नाही. कधीकधी आई आणि मला असं गॉसिप करण्याचा मोह आवरत नाही. हे गॉसिप ऐकलं की बाबा आम्हाला रागावतात. तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलताय म्हणजे तुम्हाला कमी कामं आहेत. तुमची कामं वाढवायची का असं ते म्हणतात. त्यांचं हे रागावणं ऐकलं की आम्ही दोघीही गप्प बसतो. ते थोड्या वेळाने बाहेर गेले की आमचं आपलं पुन्हा सुरु होतं. आपला वेळ चांगल्या कामासाठी सार्थकी लावावा. कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीचं बोलू नये असं त्यांचं मत असतं. ते बरोबरही आहे.\nआमचं पवार कुटुंब किती मोठं आहे आणि आजही ते कसं एकत्र आहे, हे सर्वांनाच माहित आहे. अशा एकत्र कुटुंबातल्या सर्व भूमिका निभावत माझ्या आई-बाबांनी त्यात पुन: आमचं तिघांचं असं एक घट्ट कुटुंब विणलं आहे. एखाद्या कपड्यावर रंगबिरंगी धाग्याची सुबक वीण असावी तसं आमचं हे कुटुंब….जसं आई पवार कुटुंबाशी एकरुप झाली तसंच माझे बाबाही शिंदे कुटुंबाशी एकरुप झाले आहेत. माझे कोल्हापूरचे काका सध्या हयात नाहीत. त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी माझे आई-बाबा दोघेही वरमाई-वरबाप म्हणून तीन दिवस कोल्हापूरात मुक्काम ठोकून होते. बाबांनी नाती अशी जपली आहेत. माझ्या आई-बाबांची मी लाडकी आहे, असं आमच्या बहुतेक परिचितांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं, असायलाच हवी. एकुलती एक लेक त्या दोघांना मी कधी कधी चिडवतेही, ‘नाईलाजच आहे तुमचा. नाही लाड कराल माझे तर काय कराल त्या दोघांना मी कधी कधी चिडवतेही, ‘नाईलाजच आहे तुमचा. नाही लाड कराल माझे तर काय कराल पर्यायच नाही तुम्हाला दुसरा पर्यायच नाही तुम्हाला दुसरा’ माझी आजी प्रगत विचारांची होती. कोणत्याही मताचा स्वीकार करीत असताना ती काळाच्या कस���टीवर तपासून पाहण्याची तिची वृत्ती होती. आजीचे हेच गुण माझ्या बाबांमध्ये उतरले आहेत. आमच्या घरात कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव झाला नाही. घरातली लेक असो की सुन सर्वांना समान स्थान आहे. ज्या काळात ‘मुलगा हाच वंशाचा दिवा’ वगैरे समजूती घट्ट होत्या, त्या काळात त्यांनी एका मुलीवर आपला कुटुंबविस्तार थांबवला. आपल्या विचारांवर ते नेहमीच कायम राहिलेले आहेत. माझ्या जन्मावेळी त्यांच्या मनात जो भाव होता, तोच मला वाढवतानाही होता. मी मुलगी आहे, त्यामुळे काही गोष्टी करायच्या नाहीत, किंवा वेगळ्या प्रकारच्या वागणूकीची सवय लहानपणापासूनच करायची, असं त्यांनी कधी केलं नाही. स्त्रियांना समानतेची वागणूक, विकासाची समान संधी देण्याबाबत जे ते बाहेर बोलत आले, त्याचं तंतोतंत पालन त्यांनी घरात केलं. त्यामुळे, ‘मुलगी’ म्हणून माझ्यावर उगीच नको ती बंधनं आली नाहीत. जे स्वातंत्र्य घरात दादाला मिळालं, तेच मलाही मिळालं. पुन: मी वाढले मुंबईतच, हे शहर सर्वांना कवेत घेणारं, सारखी वागणूक देणारं आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरण्यासाठी जो आत्मविश्वास, जे भान आणि जी सहजता असावी लागते, ती मला या शहरात आणि घरातून आपसूकच मिळालं, असं मला वाटतं. बाबा मुख्यमंत्री असताना देखील मी बेस्टच्या बसमधून प्रवास करीत असे. अगदी ‘रामटेक’ असो किंवा ‘वर्षा’, बाबा पदावर असताना देखील इतरांच्या घरांची फाटकं जशी खुली असतात अगदी तशीच या दोन्ही बंगल्यांची दारं सर्वांना खुली असायची. आजच्याइतका सेक्युरिटीचा तामझाम नव्हता. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या चिरेबंदी भिंतीत आमचं आयुष्य चिणलं गेलं नाही. उलट हे आपलं घर नाही, आपल्या नोकरीसोबत ते आपल्याला लाभलेलं आहे. एक दिवस ते आपल्याला सोडावं लागणार आहे, याची जाणिव ते करुन देत, हे मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं.\nमला आठवतंय, मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा एकटीने प्रवास केला, तो मी ५ वर्षांची असताना. दिल्लीला अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक असावी. विमानतळावरून थेट मला एका परिचितांच्या घरी नेलं, त्यांना म्हणाले, ‘मला महत्त्वाची मिटींग आहे. तोपर्यंत मी हिला इथे ठेवतो. तिला सांभाळा’, अन् बैठकीला निघून गेले. दोन-तीन तासांनी बैठक संपली असावी. तिथून ते मला घ्यायला आले आणि मला घेऊन मग दिल्लीत फिरवलं, मला आवडायचं ते खाऊपिऊ घातलं आणि मग आम्ह�� मुंबईत परतलो. आपल्या कामाच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातूनही ते असा छान वेळ काढायचे. रेवतीच्या जन्मावेळी मी जेव्हां हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, तेव्हांही ते दिल्लीत होते. माझी प्रसूती झाल्याचं समजताच सकाळी ६ च्या विमानाने ते मुंबईत आले. विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी माझी विचारपूस केली, रेवतीला उचलून घेतलं, आपल्या लेकीच्या लेकीला पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर जणू त्यांच्या लेकीचं बालपण पुन्हा एकदा गवसल्याचे भाव होते.त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा तो भाव मी अजूनही विसरु शकत नाही. बाबा त्यानंतर तास-दोन तास रुग्णालयात थांबले आणि तिथूनच थेट विमानतळावर जाऊन दिल्लीला पोहोचले. ज्या बैठकीसाठी म्हणून ते दिल्लीला गेले होते, त्या बैठकीला ते वेळेवर पोहोचले देखील रेवतीला बाबा अंमळ जरा जास्तच जीव लावतात. अगदी राज्यसभेसाठी मी अर्ज दाखल करायला गेले, तेंव्हा ती बाबांच्या कडेवर होती. आजोबांनी नातवंडांसाठी जसा वेळ द्यायला हवा अगदी तस्साच बाबांनी त्यांना दिला आहे. आता तर बाबा, रेवती आणि आई असं त्यांचं एक वेगळं युनिट आमच्या घरात तयार झालंय. एखाद्या मुद्यांवरुन मी बाबांसोबत वाद घालत असले की, माझ्यामागून रेवती त्यांना खुणावते, की तुम्ही तिचं ऐकू नका. तुम्हाला हवं तेच करा. बाबा पण तिला अनुमोदन देतात. या दोघांचं इकडं संगनमत झाल्याचं लक्षात येताच मी शांत बसते. मी दौऱ्यावरुन घरी परत आले की, रेवती-बाबा आणि आई यांचं एक वेगळं जग तयार झालेलं असतं. त्यावेळी वाटतं, की अरे मी चुकून वेगळ्याच जगात आलेय. माझे बाबा नातवंडांच्या जगात असे छान रमतात. आणि नातवंडंही आपल्या प्रेमळ आजोबाच्या संगतीत आई-वडीलांनाही विसरुन जातात. सुखाची यापेक्षा वेगळी व्याख्या काय असते \nराजकारणातला त्यांचा वावर, त्यांची त्यातली हातोटी यामुळे अनेकांना ते कठोरहृदयी असावेत, असं वाटतं. पण, प्रत्यक्षात ते तसे नाहीत. सार्वजनिक ठिकाणी आपल्या भावनांचं प्रदर्शन केलेलं त्यांना आवडत नाही. मोठ्या संयमाने ते त्यावर ताबा ठेवतात. अर्थात, त्यालाही कधीतरी अपवाद होतोच. यशवंतराव चव्हाण साहेब गेले, त्यावेळी त्यांना ही गोष्ट साधली नव्हती, हे मी स्वत: बघितलं आहे. माझं लग्न झालं, त्यावेळीही ते खूप अस्वस्थ होते, असं माझी आई सांगते. राजकारण्यांचा हळवेपणा राजकारणात करपतो. प्रदर्शन करत न��ले, तरी बाबांचा हळवेपणा मला खूपदा दिसला आहे, जाणवला आहे. माझं लग्न झाल्यावर मी अमेरिकेला गेले. तिथं पहिले काही दिवस मला मुळीच करमत नसे. मी तिथून आई-बाबांना जेंव्हा फोन करायचे तेंव्हा मला आपोआप रडायला यायचं. एक दिवस बाबा मला म्हणाले, की तू फोनवर रडत जाऊ नकोस, कारण तुझं रडणं ऐकलं की मला येथे रात्रभर झोप लागत नाही. परदेशात राहणाऱ्या मुलीच्या आठवणीने असे व्याकुळ होणारे बाबा मी त्यावेळी प्रथमच अनुभवले होते. त्यानंतर आज जवळपास अडीच दशके उलटून गेली त्यानंतर मी बाबांना फोन करुन अशा प्रकारे तक्रार केलेली नाही. अर्थात हे असं प्रत्येकाच्या घरात असतंच. मी काही आत्ता लहान नाही. दोन मोठ्या मुलांची आई आहे. तिसऱ्यांदा खासदार आहे. पण, मी मुंबईत किंवा दिल्लीत एकटी बाहेर पडते, तेव्हां ते मी परतेपर्यंत काळजी करत असतात. गंमत म्हणजे, हेच जेव्हां मी महाराष्ट्रभर दौरे करते, रात्री-बेरात्री घरी पोहोचते, किंवा विमान पकडण्यासाठी भल्या पहाटेच निघते, जिल्ह्याजिल्ह्यांतून, खेड्यापाड्यांतून फिरत असते, तेव्हां मात्र त्यांना ही काळजी नसते. पण, दिल्लीत माझ्या खासदार मैत्रिणी किंवा अगदी केंद्रात मंत्री असलेल्या मैत्रिणींबरोबर मी बाहेर पडते, तेव्हां मात्र ते आमच्याकडे गाडी-ड्रायव्हर आहे का, पुरेसे पैसे बरोबर आहेत का, आम्ही कुठे जाणार आहोत, अशी चौकशी करत असतात. त्यांच्या या काळजी घेण्याचं आम्हाला सगळ्यांनाच हसू येतं. पण, मला वाटतं, एकतर आपण कितीही मोठे झालो, तरी आपल्या पालकांसाठी आपण लहानच असतो, याचा तो भाग असावा किंवा आपल्या मुलीसाठी कोणत्याही बापाचं मन किती हळवं असतं, हेच यातून दिसत असावं.\nआईवडिलांच्या आपल्या मुलाकडून काहीना काही अपेक्षा असतात. पण, गंमत म्हणजे, माझ्या बाबांनी माझ्याकडून कधीच अशा काही अपेक्षा व्यक्त केल्या नाहीत. त्यामुळे, आईवडिलांच्या अपेक्षांचं ओझं वगैरे माझ्यावर काही नव्हतं. अनेक आईवडील आपल्या स्वप्नांची, अपेक्षांची पूर्ती मुलांकडून करून घेण्यासाठी त्यांना त्या दिशेने ढकलताना दिसतात. माझ्याबाबतीत ते कधीच झालं नाही. त्याची दुसरी बाजू अशी, की त्यांच्याकडून माझं कधी भरभरून कौतुक झालं असंही नाही. गेल्या पन्नास वर्षांत कोणत्याही एखाद्या गोष्टीसाठी त्यांनी माझं खूप कौतुक केल्याचं मला आठवत नाही. अगदी परवा-परवा माझ्या भाषणाचं लोकसभ���च्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कौतुक केलं. पण बाबांनी त्यावर कसलीही प्रतिक्रीया दिली नाही. ते जेव्हां एखादी चूक काढत नाहीत, सुधारणेच्या दृष्टीने शांतपणे काही सांगत नाहीत, तेव्हां तेच कौतुक समजायचं असतं मी तर कधीकधी त्यांच्यावर वैतागते. ‘असे कसे तुम्ही आई-बाबा मी तर कधीकधी त्यांच्यावर वैतागते. ‘असे कसे तुम्ही आई-बाबा कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा कशी नाही तुम्हाला माझ्याकडून कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा कशी नाही तुम्हाला माझ्याकडून कुठल्या गोष्टीसाठी लहानपणी प्रोत्साहनही कसं दिलं नाहीत तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी लहानपणी प्रोत्साहनही कसं दिलं नाहीत तुम्ही’ आजही त्या दोघांचीही भूमिका तीच आहे. माझं राजकारण- त्यातली माझी वाटचाल याबाबत त्यांना निश्चित अशी काही अपेक्षा, त्यांनी माझ्यासमोर काही ध्येय ठेवलंय वगैरे असं काही नाही. त्यामुळे, नाही एखादी गोष्ट जमली, किंवा मला साधता आली, तर ओरडा खाण्याचा वगैरे प्रसंग कधी आलेला नाही. ते माझ्यावर खूप रागावलेत किंवा मी त्यांच्या खूप मनाविरुद्ध वागले आहे, असंही त्यांनी कधी जाणवू दिलेलं नाही. मी माझ्या मुलावेळी दुसऱ्यांदा गरोदर राहिले, तेव्हां मात्र ते मला म्हणाले होते, ‘कशाला आणखी मूल पाहिजे तुम्हाला’ आजही त्या दोघांचीही भूमिका तीच आहे. माझं राजकारण- त्यातली माझी वाटचाल याबाबत त्यांना निश्चित अशी काही अपेक्षा, त्यांनी माझ्यासमोर काही ध्येय ठेवलंय वगैरे असं काही नाही. त्यामुळे, नाही एखादी गोष्ट जमली, किंवा मला साधता आली, तर ओरडा खाण्याचा वगैरे प्रसंग कधी आलेला नाही. ते माझ्यावर खूप रागावलेत किंवा मी त्यांच्या खूप मनाविरुद्ध वागले आहे, असंही त्यांनी कधी जाणवू दिलेलं नाही. मी माझ्या मुलावेळी दुसऱ्यांदा गरोदर राहिले, तेव्हां मात्र ते मला म्हणाले होते, ‘कशाला आणखी मूल पाहिजे तुम्हाला’ रेवती आहे ना’ रेवती आहे ना पहिली मुलगी आहे, म्हणून आम्ही मुलाची प्रतिक्षा करतोय, असं त्यांना वाटलं होतं की काय कुणास ठाऊक\nजगातल्या कोणत्याही गोष्टींबाबत त्यांच्या मनात एक कुतुहल असतं. त्यांच्यात जबरदस्त चौकसपणा आहे. कोणतीही गोष्ट मूळातून समजाऊन घ्यायला त्यांना आवडते. त्यासाठी संबंधित क्षेत्रातील व्यक्तीला भेटायला कितीही कष्ट घ्यावे लागले, तरी ते घ्यायची त्यांची तयारी असते. अगदी या वयातही लहान मूल होऊन ते ती गोष्ट समजून घेतात. त्यामुळे, त्यांना सर्व क्षेत्रात भरपूर मित्र, स्नेही आहेत. प्रवास आणि मित्रमंडळी हा आमच्या दोघांचाही समान ‘वीक पॉईंट’ आहे. मुंबईतील साहित्यसंघ, शिवाजी मंदीर, बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी आम्ही अनेक कलाकारांच्या अभिनयाने नटलेली नाटकं पाहिली आहेत. एकदा आम्ही दोघे गप्पा मारत असताना मी बाबांना म्हणाले की आपण मुंबई-पुण्यात कलाकारांचे कार्यक्रम पाहण्यासाठी-ऐकण्यासाठी आवर्जून जातो. असाच एखादा कार्यक्रम आपण बारामतीत करावा का बाबांना ही कल्पना खुप आवडली आणि त्यांनी ती तातडीने अंमलात आणायला सांगितली देखील. त्या कल्पनेचं मूर्त रुप म्हणजे बारामतीमध्ये भरणारा शारदोत्सव… देशविदेशातील कलाकार तेथे आपली कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला स्वतः बाबा येतात ते केवळ एक कलारसिक म्हणून… दिल्लीतल्या आपल्या वास्तव्यात बाबा दरवर्षी एखाद्या नामांकीत कलाकाराला आपली कला सादर करण्यासाठी बोलावतात. अलिकडे हे थोडं विस्कळीत झालंय.\nनुकताच मी ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा पाहिला. तो पाहताना मला सारखं वाटत होतं, या सिनेमात जी पात्रं आहेत, ती माणसं मी लहानपणासून माझ्या घरात वावरताना पाहत आले. साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक, चित्र-शिल्पकला, क्रीडा… अशा जीवनाच्या संपन्न क्षेत्रातील असंख्य माणसं बाबांमुळे माझ्या घरातच मला भेटली आहेत. आणि तीही अगदी घरच्यासारखी पु. ल. देशपांडे, बापू काळदाते, भीमसेन जोशी, डॉ. रवी बापट… अशी कितीतरी. आजही त्यांचा नवे कार्यक्रम, नवी नाटकं, सिनेमा पाहण्याचा उत्साह कमी झालेला नाही. नवी पुस्तकं, वर्तमानपत्रात आलेले महत्त्वाचे लेख, बातम्या आजही ते बारकाईने वाचतात, त्यावर आमची चर्चाही होते. महेश काळे- राहूल देशपांडे यांचं गाणं ऐकायला ते जातात, सिनेमे बघतात, अगदी अलिकडेच ‘देवबाभळी’ हे नाटक आम्ही एकत्र पाहिलं. नवा सिनेमा, नाटक, गाण्याचा कार्यक्रम ते पूर्ण ‘एंन्जॉय’ करतात. त्याला दाद देतात. ‘आमच्यावेळी’ किंवा ‘तो काळच वेगळा होता’ वगैरे अशी भाषा त्यांच्या तोंडी कधी नसते. ते काळाबरोबर पुढे जाणारे, पूर्ण वर्तमानात जगणारे आहेत. माझे अनेक मित्र-मैत्रिणी तर त्यामुळे मला चिडवतात, ‘तुझ्यापेक्षा तुझे बाबाच जास्त ‘इंटरेस्ट���ंग’ आहेत पु. ल. देशपांडे, बापू काळदाते, भीमसेन जोशी, डॉ. रवी बापट… अशी कितीतरी. आजही त्यांचा नवे कार्यक्रम, नवी नाटकं, सिनेमा पाहण्याचा उत्साह कमी झालेला नाही. नवी पुस्तकं, वर्तमानपत्रात आलेले महत्त्वाचे लेख, बातम्या आजही ते बारकाईने वाचतात, त्यावर आमची चर्चाही होते. महेश काळे- राहूल देशपांडे यांचं गाणं ऐकायला ते जातात, सिनेमे बघतात, अगदी अलिकडेच ‘देवबाभळी’ हे नाटक आम्ही एकत्र पाहिलं. नवा सिनेमा, नाटक, गाण्याचा कार्यक्रम ते पूर्ण ‘एंन्जॉय’ करतात. त्याला दाद देतात. ‘आमच्यावेळी’ किंवा ‘तो काळच वेगळा होता’ वगैरे अशी भाषा त्यांच्या तोंडी कधी नसते. ते काळाबरोबर पुढे जाणारे, पूर्ण वर्तमानात जगणारे आहेत. माझे अनेक मित्र-मैत्रिणी तर त्यामुळे मला चिडवतात, ‘तुझ्यापेक्षा तुझे बाबाच जास्त ‘इंटरेस्टींग’ आहेत\nबाबांच्या जबरदस्त इच्छाशक्तीने सगळ्यांनाच अचंबित केलं आहे. अनेक क्लिष्ट, जीवावरची दुखणी त्यांनी सहजपणे स्वीकारली, पेलली आणि त्यावर मातही केली. पुन: त्या आजारपणातून बाहेर आल्याचा कुठलाही बाऊ नाही. त्याचं ‘भांडवल’ करणाऱ्या आठवणी ते कधी काढत नाहीत. जे समोर येईल, त्याला सामोरं जायचं, हा त्यांचा खाक्या असतो. त्यामुळे, ते कशानेच डगमगत नाहीत. मी तरी आयुष्यात कधीच त्यांना असहाय्य झाल्याचं पाहिलेलं नाही. उलट, त्यांच्या प्रकृतीची काळजी करणाऱ्या आम्हालाच ते त्याबाबतीत ‘बिन्धास्त’ करत असतात. दिल्लीत असताना एकदा त्यांना असाच हृदयविकाराचा जरासा त्रास झाला. छोटा स्टेंट टाकावा लागला. आई धावत-पळत दिल्लीला पोहोचली. तर, हेच तिला सांगत होते, ‘काही विशेष नव्हतं गं. मी एवढा फिरतो, जाग्रणं करतो, तरी फक्त एकच स्टेंट… तुम्ही उगाच काळजी करता. माझ्यासारखंच खा-प्या. काही त्रास होत नाही बघ’ मागे त्यांना दिल्लीतील घरात एक छोटा अपघात झाला. त्यामुळे त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रीया करावी लागली. या संपूर्ण काळात बाबांनी कसलीही तक्रार न करता डॉक्टरांना त्यांचं काम करु दिलं. बाबा हे खुप चांगले पेशंट आहेत. त्यामुळे ते रिकव्हर देखील खुप लवकर होतात. राजकारणात आवश्यक असणारे पेशन्स त्यांना ते पेशंट असताना कदाचित असे उपयोगी पडत असावेत.\nराजकीय क्षेत्रात बाबांची एक वेगळी इमेज आहे. त्यांच्या मनाचा थांग लागत नाही असं एक परसेप्शन निर्माण करण्यात आलं आहे. मला वाटतं ��ाझे बाबा जे काही करतात ते खुप विचारपुर्वक करतात. राजकीय स्थितीचा त्यांचा अंदाज त्यांना परफेक्ट अंदाज येतो. त्यानुसार ते पावले टाकत असतात. हे झालं राजकारणापुरतं…. पण बोलण्यासारखं काही नसेल तर बाबा तासन् तास शांत बसलेले असतात. आणि त्यांना बोलायचं असेल तर ते अगदी मनसोक्तपणे विविध विषयांवर गप्पा मारत असतात. त्यांचं हे एक त्यांचं वेगळं व्यक्तीमत्त्व आहे. ते रसिक आहेत, नाती जपणारे आहेत, गुणीजनांचा सन्मान करणारे, नाविण्याचा ध्यास असणारे आहेत. खरं तर आपले बाबा हे बहुतेक मुलींसाठी ‘फ्रेंड-फिलॉसॉफर अँड गाईड’ असतात. माझे बाबाही माझ्यासाठी तसे आहेतच. पण, मला वाटतं, त्यापलिकडे ते माझे ‘रोल मॉडेल’ आहेत. माझेच काय, कोणासाठीही ते उत्तम ‘रोल मॉडेल’ आहेत. माझं आणि त्यांचं नातं असं अगदी साधं, कोणत्याही बाप-मुलीसारखं, पण माझ्यासाठी खूप खूप ‘सोशल’ आहे\nदिल्लीत आम्ही दोघंही ‘बॅचलर’ आयुष्य जगतो. माझी आई आणि माझा नवरा, मुलं हे सगळे मुंबईतच असतात. दिल्लीतलं वातावरणही छान आहे. एका विशिष्ट मर्यादेनंतर राजकारणापलिकडे छान मैत्री होते सगळ्यांची. आमच्या तिथल्या घरचं डायनिंग टेबल हा सध्या माझ्या आणि त्यांच्या मित्रांचा ‘कॉमन मिटींग पॉईंट’ झाला आहे. अक्षरश: धमाल सुरू असते तिथे. किती क्षेत्रातल्या, किती प्रकारच्या गप्पा, चर्चा आणि हसणं खिदळणंसुद्धा. सगळ्यात ते उत्साहाने सामील असतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांच्या बेडरूमचं दार उघडतं, तेव्हां ते मला पुन: माझ्या बालपणासारखेच शेजारी १५-२० वर्तमानपत्रांचा गठ्ठा घेऊन पेपर वाचत बसलेले दिसतात… त्यांची ही भवतालचं आकलन करुन घेण्याची प्रोसेस सुरु असते.\nराईट टू डिस्कनेक्ट : हाक ‘इफेक्टिव्ह वर्क अवर्स’ची\nपवार साहेब आणि महिला धोरणाची २५ वर्षे\nसंविधान जपण्यासाठी संविधान स्तंभ प्रेरणादायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-hits-out-at-narendra-modi-amit-shah-cartoon-over-internal-democracy-remark/", "date_download": "2019-02-18T16:39:34Z", "digest": "sha1:JVMHAUTFDQJGXIALBT7MWSOETZV6AZ27", "length": 6180, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटकारले", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nराज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटकारले\nमुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून वारंवार मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी खासदार नाना पाटोले यांनीही मोदींवर टीका केली होती. नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. मोदी उत्तर न देता फक्त खासदारांना प्रश्नच विचारत सुटतात असे त्यांनी म्हटले होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे गरजेचे आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याचा दाखला देत राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारले आहे.\nभाजपच्या ‘चिंतन’ बैठकीवरुन मोदी- शहांवर निशाणा\nमोदींच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात नरेंद्र मोदी, अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. मोदी हे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्याला ‘माझे मत पटतंय का’ असे दरडावून विचारताना दिसत आहेत. या व्यंगचित्रात नितीन गडकरी यांना भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. राज ठाकरेंनी रेखाटलेले हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nआशिष नेहरा निवृत्तीनंतर करणार हे नवीन काम\nअमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला;ट्रम्प संतापले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/talhat-jani-die/", "date_download": "2019-02-18T16:38:25Z", "digest": "sha1:WTVBISXOYY4TKRQXS7IGTOZ73MRSXZYF", "length": 4928, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तलत जानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nतलत जानी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन\nछोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका ‘क्योंकी सांस भी कभी बहू थी’ या मालिकेचा सहदिग्दर्शक तलत जानी यांचे काल प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रुग्णालयात असतांना त्यांना दोनवेळा ब्रेन हॅमरेजचा झटका आला यातच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या आठवड्यात तलत जानी हे बाथरूममध्ये पाय घसरून पडले होते. तेव्हा त्यांना आयएएसआयएस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तलत यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेता तुषार कपूरने टि्वटरवरून शोक व्यक्त केला आहे. तुषारने तलत यांच्या सोबत ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या सिनेमात काम केले असून त्यांनी ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’, ‘ख्वाहिश’, ‘सन्नाटा: द साइलेंस’, ‘हिना’, ‘ताकत’, ‘रंग’, ‘फतह’ आदी सिनेमांसाठी त्यांनी दिग्दर्शन केले होते.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nअनाथ,अपंग,मतीमंद मुलांसाठी मोफत आरोग्य शिबिर\nसांगलीत ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T17:19:57Z", "digest": "sha1:EEDA3XK7SYL5RXADVOKSY524JTNXFO5X", "length": 16968, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "ठिकाणे महिला पूर्ण करण्यासाठी प्राप्त करू इच्छित कोण भेटले? - रिअल आरोग्य", "raw_content": "ठिकाणे महिला पूर्ण करण्यासाठी प्राप्त करू इच्छित कोण भेटले\nस्मार्ट मजबूत आहे. सर्व हक्क राखीव. वापर अटी आणि आपल्या गोपनीयतेचे. स्मार्ट मजबूत एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे प्रकाशन. वापर अटी आणि आपल्या गोपनीयतेचे. स्मार्ट मजबूत एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे प्रकाशन. मिनिटे आणि लॉग इन केले जाईल बाहेर. कोणतीही अद्यतने जतन नाही गमावले जातील. तो विश्वास किंवा नाही आहेत भरपूर गरम उपलब्ध इच्छित ज्यांना महिला पूर्ण करण्यासाठी छान. मात्र आपण सापडणार नाही त्यांना तोपर्यंत आपण जा गैर परंपरागत स्थाने. रात्री क्लब आणि बार आहेत, जा ठिकाणी एकेरी, पण ते त्यांची लोकप्रियता आहे की त्यांच्या सर्वात मोठा दोष. रात्री क्लब आहेत जेथे सगळे ला पूर्ण करण्यासाठी तारखा किंवा लोक फक्त. खरं तर आहेत, त्यामुळे अनेक लोक रात्री क्लब ‘ खरोखर कोणीतरी पूर्ण आणि फॉर्म इतर कोणत्याही कनेक्शन सह इतर पेक्षा एक भौतिक एक. जरी आपण बोलू शकता, प्रती संगीत आहेत, त्यामुळे अनेक लोक शोधत लूट कॉल की अगं शोधत कोणीतरी तारीख गमावले सॉस. फक्त प्रत्येक महिला मध्ये एक क्लब नाही प्रयत्न आहे किती मिळविण्यासाठी काही पेय विकत घेतले, तिच्या साठी आणि एक घड हलका तारीख प्रस्ताव आहे. ‘ मी काहीही विरुद्ध शारीरिक आकर्षण पण आहेत नाही सर्वोत्तम ठिकाणी त्यांना तयार करण्यासाठी. तेव्हा लोक व विशेषत: महिला जाण्यासाठी तयार करण्यासाठी एक क्लब ते ड्रेस मध्ये त्यांच्या थोडय़ा. ते वर ठेवला त्यामुळे जास्त की ते सारखे काही दिसत कसे ते खरोखर पाहू दिवस दरम्यान. महिला बोलता गुल होणे, त्यामुळे उच्च ‘. तर ते वर निळ्या सुती कापड्याच्या विजारी ते काही फॉर्म शरीर आकार घेत निळ्या सुती कापड्याच्या विजारी करू शकता की, बाहेर सर्वात आकार व्यक्ती फिट दिसत आहे. जरी ते एक ड्रेस बोलता, ते करू शकता अजूनही आहे वर. त्यामुळे अनेकदा वेळा व्यक्ती, लोक आकर्षित करण्यासाठी नाही आहे कोण मुलगी खरोखर आहे. महिला या ठिकाणी मिळेल संपर्क साधला त्यामुळे अनेक पुरुष की ते मंदावलेली आधी ते अगदी क्लब प्रविष्ट. तेव्हा एक छान माणूस पध्दती त्यांना ते सांगू शकत नाही वेगळे फरक त्याला आणि लूट कॉल पुरुष शोधण्याचा प्रयत्न करणे. स्त्री पुरुष समागम शयाम सामान्य आहे आणि बार की लोक आहे कठीण प्रयत्न करू करण्यासाठी एक मार्ग विचार येणे बंद प्रामाणिक आहे. एकदा एक माणूस इच्छित आहे जो एक संबंध जो विजय मिळवितो प्रतिष्ठा इतर अगं शक्यता त्यांना शोधत एक स्त्री कोण आहे, देखील एक संबंध शोधत कठीण आहे. आहेत पाहू इच्छित ज्यांना महिला लूट कॉल तसेच आणि त्या का ते जा रात्री क्लब. ‘ संबंध मनाचा लोक पूर्ण करण्यासाठी रात्री क्लब. संबंध रस महिला निराश होतात आणि संबंध मनाचा ��ुरुष कठीण आहेत ओळखले आहे. त्यामुळे मी यादी एकत्र ठेवले आहे ठिकाणी गरम उपलब्ध महिला आढळू शकते. या ठिकाणी शकत नाही जेथे ठिकाणी लोक असू अपेक्षा भेटले पण त्या सौंदर्य. तो खूप सोपे मात करण्यासाठी अडथळा आश्चर्य आहे पेक्षा मात निराशा. येथे माझ्या वरच्या दहा ठिकाणी पूर्ण करण्यासाठी महिला कोण आहेत, अधिक उघडा प्राप्त करण्यासाठी भेटले. कार्यक्रम पार्क मध्ये किंवा विशेष उघडया मैदानातील घटना प्रायोजित करून शहर परिपूर्ण आहेत कारण ते सार्वजनिक आणि आकर्षित. तसेच ते अनेकदा मोफत आहे. चालणे मॅरेथॉन, कार शो, मुख्यपृष्ठ मॉडेलिंग आणि आकर्षित लोक बरेच आणि नाही प्रत्येकाच्या तेथे एकच आहे त्यामुळे लूट कॉल शयाम नाही आहे, मुख्य डिश मेनू वर. प्रत्येक शहर काही क्रमवारी आहे आकर्षण. जरी तो एक रेस्टॉरंट किंवा ऐतिहासिक स्मारक आहे. जात, तेव्हा या ठिकाणी तपासण्यासाठी साठी पर्यटन डिरेक्टरी पाहू तेव्हा लोकांना वाहतूक होईल, सर्वाधिक. फक्त घटक एक पर्यटन स्थान आपण आठवण असणे आवश्यक आहे एक बैठक पर्यटन. सर्वात पर्यटन जगू नका क्षेत्र आकर्षण आहे. पण जर आकर्षण आहे एक रेस्टॉरंट किंवा एक मोठे स्मारक असेल, स्थानिक लोक आहेत. मी प्रेम शोधत महिला मॉल्स कदाचित कारण, माझ्या पहिल्या नोकरी नंतर कॉलेज मध्ये एक जीन स्टोअर मध्ये एक मॉल. मॉल फक्त एक ठिकाण खरेदीदार तो देखील एक चांगली जागा खरेदी लोक. सगळे ला मॉल नाही फक्त लोक खरेदी महाग कपडे. हे एक चांगले ठिकाण शोधणे तारीख मुळात कारण तो भरपूर येतात लोक. आनंदी तास ठिकाणी घेऊन बार आणि बार भागात येथे रेस्टॉरंट्स पण ते नाही आकर्षित समान लोक. लोक येतात आनंदी तास नंतर ते बंद मिळविण्यासाठी काम आणि ते सहसा रस विश्रांती. मी कल्पना आवडली जाऊन लग्न सह आपले डोळे उघडा. आता मी बोलत नाही क्रॅश, एक लग्न सारखे चित्रपट लग्न आहे आणि ओवेन स्मिथ. मी सुचवून जात विवाहसोहळा आपल्या मित्र आणि सभेत एकच महिला आहे. कार्यालय इमारत कॅफे आहेत, सुंदर ठिकाणी शोधत एकच लोक. अगदी अन्न ट्रक बाहेर कार्यालय इमारती आहेत, चांगली ठिकाणे. फक्त करप्रतिग्रह आहे, काही कंपन्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते त्यांच्या स्वत: च्या. सर्वोत्तम आहेत मध्ये मिक्स कंपनी इमारती की प्रकारे आपण काळजी करण्याची गरज नाही बद्दल बैठक जो काम त्याच कंपनी आपण करू. कसे घेऊन बस किंवा गाडी शोधण्यासाठी एक तारीख आहे. मी पण आपण कधीही विचार आहे, सार्वजनिक वाहतूक. तरी लोक घेऊ नका एक्सप्रेस शटल पूर्ण करण्यासाठी इतर लोक मला खात्री आहे ते कुणीतरी भेटले बस. असल्याने मी मुख्यतः बाहेर काम माझ्या घरी तेव्हा मी घेतला बस मध्ये न्यू यॉर्क मी नेहमी कुणीतरी भेटले. सार्वजनिक वाहतूक आहे, नाही फक्त लोक गरज नाही, कार कधी कधी सार्वजनिक वाहतूक सर्वात सोयीस्कर आणि स्वस्त मार्ग काम करा. दरम्यान तास काम सार्वजनिक वाहतूक यजमान बरेच आकर्षक आणि एकच लोक. याव्यतिरिक्त, कार्यालय बाहेर दार अन्न न्यायालये आहेत उत्कृष्ट ठिकाणी लोक पूर्ण करण्यासाठी. आहेत अन्न न्यायालये सर्व ठिकाणी प्रती. ते अन्न न्यायालयांच्या मध्ये दृष्टी पाहून भागात आणि उद्याने. काही शहरे आहेत जेथे भागात अन्न ट्रक एकत्र येऊन आठवड्याचे शेवटचे दिवस आणि पूर्ण, त्यांच्या स्वत: च्या अन्न न्यायालये. या अन्न न्यायालये आहेत, एक न वापरलेले एकच बैठक स्थान आहे. काय तर कोणीतरी बैठक परिपूर्ण तारीख होता म्हणून सोपे जात पार्क मध्ये एक चाला हा तो आहे. उबदार महिने प्रत्येक शहर लोक बाहेर येतात व्यायाम. बहुतेक वेळा ते एकच व्यक्ती कोण आहे फिरतो मिळत आकार. आहेत, कार्यरत गट, बाइक गट, माग चालत गट आणि अगदी गट आहे. निवडा एक गट आधारित आपल्या व्याज आणि क्षमता आणि मित्र करा आणि पूर्ण तारखा. चांगली गोष्ट बद्दल बैठक कोणीतरी पार्क मध्ये आहे की. म्हणून नेहमी आनंद माझ्या. या वेळी ठिकाणी तर मला कळवा मी चालू केले आहे, आपण वर एक नवीन कल्पना आणि शेअर करा आणि आपले प्रेम कथा. मते व्यक्त करून ब्लॉगर्स आणि लोक प्रदान टिप्पण्या आहेत समर्थकांना एकटे. ते अपरिहार्यपणे परावर्तित मते स्मार्ट मजबूत आणि किंवा ते कर्मचारी. स्मार्ट मजबूत जबाबदार नाही अचूकता कोणतीही माहिती समाविष्ट ब्लॉग किंवा आत कोणत्याही टिप्पण्या पोस्ट ब्लॉग. आमच्या साइट प्रदान करण्यास सक्षम आहे, सामग्री आपण विनामूल्य आहे, पण आम्ही करू करण्यास सक्षम आहेत या द्वारे जाहिराती प्रदर्शित. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणे नैतिक आमच्या वापर जाहिराती. आमच्या डोमेन आपल्या च्या श्वेतसूची.\n← माझा फोन नंबर मध्ये एक प्रकारचा जुगाराचा खेळ - तो काम करत नाही. मी काय समजत नाही तो विचारत. मी प्रयत्न केला, अनेक जोड्या आणि काहीही त्यांना काम:: मला विचारू जलद\nव्हिडिओ गप्पा सह मुली →\n© 2019 व्हिडिओ ���प्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/vegan-diet-mhanje-kay", "date_download": "2019-02-18T17:47:04Z", "digest": "sha1:QZ3HL35APF7JAZPUOEGIHNFDTFODWRTG", "length": 10769, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्हांला वेगन (व्हिगन )डाएटचे फायदे माहित आहेत का ? - Tinystep", "raw_content": "\nतुम्हांला वेगन (व्हिगन )डाएटचे फायदे माहित आहेत का \nव्हिगन डाएट म्हणजे सगळ्या प्रकारचा मांसाहार टाळणे तसेच कोणत्याही प्रकारचे प्राणीजन्य पदार्थ खाणे टाळणे. यामध्ये सगळ्या प्रकारचा मांसाहार आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळण्यात येतात. आणि त्याला पर्यायी पदार्थांचा वापर करण्यात येतो.\nकोणते पदार्थ खाण्यास परवानगी असते.\nसर्व प्रकारच्या भाज्या, फळे, सर्वप्रकारचे धान्य कोणत्याही स्वरूपात तुम्ही पाहू शकतात. तुमच्या आहारातील कोणत्याही पदार्थात प्राणीजन्य पदार्थचा वापर नसावा. अगदी दूध, दही, ताक, लोणी आधी, अंडे याचा समावेश नसावा.\nदुध आणि दुग्धजन्य पदार्थांना पर्याय\nगाईच्या, म्हशीच्या किंवा इतर कोणत्याही प्राणीजन्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना पर्याय म्हणून नाळाचं दूध, बदामापासून तयार केलेलं दूध, सोयाबीनचे दूध याचा वापर करता येईल. सोयाबीनचे दूध स्त्रियांच्या आरोग्यास उपयुक्त मानण्यात येते. परंतु असे असले तरी थायरॉइड आणि गर्भाशय आणि अंडाशयाचा त्रास असलेल्या स्त्रियांनी याचं सेवन कटाक्षाने टाळावे. तसेच पुरूषांनी याचा वापर अत्यल्प प्रमाणात करावा.\nव्हिगन डाएट करताना शरीराला पोषक आणि परिपूर्ण आहार मिळतो ना याची काळजी घेणं अत्यंत अवश्यक असते. बहुतांश व्हिगन डाएट करणाऱ्यांमध्ये बऱ्याचदा ब 12 आणि ड जीवनसत्वाची कमतरता आढळते. या जीवनसत्वाची कमतरता असणाऱ्या व्यक्तीमध्ये स्नायू दुखणे, हाडे दुखणे, अशक्त वाटणे, जाड कामे न होणे सतत झोप येणे अश्या समस्या जाणवू शकतात.\nया डाएट मध्ये पण प्रथिन्यांची कमतरता जाणवू शकते. म्हणून आहारात डाळ, उसळी यांचं प्रमाण योग्य राखणे गरजेचे असते. प्रथिने हा शरीरासाठी महत्त्वाचा अन्नघटक आहे.\nहा डाएट का कश्यासाठी करतात \nयाबाबतीत अनेक जणांची अनेक मते आहेत. परंतु सर्वसाधारणरित्या हा डाएट निवडण्यामागे सर्वात सामान्य कारणांपैकी एक कारण वजन कमी करणे आणि दुसरे आरोग्यविषयक समस्या आहेत. तसेच बऱ्याच लोकांना पशु अधिकार आणि पर्यावरण जतन करण्याच्या हेतूने देखील या प्रकारचा डाएट करतात.\nहॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.\nTinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T16:58:22Z", "digest": "sha1:6FXJT7KLG7PAXBON4KDVEHD7UDE46274", "length": 13102, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएनबी हेरांची मदत घेणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपीएनबी हेरांची मदत घेणार\nथकबाकीदार शोधण्यासाठी प्रयत्नात वाढ\nनवी दिल्ली, दि.25-पंजाब नॅशनल बॅंक म्हणजे पीएनबी गायब झालेल्या थकबकीदारांना शोधण्यासाठी काही प्रमाणात हेरांची मदत घेणार आहे. त्यांच्या नियुक्तीसाठी बॅंकेने काही दिवसापुर्वी अर्ज मागविले आहेत.\nबॅंकेच्या वसूल न झालेल्या कर्जाची रक्कम 57519 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. बॅंकेला यातून लवकर मार्ग काढायचा आहे. त्यामुळे बॅंकेने अनेक पातळ्यावर कर्जवसुलीसाठी आक्रमक मोहीम राबविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॅंक आता कर्ज घेऊन गायब झालेल्या थकबाकीदारांचा माग काढण्यासाठी हेरांची मदत घेणार आहे.\nत्याचबरोबर बॅंकेने अगोदरच गांधीगिरी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत बॅंकेचे कर्मचारी कर्ज परत न करणाऱ्याच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी शांतपणे बसून राहतात. यात��न बॅंकेला महिन्याला 150 कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीची अपेक्षा आहे.\nआता बॅंक हेराची मदत घेउन गायब झालेल्यांचा, त्यांची हमी घेतलेल्यांचा देशात आणि परदेशात शोध घेणार आहे. त्याचबरोबर ते सध्या काय करतात. त्याच्या कोणता व्यवसाय चालू आहे. त्यांचे कोणत्या बॅंकेते खाते आहे. याचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी नियुक्त केलेल्या हेरांना 60 ते 90 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.\nनीरव मोदी प्रकरणानंतर बॅंकेने आपला ताळेबंद स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतलेली आहे. या प्रकरणातून सहज बाहेर येईल, असे पीएनबीने या अगोदर स्पष्ट केले आहे. नवे तंत्रज्ञान स्वीकारून पीएनबी अनुत्पादक मालमत्ता कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरू��� मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-december-2017/", "date_download": "2019-02-18T16:09:35Z", "digest": "sha1:TL7JTFXGZ3WUGXCPWULNEWMINZMG6Z6B", "length": 13833, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 2017 for Competitive Exams December 09, 2017", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताच्या कुंभमेळाला युनेस्कोने “मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा” म्हणून मान्यता दिली.\nप्रसिद्ध हिंदी लेखक ममता कल्याण यांना त्यांच्या ‘दुक्खम सुखाम’ या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा व्यास सम्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.\nविश्वज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लाखानी यांना 2017 चा ‘अस्पेक्ट प्रोमिसिंग बिझनेस लीडर ऑफ एशिया’ पुरस्कार जाहीर झाला आहे.\nवर्ल्ड पारा जलतरण स्पर्धेत नागपूरचा कांचनमाला पांडे सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विशाखापट्टणम येथील नौदल मेरीटाइम विमान संग्रहालयाचे उद्घाटन केले.\nपोकर स्पोर्टस लीगने भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.\nभारतातील ‘प्रथम’ मोबाइल फूड प्रात्यक्षिक प्रयोगशाळा, जी गोव्यात आयोजित करण्यात येणार्या खाद्य सुरक्षा परीक्षांना सक्षम करेल, त्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 10 डिसेंबर 2017 रोजी उद्घाटन करतील.\nफेसबुकचे सहसंस्थापक एडुआर्डो सेव्हरिन 10.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सिंगापूरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.\nदक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागातील काचेगुडा रेल्वे स्टेशन, भारताचे ‘प्रथम’ ऊर्जा-कार्यक्षम ‘ए 1 श्रेणी’ रेल्वे स्टेशन बनले.\nअफगाणिस्तानचे दुसरे उपाध्यक्ष मोहम्मद सरवार डॅनिश ही आजपासून भारतात पाच दिवसांच्या दौर्यावर येणार आहेत.\nPrevious हिंगोली जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 449 जागांसाठी भरती\nNext (DRDA) पुणे जिल्हा ग्रामीण विकास संस्थेत ‘गट समन्वयक’ पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:28:39Z", "digest": "sha1:JMLUPCPSJ5NJYIZGW6PJXHXKNKSFQ4PD", "length": 9714, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मक्तापूर येथे सभामंडपच्या बांधकामाला सुरुवात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमक्तापूर येथे सभामंडपच्या बांधकामाला सुरुवात\nनेवासा – मक्तापूर येथील खासदार निधीतील सभामंडपाच्या कामाला शिवसेना नेते व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे गणेश झगरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर लक्ष्मण बर्डे, मजनू शेख, संचालक अशोक कोळेकर, अशोक करंडक, हरिभाऊ कोळेकर, मा सरपंच बन्याभीन साळवे, सरपंच देवदान साळवे, विकास कडवे, विष्णू चौघुले, विशाल लहारे, ऍड सचिन सुरेश कोळेकर, बादशाह भाई शेख, आकाश बनकर, सुनील गोरे, विशाल डौले, बाळासाहेब कांगुणे, अनिल बर्डे, पोपट भागवत, सुनील खैरे यासंह ग्रामस्थ तसेच भीमसेना व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय व��कासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/abusing-behavior-of-bjp-leader-with-lady-police/", "date_download": "2019-02-18T16:42:29Z", "digest": "sha1:3R322PSGSD4TOF42T5MXU3D4C2VFFWTG", "length": 6331, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत भाजपा पदाधिकाऱ्याने केले लज्जास्पद वर्तन", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स��टेशन वरून पाकडे बॅॅन\nमहिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत भाजपा पदाधिकाऱ्याने केले लज्जास्पद वर्तन\nनागपूर : कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत एका भाजपा पदाधिकाऱ्याने लज्जास्पद वर्तन केले. जरीपटक्यातील सिंधू मैदानात सोमवारी रात्री सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान ही प्रचंड खळबळजनक घटना घडली. महिला पोलिसांनी त्याचा ताबडतोब उत्तर देऊन संबंधित पदाधिकाऱ्याला जागेवरच इंगा दाखविला. हे वृत्त वायुवेगाने पसरल्याने पोलीस दलात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.\nदरम्यान, या गोष्टीचा एक महिला म्हणून आपण जाहीर निषेध करत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने नैतिक जबाबदारी घेऊन या घटनेची त्वरित चौकशी करून संबंधित पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वर्दीतील महिला पोलीसासोबत जर अशी वर्तणूक होत असेल तर ही बाब सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी नक्कीच अशोभनीय आणि चिंताजनक असल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच आज स्व. आर.आर.पाटील असते तर राज्याचे गृहमंत्री म्हणून कोणताही पक्षपात न करता त्यांनी असे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली असती, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nआर.आर.पाटील असते तर ‘त्या’ व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली असती\nमराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे कोण आहेत सदावर्ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kalyan-news-encrochment-kalyan-72839", "date_download": "2019-02-18T16:42:18Z", "digest": "sha1:INY5RPVG2Q2Y5R2SVXMFZUG2BIU7MQ6P", "length": 17492, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kalyan news encrochment in kalyan कल्याण रेल्वेस्टेशन परिसरातील फेरीवाला प्रश्न सुटता सुटेना | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nकल्याण रेल्वेस्टेशन परिसरातील फेरीवाला प्रश्न सुटता सुटेना\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nकल्याण पश्चिम रेल��वे स्थानकाबाहेर बेकायदेशीर रिक्षा उभ्या तर फुटपाथ वर फेरीवाल्याचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना स्टेशन आणि स्टेशन वरून घरी जाणे जिकरीचे झाले आहे .यापूर्वीचे पालिका आयुक्त ई रवींद्रन यांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती की कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करू तशी प्रक्रिया ही सुरू झाली मात्र त्यांची बदली झाली मात्र कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसर मधील फेरीवाले हटले नाही.\nकल्याण : कल्याण शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटता सुटेना असेच काहीसे म्हणण्याची वेळ आता कल्याणकरांवर आली असून कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉक परिसर सदैव फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने या ठिकाणाहून नागरिकांना प्रवास करणे गैरसोयीचे झाले असून हा फेरीवाला मुक्त होणार असा सवाल कल्याणकर करू लागले आहेत.\nकल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदेशीर रिक्षा उभ्या तर फुटपाथ वर फेरीवाल्याचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना स्टेशन आणि स्टेशन वरून घरी जाणे जिकरीचे झाले आहे .यापूर्वीचे पालिका आयुक्त ई रवींद्रन यांनी भीष्म प्रतिज्ञा केली होती की कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करू तशी प्रक्रिया ही सुरू झाली मात्र त्यांची बदली झाली मात्र कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसर मधील फेरीवाले हटले नाही.\nपालिका आयुक्त ई रवींद्रन यांची बदली होताच पालिका आयुक्त पदाची सूत्र पी. वेलरासु यांनी घेताच त्यांनी ही मागील आयुक्त प्रमाणे आढावा बेठकीला जोर दिला, वाहतूक पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि पालिका यांच्या संयुक्तपणे कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरटीओ आणि वाहतूक विभागाने कारवाई सुरू केली होती. बेशिस्त रिक्षा चालकांवर चाप बसली मात्र फेरीवाल्यावर कारवाई झाली नसल्याने पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी सेल्फीचा उपयोग करत कामचुकार अधिकारी वर्गाला चिमटा काढताच कल्याण स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्या विरोधात धडक कारवाई झाली. यामुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर पालिका आयुक्त पी. वेलरासु यांची शाबासकीची थाप पडताच पुन्हा कारवाई थंडावल्याने कल्याण स्टेशन बकाल झाले असून फेरीवाले पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला का जुमानत नाही यावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे.\nवाहतूक पोलिसांची कारव���ई मात्र पालिका ढिम्म ....\nवाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव आणि त्यांची टीम प्रतिदिन स्टेशन परिसरात सकाळी 9 ते 12 या कालावधीत वाहतूक कोंडी दूर करणे, बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करत असतात त्यावेळी स्टेशन परिसर मधील फेरीवाले आणि रिक्षावाले गायब असतात मात्र त्यांचे पथक तेथून निघून जातात पुन्हा स्टेशन परिसर बकाल होते. फेरीवाला विरोधी पथक कारवाई मध्ये सातत्य का ठेवत नाही याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येते.\nवाहतूक कोंडी दूर करणे, बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई नेहमीत सुरू असताना या परिसर मध्ये फेरीवाले बसत नाही मात्र माझी पाठ फिरताच तेथे फेरीवाले बसतात , सकाळी आणि संध्याकाळी स्टेशन मध्ये गर्दी असते यावेळी तरी यांची दादागिरी नसावी अशी सर्व सामन्य नागरिकांची मागणी आहे, आम्ही कारवाई करतो मात्र पालिका का कारवाई करत नाही त्यांचे अधिकारी सांगू शकतात अशी प्रतिक्रिया कल्याण वाहतूक शाखा वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.\nफेरीवाल्या विरोधात दोन सत्रात कारवाई होते , त्यांच्या सामानाची ही तोडफोड करतो आम्ही मात्र पुन्हा ते फेरीवाले बसतात त्याला मी काय करू असा सवाल क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी यांनी दिली.\nसिलिंडर स्फोटात एक जण जखमी\nमुंबई - घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसगळती होऊन भीषण स्फोट घडल्याची घटना शनिवारी रात्री कल्याण पूर्वेतील नेतवली...\nसैन्यदलात अधिकारी भरतीसाठी शासनाकडून मोफत पूर्व प्रशिक्षण\nनांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी...\nकारगिल युद्धातील सैनिकाची परवड\nकोल्हापूर - कारगिल युद्धात अतिरेक्यांशी लढताना जखमी झालेल्या राजेंद्र विष्णू पाटील (मूळ गाव कवठेमहांकाळ, सांगली, सध्या रा. कोल्हापूर) या जखमी...\nउल्हासनगरात शिवसेनेने पेटवला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज\nउल्हासनगर : काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार)...\nवीकेंड हॉटेल : चटकदार चवीचे मेक्सिकन\nवीकेंड हॉटेल मेक्सिकन फूड त्याच्या चटकदार चव आणि अनोख्या रेसिपीमुळे जगभर आवडीचं खाद्य ठरलं आहे. या पदार्थांतील चटकदारपणाबरोबरच त्यातील फ्रेश आ��ि...\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत उत्स्फूर्त बंद\nकल्याण - दहशतवादी हल्ल्याचा निषेर्धात कल्याण पूर्वमध्ये आज शुक्रवार ता 15 फेब्रुवारी रोजी दुकाने बंद, रिक्षा बंद, निषेध मोर्चा, सभा, श्रद्धाजली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/aatpadi-sangli-news-gadima-dam-full-70982", "date_download": "2019-02-18T16:42:04Z", "digest": "sha1:KWOEZ7CRQKDKSZQIOHSHMNQ5E3QJXKIG", "length": 15683, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "aatpadi sangli news gadima dam full शेटफळेतील गदिमा बंधारा तुडुंब | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nशेटफळेतील गदिमा बंधारा तुडुंब\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\n‘सकाळ रिलीफ फंडा’तून केला गाळमुक्त; माळेवाडी, बनपुरीचे बंधारेही भरले\nआटपाडी - संपूर्ण आटपाडी तालुक्यात गुरुवारी अडीच तास दमदार पाऊस झाला. तसेच रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. गेल्या सात वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस पडला आहे. या पावसामुळे ‘सकाळ रिलीफ फंडा’ तून गाळमुक्त केलेला शेटफळे, माळेवाडी आणि बनपुरीचा बंधारा तुडुंब भरला आहे. भरलेल्या बंधाऱ्यांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकरी समाधानी झाला आहे.\n‘सकाळ रिलीफ फंडा’तून केला गाळमुक्त; माळेवाडी, बनपुरीचे बंधारेही भरले\nआटपाडी - संपूर्ण आटपाडी तालुक्यात गुरुवारी अडीच तास दमदार पाऊस झाला. तसेच रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. गेल्या सात वर्षांतील सर्वांत मोठा पाऊस पडला आहे. या पावसामुळे ‘सकाळ रिलीफ फंडा’ तून गाळमुक्त केलेला शेटफळे, माळेवाडी आणि बनपुरीचा बंधारा तुडुंब भरला आहे. भरलेल्या बंधाऱ्यांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकरी समाधानी झाला आहे.\nआटपाडी शहरासह तालुक्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे सर्वत्र शेतात पाणी साचले आहे. तसेच आेढे -नाले तुडुंब भरले आहेत. अनेक गावचे बंधारे भरले आहेत. या पावसामुळे रब्बीच्या पेरणीला गती येणार आहे. सकाळ माध्यम समूहाने ‘सकाळ रिलीफ फंडा’तून आणि ‘तनिष्का’ गटाच्या माध्यमातून गाळ काढलेले शेटफळे येथील गदिमा बंधारा, माळेवाडी, बनपुरी, लेंगरेवाडी येथील बंधारे भरून वाऊ लागले आहेत. गाळ आणि चिलार काढल्यामुळे बंधाऱ्यांत पाणीसाठा वाढला आहे. बंधारा तुडुंब भरल्यामुळे शेतकऱ्यांतून ‘सकाळ’चे अभिनंदन आणि समाधान व्यक्त केले.\nपावसामुळे खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना गती येणार आहे. रब्बी ज्वारी, मका आदींच्या पेरण्या सुरू होणार आहेत. तसेच डाळिंब उत्पादकशेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. आटपाडी तालुक्यात गेल्या काही वर्षांतील गुरुवारी मोठा पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरवात झाली. रात्री सात पर्यंत एकसारखा पाऊस पडत होता. त्यानंतर थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस सुरू झाला. रात्रभर रिमझिम सुरू होती. तालुक्यात खरसुंडी, नेलकरंजी, झरे, निंबवडे, दिघंची, राजेवाडी, कौठूळी, आटपाडी, तडवळे, करगणी, गोमेवाडी, शेटफळे आदी भागात हा पाऊस कोसळला. तालुकाभर कमी-जास्त पावसाचे प्रमाण आहे.\n‘सकाळ रिलीफ फंडा’तून शेटफळे येथील गदिमा बंधाऱ्यातील गाळ व चिलार काढल्यामुळे गुरुवारी झालेल्या पावसामुळे हा बंधारा तुडुंब भरला आहे. गाळ काढल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ‘सकाळ’मुळे गाव टॅंकरमुक्त होणार आहे.\n- रेश्मा क्षीरसागर, सरपंच\nशेटफळे येथे तनिष्का गटाच्या विनंतीवरून गदिमा बंधारा गाळमुक्त केल्यामुळे या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. ‘सकाळ’मुळे गावचा पाणी प्रश्न मिटला आहे.\n- नीता गायकवाड, तनिष्का गटप्रमुख\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nराज्यसेवा पूर्वपरी��्षेत ‘बायोमेट्रिक’चा विसर\nपुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर...\nमानस, निष्का, आदर्श, प्रसाद राज्यात प्रथम\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला...\n‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ला शनिवारपासून सुरवात\nपुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्शन हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/conditions-apply/", "date_download": "2019-02-18T17:13:53Z", "digest": "sha1:STXIV3JHYSR3RQHVSZTQ7JF6XNCZFFRN", "length": 7415, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "कंडिशन्स अप्लाय - Conditions Apply - कंडिशन्स अप्लाय - Conditions Apply -", "raw_content": "\nकंडिशन्स अप्लाय – Conditions Apply\nकंडिशन्स अप्लाय – Conditions Apply\nकाळ बदलला व त्याबरोबर लग्न व संसाराच्या व्याख्याही बदलल्या. मात्र या सर्वांचे मूळ असलेलं प्रेम मात्र तसंच राहिलं. प्रेमाच्या नव्या कल्पनांचा स्वीकार आजची तरूणाई बेधडकपणे करू लागली आहे. लग्न न करता एकत्र राहण्याचा ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपचा पर्यायही आजची पिढी सहज स्वीकारताना दिसते. मात्र सर्वानाच हा पर्याय मान्य होईल, असं नसतं. अशाच एका प्रेमात पडलेल्या जोडप्याची गोष्ट ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत कंडिशन्स अप्लाय-अटी लागू या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. प्रेमाच्या नव्या कल्पना, नात्यांची नवी परिमाणंमानवी संबंधातील नवीन प्रवाह, याविषयीचा वेध घेणारा डॉ. संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nकंडिशन्स अप्लाय मध्ये कॉर्पोरेट जगतात वावरणाऱ्या अभय आणि स्वरा या जोडप्याची कथा दाखवण्यात आली असून पैसा, प्रसिद्धी, उच्च राहणीमान या साऱ्या ऐहिक सुखांमध्ये प्रेमसुद्धा हरवले आहे. लग्नाच्या बंधनात न अडकता ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्याचा निर्णय हे जोडपे घेते. एकत्र असूनही वेगवेगळे आयुष्य जगणाऱ्या या दोघांच्या आयुष्यात पुढे काय घडते या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या चित्रपटातून मिळणार आहे. या सिनेमातरसिकांना दमदार कथानकासोबतच अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री दीप्ती देवी यांचा लाजवाब अभिनय पहायला मिळणार आहे.\nप्रेमाचे रंग उलगडून दाखवणारी गोष्ट आणि त्याला अनुसरून असलेली चार वेगवेगळ्या जॉनरची गाणी या चित्रपटात आहेत. विश्वजीत जोशी यांनी शब्दबद्ध केलेलं ‘काही कळेना’ हे गीत रोहित राऊत याने गायले आहे. ‘तुझेच भास’ हे संगीता बर्वे लिखित हृदयस्पर्शी गीत फरहाद भिवंडीवाला, प्रियंका बर्वे यांनी गायले आहे तर ओमकार कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘मार फाट्यावर’ हे रॅप गीत आनंद शिंदे व गंधार कदम यांनी गायले आहे. जय अत्रे लिखित ‘मे तो हारी’ हे विरहगीत फरहाद भिवंडीवाला, आनंदी जोशी, विश्वजीत जोशी यांनी गायले आहे.\nकंडिशन्स अप्लाय मध्ये सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा हे कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संजय पवार यांचे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचं असून संकलन निलेश गावंड यांचं आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं आहे. वेशभूषा प्रिया वैद्य यांनी केली आहे. सचिन भोसले व अमोल साखरकर चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रसाद पांचाळ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. आजच्या काळाचं प्रतिबिंब दाखवणारा हा सिनेमा निश्चितच वेगळा आहे.\nकंडिशन्स अप्लाय ७ जुलैला प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/05/blog-post_456.html", "date_download": "2019-02-18T17:03:47Z", "digest": "sha1:LKILLYZBT6TE6IKFQTMU4YJMLU7BBFWE", "length": 19533, "nlines": 82, "source_domain": "www.idainik.com", "title": "नगरपालिकेबाबत भाजपाची भूमिका काय? - iDainik.com", "raw_content": "\nHome > Karad > Satara Dist > नगरपालिकेबाबत भाजपाची भूमिका काय\nनगरपालिकेबाबत भाजपाची भूमिका काय\nकराड : मलकापूर नगरपंचायतीस ‘क’ वर्ग नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नगरपंचायतीच्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपा मंत्र्यांची भेट घेऊन मलकापूर नगरपालिकेची घोषणा करण्याची मागणी केली होती. तर दुसर्या बाजूला न्यायालयात जनहित याचिका दाखल करत नगरपालिकेसाठी उपोषणही केले होते. याच पार्श्वभुमीवर गुरुवार दि. 17 रोजी मलकापूरमध्ये होणार्या भाजपाच्या मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील काय घोषणा करणार याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे. मलकापूर ग्रामपंचायतीचे 5 एप्रिल 2008 रोजी नगरपंचायतीत रुपांतर झाले तेंव्हापासूनच मलकापूरला नगरपालिकेचे वेध लागले होते. मलकापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 31 हजार 671 इतकी आहे. परंतु, मलकापूरच्या विकासाचा वेग व त्यामुळे शहरात येणार्या लोकांचा विचार करता सध्या ही लोकसंख्या 45 हजाराच्यावर गेली आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार करता मलकापूरला ‘क’ वर्ग नगरपालिकेचा दर्जा द्यावा असा ठराव नगरपंचायतीने 5 ऑक्टोबर 2013 रोजीच्या सर्वसाधारण सभेत करून तो शासनाला पाठविला आहे.\nत्यानंतर काही दिवसातच म्हणजेच सुमारे दोन वषार्ंपुर्वी भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दौर्यावर आले असता त्यांनी एका कार्यक्रमात मलकापूरला लवकरच नगरपरिषदेचा दर्जा देण्याबाबतचे सुतोवाच केले होते. स्वत: मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे मलकापूरला लवकरच नगरपालिका होईल, असे वाटत होते. सत्ताधार्यांना ग्रामपंचायतीप्रमाणे नगरपंचायतीचीही सत्ता अर्धावरच सोडावी लागते की काय अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर असे काय झाले की दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप मलकापूरच्या नगरपालिकेबाबत मुख्यमंत्री किंवा भाजपाचे स्थानिक नेतेही जाहीरपणे काहीही बोलले नाहीत. स्थानिक नेत्यांनी खासगीत ना. चंद्रकांतदादांना काही कानगोष्टी सांगितल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगितल्यामुळेच की काय अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर असे काय झाले की दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप मलकापूरच्या नगरपालिकेबाबत मुख्यमंत्री किंवा भाजपाचे स्थानिक नेतेही जाहीरपणे काहीही बोलले नाहीत. स्थानिक नेत्यांनी खासगीत ना. चंद्रकांतदादांना काही कानगोष्टी सांगितल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगितल्यामुळेच की काय नगरपालिकेच्या घोषणेचे भिजत घोंगडे कायम आहे नगरपालिकेच्या घोषणेचे भिजत घोंगडे कायम आहे, असे बोलले जात आहे.\nमलकापूरला नगरपरिषद व्हावी ही सध्या जशी सत्ताधार्यांची इच्छा आहे तशीच ती दोनवषार्ंपुर्वी भाजपाचीही होती. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मलकापूर नगरपालिकेबाबत आश्वासन दिले नसणार मग आताच काय झाले की सर्वांची इच्छा असूनही मलकापूर नगरपालिकेची घोषण करण्यासाठी न्यायालयात जाण्याबरोबरच सत्ताधार्यांना उपोषण करावे लागते. त्यातच नगराध्यक्षपदाच्या जाहीर झालेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधार्यांच्या उपोषणाला विरोध करत विरोधकांनी फूस लावल्यामुळे काहीनी उपोषण केले होते. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण कायम ठेवा पण मलकापूरला नगरपालिका करा अशी भुमिका मनोहर शिंदे यांनी घेतल्याने विरोधकांच्या उपोषणातील हवाच निघून गेली.\nदरम्यान, मलकापूर नगरपंचायतीची मुदत 29 सप्टेंबर 2018 रोजी संपत असल्याने निवडणुक आयोगाने निवडणुकीची पुर्व तयारी सुरु केली आहे. 17 सदस्य संख्या निश्चित करून त्याप्रमाणे प्रभाग रचना, सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु ठेवला आहे. जर नगरपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेमध्ये झाले नाही तर दोन सदस्यांना संधी मिळणार नाही. त्यांना सदस्य पदास मुकावे लागणार असून नागरिकांवर तो एकप्रकारे अन्यायच आहे. तसेच नगरपरिषदेच्या विकासासाठी येणारा अतिरिक्त निधीही उपलब्ध होणार नाही.\nसध्या नगरपंचायतीची निवडणुक झाल्यास त्यानंतर काही कालावधीतच लोकसंख्या व इतर बाबींचा विचार करून नगरपालिका जाहीर करून पुन्हा मलकापूरला नगरपालिकेसाठी निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे निवडणुकीवर दोनवेळा खर्च होण्यापेक्षा सध्या मुलकापूरची लोकसंख्या व इतर बाबींचा विचार करून नगरपालिकेची घोषणा करणे मलकापूरकरा��च्या हिताचेच आहे.\nमलकापूर नगरपालिका व्हावी म्हणून भाजपाचे स्थानिक नेते आडकाठी आणत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावरही भाजपाच्या नेत्यांनी किंवा कोणीही काहीही प्रतित्तर दिले नाही. कदाचित मलकापूरच्या नगरपालिकेबाबत योग्य वेळी बोलण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला असावा. आणि त्यासाठीच मलकापूरमध्ये उद्याचा भाजपाचा मेळावा आयोजित केला आहे की काय\nमलकापूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुरुवार दि. 17 रोजी होणार्या भाजपाच्या मेळाव्यात नगरपालिकेबाब काय निर्णय होतो. भाजपाचे स्थानिक नेते जसे मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करून घेतली तसेच महसूल मंत्री चंद्रकांतदादांकडून मलकापूरच्या नगरपालिकेबाबतची घोषणा करून घेणार का मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात सहीसाठी अडकलेल्या फाईलवर मंत्रीमंडळातील वजनदार नेते चंद्रकांतदांदानी सांगितले तर त्वरीत सही होऊ शकते. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते व भाजपाचे मंत्री चंद्रकांतदादा मलकापूर नगरपालिकेबाबत उद्याच्या भाजपाच्या मेळाव्यात काय भुमिका घेणार मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात सहीसाठी अडकलेल्या फाईलवर मंत्रीमंडळातील वजनदार नेते चंद्रकांतदांदानी सांगितले तर त्वरीत सही होऊ शकते. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते व भाजपाचे मंत्री चंद्रकांतदादा मलकापूर नगरपालिकेबाबत उद्याच्या भाजपाच्या मेळाव्यात काय भुमिका घेणार काय घोषणा करणार याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/swabhimani-activists-show-black-flags-chief-minister-46405", "date_download": "2019-02-18T16:51:13Z", "digest": "sha1:7M6HUCTX3CIHTAZXPWQCH3CUUA6T5ZB4", "length": 17289, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swabhimani activists show black flags to the Chief Minister सदाभाऊंसमोरच \"स्वाभिमानी'ने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nसदाभाऊंसमोरच \"स्वाभिमानी'ने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे\nशनिवार, 20 मे 2017\nसांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यास��ोरच आज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. शेतकरी कर्जमाफी प्रकरणी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.\nसांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोरच आज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला. शेतकरी कर्जमाफी प्रकरणी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.\nएकीकडे खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला दांडी मारून आज नाशिक येथे शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्याला हजेरी लावत भाजपविरुद्धचा रोष दाखवून दिला, तर दुसरीकडे सदाभाऊंसमोर काळे झेंडे फडकवल्याने संघटनेतील फूट पुन्हा एकदा अधोरेखीत झाली. स्वाभिमानीच्या पुणे-मुंबई आत्मक्लेश आंदोलनाच्या तोंडावर हा बंब पेटल्याने संघटनेतील वातावरण चांगलेच तापले आहे.\nराज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस नकार दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीतर्फे काळे झेंडे दाखवण्यात आले. पोलिसांनी चहूबाजूंनी नाकेबंदी केलेली असताना चार कार्यकर्त्यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गनिमी काव्याने आंदोलन केले. त्या चौघांना अटक करण्यात आली असून सकाळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्यातूनही चकवा देत महावीर पाटील, वैभव चौगुले, संजय बेले व अभिजित पाटील यांनी काळे झेंडे फडकावले. श्री. देशमुख यांच्यासह राज्य प्रवक्ते महेश खराडे, भास्कर कदम यांना ताब्यात घेऊन दौऱ्यानंतर सोडण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांवर उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आलेले नव्हते.\nराज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जात नसल्याच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला होता. गनिमी काव्याने अन्य मंत्र्यांच्या गाड्या फोडू, असे बैठकीत ठरले होते. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व विकास देशमुख, महेश खराडे करणार असल्याने त्यांना ताब्यात घेऊन आंदोलनातील हवा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर चार शेतकरी कार्यकर्त्यांनी खिशात काळे झेंडे लपवून नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केला. चौफेर ब��दोबस्त असूनही कार्यकर्ते पोलिसांना ओळखू आले नाहीत. मुख्यमंत्री उद्घाटन करून बाहेर पडताना प्रवेशद्वारावरच कार्यकर्ते प्रगट झाले. काळे झेंडे दाखवत त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. घोषणांना सामोरे जातच मुख्यमंत्री पुढे रवाना झाले. इकडे पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली. घोषणा देत ते गाडीत जाऊन बसले.\nसदाभाऊंचा हात; राजू शेट्टींचे टोले\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज मुख्यमंत्र्यांच्या हातात हात गुंफून जिल्ह्याच्या दौऱ्यात पुढे होते. जिल्ह्यातील एकमेव मंत्री असल्याने त्यांनी जातीने सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली. तिकडे नाशिकमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध जोरदार टोलेबाजी केली. या दोन्ही घटना या नेत्यांच्या दिशा स्पष्ट करणाऱ्या आहेत का, अशी चर्चा दिवसभर रंगली होती.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवसेना मतदारांना मुर्ख समजते का\nलोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची '...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीत भाजपच असेल मोठा भाऊ\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प���रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/suspects-caught-camera-roaming-free-43884", "date_download": "2019-02-18T16:52:42Z", "digest": "sha1:E2KNTM5YONXPEXTMPYDNWCLHA3VZYWYM", "length": 14357, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "suspects caught on camera roaming free कॅमेऱ्यातील 'कैद' आरोपी मोकाटच | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nकॅमेऱ्यातील 'कैद' आरोपी मोकाटच\nसोमवार, 8 मे 2017\nतपास गतीने सुरू आहे. लवकरच या घटनेचा छडा लावण्यात यश येईल.\n- सर्जेराव पाटील, पोलिस निरीक्षक, लोणीकंद\nवाघोली : येथील बगाडे ज्वेलर्स सराफी पेढीतील चोरी प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चोरट्यांच्या गोळीबारात जखमी झालेला कर्मचारी सिद्धेश भुजबळ याची प्रकृती स्थिर आहे. पाच महिन्यांत येथे चोरीच्या उद्देशाने गोळाबाराची ही दुसरी घटना घडली. पहिल्या घटनेचा छडा लावण्यातही पोलिसांना यश आलेले नाही.\nवाघोलीतील बगाडे ज्वेलर्समध्ये चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून 17 तोळे सोन्याचे दागिने लुटले. त्यांचा पाठलाग करणारा कर्मचारी भुजबळ याच्यावर त्यांनी गोळीबार केला. गोळी लागून तो जखमी झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यात चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. मात्र घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिस तपासात यश नाही.\nपाच महिन्यांपूर्वी वाघोलीतील टीसीआय कंपनीच्या गोदामात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी शिवाजी काजळे या सुरक्षारक्षकाचा गोळी घालून खून केला. ही घटनाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र त्या घटनेचाही छडा लावण्यात पोलिसाना यश आले नाही. याशिवाय चोरीच्या उद्देशाने चाकूने भोसकून एका विद्यार्थ्याचा खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मात्र तो गुन्हाही उघडकीस आला नाही. यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.\nचोरट्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या सिद्धेश भुजबळ याच्या शरीरातील गोळी अद्याप काढण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी सूज असल्याने गोळी काढणे शक्य नाही. सूज कमी झाल्यानंतर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात येईल, असे डॉक्टरानी सांगितल्याचे बगाडे ज्वेलर्सचे व्यवस्थापक शिवाजी आसवले यांनी सांगितले.\nगुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पोलिस व्यापाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आवाहन करतात. अनेक व्यापारी खर्च करून कॅमेरे बसवितात. मात्र त्या कॅमेऱ्यात चोरीच्या घटना कैद होऊनही त्याचा छडा लागत नसले, तर आम्ही करायचे काय, असा सवाल व्यापारी करीत आहेत.\nशहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला\nशहादा ः जम्मू- काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nआष्टा येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप\nइस्लामपूर - आष्टा (ता .वाळवा) येथील समीर मुश्ताक नायकवडी (वय 24 ) याच्या खून प्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे....\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-18T17:38:15Z", "digest": "sha1:3IEXVO65FHANQM62XMHE2NHFQ26JYQMR", "length": 11905, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "धुळे आदिवासी विकास प्रकल्पाचा रुग्णवाहिनीका लोकार्पण सोहळा उत्साहात | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra धुळे आदिवासी विकास प्रकल्पाचा रुग्णवाहिनीका लोकार्पण सोहळा उत्साहात\nधुळे आदिवासी विकास प्रकल्पाचा रुग्णवाहिनीका लोकार्पण सोहळा उत्साहात\nसाक्री : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग द्वारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने अटल आरोग वाहिनी आदिवासी जीवनदायनी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता एकात्मिक आरोग्य सेवा योजनेचा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे कार्य क्षेत्रातील शासकीय आश्रम शाळा शिरसोले आणि बोपखेल तालुका साक्री, लौकी ता. शिरपूर या तिन्ही कलस्टला भारत विकास ग्रुपच्या रुग्णसेवा व वाहिकांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. प्रकल्प आधिकारी राजाराम हाळपे, प्रकल्प स्तरीय समितीचे अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, जि. प. सदस्य तुळशीराम गावीत, आदिवासी सेवक चैत्राम पवार, आकाश कुमार, मुबंई विश्वनाथ निसर्गन धुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा बहिरम शिरसोले, डॉ. उमेश साने, नितीन हिरे, वैद्यकीय अधिकारी नेहा पाटील यांच्या शुभ हस्ते शासकीय आश्रम शाळा शिरसोले याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. या रुग्णवाहिका द्वारा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग व भारत विकास ग्रुप यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 48 कलस्टरच्या राज्यातील शासकीय आश्रम शाळा, एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थी यांच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. अटल आरोग्य वाहिनीची सेवा धुळे प्रकल्पातील शिरसोले बोपखेल लौकी कलस्टरच्या माध्यमातून धुळे प्रकल्पातील 22 शासकीय आश्रम शाळा व एकलव्य निवासी शाळेला मिळणार आहे.\nधुळे प्रकल्पातील शिरसोले कलस्टरला रोहड, राईनपाडा, पांगन, नवापाडा, विहीरगाव तर बोपखेल कलस्टरला शेवगे, सुकापूर, वारसा, चरणमाळ, उमरपाठा, एकलव्य पिंपळनेर तसेच लौकी तालुका शिरपूर कलस्टरला उमर्दा, कोडीद, जमान्यापाडा, हिवरखेडा, अर्थे, शिरपूर, इंग्रजी माध्यम अक्कलकोस, सुलवाडे, महळसर आदी आश्रम शाळा जोडण्यात आल्याची माहिती प्रकल्प आधिकारी राजाराम हाळपे यांनी दिली. दरम्यान, तीनही अटल आरोग्य वाहिनींना फुलांनी सजवून त्यांचे पूजन करण्यात आले. प्रसंगी, महाराष्ट्र राज्यातील पहिले रुग्ण शिरसोले आश्रम शाळेची विद्यार्थीनी भारती ठाकरे हिची सकोल तपासणी रुग्णवाहिकेत करण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकांना हिरवी झेंडा दाखवून बोपखेल, लौकी येथे रवाना करण्यात आले. शिरसोले येथे सिकरूम वैद्यकीय अधिकारी कार्यालय व निवासस्थानाचे फित कापून प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे, मोहन सूर्यवंशी, डॉ. तुळशीराम गावित, चैत्राम पवार यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. शासकीय आश्रम शाळा बोपखेल येथे रुग्ण वाहिका पोचल्यावर प्रकल्प आधिकारी राजाराम हाळपे, डॉ. तुळशीराम गावित, कक्ष अधिकारी सुनीता गायकवाड, सयाजीराव पारखे, सहायक कक्ष अधिकारी सरपंच सुमित्रा कुवर बोपखेल, संभाजी अहिरराव, जितेंद्र कुवर, अजित बागुल, केतन शिंदे, राजेंद्र पगारे आदींनी वाहिकेचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय खैरनार यांनी मानले.\nPrevious articleप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी गोवर, रुबेला लसीकरण\nNext articleवाकड-पिंपळे निलखमध्ये विविध विकासकामे प्रगतीपथावर\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद ग���डा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mi-yetoy-chhota-pudhari-ghanshyam-darode/", "date_download": "2019-02-18T16:50:50Z", "digest": "sha1:BTI7KGSRUHTB2X46GMPHMS2BRXQNALZO", "length": 8121, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'मी येतोय' या सिनेमातून छोटा पुढारी लवकरच रुपेरी पडद्यावर", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n‘मी येतोय’ या सिनेमातून छोटा पुढारी लवकरच रुपेरी पडद्यावर\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं,शेतक-यांचा लहानगा मात्र बुलंद आवाज असं ज्याचं वर्णन केलं जातं. तो राजकारण्याप्रमाणे बोलत असला तरी तो राजकारणी नाही आणि ग्रामस्थांचे तसंच शेतक-यांचे प्रश्न अस्सल गावरान भाषेत मांडणारा, ज्याला माध्यमांनीही झळकवलं अन् छोटा पुढारी असं त्याचं नामकरण केलं तो म्हणजे अहमदनगरचा घन:श्याम दरोडे. त्याच्या अनोख्या भाषा शैलीमुळे तो काही महिन्यापूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आला होता.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेत्यांच्या स्टाइलमध्ये भूमिका मांडण्यासाठी घनश्याम राजे दारोडे प्रसिद्ध आहे. वयाच्या अवघ्या १४ वर्षांचा घनश्मचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. घनश्याम दरोडेचे व्हिडीओ इंटरनेटवरही चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलणारा घन:श्याम राज्यात लोकप्रिय झाला.\nआता पुन्हा घनश्याम दरोडे चर्चेत आला आहे. कारण हाच छोटा पुढारी आता रुपेरी पडद्यावर एंट्री मारत आहे. ‘मी येतोय’ या सिनेमातून छोटा पुढारी लवकरच रुपेरी पडद्यावर झळकत आहे. हा सिनेमा छोटा पुढारी असलेल्या घन:श्याम दरोडेच्या जीवनावर आधारित आहे. असं असलं तरी हा सिनेमा शेतक-यांच्या प्रश्नांवर आधारित आहे. शेतक-यांच्या वा��त्या आत्महत्या, शेतीमालाला मिळणारा भाव, सावकारी पाश आणि शेतक-यांबाबत सरकारची भूमिका यावर हा सिनेमा बेतला आहे.\nखुद्द घन:श्याम दरोडे या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने छोटा पुढारी शेतक-यांचे प्रश्न रुपेरी पडद्यावर मांडणार आहे. शिवाय या सिनेमातून घन:श्याम दरोडेचा जीवनप्रवासही उलगडणार आहे. हा सिनेमा 12 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. मी येतोय, छोटा पुढारी या सिनेमाची काही गाणी देखील रिलीज झाली आहेत. गायक आदर्श शिंदे यांनी काही गाणी गायली आहेत.\nआता राज्यातल्या शेतक-यांची आणि जनतेची मने जिंकणारा घन:श्याम दरोडे हा सिनेमातूनही रसिकांवर जादू करणार का याकडं सा-यांच्या नजरा लागल्या आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nकर्जबुडव्यांना पाठीशी घालायचं आणि सामन्यांच्या पाकिटावर डल्ला; आता जनता हे सहन करणार नाही – सुप्रिया सुळे\nशत्रुघ्न सिन्हाच्या बंगल्यावर ‘मनपा’ची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1-3/", "date_download": "2019-02-18T17:08:27Z", "digest": "sha1:46NA3BJ7DZFT64XT3DYTV3JUR5R32T7R", "length": 19038, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग", "raw_content": "सर्वोत्तम मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग\nडेटिंग अॅप्स आहेत बदललेले मार्ग आम्ही ऑनलाइन तारीख. आम्ही आहोत यापुढे मर्यादित करणे कोणीतरी शोधत विशेष समोर आपल्या डेस्कटॉपवर येथे घर — आम्ही आता त्या करू तर ओळीत उभे स्टारबक्स वेळी, कुत्रा चालणे, आणि अगदी वापरून स्नानगृह (तर त्या आपल्या शैली). याशिवाय सोयीसाठी डेटिंगचा अनुप्रयोग आहे, आमच्या जीवनात आणले आहेत, देखील आहेत असलेल्या बचत आम्हाला पैसे तर आम्ही शोध, तारीख, संबंध, किंवा दुसरे जे आमच्या अंत: करणात इच्छा आहे. येथे आहेत आमच्या सर्वोत्तम मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग निवड, नाही फक्त त्यांच्या अभाव किंमत पण त्यांच्या खेळायला, वैशिष्ट्ये, आणि वेगळेपण आहे. प्रथम एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग देखावा, व्हिडिओ डेटिंगचा एकाग्र आहे, आपल्या सामना. नाही फक्त व्हिडिओ डेटिंगचा एक मुक्त अनुप्रयोग आणि साठी, पण ते देखील एक मुक्त -विशिष्ट अनुप्रयोग. एक तंत्रज्ञान आणि किंमत दृष्टीकोनातून, व्हिडिओ डेटिंगचा, वर आहे तो खेळ, त्यामुळे आपण निश्चितपणे दु: ख होणार नाही डाउनलोड. सामना सामील मुक्त आहे, एक प्रोफाईल तयार करा, फोटो अपलोड, आणि ब्राउझ एकेरी, आणि तो अनुप्रयोग, आपण हे सर्व करू शकतो, की — आणि अधिक — तर वर जा. याशिवाय नाही कोटीच्या आपण एक चांदीचे नाणे मजुरी, सामना अनुप्रयोग, जे आहे आणि साठी उपलब्ध साधने, तसेच आपण ठेवले समोर लाखो पात्र पुरुष आणि महिला आहे. ‘ ‘ तारीख किंवा गंभीर संबंध कारण सामन्यात सर्वाधिक एक आहे यश दर कोणत्याही डेटिंगचा साइट आहे, त्यामुळे आपण पूर्ण खात्री योग्य व्यक्ती आपण आहे. आपण शोधू शकता एलिट एकेरी अनुप्रयोग मध्ये अनुप्रयोग स्टोअर आणि खेळा, ‘ काहीही डाउनलोड करण्याची, अपलोड आपल्या माहिती आणि फोटो, शोध प्रोफाइल, प्राप्त सामने द्वारे एक विशेष अल्गोरिदम, आणि संवाद साधण्यासाठी काही मार्ग (उ. जी. पाठवा, आभासी जिद्द हरत नाही). याव्यतिरिक्त अभाव खर्च, एलिट एकेरी अत्यंत आदर आहे, विशेषतः कारण प्रती आहे तो सदस्य उच्च शिक्षण पदवी अशा एक बॅचलर किंवा मास्टर च्या. प्रत्येक ऑनलाइन डेटिंगचा परिस्थिती आहे समाप्त करण्यासाठी एक संबंध किंवा लग्न, आणि «व्हिडिओ डेटिंगचा» की समजतात. जाता-मोफत अनुप्रयोग, «व्हिडिओ डेटिंगचा» सुटका नाही सर्व आणि मदत करते सदस्य अधिकार प्राप्त करण्यासाठी बिंदू. पासून थंड शोध फिल्टर मादक स्पष्ट, खाजगी फोटो आणि व्हिडिओ, एक टन आहेत मोफत वैशिष्ट्ये वर «व्हिडिओ डेटिंगचा» येईल की तुम्ही एक पाऊल जवळ प्रौढ मजा. परवडणार्या नाही फक्त गोष्ट जात आहे, पण तो सुरू करण्यासाठी एक चांगली जागा आहे., माहिती (, लिंग, लैंगिक व्याज, इ. आणि फोटो, फिल्टर माध्यमातून प्रोफाइल आधारित त्याच प्रकारची माहिती प्राप्त मादक सामन्यात शिफारसी, आणि नखरा. देखील आहे एक सर्वात उघडा —, लाज नाही, आणि अगदी प्राप्त टिपा सहकारी सदस्य आहे, आपण कोणत्याही समस्या येत आहे. आई जागा पासून सुमारे गेला आहे करण्यापूर्वी अनुप्रयोग स्टोअर्स अस्तित्वात होते. असल्याने, एक अग्रगण्य साइट बैठकीत नवीन लोक. ते देखील आणि अनुप्रयोग पूर्णपणे मुक्त आहेत. ‘ ‘ विक्री करण्य���चा प्रयत्न आपण एक $ महिना सदस्यत्व फी, काळजी करू नका. तो अस्तित्वात नाही. ते देखील अधिक वैशिष्ट्ये पेक्षा इतर अनेक डेटिंगचा अनुप्रयोग — सह, गप्पा इन्स्टंट मेसेजिंग, आणि अगदी काही खेळ व्यतिरिक्त अत्यंत सानुकूल प्रोफाइल पृष्ठे. अनुप्रयोग अनुभव आहे वेगवेगळ्या स्पर्धा, आणि वापरकर्त्यांना परत कोण अनेक सत्र सह पुरस्कृत केले जाते की एक समुदाय ठेवते त्यांना परत येत वर्षे आहे. वन्य आश्वासने, तो «सर्वात वेगवान मार्ग पूर्ण करण्यासाठी आणि तारीख गरम एकेरी करतो. «स्थापना केली मध्ये, अनुप्रयोग विनामूल्य उपलब्ध आहे मार्गे, आणि खेळा, जेथे हे आहे. आणि स्टार रेटिंग, अनुक्रमे. पेक्षा अधिक सदस्य द्वारे सत्यापित केली गेली आहे, वन्य संघ की ते कोण आहेत ते ते आहेत म्हणू, आणि आपण फिल्टर करू शकता त्यांना त्यांचे लिंग, वय, स्थान आणि अंतर, उद्देश, आवडी, वांशिक, शरीर प्रकार, उंची, आणि गेल्या वेळी ते लॉग इन. म्हणून ओळखले जाते विश्वसनीय लक्षाधीश डेटिंगचा साइट आणि अनुप्रयोग आहे, पण फक्त कारण तो केले संपन्न पुरुष आणि महिला, तसेच त्यांच्या खूप सारे प्रशंसक आहे, की याचा अर्थ असा नाही तो देऊ शकत नाही एक स्वस्त अनुभव आहे. तिच्याकडे आकारत नाही एकेरी तयार करण्यासाठी एक प्रोफाईल, फोटो अपलोड, शोध सामने त्यांच्या आधारित निकष आहेत सामना सूचना पाठविले त्यांच्या इनबॉक्स, आणि संवाद साधण्यासाठी काही मार्ग (उ. जी. वाचा आणि उत्तर संदेश). तसेच, आपण पहा एक मित्र साइटवर तिच्याकडे $ क्रेडिट, प्रीमियम वैशिष्ट्ये. «विशाल मुली, ‘ अधिक, खूप सारे प्रशंसक आपण जास्त विचार» आहेत उत्साहवर्धक शब्द अरे प्लस सलाम एकेरी. या मोफत अनुप्रयोग मदत समर्पित आहे, आणि खूप सारे प्रशंसक शोधण्यासाठी सामना त्यांची स्वप्ने. डाउनलोड अरे प्लस मार्गे, आणि खेळा, आणि नंतर आपण हे करू शकता भरा आपली माहिती, फोटो अपलोड, प्रोफाइल ब्राउझ करा, आणि संवाद. दाट तपकिरी रंग आहे, एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग सह एक साधे ध्येय: प्रदान करण्यासाठी अधिक अर्थपूर्ण संभाषणे पेक्षा «अहो» आणि «काय» प्रारंभ प्रश्न एक्सप्लोरर, जे भरले आहे, ओपन-एण्डेड प्रश्न «आशा आणि स्वप्ने», «यश» आणि «माझे आहे. «स्क्रोल माध्यमातून विषय की सर्वात हरकत आपण, आणि शोधा या प्रश्नांची उत्तरे लोकांना समान आवडी. प्रश्नांची उत्तरे वाढण्यास आपल्या दृश्यमानता सह इतर ���ाळजी कोण त्याच गोष्टी, आणि पुढील परिष्कृत आपल्या शोध फिल्टर. शोधण्यासाठी आपल्या पती जलद आधारित त्यांचे व्यक्तिमत्व, नाही फक्त त्यांच्या दिसते. हिट आम्ही एक विलक्षण पर्याय आहे, तर आपण शोधत आहात एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग देखील म्हणून कार्य करते एक सामाजिक मीडिया अनुप्रयोग. प्लॅटफॉर्म पाहतो जवळजवळ. दशलक्ष रोज सक्रिय वापरकर्ते आणि दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते, — ऑनलाइन शोध नेटवर्क. आणि आपण जा डेटिंगचा विभाग वर, आपण शोधू दाबा की आम्ही अव्वल स्थानावर प्रती देश. हिट आम्ही वाहिले स्वत प्रदान सर्व साधने आपल्याला आवश्यक «पूर्ण रिअल लोक विनामूल्य. «गती तारीख ‘ आगामी गती डेटिंगचा आणि सामाजिक रात्री — सर्व पत्रकार एक बटण आहे. आपण हे करू शकता तिकीट बुक आणि फिल्टर घटना आपल्या चव भागविण्यासाठी करू इच्छित आहे, आणि आवश्यक सर्व स्थान जागरूकता. दरम्यान, या मालिकेतील मिनी फेस-टू-फेस तारखा आहेत, जे येथे आयोजित स्थळे ओलांडून देश, ‘ पूर्ण करण्यासाठी बरेच संभाव्य सामने, आणि आपण अगदी मित्रांना आमंत्रित करण्यासाठी एक रात्र बाहेर तो. तेव्हा लुईस म्हणतो ते मुक्त आहोत, ते खरोखर याचा अर्थ असा तो आहे. संप्रेषण सामने पाठवून आभासी चुंबने तयार करण्यासाठी एक मित्र यादी पाहून कोण, आपण हे करू शकता प्रत्यक्ष व्यवहारात काहीही या अनुप्रयोग आहे. साठी उपलब्ध, प्रयत्नशील मदत करण्यासाठी एकेरी नवीन लोक भेटू त्यांना जवळ किंवा सर्व —. ‘, तारखा, संबंध, किंवा अगदी लग्न, प्रवास सोपा आणि मजा एक. — मार्ग तारीख, आणि आम्ही दिसत नाही की बदलत कधीही लवकरच. हे देखील छान दिसेल की त्यामुळे त्यांना अनेक ऑफर मुक्त, व्यापक सदस्यता, त्यामुळे आपण अधिक लक्ष केंद्रित करू शकता योग्य व्यक्ती शोधताना आपण आणि कमी. — डेटिंगचा सल्ला, मी सामग्री देखरेख धोरण, सामाजिक मीडिया प्रतिबद्धता, आणि मीडिया संधी. ‘ चीज किंवा माझ्या वर्ष प्रेम प्रकरण लिओनार्डो, मी ऐकत बीटल्स पाहणे, हॅरी पॉटर (मी एक अभिमान.), किंवा पिण्याचे. डेटिंग सल्ला एक संग्रह आहे डेटिंगचा तज्ञ कोण अधिकृत मान्यता दिलेली बुद्धी वर ‘सर्व गोष्टी डेटिंग’ दैनिक आहे. अस्वीकृती: महान प्रयत्न केले आहेत राखण्यासाठी विश्वसनीय डेटा सर्व देते सादर केले. तथापि, हा डेटा प्रदान हमी न. वापरकर्ते नेहमी तपासा ऑफर प्रदाता आहे अधिकृत संकेतस्थळ चालू अटी आणि तपशील. आमच्या साइट भरपाई प्राप्त पासून अनेक देते साइटवर सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे उत्पादने दिसून ओलांडून (समावेश, उदाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). आमच्या साइट समावेश नाही संपूर्ण विश्वाचा उपलब्ध करून देते. संपादकीय मते व्यक्त साइटवर काटेकोरपणे आहेत आमच्या स्वत: च्या आणि नाही आहेत प्रदान, त्याद्वारे मान्यताप्राप्त, किंवा मंजूर करून जाहिरातदार.\n← डेटिंगचा जर्मनी नखरा गप्पा चित्र संपर्क\nमोफत ऑनलाइन गप्पा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/shlok-andhale-dear-39409", "date_download": "2019-02-18T16:56:30Z", "digest": "sha1:ZTIMFFTEGQPTX2IGQ4HBWAISN4NH5V6D", "length": 12263, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "shlok andhale dear हृदयदाता मिळण्यापूर्वीच श्लोक आंधळेचे निधन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nहृदयदाता मिळण्यापूर्वीच श्लोक आंधळेचे निधन\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nनाशिक - बालकांना हृदयदानासाठी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अभियानाशी संबंधित श्लोक सुनील आंधळे या दीड वर्षाच्या मुलाचे याआधीच निधन झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्याला वाचविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, असे आंधळे परिवाराकडून सांगण्यात आले.\nनाशिक - बालकांना हृदयदानासाठी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अभियानाशी संबंधित श्लोक सुनील आंधळे या दीड वर्षाच्या मुलाचे याआधीच निधन झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्याला वाचविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, असे आंधळे परिवाराकडून सांगण्यात आले.\n\"सकाळ'मध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या \"वुई द सोशल' या साप्ताहिक स्तंभामध्ये चिमुकल्या श्लोकसाठी आवश्यक असलेल्या हृदयाचा संदर्भ होता. तथापि, त्याच्या वयाला व वजनाला मिळत्याजुळत्या हृदयाचा दाता मिळण्यापूर्वीच गेल्या 16 मार्चला तो हे जग सोडून गेला. त्याच्या मोठ्या बहिणीचेही ती एक वर्षाची असताना हृदय निकामी होण्याच्या आजाराने निधन झाले होते, असा संदर्भही आंधळे कुटुंबाकडून देण्यात आला. आराध्या मुळे या चार वर्षांच्या मुलीला तरी हृदयदाता मिळावा, यासाठी गेले दोन दिवस ट्विटर व अन्य सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ म��ाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nदगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना पोलिसांची विनवणी (व्हिडिओ)\nश्रीनगर- पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र, या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय...\nराष्ट्रप्रेमाची \"भरती' अन् कर्तव्यनिष्ठेला \"ओहोटी'\nगुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला भीषणच होता. या हल्ल्याच्या जखमा अनेक वर्षे प्रत्येक भारतीयांच्या मनावर भळभळत राहतील. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parabharat-flavor-nominated-nominal-2000-2500-rupees-13066", "date_download": "2019-02-18T17:54:53Z", "digest": "sha1:AH7FLT3ZZNKMJWV2LMQCSKBCBJD36VPS", "length": 17031, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Parabharat Flavor nominated for nominal 2000 to 2500 rupees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जा���न कधीही करू शकता.\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nपरभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होती. फ्लाॅवरला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली.\nशेंगवर्गीय भाज्यामध्ये वालाची २ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक असताना २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होती. फ्लाॅवरला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली.\nशेंगवर्गीय भाज्यामध्ये वालाची २ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक असताना २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.\nपालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरची ८० क्विंटल आवक होऊन १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. मेथीच्या १२ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले.\nढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर ��िळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.\nकाकडीची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची ४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. बीट रुटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.\nगवा टोमॅटो मिरची भेंडी okra\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/dabangg-3-itemized-with-karina-item/", "date_download": "2019-02-18T16:50:45Z", "digest": "sha1:S5RBWBL3ULZHJNJZB2ZVKAFYLYC27ZHS", "length": 11559, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“दबंग 3’मध्ये करिनाचे आयटम सॉंग? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“दबंग 3’मध्ये करिनाचे आयटम सॉंग\nबॉलीवूडमधील किंग खान अर्थात सलमान खान लवकरच “चुलबूल पांडे’च्या रुपात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. सलमान खान पुढील वर्षी “दबंग 3’च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. “दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे.\n“दबंग’ आणि “दबंग 2′ प्रमाणे “दबंग 3′ मध्येदेखील सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असेल, हे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटात सोनाक्षी एकटीच नसेल, तर सोनाक्षीसोबत बॉलिवूडची लाडकी बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूरसुद्धा या झळकणार असल्याचे वृत्त मिळाले आहे.\n“दबंग’च्या दुसऱ्या भागात करिना “फेव्हिकोल से’ या आयटम सॉंगमध्ये पाहायला मिळा���ी होती. हे आयटम सॉन्ग खूप गाजले. त्यानंतर आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागात करिना पुन्हा एकदा आयटम सॉन्ग करणार आहे. तसेच चित्रपटात करिनाची एक भूमिका असणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभा निवडणुकीतून रजनीकांत यांची माघार\nअर्जुन रामपालची कन्याही करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nसंजय लीला भंसालीच्या आगामी चित्रपटात ईशान खट्टर\nपुलवामा हल्ल्याला उत्तर द्यायलाच हवे : विकी कौशल\n#PulwamaAttack निर्णायक कारवाई करणे आवश्यक आहे : कंगनात राणावत\n#PulwamaAttack : …सरणावरची आग अजूनही विझली नाही – जितेंद्र जोशी\nअक्षरा सिंहच्या कार्यक्रमावर दगडफेक\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपि��गलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-24-may-2018/", "date_download": "2019-02-18T16:54:47Z", "digest": "sha1:AT7Y5PYQHX4WIWHYHDDHCH3JL5IE5HMJ", "length": 14577, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 24 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nतीन दिवसीय’ स्मार्ट सिटीज इंडिया 2018 एक्सपो’ची, नवी दिल्लीमध्ये सुरुवात झाली. या प्रदर्शनासह पाच प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. यात आकर्षक आणि सुरक्षित शहरे विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून हे आयोजन करण्यात आले आहे ज्यात नागरिकांचा अभिमान, उत्कटता आणि भावना जागृत होणे आवश्यक आहे.\nलासनेट ग्लोबल बर्ड ऑफ डिसीज अभ्यासानुसा, 195 देशांमधील हेल्थकेअर ऍक्सेस अँड क्वालिटी इंडेक्स (एचएएसी इंडेक्स) वर गुणवत्ता आ���ि आरोग्यसेवा मिळवण्याच्या दृष्टीने भारत 145 व्या क्रमांकावर आहे.\nजेडी (एस) -कॉंग्रेस गठबंधन सरकारचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली.\nन्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ने स्टेसी कनिंघम यांची प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती केली, त्या 226 वर्षांपासून एक्सचेंजची पहिली महिला प्रेसिडेंट ठरल्या आहेत.\nएम. वेंकटेश यांची मंगलोर रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने हवाई नेव्हिगेशन प्रणालीवर सहयोगी संशोधन करण्याकरिता हात मिळवला आहे.\nदक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तातडीने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.\nपुढील तिमाहीच्या समाप्तीनंतर ऑप्टिमस इन्फ्राकॉम भारतात नवीन ब्लॅकबेरी स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.\nतेजस्विनी सावंतने म्युनिकमध्ये आयएसएफएफ वर्ल्ड कप रायफल / पिस्तूल स्टेजच्या पहिल्या दिवशी महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.\nज्येष्ठ चित्रपट आणि थिएटर अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचे नुकतेच निधन झाले आहे. तो 81 वर्षांचे होते.\nPrevious (Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\nNext (Saraswat Bank) सारस्वत बँकेत 300 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:15:36Z", "digest": "sha1:THPRPNIQKTRVJQSWQW3B6552XCUHO7V5", "length": 14121, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कडक नियमांमुळे कर्जाच्या वितरणावर परिणाम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकडक नियमांमुळे कर्जाच्या वितरणावर परिणाम\nमुंबई -अनुत्पादक भांडवलाबाबत 12 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या कठोर नियमांत सवलत देण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिल्यामुळे बॅंकांकडून पायाभूत क्षेत्राला देण्यात येणाऱ्या कर्जावर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे व्यावसायिक बॅंकांनी म्हटले आहे. या नियमांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nव्याजाचा भरणा करण्यास एक दिवसाचा उशीर झाला तरी संबंधित खाते थकबाकीच्या यादीत टाकण्याची तरतूद नव्या नियमांत आहे. तसेच थकबाकीदारांविरुद्ध विहित वेळेत राष्ट्रीय कंपनी लवादाकडे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याचेही बंधन बॅंकांवर घालण्यात आले आहे. या नियमांत काही प्रमाणात सवलत देण्याची मागणी बॅंकांकडून करण्यात आली होती. तथापि, ती रिझर्व्ह बॅंकेने फेटाळून लावली आहे. एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या नियमांवर रिझर्व्ह बॅंक ठाम आहे. आता बॅंका अधिक सावध होऊन जोखीम टाळतील. विशेषत: ऊर्जा, रस्ते आणि बंदरे यासारख्या क्षेत्रांना दीर्घ मुदतीची कर्जे देताना बॅंका जोखीम पत्करणार नाहीत. बहुतांश कर्ज पुनर्रचनेची प्रकरणे याच क्षेत्रातील आहेत.\nएका सरकारी बॅंकेच्या अधिकाजयाने सांगितले की, देशाच्या विकासात या क्षेत्राला महत्त्व आहे. त्यांना भांडवल उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. तथापि, या क्षेत्रांत जोखीमही सर्वाधिक आहे.विशेष म्हणजे ही जोखीम प्रवर्तकांच्या हातात नसते. अशा बेभवरशाच्या क्षेत्राला कर्ज देताना बॅंका आता हा�� आखडता घेतील. हे प्रकल्प दीर्घ मुदतीचे असतात. त्यात भूसंपादन, पर्यावरण मंजुऱ्या आणि इतर तांत्रिक कारणे जोखीम निर्माण करतात.\nकर्ज मंजूर करताना या बाबी गृहीत धरल्या जात नाहीत. कर्ज एक वर्ष मुदतीचे असेल, तर जोखमेचा अंदाज आम्ही बांधू शकतो; पण 12 वर्षे मुदतीच्या कर्जात पुढे काय जोखीम निर्माण होईल, याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. विकासदर वाढण्यासाठी कंपन्यांनी भांडवलाचा अधिक वापर करण्याची गरज आहे, मात्र त्याला बऱ्याच मर्यादा येऊ लागल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतप��े कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/international-marathi-infographics/pakistan-election-2018/articleshow/65131870.cms", "date_download": "2019-02-18T17:36:10Z", "digest": "sha1:DCFQDWUB5LURX2TVENYPPAMPA5T7FYNV", "length": 8936, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "International Marathi Infographics News: pakistan election 2018 - पाकिस्तान निवडणूक: २७२ जागांसाठी १०० पेक्षा अधिक पक्ष | Maharashtra Times", "raw_content": "\nपाकिस्तान निवडणूक: २७२ जागांसाठी १०० पेक्षा अधिक पक्ष\nअराजकाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २७२ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत शंभराहून अधिक पक्ष उतरले असून ३,४५९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. यावेळची निवडणूक मागील निवडणुकांपेक्षा अनेकार्थांनी वेगळी आहे.\nअराजकाच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या पाकिस्तानमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २७२ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत शंभराहून अधिक पक्ष उतरले असून ३,४५९ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. यावेळची निवडणूक मागील निवडणुकांपेक्षा अनेकार्थांनी वेगळी आहे.\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:पाकिस्तान निवडणूक|पाकिस्तान|निवडणूक|Pakistan election|pakistan election 2018|Pakistan\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nजगातील सर्वात श्रीमंत माणसं\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपाकिस्तान निवडणूक: २७२ जागांसाठी १०० पेक्षा अधिक पक्ष...\nइतर देशांच्या तुलनेत भारतात निवृत्तीचे वय कमी...\nकोणत्या देशाचा कारभार सर्वाधिक पारदर्शक\nकोण आहेत खालिदा झिया\nस्थलांतरितांमध्ये भारतीयांची संख्या वाढतेय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/yavatmal-zilla-parishad-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:25:32Z", "digest": "sha1:KKICMVFF5GM65VMMTC2M7S4Y3FYIH2Q4", "length": 11554, "nlines": 134, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Yavatmal District, Yavatmal Zilla Parishad Recruitment 2017", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nयवतमाळ जिल्हा परिषदेत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nवैद्यकीय अधिकारी गट अ [Medical Officer]\nशैक्षणिक पात्रता : MBBS\nवयाची अट : 23 जून 2017 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ भावे मंगल कार्यालयासमोर, यवतमाळ\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2017\nPrevious (BEST) बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन विभागात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\nNext (YCMOU) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक प्रवेश प्रक्रिया 2017-18\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांची भरती\nऔरंगाबाद महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदांची भरती\n(ZP Beed) बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ‘अंशकालीन सेविका’ पदांच्या 182 जागा\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nय�� संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z110205191709/view", "date_download": "2019-02-18T16:56:38Z", "digest": "sha1:LWY4ZPRCC27FHRVTB7UKWGLONHQWO6SC", "length": 16018, "nlines": 140, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एक्कावन्नावे वर्ष", "raw_content": "\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|\nतिसरे व चौथे वर्ष\nआठवे वर्ष व नववे वर्ष\nपंधरावे व सोळावे वर्ष\nसतरावे व अठरावे वर्ष\nअठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष\nऐक्केचाळिसावे व बेचाळिसावे वर्ष\nत्रेचाळीसावे व चव्वेचाळिसावे वर्ष\nपंचेचाळीसावे व सेहेचाळीसावे वर्ष\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एक्कावन्नावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nगादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे.\"\nगादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे.\"\nआयुष्यात अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई आता खूप थकल्या होत्या. श्री आईची अगदी मनापासून सेवा करीत. एके दिवशी रात्री श्री आईचे पाय चेपीत बसले असता ते तिला म्हणाले, \"आई, तू आता म्हातारी झालीस, तुझी काही इच्छा असली तर सांग. मी खात्रीने ती पूर्ण करीत.\" हे ऐकून आईच्या डोळ्यांत पाणी आले आणि म्हणाली, \"गणू, माझे आता काय राहिले आहे तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले, माझा देह थकत चालला आहे, मनात येते की, एकदा काशीयात्रा घडावी, गंगास्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल.\" आईचे हे बोलणे ऐकून श्री म्हणाले, \"वा तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले, माझा देह थकत चालला आहे, मनात येते की, एकदा काशीयात्रा घडावी, गंगास्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल.\" आईचे हे बोलणे ऐकून श्री म्हणाले, \"वा फारच उत्तम. मग उद्याच आपण निघायचे का फारच उत्तम. मग उद्याच आपण निघायचे का तुला काशीयात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागले.\" त्यावर आई म्हणाली, \"अरे, पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील तुला काशीयात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागल��.\" त्यावर आई म्हणाली, \"अरे, पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील घराचा वासादेखील कोणी इथे शिल्लक ठेवणार नाही.\" त्यावर श्री म्हणाले, \"आई, त्याची तू काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो.\" आईला असे आश्वासन देऊन श्रींनी काशीयात्रेची सर्व तयारी केली. श्रींच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती, पण आपण पुढे केव्हातरी खात्रीने जाऊ अशी तिची समजूत घालून त्यांनी तिला माहेरी धाडून दिले. गीताबाई काशीयात्रेस जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते. गावचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले. शेवटी श्री आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले. रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले. तेव्हा गीताबाई म्हणाल्या, \"घराकडे लक्ष असू द्या, बरं का, यात्रा संपवून मी लवकर परत येते.\" त्यावर श्री म्हणाले, \"आई, तू तर थकली आहेस, कोणास ठाऊक काळ कसा येईल घराचा वासादेखील कोणी इथे शिल्लक ठेवणार नाही.\" त्यावर श्री म्हणाले, \"आई, त्याची तू काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो.\" आईला असे आश्वासन देऊन श्रींनी काशीयात्रेची सर्व तयारी केली. श्रींच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती, पण आपण पुढे केव्हातरी खात्रीने जाऊ अशी तिची समजूत घालून त्यांनी तिला माहेरी धाडून दिले. गीताबाई काशीयात्रेस जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते. गावचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले. शेवटी श्री आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले. रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले. तेव्हा गीताबाई म्हणाल्या, \"घराकडे लक्ष असू द्या, बरं का, यात्रा संपवून मी लवकर परत येते.\" त्यावर श्री म्हणाले, \"आई, तू तर थकली आहेस, कोणास ठाऊक काळ कसा येईल घराचा लोक कशाला ठेवतेस घराचा लोक कशाला ठेवतेस आपण त्याची वाट लावू \" असे म्हणून श्रींनी चिंतुबुवांना बोलावून घेतले. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. चिंतुबुवांना मंत्र म्हणायला सांगून सर्वांच्या नावाने पाणी सोडले. ’जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तु पाहिजे ती घेऊन जावी ’, असे म्हणायचा अवकाश, पंधरा मिनिटांत घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. त्यावर श्री आईला म्हणाले, \"तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही, चल आता.\" हे सर्व पाहून आई म्हणाली, \"गणू, मला वाटळे होते की, तुला प्रापंचिक शहाणपण आले, पण नाही रे नाही, तू होतास तसाच बैरागी आहेस. कोणच्या वेळी काय करशील याचा नेम नाही.\" श्री आईला घेऊन प्रथन नाशिकला आहे, रामाचे दर्शन घेऊन पुढे प्रयागला गेले. तेथे आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले व वेणीमाधवाच्या चरणी घालून अक्षयवट दाखविला. तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करविला. तीन रात्री तेथे राहून सर्वजण काशीला आले. स्टेशनवर श्रींना उतरवून घेण्यास श्रींचा मसुरियादीन शिवमंगल नावाचा श्रीमंत पंडा आला होता. श्रींचा मुक्काम भोसल्यांच्या गंगामहालमध्ये एखाद्या संस्थानिकाप्रमाणे झाला. श्री आईला घेऊन तेथे महिनाभर राहिले. श्री स्वतः आईला गंगास्नानासाठी उचलून घेऊन जात व नंतर विश्वेश्वराच्या दर्शनाला नेत. वाटेतल्या सर्व भिकार्यांना ती दान देई. आईच्या हाताने वस्त्रे व पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही. श्री काशीस असताना श्रींना आत्मानंद सरस्वती यांच्यासारखे अनेक विद्वान, साधनी संन्यासी भेटायला येत. तसेच बाबू भट नावाचे द्शग्रंथी, हिंदी व संस्कृत भाषेचे जाणकार श्रींना भेटले. १२ वर्षे मौन धरून १३ कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण करणारे शांताश्रम स्वामी यांचाही श्रींशी खूप संबंध आला. काशीला महिनाभर राहून श्री गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला आली. तेथे आल्यावर गीताबाईंना खूप थकवा वाटू लागला. शक्ती क्षीण होऊ लागली. औषध घेण्य़ास तिने संमती दिली नाही. खाणे बंद होऊन त्या दुधावर राहू लागल्या. श्री त्यांच्याबरोबर सतत बसून सेवा करीत होते. शरयूमध्ये स्नान करून रामरायाचे दर्शन घेतले. श्रींनी तिला घाटावर गादी घालून बसविले व तिच्या हातून खूप दानधर्म करविला. \"गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे.\" असे श्री म्हणाले. आईने मनसोक्त दान केल्यावर श्रींनी रामरायाला नैवेद्य करून गावजेवण घातले. आईला विचारले, \"तुझी आणखी काही इच्छा शिल्लक आहे का आपण त्याची वाट लावू \" असे म्हणून श्रींनी चिंतुबुवांना बोलावून घेतले. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. चिंतुबुवांना मंत्र म्हणायला सांगून सर्वांच्या नावाने पाणी सोडले. ’जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तु पाहिजे ती घेऊन जावी ’, असे म्हणायचा अवकाश, पंधरा मिनिटांत घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. त्यावर श्री आईला म्हणाले, \"तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही, चल आता.\" हे सर्व पाहून आई म्हणाली, \"गणू, मला वाटळे होते की, तुला प्रापंचिक शहाणप��� आले, पण नाही रे नाही, तू होतास तसाच बैरागी आहेस. कोणच्या वेळी काय करशील याचा नेम नाही.\" श्री आईला घेऊन प्रथन नाशिकला आहे, रामाचे दर्शन घेऊन पुढे प्रयागला गेले. तेथे आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले व वेणीमाधवाच्या चरणी घालून अक्षयवट दाखविला. तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करविला. तीन रात्री तेथे राहून सर्वजण काशीला आले. स्टेशनवर श्रींना उतरवून घेण्यास श्रींचा मसुरियादीन शिवमंगल नावाचा श्रीमंत पंडा आला होता. श्रींचा मुक्काम भोसल्यांच्या गंगामहालमध्ये एखाद्या संस्थानिकाप्रमाणे झाला. श्री आईला घेऊन तेथे महिनाभर राहिले. श्री स्वतः आईला गंगास्नानासाठी उचलून घेऊन जात व नंतर विश्वेश्वराच्या दर्शनाला नेत. वाटेतल्या सर्व भिकार्यांना ती दान देई. आईच्या हाताने वस्त्रे व पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही. श्री काशीस असताना श्रींना आत्मानंद सरस्वती यांच्यासारखे अनेक विद्वान, साधनी संन्यासी भेटायला येत. तसेच बाबू भट नावाचे द्शग्रंथी, हिंदी व संस्कृत भाषेचे जाणकार श्रींना भेटले. १२ वर्षे मौन धरून १३ कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण करणारे शांताश्रम स्वामी यांचाही श्रींशी खूप संबंध आला. काशीला महिनाभर राहून श्री गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला आली. तेथे आल्यावर गीताबाईंना खूप थकवा वाटू लागला. शक्ती क्षीण होऊ लागली. औषध घेण्य़ास तिने संमती दिली नाही. खाणे बंद होऊन त्या दुधावर राहू लागल्या. श्री त्यांच्याबरोबर सतत बसून सेवा करीत होते. शरयूमध्ये स्नान करून रामरायाचे दर्शन घेतले. श्रींनी तिला घाटावर गादी घालून बसविले व तिच्या हातून खूप दानधर्म करविला. \"गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे.\" असे श्री म्हणाले. आईने मनसोक्त दान केल्यावर श्रींनी रामरायाला नैवेद्य करून गावजेवण घातले. आईला विचारले, \"तुझी आणखी काही इच्छा शिल्लक आहे का \" आई म्हणाली, \"मुळीच नाही. फक्त ’रामराम ’ म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे.\" दुसरे दिवशी श्रींच्या मांडीवर सकाळी गीताबाईनी शांतपणे ’रामराम ’ म्हणत देह ठेवला व आपल्या जीवाचे कल्याण करून घेतले.\nन. ( तंजा . म .) झाप . ( ता . कीड )\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nश��वचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/talgad-fort/", "date_download": "2019-02-18T16:03:59Z", "digest": "sha1:4DQGZBKPEJHN7O6JQGFKTKH5LDASKU3C", "length": 3952, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "तळगड किल्ल्या Talgad Fort | m4marathi", "raw_content": "\nमुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या अलीकडे इंदापूरजवळ तळगावाकडे जाण्यासाठी फाटा आहे.\nरोह्याला अनेक डोंगररांगांनी वेढलेले आहे. ह्या डोंगरराजीत अनेक किल्ले असून “तळगड” हा त्यापैकीच एक आहे.\nरोहा समुद्राजवळच आहे. म्हणूनच ह्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळगड व घोसाळगड स्वराज्यात सामील करवून घेतले. नंतर, मिर्झाराजे जयसिंगांसोबत झालेल्या तहात स्वतःकडे ठेवलेल्या बारा किल्ल्यांपैकी एक म्हणजे “तळगड”. पुढे १८१८ साली इंग्रज अधिकारी जनरल प्राथरने हा किल्ला स्वराज्यापासून हिरावून घेतला. किल्ल्याची तटबंदी तसेच अनेक बुरुज आजही सुस्थितीत असून किल्ल्यावरून घोसाळगड, महाड तसेच रोह्याची खाडी असा परिसर सहजरीत्या व्यवस्थित बघता येतो. किल्ल्यावर निवासाची व्यवस्था नाही, मात्र तळगावात असून तेथून किल्ल्यावर केवळ अर्ध्या तासात पोहोचता येते.\nचांदपूर, ता. तुमसर जि. भंडारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:14:04Z", "digest": "sha1:TGWIWFARM3DPNZIFV2HGJNZLJI6DQG4Z", "length": 5531, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "उल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ’ - उल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ’ -", "raw_content": "\nउल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ’\nउल्का गुप्ताला मराठीची ‘ओढ’\n‘झाँसी कि रानी’ मालिकेतील छोट्या लक्ष्मीबाईच्या व्यक्तिरेखेने प्रचंड लोकप्रियता लाभलेली अभिनेत्री उल्का गुप्ता आगामी ‘ओढ’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. ‘सोनाली एंटरटेनमेंट हाऊस’ निर्मित, ‘जी. एस. फिल्मस अकादमी प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘ओढ.. The Attraction’ या मराठी सिनेमाची निर्मिती एस. आर. तोवर यांनी केली असून दिग्दर्शन दिनेश ठाकूर करीत आहेत.\nमैत्रीला वयाचे बंधन नसतं पण समवयस्क मुलगा आणि मुलगी यांच्यातही निखळ मैत्री असू शकते यावर समाजाचा विश्वास बसत नाही. अशाच एका निर्मळ मैत्रीची कथा ‘ओढ’ या सिनेमामधून उल��डणार आहे. मोहन जोशी, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, शशिकांत केतकर, जयवंत भालेकर सारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्यासाठी उल्का उत्साही असून या सिनेमाचे चित्रीकरण लातूर, तुळजापूर, ताकविकी परिसरात सुरु आहे. उल्का सोबत गणेश तोवर हा नवोदित अभिनेता या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. मोहन जोशींच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला उल्का यात पहायला मिळणार आहे. याआधी तिने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलंय. तेलगु, तमिळ, हिंदी, इंग्लिश भाषांवर प्रभुत्व असणारी उल्का गुप्ता सध्या मराठी भाषेचे धडे गिरवीत असून मराठी वाचनाचाही ती सराव करतेय.\n‘ओढ’ चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक दिनेश ठाकूर यांचीच असून संवाद गणेश कदम यांनी लिहिलेत. चित्रपटातील गीते अभय इनामदार, संजाली रोडे, कुकू प्रभास, कौस्तुभ यांनी लिहिली असून त्यांना संगीत प्रवीण कुंवर यांनी दिलंय. ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर व्ही. एन. रेड्डी यांचे सुपुत्र रविकांत रेड्डी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करीत आहेत. स्वप्नील बांदोडकर, डॉ. नेहा राजपाल, रोहित राऊत, आनंदी जोशी व जावेद अली या गायकांनी ‘ओढ’ चित्रपटाची गीते गायली आहेत.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Naming-the-Kapileshwar-Railway-Bridge-today/", "date_download": "2019-02-18T17:21:26Z", "digest": "sha1:WGOF7J7T2A46F53JW7CBNBYT4AROF3CR", "length": 3742, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कपिलेश्वर रेल्वे उड्डाण पुलाचे आज नामकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Belgaon › कपिलेश्वर रेल्वे उड्डाण पुलाचे आज नामकरण\nकपिलेश्वर रेल्वे उड्डाण पुलाचे आज नामकरण\nकपिलेश्वर मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे मंगळवारी ‘श्री कपिलेश्वर उड्डाणपूल’ असे नामकरण होणार आहे. सकाळी 11 वा. उड्डाणपुलाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.\nनुकताच पार पडलेल्या मनपा सर्वसाधारण बैठकीत या पुलाला ‘कपिलेश्वर उड्डाणपूल’ नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंगळवारी या पुलाचे नामकरण होणार आहे. कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, नगरसेवकांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Students-waiting-for-scholarships/", "date_download": "2019-02-18T17:17:59Z", "digest": "sha1:U6SVW2YSJEUG2JR6LUMYCUJ736WFSTEK", "length": 6374, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Jalna › विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत\nसमाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती यंदा त्रुटी, आर्थिक तरतुदीअभावी अडकली आहे. जवळपास 20 हजार 897 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे़ शैक्षर्णिक वर्ष संपले असून अजूनपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने, शेतकरी कर्जाप्रमाणे विद्यार्थ्यांची अवस्था झाली आहे.\nराज्य सरकारने मोठा गाजावाजा करत महाडीबीटी (महाराष्ट्र - डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) या पोर्टलचे उद्घाटन केले. आता सरकार ऑनलाइन सुपरफास्ट चालणार असा दिखावाही केला, मात्र या पोर्टलचे उद्घाटन करताना त्याची तपासणी केली नाही. त्यामुळे सरकारच्या या ऑनलाइन सुपर फास्टला आयटी विभागाला लाल सिग्नल लागला आहे. या सवार्र्ंचा फटका शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण घेणार्या विद्याथ्यार्र्ंना बसला आहे. 2017-18 है शैक्षर्णिक वर्ष संपले असून, अजूनपर्यंत विद्याथ्यार्र्ंना शिष्यवृत्ती मिळालेली नाही.\nकेंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्या��ना शैक्षणिक मदत म्हणून समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते़ जालना जिल्ह्यात 2016 - 17 या शैक्षणिक वर्षात 31 हजार 233 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील सर्वच विद्याथ्यार्र्ंना यावर्षी शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली़ शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी महाडीबीटी पोर्टलमुळे सुरुवातीपासून शिष्यवृत्तीमध्ये गोंधळ निर्माण निर्माण झाला. या पोर्टलवर अगोदर ऑनलाइन फॉर्म मागविण्यात आले. त्यातील तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म भरण्यास अडचणी येत बराच गोंधळ झाला होता. त्यानंतर पुन्हा महाविद्यालयात नवीन विद्याथ्यार्र्ंना ऑफलाइन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच जुन्या पोर्टलवर फॉर्म भरण्याचे सुविधा करण्यात आली.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/All-the-police-stations-in-the-district-will-be-smart/", "date_download": "2019-02-18T17:26:00Z", "digest": "sha1:LDUICMVUEOH4J4ALVEHB3AVLOBPKU4H4", "length": 8451, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी होणार स्मार्ट | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी होणार स्मार्ट\nजिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी होणार स्मार्ट\nजिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाणी पायाभूत सुविधांसह अद्ययावत तंत्रज्ञानासह परिपूर्ण करण्यासाठी येत्या 1 मेअखेर जिल्ह्याची सारी पोलिस यंत्रणा स्मार्ट करण्यावर प्राधान्य देण्यात येत आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दैनंदिनी कामकाजात इंटरनेट सुविधांसह संगणकाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. असेही ते म्हणाले.\nशाहूवाडी उपविभागातील पोलिस ठाणी काही दिवसांत स्मार्ट होत आहेत. परिक्षेत्रांतर्गत सातारा जिल्ह्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणी स्मार्ट करण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.\nसुस्थितीत व प्रशस्त जागेसह सर्वसोयींनीयुक्त पोलिस ठाणी, स्वागत कक्ष, फर्निचर, स्वतंत्र मुद्देमाल कक्षासह शस्त्रसाठा, रेकॉर्डरूम, कर्मचार्यांसाठी विश्रांतीगृह, लॉकअपमध्ये पुरेशी हवा, स्वच्छतागृह, स्वतंत्र मुलाखत कक्षाचा अंतर्भाव असेल. समीर रूपलग, सेजल रूपलग या दाम्पत्याच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्याचे रूपडं बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nपोलिस ठाण्यांतर्गत सीसीटीव्ही, सीटीएनएस प्रणालीच्या अनुषंगाने कॅस सॉफ्टवेअर व हार्डवेअरचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. इंटरनेट सुविधा, संगणकासह प्रिंटर, झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, स्कॅनर या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.असेही ते म्हणाले. स्मार्ट योजनेंतर्गत कायदा व गुन्ह्याची सत्यता पडताळून कार्यवाही करणे, विनाविलंब अर्जाची स्वीकृती, गुन्ह्याची तीव्रता कमी न करणे, कमीत कमी वेळेत घटनास्थळाची पाहणी करणे, अशिक्षित व कायद्याचे ज्ञान नसलेल्या तक्रारदारास योग्य सल्ला देणे, तक्रारदारास तक्रार नोंदविल्यानंतर प्रत देण्यासह शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करण्याबाबत अधिकारी, कर्मचार्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nशांतता समित्यांची पुनर्रचना करा कोल्हापूर परिक्षेत्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांची विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी येथे बैठक झाली. चार तास चाललेल्या बैठकीत परिक्षेत्रांतर्गत शांतता-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सूचना देण्यात आल्या. शहरासह जिल्ह्यातील शांतता समित्यांची पुनर्रचनेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावेत, असेही विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/chiplun-today-congress-district-melava/", "date_download": "2019-02-18T16:51:20Z", "digest": "sha1:QZRLB3PV2LQY6UBPVPLISDAAJVOOVKMK", "length": 11718, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिपळूण : काँग्रेसच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › चिपळूण : काँग्रेसच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष\nचिपळूण : काँग्रेसच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष\nचिपळूण : शहर वार्ताहर\nप्रदीर्घ कालावधीनंतर चिपळुणात काँग्रेसचा जिल्हा मेळावा सोमवारी होत आहे. काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या निमित्ताने रमेश कदम यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय मैदानावर अष्टपैलू कामगिरी करण्याची जबाबदारी आली आहे.\nराजकीयदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या व कोकणातील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या चिपळुणात प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच काँग्रेस पक्षाचा जिल्हा मेळावा होत आहे. माजी आमदार रमेश कदम यांच्यावर पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. पदाची जबाबदारी मिळताच कदम यांनी आपल्या होम पिचवर अल्प कालावधीतच जिल्हा काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.\nचिपळूणचे राजकीय मैदान हे सर्व दृष्टीने संवेदनशिल व कोकणचे राजकीय केंद्र मानले जाते. या राजकीय मैदानावर विविध राजकीय पक्षांचे प्रमुख व नेत्यांच्या उपस्थितीत अनेक मेळावे व शिबिरे झाली. चिपळूणच्या राजकीय मैदानात बाजी मारणारा कोकणातील नेता आपल्या राजकीय आलेखाची कमान चढती ठेवतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या गोष्टींचा विचार करता ज���या चिपळुणात सेना, राष्ट्रवादीचा उदय होण्यापूर्वी केवळ काँग्रेसचेच पूर्वांपार वर्चस्व होते. परंतु मध्यंतराच्या राजकीय परिवर्तनाच्या लाटेत सेना, राष्ट्रवादी, मनसे अशा व अन्य काही पक्षांची लाट कोकणकिनारी येऊन धडकली.\nदरम्यान, पक्षांतराच्या प्रवाहात कोकणातील राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते सामील झाले. त्या पैकीच माजी आमदार रमेश कदम यांनीदेखील काँग्रेस सोडून राष्ट्रवादीच्या प्रवाहात प्रवेश केला. सुरुवातीला कोकणात कदम यांनी काँग्रेसमधील स्वकियांसोबत राष्ट्रवादी पक्षाला बळकटी दिली. दरम्यान तत्कालिन माजी आमदार भास्कर जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. कदम व जाधव असे दोन कट्टर व राजकीयदृष्ट्या एकमेकांविरोधात टक्कर देणारे नेते एकाच छताखाली आल्यामुळे पक्षांतर्गत कलह टोकावर पोहोचला. या कलहामुळे कदम यांनी मागील लोकसभा निवडणुकीत शेकापबरोबर राजकीय सलोखा केला. तो देखील काही काळच राहिला. शेकापमध्ये न जमल्याने त्यांना राष्ट्रवादीत पुन्हा परतावे लागले. मात्र, राष्ट्रवादीत ते अस्वस्थच राहिले. दरम्यान, न. प. सार्वत्रिक निवडणुक त्यांच्या नेतृत्वाखालील चिपळूण न. प.त पराभवाचा फटका बसला. हा सर्वात मोठा राजकीय आघात सहन करीत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला राम-राम करीत न.प.तील सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश केला. परंतु भाजपची विचारसरणी व कार्यपद्धती त्यांच्या पचनी पडू शकली नाही. त्यातच न. प.तील सत्ताधारी भाजपकडून सुरुवातीपासूनच कामकाजामध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यांच्या चर्चेमुळे कदम यांची राजकीय पकड भाजपमध्ये घट्ट होऊ शकली नाही. कदम भाजपमध्ये गेले. मात्र, समर्थक त्यांच्यासोबत गेले नाहीत. अशा त्रिशंकू अवस्थेत सुमारे वर्षभर कदम यांनी राजकीय मैदानावर आपले अस्तित्त्व टिकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अस्वस्थ असलेल्या कदम यांनी अचानक भाजपला सोडचिठ्ठी देत मूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच काही कालावधीत त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. कदम यांच्यावर जबाबदारी दिल्याने राजकीय मैदानावर दुसर्या इनिंगला सुरुवात झाली आहे.\nज्या चिपळूणच्या मैदानात काँग्रेस नगण्य म्हणून गणली जात आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत व एका सतरंजीवर बसतील एवढीच संख्या असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ज्याची हेटाळणी केली जात आहे अशा काँग्रेस पक्षाची धुरा कदम यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. वर्षभरातच लोकसभा, विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर नगण्य असलेल्या काँग्रेसला पूर्वीचे सुगीचे दिवस दाखविण्याचे काम कदम यांना करावे लागणार आहे.\nएकूणच राजकीय परिस्थिती पाहता जिल्हाध्यक्ष ते कार्यकर्ता अशाच सर्वच पातळीवर पक्ष बळकटीच्या कामासाठी रमेश कदम यांना अष्टपैलू कामगिरी करावी लागणार आहे. हे आव्हान कदम कसे पेलतात ते पहिल्यावहिल्या मेळाव्यातूनच स्पष्ट होईल.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/anna-hajare-in-aatpadi-sangli-on-20th-jan/", "date_download": "2019-02-18T16:40:23Z", "digest": "sha1:5FYUEWCQF4QP7FJJXN2VA25P2BERSJNI", "length": 6117, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अण्णा हजारे यांची २० जानेवारीला आटपाडीत सभा", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nअण्णा हजारे यांची २० जानेवारीला आटपाडीत सभा\nसांगली : लोकपाल व लोकनियुक्त यांची नियुक्ती करावी व शेतीमालाला रास्त हमीभाव मिळावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील अण्णा हजारे यांची पहिली सभा २० जानेवारी रोजी आटपाडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी दिली.\nप्रत्येक राज्यातील कृषीमूल्य आयोग अभ्यास करून कृषीमूल्य निर्धारित करून राज्यातील कृषीमूल्य अधिकारी केंद्र व केंद्रीय कृषीमूल्य आयोग व केंद्र शासन यांच्याकडे पाठवितात. पण केंद्र शासनाने आजअखेर यावर कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. या प्रमुख मागणीसाठीच अण्णा हजारे यांनी सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे. याशिवाय शेतक-यांच्या मुलभूत समस्या, शेतीमालाला हमीभाव, वीज व पाण्याची कायमस्वरूपी समस्या सोडविणे, शेतक-यांना दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करावी व केंद्र व राज्य शासनाने शेतक-यांचा १०० टक्के शेतीमाल हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे. आटपाडी येथील बचतधाम क्रीडांगणावर २० जानेवारी रोजी ही सभा होणार असल्याचेही कल्पना इनामदार यांनी सांगितले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nचारा घोटाळ्यात आज लालूंचा फैसला ; कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं केल आवाहन\nग्रामसेवक २६ डिसेंबरपासून बेमुदत सामुहिक रजेवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/news-about-rohit-sharma/", "date_download": "2019-02-18T15:57:05Z", "digest": "sha1:G36ISQJOM5CIOPMKF7NJBXO3AFO2HXGU", "length": 17682, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजी करणे महत्वाचे – रोहित शर्मा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रतिकूल परिस्थितीत फलंदाजी करणे महत्वाचे – रोहित शर्मा\nन्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या सामन्यानंतर व्यक्त केली प्रतिक्रिया\nवेलिंग्टन – न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या अखेरच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माने अखेरच्या सामन्यानंतर बोलताना संघातील आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीबद्दल खंत व्यक्त करताना सांगितले की, विश्वचषक स्पर्धा ही आता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना संघातील आघाडीच्या फळी कडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. जर विश्वचषक स्पर्धा भारतीय संघाला जिंकायची असेल तर संघातील खेळाडूंना मुख्यत्वे आघाडीच्या फळी���ील फलंदाजांना प्रतिकूल परिस्थीतीत चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.\nसामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, वेस्टपॅक स्टेडियमवरिल खेळपट्टीचे आम्ही निरक्षीण केले तेंव्हा आम्हाला लक्षात आले की, ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की आगामी विश्वचषकात अशा प्रकारच्या खेळपट्टीवर आम्हाला फलंदाजी करावी लागल्यास आम्ही त्या वेळीच्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे करु हे तपासायचे होते. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.\nआमचा निर्णय सामन्याच्या सुरूवातीलाच चांगलाच अंगलट आला होता. आम्ही 18 धावांतच आमच्या चार महत्वाच्या विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर आमच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी ओळखून फलंदाजी केली. सुरूवातीला 4 बळी गमवावे लागल्यानंतर आमच्य धावगतीला ब्रेक लागलेला होता. मात्र, त्यानंतरही आम्ही 252 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी होउ शकलोत. त्यामुळे जरी या पुढे आम्हाला अशा प्रकारच्या खेळपट्टीवर फलंदाजी करावी लागली तरी आम्हाला आता समजले आहे की नेमके काय करायला हवे.\nमालिका विजयाबाबत बोलताना रोहित म्हणाला की, भारतीय संघ 1967 साली प्रथम न्यूझीलंड येथे एकदिवसीय मालिका खेळण्याकरीता आला होता. त्यानंतर आता पर्यंत भारताला न्यूझीलंड येथे मालिका विजय मिळवता आला नव्हता. मागच्या वेळी तर आम्ही मालिका 4-0 अशा फरकाने मालिका गमावली होती. मात्र, यावर्षी आम्ही येथे 4-1 अशा फरकाने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण आम्हाला केवळ चांगली कामगिरी करावयाची आहे आणि तश्या प्रकारची कामगिरी आम्ही गेल्या आठ ते दहा महिण्यात करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.\nन्यूझीलंडचा संघ हा चांगला समतोल असलेला संघ आहे. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज यांच्या व्यतिरिक्त चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत त्यामुळे ते कोणत्याही क्षणी आपला खेळ उंचावून विजय मिळवण्याची क्षमता ठेवतात आणि शा संघा विरुद्ध तुम्ही 4-1 अशा फरकाने मालिका जिंकता हे कोणत्याही संघासाठी मनोधैर्य उंचावणारी गोष्ट आहे. असेही रोहित यावेळी म्हणाला.\nतसेच तो पुढे म्हणाला की, चौथ्या एकदिवसीय सामन्यात आमचा संघ केवल 92 धावांमध्येच गारद झाला होता. त्याचा परिणाम आम्ही तो सामना आठ गड्यांनी गमावला. तर, अखेरच्या सामन्यातही आम्हाला अश्याच काहिशा परिस्थीतीचा सामना करावा लागला होता. कारण आम्ही पहिल्या 10 षटकांत 4 बाद 18 धावांच करु शकलो होतो. त्यानंतर मात्र आमच्या मधल्या फळीतील अंबाती रायुडू आणि विजय शंकरयांनी सावध खेळी करत 98 धावांची भागीदारी करत संघाला शंभरी पार करुन दिली. तर, त्यानंतर केदार जाधव आणि हार्दिक पांड्यायांनी चांगला खेळ करत आम्हाला 252 धावांची मजल मारुन दिली. त्यावरुन आमच्या मधल्या फळीतील फलंदाज प्रतिकूल परिस्थीतीत संघाचा दाव सावरण्यास समर्थ असल्याचे या सामन्यानंतर समजून येते असेही तो यावेऴी म्हणाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा\n#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nखेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद\nविश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा\nसंजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीट��व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-lord-of-shingnapur/", "date_download": "2019-02-18T17:16:35Z", "digest": "sha1:XN7EM4JZ36PPXMJJG7UONZCVLVZN7L7E", "length": 8870, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "लॉर्ड ऑफ शिंगणापूर - Lord of Shingnapur - लॉर्ड ऑफ शिंगणापूर - Lord of Shingnapur -", "raw_content": "\nलॉर्ड ऑफ शिंगणापूर – Lord of Shingnapur\nलॉर्ड ऑफ शिंगणापूर – Lord of Shingnapur\nमराठी चित्रपटात भक्तीपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. धार्मिक विषयावरचे अनेक उत्तम सिनेमे मराठीत येऊन गेले आहेत. आता‘राठौड फिल्म्स प्रोडक्शनचा’ ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ हा धार्मिक सिनेमा प्रेक्षकांच्या रंजनासाठी सज्ज झाला आहे. राज राठैाड निर्मित व लिखित दिग्दर्शित ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ हा सशक्त कथानकाचा आणि वेगळ्या विषयांची मांडणी असलेला शनि महात्म्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणार आहे. ८ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘शनि देव’ हे शीघ्रकोपी अशी भक्तांची धारणा असते मात्र राज राठैाड यांनी शनि देवाचे एक वेगळं सकारात्मक रूप ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ च्या निमित्ताने भक्तांच्या समोर आणलं आहे. एखादयाच्या राशीत शनीची साडेसाती सुरु झाली म्हणजे काहीतरी विपरीत अथवा अघटित घडणार असा प्रत्येकाचा समज असतो. ���ात्र शनीच्या साडेसातीचा काळ जसा उतरती कळा दाखवतो तसाच तो आपल्याला बरंच काही शिकवत असतो. शनि देवाचं हे रूप भक्तांना आत्मविश्वास आणि सामर्थ्य देणार आहे. प्रेक्षकांना शनि महात्म्याबद्दल सांगताना नेहा आणि रोहितच्या भावस्पर्शी प्रेमकथेची किनार राज राठैाड यांनी चित्रपटासाठी कल्पकतेने वापरली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक एक वेगळा दृष्टीकोन घेऊन घरी जातील असा विश्वास निर्माते दिग्दर्शक राज राठैाड यांनी व्यक्त केला.\n‘बाली उमर’, ‘निलांजन समाभास’, ‘देवा शनि देवा’, ‘ही दुनिया रे’, ‘तू माझी आशिकी’ ही पाच गाणी या चित्रपटात आहेत. फारुख बरेलवी यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, रूपकुमार राठैाड, साधना सरगम, जावेद अली, सुखविंदर सिंह,रवींद्र साठे, वैभव वशिष्ठ या दिग्गज गायकांचा स्वरसाज लाभला फरहान शेख यांनी ही गीते संगीतबद्ध केली असून पार्श्वसंगीत मोन्टी शर्मा यांचं आहे. चित्रपटाचे छायांकन प्रशांत जाधव याचं तर नृत्यदिग्दर्शन लोलीपॉप यांचं असून कलादिग्दर्शन प्रकाश पटेल आणि कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अजित देवळे यांनी सांभाळली आहे.\n‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ या चित्रपटात शनि देवाची भूमिका मिलिंद गुणाजी यांनी साकारली असून सुधीर दळवी, मनोज जोशी, वर्षा उसगांवकर, राहुल महाजन, आशुतोष कुलकर्णी, पंकज विष्णू, अनिकेत केळकर, मिलिंद जोशी, दीपक शर्मा, कांचन पगारे, वैभवी, ब्रजेश हिरजी, यशोधन राणा, यश चौहान, अॅड.वैभव बागडे, सागर पंचाल, शिशी गिरी, मनमौजी, आकाश भारद्वाज, अॅण्ड्रीया अशी कलाकारांची तगडी फैाज यात आहे.\n२००३ साली सुरु झालेला राठैाड फिल्म्स प्रोडक्शनचा मनोरंजन क्षेत्रातला प्रवास हा दखल घेण्याजोगा आहे. राठैाड कॅसेट प्रा. लि च्या माध्यमातून ५०० हून अधिक भक्तीमय अल्बमची निर्मिती आजवर करण्यात आली असून त्यातल्या ‘ओम श्री साई सच्चरित’ अल्बमची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे.\n‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ या चित्रपटाच खास आकर्षण म्हणजे हिंदीतील प्रख्यात गायक सुखविंदर सिंह यांनी या चित्रपटातलं ‘देवा शनि देवा’ हे गीत गायलं असून ते सुखविंदर सिंह यांच्यावरच चित्रित करण्यात आलं आहे. हिंदीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर अभिनेता राहुल महाजन ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्���ांदाच मराठीत पदार्पण करणार आहेत. ८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:08:51Z", "digest": "sha1:IL5K6ON5K4BFTOXFIT2Q3DGTBKNJX6F2", "length": 2248, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोफत डेटिंगचा गप्पा खोली जागतिक ऑनलाइन चॅट", "raw_content": "मोफत डेटिंगचा गप्पा खोली जागतिक ऑनलाइन चॅट\nआपण गप्पा मारू इच्छित लोकांशी, एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा गप्पा साइट आहे तेथे एक गप्पा खोली, आपण जे आपण हे वापरू मुक्त, ‘. आपण सक्षम होईल लॉगिन करण्यासाठी साइट अतिथी म्हणून. कॅमेरा चर्चा तुम्ही परके व्हिडिओ चॅट सह. एक विनामूल्य सेवा सारख्या या, आपण प्रविष्ट करू शकता हे गप्पा खोली. आपण देखील सापडेल इतर अनेक चॅट रूम साइट वर आपण सक्षम होईल ते वापर. तथापि, आपण प्रविष्ट करू शकता एक चॅनेल. किंवा अगं पासून संपूर्ण जगभरातील, या चॅनेल छान होईल. कनेक्ट एक यादृच्छिक गप्पा आता\n← युनायटेड स्टेट्स: अक्षरात स्टेट्स ऑफ - भूगोल-क्विझ\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2019-02-18T16:28:28Z", "digest": "sha1:PUEZV5KY67V6XCDHZA3CRSTZJZ5UW724", "length": 16440, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्मभोग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआसुमल हा कोण होता कोठून आला हे सुरुवातीला कोणालाच माहित नव्हते. कोणी म्हणायचे, तो हिमालयातून आला, तेथे त्याला सिद्धी प्राप्त झाली तर कोणी म्हणायचे तो साक्षात ईश्वराचा अवतार आहे आणि भक्तांसाठी अवतार घेतलेल्या ईश्वराचे मूळ स्थान विचारायचे असते का हे सुरुवातीला कोणालाच माहित नव्हते. कोणी म्हणायचे, तो हिमालयातून आला, तेथे त्याला सिद्धी प्राप्त झाली तर कोणी म्हणायचे तो साक्षात ईश्वराचा अवतार आहे आणि भक्तांसाठी अवतार घेतलेल्या ईश्वराचे मूळ स्थान विचारायचे असते का आसुमलचे डोळे मात्र जबरदस्त होते, कोणी म्हणायचे तो हिप्नोटॉइज करतो तर कोणी म्हण��यचे त्याच्या डोळ्यातच तेवढी जरब आहे. मात्र पाहता पाहता आसुमलने आपल्या भगतगणांचा परिवार वाढविला.\nअनेक ठिकाणी जमिनी खरेदी करून आपले स्वतंत्र आश्रम स्थापन केले. प्रवचनांनिमित्त तो आश्रमाला भेटी द्यायचा त्यावेळी त्याच्या भक्तगणांत कमालीचा उत्साह संचारायचा. त्याच्या दर्शनासाठी तोबा गर्दी व्हायची. त्याचे दर्शन सहज आणि सुलभ व्हावे म्हणून पैशाची ‘बोली’ही व्हायची. त्यामुळे साहजिकच आसुमलकडे अल्पावधीतच प्रचंड माया जमा झाली. त्याच्या जोरावर त्याने आपल्या अनेक आश्रमात आलिशान ‘मोक्षकुटी’ उभारल्या.\nसत्संग मेळाव्यातील आपल्या प्रवचनात आसुमल प्रामुख्याने कर्मयोगावर बोलायचा. ‘जैसी करनी वैसी भरनी ‘ असे तो आपल्या भक्तजनांना नेहमी सांगायचा. जणू काही आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना जशी गीता सांगितली तसाच ‘उपदेश’ तो आपल्या भक्तांना करायचा. आणि भक्तजनांनाही त्याचा हा उपदेश फार आवडायचा.\nसत्संग मेळाव्यासाठी आलेल्या महिला भक्तांकडे मात्र त्याचे विशेष लक्ष असल्याचे अनेकांना जाणवायचे. अधिक पसंत पडलेल्या महिला भक्तांना ‘मोक्ष’ देण्यासाठी तो त्यांना ‘मोक्षकुटी’त घेऊन जायचा. त्या महिलाही ‘मोक्षप्राप्ती’साठी काहीही करून घ्यायला तयार असत. शिवाय आपण ‘ब्रम्हज्ञानी’ आहोत आणि ‘ब्रम्हज्ञानी’ ने केलेले कसलेही वर्तन हे ‘पाप’ असूच शकत नाही अशी त्याने आपल्या भक्तांना आधीच शिकवण देऊन ठेवली होती.\nनंतर नंतर आसुमलला महिलांना ‘मोक्ष’ देण्याचा कंटाळा येऊ लागला.आश्रमात काही महिलांबरोबर आलेल्या बालिकांना जर आपण ‘मोक्ष’ दिला तर आपले ‘ब्रम्हतेज’ आणखी वाढेल म्हणून त्याने काही बालिकांनाही ‘मोक्षप्राप्ती’ देऊ केली. मात्र एक बालिका खंबीर निघाली. तिला आसुमलने ‘मोक्षप्राप्ती’साठी केलेली जबरदस्ती आवडली नाही. तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊ नये म्हणून आसुमलने त्यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली त्यांना धमक्याही दिल्या. मात्र पोलीस अधिकारी त्याला बधले नाहीत. कारण त्यांचाही ‘कर्मयोगा’वर विश्वास होता. ‘जैसी करनी वैसी भरनी ‘ हे आसुमल आपल्या भक्तजनांना सांगत असणारे ‘वचन’ त्यांना सिद्ध करून दाखवयाचे होते.\nपोलिसांनी आसुमलला अटक करून त्याच्यावर खटला भरला आणि न्यायाल��ानेही आसुमलला जन्मभर तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली. एका परीने न्यायमूर्तीसाहेबांनी आसुमलचीच इच्छा पूर्ण केली असे म्हणावे लागेल कारण मागे एकदा केंव्हा तरी आसुमलने आपल्या प्रवचनात ”मलाही तुरुंगात जावेसे वाटते, तेथील जीवन कसे असते हे मला अनुभवायचे आहे” असे सांगितले होते. आसुमलच्या ‘कर्मयोगा’चे अशा पद्धतीने ‘कर्मभोगा’त रूपांतर झाले.\n…आणि आता आम्हाला मिळालेल्या खास माहितीनुसार आसुमल तुरुंगातील कैद्यांसमोर ‘कर्मयोगा’ ऐवजी ‘कर्मभोगा’वर प्रवचन करत असतो म्हणे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविज्ञानविश्व: द ग्रेट ग्रीन वॉल\nजीवनगाणे: माणूस म्हणून जगा…\nपर्यावरण: राज्यातील प्रदूषित नद्या आणि कोंडलेले जनजीवन…\nदिल्ली वार्ता: भारताविरुद्धच भारतीय तरुणांचा गैरवापर\nअग्रलेख: प्रश्न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nलेटर्स फ्रॉम इजिप्त: हतशेपसुत टेम्पल\nविदेशरंग: भारत-भूतान मैत्रीचा अध्याय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा ���ुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8-2/", "date_download": "2019-02-18T17:39:17Z", "digest": "sha1:UTWBTISWLCJTOMESKDM5MKSOAXWEDUSO", "length": 9240, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri साक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न\nसाक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न\nसाक्रीतील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव आणि व्यवस्थापक तुषार देवरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली.\nयाप्रसंगी, विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांबद्दलची माहिती आपल्या भाषणातून मांडली. यामध्ये पहिली वर्गातील अथर्व पाटील, राजलक्ष्मी भामरे इयत्ता ३ री, प्रियंका राजपूत, अध्ययन शिंदे, वेदांत भामरे, यज्ञश्री ठाकरे, तनुश्री वाणी, नेहा पाटील इयत्ता ४ थी, पूर्वा पाटील इयत्ता ५ वी आणि सहावी वर्गातील सानिया शाह, भूमिका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.\nदरम्यान, मुख्याध्यापक अतुल देव यांनी लोकमान्य टिळकांच्या जिवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरोधात कणखर नेतृत्व उभे केले. केसरी व मराठा या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी देशवासियांमध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरु करून विष्णु शास्त्री चिपळुणकर, आगरकर यांच्या सहकार्यांने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकहित व जनजागृतीसाठी तसेच स्वःहक्कासाठी लोकांना एकत्रित आणणे महत्त्वाचे असून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करून लोकांना एकत्रित आणले. इंग्रजांच्या तावडीत असताना त्यांनी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले. तर रांगोळी रेखाटन भाग्यश्री पाटील, सीमा मोरे, प्रियंका आहिरे, योगिता देसले यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.\nPrevious articleदेश स्वातंत्र्यासाठी टिळकांचे मोठे योगदान – वैशाली लाडे\nNext articleलोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाची जाणीव निर्माण केली – भारती पंजाबी\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/state-government-declared-aid-to-shaheed-kaustubh-rane-family/articleshow/65723717.cms", "date_download": "2019-02-18T17:48:19Z", "digest": "sha1:ORGFRL4WWF5DRA5DR325LMZUXBWDZYIB", "length": 12957, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kaustubh Rane: state government declared aid to shaheed kaustubh rane family - कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत | Maharashtra Times", "raw_content": "\nकौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत\nजम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ प्रकाशराव राणे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.\nकौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nजम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेले मेजर कौस्तुभ प्रकाशराव राणे यांच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. शहीद मेजर कौस्तुभ हे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.\nशहीद मेजर कौस्तुभ यांची वीरपत्नी कणिका यांना १५ लाख, वीरमाता ज्योती यांना पाच लाख आणि वीरपिता प्रकाशकुमार राणे यांना पाच लाख अशी एकूण २५ लाख रुपयांची मदत शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वारसांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सैनिक कल्याण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार वरील मदत देण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.\nयुद्धात, युद्धजन्य परिस्थितीत तसेच देशातील सुरक्षा संबंधित मोहिमेत, चकमकीत, देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या वारसांना, अंपगत्व आलेल्या सैनिकांना तसेच देशातील चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील अधिकारी, जवानांच्या विधवांना कुटुंबीयांना २७ मार्च २०१८ रोजी शासन निर्णयान्वये आर्थिक मदत देण्यात येते.\nधारातीर्थी पडलेल्या जवानांच्या बाबतीय देय असलेली आर्थिक मदतीची विभागणी खालीलप्रमाणे विभागून देण्यात येते. शहीद सैनिक विवाहित असेल तर आणि त्याचे आई वडील हयात असतील तर त्यांची वीरपत्नी यांना ६० टक्के, वीरमाता २० टक्के आणि वीरपिता २० टक्के अशी मदत देण्यात येते. तसेच आई वडिलांपैकी आई किंवा वडील हयात असल्यास त्यांना ४० टक्के मदत दिली जाते. शहीद सैनिक विवाहित असेल आणि शहिदाचे आई वडिल हयात नसतील तर त्याची वीरपत्नीला १०० टक्के, शहीद सैनिक अविवाहित असेल तर आणि त्याचे आई वडील हयात असतील तर आई वडिलांना समान विभागणी करुन मदत दिली जाते. शहिद सैनिक अविवाहित असेल व आई वडिल हयात नसतील तर अशा प्रकरणात त्यांच्या भाऊ बहिणींना समान विभागणी करून मदत दे���्याचे धोरण आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:शहीद राणे|मेजर कौस्तुभ राणे|कौस्तुभ राणे|major rane|kaustubh Rane\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nValentine Day: एका राँग नंबरनं पालटलं अॅसिड पीडितेचं आयुष्य\nSena-BJP Yuti: युतीची कोंडी फुटण्याची शक्यता; भाजप २५, शिवसे...\nmumbai blast: मुंबई बॉम्बस्फोटातील संशयीत अबु बकर अटकेत\nमुंबईः युतीमधील विघ्न दूर झाल्याचे संकेत\nUddhav Thackeray: 'आता पाकिस्तानातच घुसावं लागेल'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना सरकारची २५ लाखांची मदत...\nचिपीच्या विमानात फडणवीस, उद्धव, राणे व प्रभू...\nवृक्षलागवडीतून पालिकेने कमावले ५० लाख\nशनिवार, रविवारी प्रवास करताय\nकदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:43:24Z", "digest": "sha1:Y6Q66YJYTZF74TAVOKJ3LH3HBH6QLGTV", "length": 7751, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "आशयलेखन – एक सुवर्ण संधी | m4marathi", "raw_content": "\nआशयलेखन – एक सुवर्ण संधी\nसध्या आपल्या शहरात मोठमोठय़ा कंपन्या, संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करावी लागते. या जाहिरातीसाठी यांना चांगल्या आशयलेखकांची गरज भासते. एखाद्या गाडीची जाहिरात जर तुम्ही पहाल तर त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला आकर्षित करण्यासाठी जे वाक्य वापरले जाते. उदा. (उगाचंच नाही, जगातले १३ लाख लोकही गाडी वापरताहेत) किंवा मॉऊंटन ड्यूची जाहिरातीमध्ये वापरले जाणारे वाक्य ‘डर के आगे जीत है’ या लेखनाला आजच्या जगात खूप महत्त्व आहे.यासाठी तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून या क्षेत्रात करियर करू शकता.\n*या क्षेत्रासाठी १२ किंवा १५ वीपर्यंत शिक्षण खूप आहे.\n*या क्षेत्रासाठी डिग्री असणे गरजेचे नाही. पण ज्यांच्याकडे र्जनालिझमची डिग्री आहे असे विद्यार्थी या क्षेत्राकडे करियरच्या दृष्टीने बघू शकतात.\n*या क्षेत्रातील करियर करण्यासाठी इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ किंवा अजून कोणत्याही भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते.तुम्हाला जितक्या जास्त भाषा येतात तितके हे क्षेत्र तुम्हाला लाभदायी ठरेल.\n*या क्षेत्रासाठी लोकांशी बोलण्याची आवड असावी. बोलका स्वभाव, वेळी-अवेळी काम करण्याची मानसिकता, जनसंपर्क अशा गोष्टी अंगी असणे आवश्यक आहे.\n*आशयलेखनाला एखाद्या मासिक किंवा संस्थामध्ये १0 ते १२ हजार रुपये मिळतात. ५-६ वर्षांचा दीर्घ व्यावसायिक अनुभवानंतर स्वतंत्रपणे व्यवसाय केल्यास ४0 ते ५0 हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.\nयाचे लेखन वेगवेगळय़ा क्षेत्रासाठी करू शकता. उदा. एखाद्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. तो हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा, फार्मास्युटिकल कंपन्या आदींसाठी तो आशयलेखन करू शकतो. बी. कॉम म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याकडे डिग्री असल्यास तो बँकिंग, म्युच्युअल फंड, कंपन्या, शेअर मार्केट, शेअर बाजार, बँकेचे वार्षिक अहवाल आदींसाठी आशयलेखन करू शकतो. कला क्षेत्रातील विद्यार्थी सामाजिक संस्था, क्रीडा, आर्थिक आदी विविध क्षेत्रांतील लोकांसाठी आशयलेखन करू शकतो. आपणास जे सुचेल ते लिहीत राहा म्हणजे नेहमीच्या सरावातून अजून काही वेगळे मिळत राहते.\n> आशयलेखनासाठी नोकरी कुठे शोधावी.\n१.मार्केटिंग साहित्य म्हणजे एका विशिष्ट उत्पादनांबाबत आकर्षक माहिती चित्तवेधक पद्धतीने देता आली पाहिजे.\n२.तांत्रिक क्षेत्रात वेबसाईट, स्वास्थ्य आदी विविध विभागांसाठी आशयलेखन करू शकता. या क्षेत्रासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करणे आवश्यक असते. कारण तुम्ही तुमच्या अनुभवाने, कल्पनाशक्तीनेच लिहू शकता. यासाठी तुम्हाला वयाची अट नसते. या क्षेत्रासाठी भरपूर प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.\nचंद्रपूर जिल्ह्यातील वैभवीचा युनिसेफच्या नवज्योती पुरस्काराने सन्मान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T16:53:42Z", "digest": "sha1:FWH2RWBTHH3YN77ZGAUXAQXGW2C3GR5K", "length": 3231, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "किचन टीप्स | m4marathi", "raw_content": "\n१.ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहिली तर टिकण्यासाठी थोडेसे मीठ चोळून ठेवावे.\n२.नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर भाजी होते.\n३.कणिक चाळताना चाळणीत दोन-चार नाणी टाकली तर पीठ लवकर चाळले जाते.\n४.भेंडी चिरताना हाताला थोडेसे तेल लावल्यास भेंडीचा बुळबुळीतपणा हाताला न लागता काम सोपे होते.\n५.पुलावसाठी तांदूळ शिजवताना त्यामध्ये एखादा चमचा साखर घातल्यास शीतं मोकळी होतात.\n६.जायफळ टिकवण्यासाठी रांगोळीमध्ये पुरून ठेवावी. त्यामुळे कीड लागत नाही.\n७.मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्याला भुंगा लागू नये यासाठी थोडीशी बोरिक पावडर लावून ठेवावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-aurangabad-dist-aurangabad-agrowon-maharashtra-9601?tid=128", "date_download": "2019-02-18T17:56:44Z", "digest": "sha1:U4UVBHZAZBPI4V4KWUOXZQQI777O6UKP", "length": 27242, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, aurangabad dist. aurangabad , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गती\nशिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गती\nशिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गती\nरविवार, 24 जून 2018\nमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा, स्वच्छता जागृतीपासून सुरू झालेला प्रवास शिक्षण, पायाभूत सुविधा आणि जल-मृद् संधारणाच्या कार्यापर्यंत पसरला आहे. संस्थेच्या प्रयत्नांतून मराठवाड्यातील चौदा गावांत नदी, नाला खोलीकरण, बंधारा पुनरुज्जीवन व नव्याने बंधारे निर्मितीची कामे झाली. जलसंधारणाच्या कामामुळे शेती, पूरक उद्योग आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली आहे.\nमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा, स्वच्छता जागृतीपासून सुरू झालेला प्रवास शिक्षण, पायाभूत सुविधा आणि जल-मृद् संधारणाच्या कार्यापर्यंत पसरला आहे. संस्थेच्या प्रयत्नांतून मराठवाड्यातील चौदा गावांत नदी, नाला खोलीकरण, बंधारा पुनरुज्जीवन व नव्याने बंधारे निर्मितीची कामे झाली. जलसंधारणाच्या कामामुळे शेती, पूरक उद्योग आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली आहे.\nऔरंगाबाद येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था शिक्षण, आरोग्य, जलसंधारणाच्या कामामध्ये अग्रेसर आहे. येत्या काळात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत विस्तार करण्याच्या अनुषंगाने अध्यक्ष मनसुख झांबड आणि सचिव तथा प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांच्या मार्गदर्शनानुसार ग्राम आणि शेती विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.\nऔरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य लोकसेवांवर आधारित देखरेख प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा नोडल संस्था म्हणून संस्था तीन तालुका समन्वय संस्थांबरोबर काम करते. वैजापूर, गंगापूर या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्राची या प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी संस्था आग्रही असून, त्यासाठी जनसुनवाईसारखे कार्यक्रम हाती घेतले जातात. एनएचएम अंतर्गत शासकीय आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सेवांविषयी मूल्यमापन, पर्यवेक्षण, आरोग्य देखरेख व नियोजन समितीमार्फत केले जाते.\nजलसंधारणाच्या कामांनी घेतला वेग\nग्रामीण विकास संस्थेने २०१४ पासून औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यांतील चौदा गावात जलसंधारणाचे काम केले आहे. करंजगावापासून सुरू झालेली जलसंधारणाच्या कामाची मोहीम १४ गावांत पोचली. दहा टक्के लोकसहभाग, दात्यांची मदत व संस्थेच्या योगदानातून ही कामे झाल्याने काही गावे पाणीदार होत आहेत.\n१४ गावांमध्ये ४६ नाल्यांच्या खोलीकरण, गाळ काढण्याची कामे पूर्ण. जुने चार सिमेंट बांध दुरुस्त करण्यात आले असून, बारा नवीन बंधाऱ्यांची कामे.\nआठ पाझर तलावांतील गाळ काढण्याची मोहीम पूर्ण. गावशिवारातील चार छोट्या तळ्यांची कामे पूर्ण. या कामांमुळे ५ लाख २५ हजार घनमीटर पाणीसाठा. याचा १५ हजार एकर क्षेत्रास सिंचनासाठी फायदा. ३५० शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतल्याने सुमारे २५० एकर जमीन कसदार होण्यास मदत.\nकरंजगावाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला बोर नदीला मिळणाऱ्या दोन्ही नाल्यांवर बंधाऱ्यांची निर्मिती व पुनरुज्जीवन. यामुळे\nविहिरींच्या पाणीपातळीत वाढ. शेतीसाठी फायदा. जलसंधारणा���्या कामांमध्ये संस्थेला बजाज ऑटो लिमिटेड, ग्रीव्ह इंडिया, एचडीएफसी बॅंक, श्रीमद रामचंद्र मिशन, धरमपूर यांची मदत. तसेच शेतकरी, लोकसहभागातून विकासाला गती.\nग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या हेतूने संस्थेने ‘अंकुर’ प्रकल्प हाती घेतला. संस्था व ‘युनायटेड वे ऑफ मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने मॉन्सँटो इंडिया पुरस्कृत प्रकल्प. डिसेंबर २०१७ मध्ये प्रक्रिया पूर्ण झालेला हा प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १६ गावांतील १६ अंगणवाड्यांमध्ये जानेवारी २०१८ पासून राबविण्यास सुरवात. या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी इमारतीचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकविण्याचे तंत्र अवलंबिले जाते.\nसहभागी अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील २८६ मुले व २९१ मुली, तर ० ते ३ वयोगटांतील २७७ मुले व २५० मुलींना अंकुर प्रकल्पामधून शिक्षण.\nअंगणवाडीमध्ये मुक्त खेळ, गाणी, गप्पा, चित्रकोडी यांच्या माध्यमातून शिक्षण.\nउपक्रमात पालकांचा सहभाग. मुलांच्या सहली, प्रवेश उत्सव, वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन.\nसामाजिक उपक्रमातून लोकांना साथ\nऔरंगाबाद शहरात रेल्वे स्टेशनजवळ संत गाडगे बाबा सभागृह येथे बेघर निवारागृहाची सोय. व्यसनमुक्तीसाठी सल्ला समुपदेशन.\nकरंजगाव येथे ६ ते १२ वयोगटातील अनाथ मुलांसाठी निवारागृह. इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण, प्राथमिक आरोग्य उपचार सेवा, भोजन सुविधा मोफत. करंजगाव येथे संस्थेच्या स्वमालकीच्या दीड एकर जागेत ५० मुलांसाठी निवासी वसतिगृह.\nमराठवाडा ग्रामीण विकास संस्था, चाइल्डलाइन फाउंडेशन व महिला बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रकल्प. या प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याचारग्रस्त मुले, बालकामगार, व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या मुलांना मोफत सल्ला देऊन मदतीसाठी सहकार्य. राज्य सरकार, स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट सेक्टरशी चाइल्ड लाइनशी हेल्पलाइन प्रकल्प जोडलेला आहे. प्रकल्पांतर्गत १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मोफत सेवा.\nसंस्थेचा स्वनिधीसह विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून करंजगाव, राहेगव्हाण, गोळवाडी, धोंदलगाव, माळीसागज आदी जवळपास आठ गावांमध्ये सुलभ शौचालयाची उभारणी. ५५० शौचालयांचे बांधकाम. करंजगाव हगणदारीमु��्त झाले असून, इतरही गावे हगणदारीमुक्त करण्याचा संस्थेचा संकल्प.\nऔरंगाबाद जिल्ह्यात लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प आणि लिंक वर्कर योजनेच्या शंभर संवेदनशील गावांमध्ये एड्स प्रतिबंध व नियंत्रणासाठी कार्य. संसर्गीत व्यक्तीला आरोग्य सेवा मिळवून देणे, समुपदेशन, तपासणी सेवा सुविधा मिळवून देणे, रेड रिबीन क्लबची स्थापना, स्वयंसेवक प्रशिक्षण व त्यांचे विविध मार्गांतून सबलीकरण करण्याचे काम.\nमुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम. ठाण्यामधील भांडुप परिसरातील प्रतापनगर झोपडपट्टीमधील मुलांना संगणक साक्षरतेचे धडे. ई स्टेप लर्निंग प्रोग्रॅमच्या माध्यमातून २४५ युवती व युवकांना प्रशिक्षण. त्यापैकी १९६ जणांना रोजगार.\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात मातृ संस्था म्हणून कार्य. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे नियोजन\nअंकुर प्रकल्पामुळे अंगणवाडी शिक्षणात चांगला बदल झाला. हसत खेळत शिकणाऱ्या मुलांना अंगणवाडीचे वातावरण आनंदी वाटू लागल्याने उपस्थिती वाढली.\nजयशीला बिरसोनी,अंगणवाडी सेविका, (गणोरी, जि. औरंगाबाद)\nमाझ्या शेतालगत झालेल्या गट्ट्यामुळे विहिरीला पाणी आले. जलसंधारणाच्या कामामुळे पिकाने मोठी साथ दिली. आता शेती बरोबरीने वेल्डिंगचा जोडधंदा सुरू करत आहे.\nनवनाथ जाधव, (करंजगाव, जि. औरंगाबाद)\nसंस्थेने जलसंधारणाची कामे केल्याने फायदा झाला. पाणी समस्या सुटली आहे. गावाला टॅंकरची गरज नाही अशी परिस्थिती झाली आहे.\nभागीनाथ घोडके, (उपसरपंच, करंजगाव, जि. औरंगाबाद)\nतेरा हजार कोंबड्यांच्या पोल्ट्रीला लागणारे पाणी जलसंधारणाच्या कामामुळे उपलब्ध झाले. त्यामुळे माझ्या पोल्ट्री व्यवसायाने गती पकडली आहे.\nसोमनाथ मगर,(करंजगाव, जि. औरंगाबाद)\nविकास आरोग्य शिक्षण वन जलसंधारण\nकरंजगाव शिवारातील छोट्या तळ्यामध्ये पाणी मुरल्याने भूजल पातळीत वाढ.\nहसत खेळत शिक्षणाचा आनंद घेत असलेली गणोरीच्या अंगणवाडीतील मुले.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nमातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...\nस्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...\nखिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...\nकमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...\nकमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...\nपेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...\nथोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...\nदुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...\nहुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...\nसंघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...\nअंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...\nशिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...\nअभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...\nतंत्रज्ञानातून शेती केली समृद्धरोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव...\nप्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफं��� आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-swabhimani-march-violent-shahada-7286", "date_download": "2019-02-18T18:02:01Z", "digest": "sha1:HWWKL7WERVVBY66D6CM3C7KNCREER6T2", "length": 14153, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, 'Swabhimani' march Violent in Shahada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशहाद्यात 'स्वाभिमानी'च्या बंदला हिंसक वळण\nशहाद्यात 'स्वाभिमानी'च्या बंदला हिंसक वळण\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nनंदुरबार ः शहादा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीमालास हमीभाव मिळावा व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोमवारी (ता. ९) हिंसक वळण लागले. यात पोलिसांनी भाजीबाजारातील व्यवहार बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. यात काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.\nनंदुरबार ः शहादा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीमालास हमीभाव मिळावा व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोमवारी (ता. ९) हिंसक वळण लागले. यात पोलिसांनी भाजीबाजारातील व्यवहार बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. यात काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.\nशहादा येथे शनिवारी (ता. ७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनश्याम चौधरी व सचिन पाटील यांनी हरभरा व इतर शेतीमालास हमीभाव मिळावा, यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सोमवारी (ता. ९) या उपोषणाचा तिसरा दिवस होता. सोमवारी संघटनेने शहादा बंदची हाक दिली होती. यामुळे शहादा बाजार समितीमधील लिलाव बंद होते.\nसकाळी कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली व मोर्चा काढला. यातच पोलिस स्टेशनजवळील भाजीबाजार सुरू असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्ते भाजीबाजार बंद करीत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद झाला. तणाव वाढल्याने दगडफेकही झाली. या वेळी पोलिसांनी लाठीमारही केला. यात काही कार्यकर्ते जखमी झाले. स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी धनश्याम चौधरी व सचिन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे कित�� जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-senior-journalist-gauri-lankesh-shot-dead-70505", "date_download": "2019-02-18T16:52:28Z", "digest": "sha1:6KCPB2I3JI6H5BE3WRT2K3UTIFWLQAUU", "length": 15526, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news senior journalist Gauri Lankesh shot dead ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nबंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची आज संध्याकाळी अनोळखी मारेकऱयांनी गोळ्या घालून हत्या केली.\nलंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला. आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार मारेकरी असल्याची माहितीदेखील येते आहे.\nबंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.\nबंगळूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची आज संध्याकाळी अनोळखी मारेकऱयांनी गोळ्या घालून हत्या केली.\nलंकेश यांच्या घरी राजराजेश्वरी नगर येथे हा प्रकार घडला. आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार मारेकरी असल्याची माहितीदेखील येते आहे.\nबंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.\nगौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. लंकेश पत्रिके या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. शिवाय, अन���क वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असे.\nलंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते. लंकेश यांचे बंधू इंद्रजित यांनी लंकेश यांच्याविरुद्धचे बदनामीचे सर्व खटले सीबीआयकडे चालविण्यास देण्याची मागणी मध्यंतरी केली होती. लंकेश यांच्यावर बदनामीचे अनेक खटले दाखल केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.\nगौरी लंकेश ट्वीटरसह अन्य सोशल मीडियामध्येही लिखाण करीत असत. त्यांच्या हत्येने धक्का बसल्याचे अनेकांनी ट्विटरवर म्हटले आहे.\nकम्युनिस्ट पक्षाच्या कविता कृष्णन यांनी लंकेश यांची हत्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी मालिकेतील हत्या असल्याचे म्हटले आहे.\nमराठीतील मान्यवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही अशाच स्वरुपाचे मत मांडले आहे.\nलंकेश या उदारमतवादी दृष्टीकोनाच्या होत्या. त्यांनी विशेषतः कट्टर हिंदुत्ववादी प्रवृत्तींविरोधात सातत्याने आवाज उठविला होता.\nहुतात्मा जवानाची पत्नी म्हणते, संधी द्या; दहशतवाद्यांची डोकी उडवते\nबंगळूर : सैन्यात सेवा करण्याची संधी द्या. दहशतवाद्यांची डोकी उडवून माझ्या पतीचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करते, असे स्फूर्तिदायी उद्गार मंड्यातील...\nक्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत...\nअसंतुष्ट आमदारांना काँग्रेसची शेवटची संधी\nबंगळूर : असंतुष्ट आमदारांना परत पक्षात येण्याची कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी शेवटची संधी दिली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी विधानसभेच्या कामकाजात सहभागी...\nग्रीटिंग विकून सजविले बसथांबे\nपुणे - हल्ली राजकीय पक्षांमधून सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात किती काम होते याबद्दल सुज्ञ पुणेकरांना सांगण्याची...\nकाँग्रेस 'त्या' चार बंडखोर आमदारांना अपात्र ठरवणार\nबंगळूर : व्हीप जारी करूनही सातत्याने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला व विधिमंडळाच्या अधिवेशनाला अनुपस्थित राहिलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महेश...\nसरकार मजबूत की मजबूर हवे\nबंगळूर - कर्नाटकात अनिवार्यतेतून सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी रोज मजबुरी व्यक्त करीत आहेत. अशा सरकारकडून विकास होणे शक्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/imran-khan-threatens-shut-down-islamabad-next-week-14702", "date_download": "2019-02-18T17:17:21Z", "digest": "sha1:6KZMIJUR5RDPWC36OLITCQAFSNMMRQEZ", "length": 14572, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Imran Khan threatens to shut down Islamabad next week पाकिस्तानमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरतेची शक्यता | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपाकिस्तानमध्ये पुन्हा राजकीय अस्थिरतेची शक्यता\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\nइस्लामाबाद : पाकिस्तानमधील विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या राजधानीला घेराव घालून ‘बंद‘ पाळण्याचा इशारा देणाऱ्या इम्रान खान यांनी आजपासून (शुक्रवार) राष्ट्रीय पातळीवर निदर्शनेही सुरू करण्याचे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. शरीफ सरकारने इम्रान खान यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर खान यांनी हे पाऊल उचलले आहे.\nइस्लामाबाद : पाकिस्तानमधील विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या राजधानीला घेराव घालून ‘बंद‘ पाळण्याचा इशारा देणाऱ्या इम्रान खान यांनी आजपासून (शुक्रवार) राष्ट्रीय पातळीवर निदर्शनेही सुरू करण्याचे आदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत. शरीफ सरकारने इम्रान खान यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर खान यांनी हे पाऊल उचलले आहे.\nपुढील आठवड्यात बुधवारी इस्लामाबादला घेराव घालण्याचा इशारा इम्रान खान यांनी यापूर्वीच दि��ा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे शरीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे.\nया घडामोडींमुळे नवाझ शरीफ आणखी अडचणीत आले आहेत. भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘नंतर नवाझ शरीफ आणि पाकिस्तानी लष्करामधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच, या तणावपूर्ण संबंधांविषयीची बातमी पाकिस्तानी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये फुटल्यामुळेही लष्कर शरीफ यांच्यावर नाराज आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी निदर्शने करण्याचे ठरविले आहे.\nयापूर्वीही 2014 मध्ये इम्रान खान यांनी इस्लामाबादवर प्रचंड मोठा मोर्चा नेला होता. त्यावेळी त्यांनी शरीफ यांच्या निवडणुकीतील विजयाला आक्षेप घेतला होता.\nपोलिसांनी आमच्या पक्षातील महिलांना मारहाण केली. लहान मुलांनाही त्यांनी सोडले नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रव्यापी निदर्शने करण्याचे ठरविले आहे.\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nहौतात्म्याचा बदला घेणाऱया गर्भवती पत्नीला अश्रू अनावर\nमेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या...\nकरवीर पुरवठा कार्यालयातील पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात\nकोल्हापूर - रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर जयंवत आबाजी...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅ���िडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/research-canvans-purple-jackal-43900", "date_download": "2019-02-18T16:45:18Z", "digest": "sha1:KPI5VTXUVGKP3XWB57BYY66OXSPLSFM5", "length": 15300, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "research on canvans, purple, jackal करवंद, जांभळे, फणसाच्या जातींवर संशोधन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nकरवंद, जांभळे, फणसाच्या जातींवर संशोधन\nसोमवार, 8 मे 2017\nवाढती जंगलतोड आणि वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे करवंदे, जांभळे असा कोकणमेवा कमी होत चालला आहे. कोकणात आढळणाऱ्या करंवदे, जांभळे यांच्यासह फणसाच्या विविध प्रजातींवर संशोधन केले जात आहे. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 30 गावांची निवड करण्यात आली आहे.\nखारेपाटण - वाढती जंगलतोड आणि वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे करवंदे, जांभळे असा कोकणमेवा कमी होत चालला आहे. कोकणात आढळणाऱ्या करंवदे, जांभळे यांच्यासह फणसाच्या विविध प्रजातींवर संशोधन केले जात आहे. यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 30 गावांची निवड करण्यात आली आहे. गावठी वाणांच्या साह्याने संकरित प्रजाती बनवण्यात येणार आहेत. पर्यावरण विभागाच्या पर्यावरण सेवा योजना विभागातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.\nपुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राने दीड वर्षापूर्वी पश्चिम घाट विशेष क्लब योजनेच्या माध्यमातून जंगलांचे संशोधन केले होते. त्यामध्ये आंब्याच्या 205, फणसाच्या 19, जांभळाच्या 21, करवंदाच्या पंचवीस जाती आढळल्या होत्या. त्याच धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीस गावांमध्ये सध्या करवंद, जांभूळ आणि फणसाच्या प्रजातींचे संशोधन करून त्यांचे सवर्धन करण्याचा उपक्रम पर्यावरण विभागाने हाती घेतला आहे. यामध्ये जीपीएसच्या साह्याने निश्चित केलेल्या झाडाचे वय, उंची, बिया, रंग, स्वाद आदींचा जनुकीयदृष्ट्या अभ्यास करून त्याच्या साह्याने आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक फळाच्या विविध प्रजातींचा शोध घेऊन त्यानुसार बिया गोळा केल्या जाणार आहेत.\nसंशोधनासाठी निवडण्यात आलेली गावे\nकणकवली तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) चिंचवली, खारेपाटण, साळिस्ते, वारगाव, मांडवकरवाडी, धावडेवाडी, सौरपवाडी, नरवाडी, चुंबकवाडी, गावठणवाडी, कुरंगवणे, वायंगणी, बिडवणे, कुळकवणे, नडगिवे, देवगड तालुक्यातील शेर्पे, धालवली, पोंभुर्ले, कोर्ले, मालपे, वैभववाडी तालुक्यातील तिथवली, नानिवडे, राजापूर तालुक्यातील केळवली (शेंगाळेवाडी), कोंडोशी, निखरे, ठोसरवाडी, तळगाव, वाल्ये, प्रिंदावण, कोंड्ये, मोरोशी, बांदिवडे, सोलगाव, देवाचेगोठणे, शिवणे खुर्द, अणसुरे, ससाळे, ओणी, दत्तवाडी, कुंभवडे.\n''नष्ट होत चाललेल्या वनसंपदेचे संशोधन होऊन त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून जांभूळ, करवंदे आणि फणसावर सध्या संशोधन सुरू आहे. यामध्ये विविध प्रजातींच्या बिया संकलित करून त्या रुजवण्यात येतील. त्यांची रोपे ग्रामस्थांना मोफत देण्यात येणार आहेत.''\n- दिनेश वाघमारे, प्रकल्पाधिकारी\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nगोळेगावच्या द्राक्षमहोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद\nजुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास...\nनारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला\nदाभोळ - मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी विविध मंत्रिमंडळांतील खाती सांभाळूनही नारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला\nकलाभवन शाहीर परिषद कोकण विभागाचेच\nमंडणगड - अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई यांनी केलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. मात्र, आम्ही न्याय व्यवस्थेवर कायम विश्वास ठेवून शाहिरांचे...\nकोसुंबच्या जाधवांनी घेतले स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन\nदेवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गो���िंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी\nदेवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z151219140736/view", "date_download": "2019-02-18T16:52:11Z", "digest": "sha1:GI6KU4XABTZOEW2PKCHPWX7RDWBEH5RX", "length": 10448, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या", "raw_content": "\nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nधर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी\nकुले वर्ज्य करण्याची कारणे\nवधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे\nसूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे\nस्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’\nमाता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य\nसापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nवधू वरापेक्षा लहान असावी\nस्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता\nस्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nआता वर आणि वधू यांचे गोत्र व प्रवर एक नसावे याबद्दलचा विचार. धर्मशास्त्रग्रंथांत विश्वामित्र, जम दग्नी भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, कश्यप, आणि अगस्त्य या आठ ऋषींचे पुत्र, पौत्र म्हणजे नातू, व प्रपौत्र म्हणजे पणतू हे मूळ गात्रांचे प्रवर्तक समजावयाचे, असे सांगून शिवाय आपणास केवळ भृगुगणाचे अथवा अंगिरोगणाचे म्हणविणारे यास्क, हरित इत्यादिकांची गणनाही गोत्रप्रवर्तक ऋषींमध्ये करून घेतली आहे. अशा रीतीने गोत्रांची संख्या बरीच अनियमित होत गेली, तथापि त्यातल्या त्यात विशेष प्रमुखता पावलेले ऋषी ४९ आहेत, व त्यांस ‘ प्रवर ’ ही संज्ञा लागते. गोत्रप्रवरांची व्यवस्था केवळ ब्राह्मणवर्णापुरतीच असून, त्या वर्णापैकी ज्या कोणाचे पौरोहित्य क्षत्रिय व वैश्य या वर्णांनी स्वीकारिले, तोच त्या त्या क्षत्रिय व वैश्यवर्णांच्या कुलास आपले स्वत:चे गोत्रप्रवर लावू लागण्याची पद्धती सुरू झाली. ही पद्धती मूळ कशी सुरू झाली हे पाहण्याचे प्रस्तुत प्रसंगी तादृश प्रयोजन नाही.\nब्राह्मणांमध्ये प्रवरांसंबंधाने एकप्रवरी, द्विप्रवरी, त्रिप्रवरी, व पंचप्रवरी याप्रमाणे निरनिराळे भेद असून, प्रत्येक गोत्राचा मनुष्य प्रवरांच्या दृष्टीने आपली गणना या चार भेदांपैकी कोणत्या तरी एका भेदात करीत असतो. क्वचित्प्रसंगी गोत्रे निरनिराळी असूनही त्यांचे प्रवर सारखे, अगर प्रवर निरनिराळे असूनही त्यांचे गोत्र एकच, अशीही उदाहरणे दृष्टीस पडतात, कसेही असो; वर आणि वधू यांचा विवाह ठरविताना उभयतांचेही गोत्रप्रवर भिन्न असावे लागतात अशी धर्मशास्ताने मर्यादा घालून ठेविली आहे. इंग्रजीत जीस consauguinity म्हणजे एका रक्ताचा संबंध असे म्हणतात, त्याचा अर्थ आणि आपल्या धर्मशास्त्रपद्धतीतील ‘ सपिंड ’ या शब्दाचा अर्थ एकच होय. ‘ सपिंड शब्दाचा अति विस्तीर्ण अर्थ घेण्याचे म्हटल्यास स्त्रीपुरुषांचा विवाह होणे अशक्य होते; यासाठी मागे वर्णिल्याप्रामणे पाचव्या व सातव्या पिढीच्या विशेष शास्त्रवचनाने त्या विस्तीर्ण अर्थाचा संकोच केला, तथापि त्या संकोचाचे स्वरूप बदलून गोत्रप्रवरांच्या रूपाने विवाहसंबंध होण्याची सवड पुनरपि दूरावली हे स्पष्टच आहे.\nवि. पाथरवट . - शिदि ४१४ . [ सं . शिला ; हिं . सिला ]\nघर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ahamadnagar-election-ncp-candidates-interviews-tomorrow/", "date_download": "2019-02-18T17:07:49Z", "digest": "sha1:ANIUEAADEXSHSZTJUOLP7UXX7J7GSLKP", "length": 5726, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इ���्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nअखेर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींचा मुहूर्त ठरला\nअहमदनगर- महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती राष्ट्रवादीद्वारे बुधवारी (१४ नोव्हेंबर) घेतल्या जाणार आहेत. आधी या मुलाखती सोमवारीच होणार होत्या. पण काही कारणाने त्या दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून मनपा निवडणूक लढवू इच्छिणारे १२९ जणांचे अर्ज आले आहेत. या सर्वांच्या मुलाखती घेऊन अंतिम उमेदवार निवड केली जाणार आहे. यासाठी सोमवारी बैठक नियोजित होती. ती आधी मंगळवारपर्यंत व आता बुधवारपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.\nया दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रदेश निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासह १६जणांची कमिटी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. दरम्यान, याच दिवशी मुंबईत काँग्रेसचीही बैठक होणार असून, दोन्ही काँग्रेसच्या जागा वाटपाचा फैसला तेथे होणार असल्याचे सांगितले जाते.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nभाजपवाल्यांना रात्रीची लय मजा येते : रविकांत तुपकर\nभाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-latur-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:15:41Z", "digest": "sha1:T3GAKH4GT6IDJKOESB53RLWHEK7UAZHZ", "length": 13953, "nlines": 166, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Latur Recruitment 2018 - Umed MSRLM Latur Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा द��ात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत लातूर येथे 89 जागांसाठी भरती\nप्रशासन सहाय्यक : 01 जागा\nप्रशासन /लेखा सहाय्यक:01 जागा\nडाटा एंट्री ऑपरेटर: 11 जागा\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) Tally (v) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nपात्र उमेदवारांची यादी: 22 जून 2018\nप्रवेशपत्र: 27 जून 2018\nलेखी परीक्षा: 01 जुलै 2018\nनिकाल: 02 जुलै 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2018\nPrevious (MAIDC) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळात विविध पदांची भरती [मुदतवाढ]\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-18T17:30:26Z", "digest": "sha1:KCRK5ZC6PT7UQL6HF3RXA66YJT44RRBV", "length": 8216, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "२०१९ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रचार करू – अरविंद केजरीवाल | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रचार करू – अरविंद केजरीवाल\n२०१९ च्या निवडणुकीत भाजपाचा प्रचार करू – अरविंद केजरीवाल\nचौफेर न्यूज – दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी आप सरकारकडून दाखल करण्यात आलेला प्रस्ताव आज (सोमवार) विधानसभेत मंजूर करण्या��� आला. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर २०१९ च्या निवडणुकीत आपण भाजपासाठी प्रचार करू अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. उल्लेखनीय म्हणजे दिल्लीच्या प्रशासकीय कामकाजावरून दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान सरकारने संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची आपली जुनी मागणी पुन्हा एकदा पुढे केली आहे.\nकेजरीवाल विधानसभेत म्हणाले की, मी भाजपाला सांगू इच्छितो की, जर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला तर तुम्हाला दिल्लीतील प्रत्येक मत मिळवून देण्याची जबाबदारी घेऊ. आम्ही सर्वजण तुमचा प्रचार करू. जर तुम्ही असे केले नाही तर दिल्लीतील जनता ‘भाजपा दिल्ली छोडो’चे फलक घेऊन फिरतील.\nदिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यासाठी आपने ३०० हून अधिक सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भाजपाबरोबर काँग्रेसनेही आपच्या या मागणीवर टीका केली आहे. काम न करण्यासाठीचे हे कारण असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.\nPrevious articleपती – पत्नीच्या चारित्र्यावर निराधार शंका घेणे क्रूरता – हायकोर्ट\nNext articleमनोहर भिडेंवर गुन्हा दाखल करायला हवा – बच्चू कडू\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासग���करणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Bike-thieves-gang-arrested/", "date_download": "2019-02-18T16:18:51Z", "digest": "sha1:DEUYIVWY3FEVLD22HEG5LMFJIS3YMPBB", "length": 7785, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुचाकी चोरणारी टोळी गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Nashik › दुचाकी चोरणारी टोळी गजाआड\nदुचाकी चोरणारी टोळी गजाआड\nशहरातील विविध भागांतून मोटरसायकल चोरून कमी किमतीत विक्री करणार्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून 1 लाख 85 हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकल जप्त पोलिसांनी जप्त केल्या असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. ही मोटरसायकल चोरांची टोळी सापडल्याने मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता आहे.\nगत काही दिवसांपासून शहरातून मोटर सायकल चोरीला जाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे मोटरसायकल मालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा आढावा घेऊन त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या.\nस्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व कर्मचारी सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहरात मंगळवारी (दि.4) गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक करपे यांना खबर्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार काही जण शहरातून चोरी केलेल्या महागड्या मोटरसायकली कमी किमतीत विक्री करणार असल्याचे समजले.\nत्याप्रमाणे कर्पे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहु, सुनील अहिरे, पोलीस हवालदार वसंत महाले, राजू मोरे, सुहास छत्रे, सुनील पानसरे, राकेश उबाळे, फिरोज पठाण, रतिलाल वाघ यांच्या पथकाने संवदगाव फाटा येथे सापळा रचून संशयित इसम फय्याज अहमद रियाज अहमद (रा. संवदगाव फाटा आलीया हाज्जीन मशिदीजवळ) व अजीज ऊर्फ जुम्मन अहमद नजीर अहमद (रा. जाफरनगर मालेगाव) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन मोटरसायकली जप्त केल्या. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या मोटर सायकली राधिका हॉटेल व आझादनगर भागातून चोरी केल्याची कबूली दिली.\nतसेच त्यांनी त्याचा साथीदार मोहमद एकलाख मोहमद शरिफ (रा. राहुलनगर कालीकुट्टी) याच्यासह शहरातील विविध ठिकाणावरून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार मोहमद यास कालीकुट्टी भागातून ताब्यात घेतले. त्यांनी आझादनगर, किल्ला, कॅम्प रोड तसेच चाळीसगाव येथून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. या आरोपींच्या ताब्यातून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Special-authority-to-spend-Rs-1-crores-for-municipal-corporation-chief/", "date_download": "2019-02-18T16:19:15Z", "digest": "sha1:ZTKZ3MV6Y6CGHWUFVW5IHFQICYS5DKSV", "length": 13828, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगराध्यक्षांचे आर्थिक बळकटीकरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Satara › नगराध्यक्षांचे आर्थिक बळकटीकरण\nसातारा : आदेश खताळ\nकेंद्रात आणि राज्यात सत्तापालट झाल्यानंतरही बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी भाजप सरकारने नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, अल्पमतातील नगराध्यक्ष ‘कळसूत्री बाहुले’ बनले. ही परिस्थिती बदलण्यासाठी भाजप सरकारने नगरपालिकांच्या नगराध्यक्षांना 1 कोटीपर्यंत खर्च करण्याचे विशेष अधिकार दिले. याबाबत नगरविकास विभागाने अधिसूचना प्रसिध्द केली आहे. त्यामुळे नगरपालिका निधी किंवा सरकारी अनुदानातील 15 टक्के रक्कम किंवा 1 कोटींपर्यंतचा निधी नगराध्यक्षांना खर्चासाठी उपलब्ध होणार आहे.\nथेट निवडणुकीतून नगराध्यक्ष झाल्यानंतरही सभागृहात बहुमत नसेल तर त्याला खुर्चीवरून हटवणे कायद्यातील सध्याच्या तरतुदीनुसार शक्य आहे. सातारा सारख्या ‘अ’ आणि फलटण, कराडसारख्या ब दर्जाच्या नगरपालिकांमध्ये दोन तृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्यावर नगराध्यक्षांची हकालपट्टी होऊ शकते, तर वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड या ‘क’ वर्ग नगर पालिकांमध्ये अविश्वास ठराव दाखल करताना एक तृतीयांश आणि मतदानात दोन तृतीयांश सदस्यांचे समर्थन लागते. प्रस्तावित दुरुस्तीमध्ये अविश्वास ठरावाचे झेंगट फारसे त्रासदायक होऊ नये याची काळजी सध्या घेतली जात आहे. पहिली अडीच वर्षे अविश्वास ठरावच आणता येणार नाही. या कालावधीनंतर निम्म्या नगरसेवकांच्या सहीने जिल्हाधिकार्यांकडे अविश्वास ठराव दाखल करावा लागेल. या ठरावामागची कारणे योग्य आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करून जिल्हाधिकारीच ठरावावरील मतदानाची बैठक बोलावू शकतात. त्यात तो मंजूर झालाच तर अंतिम मान्यता देण्याचा अधिकार सरकारने स्वत:कडे ठेवला आहे.\nत्यामुळे अविश्वासजनक काही घडलेच तर त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. अडीच वर्षांच्या बंधनामुळे आणि विधानसभा निवडणुका वर्षावर येवून ठेपल्याने भाजपच्या सध्याच्या सत्ताकाळात कोणत्याही नगराध्यक्षावर अविश्वास ठराव दाखल होवू शकेल याची शक्यता नाही. एकीकडे नगराध्यक्षांच्याबाबतीत सुरक्षित विचार सरकारने केला, मात्र अल्पमतात असलेल्या नगराध्यक्षांची विकासकामांअभावी गोची होवू लागली. आर्थिक अधिकार नसल्याने या नगराध्यक्षांना कामांच्या मंजुरीसाठी सभागृहावर विसंबून रहावे लागे. आता आर्थिक अधिकार नगराध्यक्षांना मिळाले आहेत. सरकारी योजनांतून, अनुदानातून येणार्या पैशांचे वाटप, खर्चाचे मर्यादित अधिकारही नगराध्यक्षांना देण्यात आले आहेत. नगरपालिकांमध्ये आर्थिक अधिकार नसलेले नगराध्यक्षपद पूर्वी शोभेचे बनले होते. शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे ही परिस्थिती आता नगरपालिकांमध्ये राहणार नाही. हा निर्णय राजकीय हेतूने घेतला असला तरी त्याशिवाय दुसरा पर्याय सरकारसमोर नाही.\nबिनपैशाचे, बिनअधिका��ाचे नगराध्यक्ष ठेवून त्याचा फायदा पुढच्या निवडणुकीत उठवता येणार नाही. त्यामुळे थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाला 1 कोटीपेक्षा कमी असेल इतकी अंदाजपत्रकीय किंमत असणार्या कामांच्या प्रस्तावांना वित्तीय मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कोणत्याही आर्थिक वर्षात अशा मान्यता दिलेल्या विकास कामांच्या प्रस्तावांची एकूण किंमत ही शासकीय अनुदानाच्या 15 टक्के आणि अशा विकास कामांसाठी निर्धारित केलेल्या नगरपालिका निधीच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल. या सर्व बाबींचा विचार करुन मागवण्यात आलेल्या व अंदाजपत्रकीय किंमती इतक्या किंवा त्यापेक्षा कमी दाराने प्राप्त झलेल्या निविदांना नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांचा समावेश असणारी समिती मान्यता देवू शकते, असे नगर विकास खात्याने स्पष्ट बजावले आहे.\nजिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये पदाधिकार्यांशिवाय मुख्याधिकार्यांच्या सहीने निविदा निघू लागल्या आहेत. वित्तीय अधिकार प्राप्त झाल्याने नगराध्यक्ष शहरातील कुठल्याही भागात खर्च मर्यादा लक्षात घेवून काम करु शकतात. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा अल्पमतात असलेल्या कराड व वाई नगराध्यक्षांना होणार आहे. मनमानी करणारे मुख्याधिकारी तसेच विघ्नसंतोषी नगरसेवकांना या नव्या धोरणामुळे चाप बसणार आहे. पुरेसे संख्याबळ नसल्याने सभागृहाने सत्ताधार्यांनी ‘मंजूर’चा घोषा लावल्याशिवाय कामे मंजूर होत नसते. त्यामुळे आता संख्याबळ कमी असणार्या नगराध्यक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.\nकारभारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय काही महिन्यांपूर्वी झाले. मात्र तरीही काही नगरपालिकांमध्ये पूर्वीच्या प्रघातानुसार सभा घेतल्या जात आहेत. प्रत्येक महिन्यात सदस्य सभा घ्यायची. त्याचे इतिवृत्त सात दिवसांत वेबसाइटवर प्रसिद्ध करायचे. भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज नगरसेवकांना ही पारदर्शकता, बदल अडचणीचा व गैरसोयीचा वाटत आहे. ठराव बेकायदेशीर असतील तर तीन दिवसांत त्याची माहिती मुख्याधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना द्यायची आहे. पारदर्शक कारभार करणार्यांसाठी हे बदल चांगले असले तरी त्यानुसार कार्यवाही होत नाही, हीच त्यांची मोठी अडचण आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटी��\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-power-tiller-maintenance-13632?tid=127", "date_download": "2019-02-18T18:03:39Z", "digest": "sha1:FWGAJWXL4GU4S7Q36ACTMWD6FWWL24VL", "length": 26026, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, power tiller maintenance | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर\nमंगळवार, 13 नोव्हेंबर 2018\nपॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही. प्रत्येक नांगरट किंवा इतर काम झाल्यानंतर चेस, गिअरबॉक्स, रोटोव्हेटर यांचे नटबोल्ट घट्ट करावेत. नांगरटीच्या वेळी खोली नियंत्रित करणारे चाक जुळवून योग्य खोली नियंत्रित करावी.\nपॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही. प्रत्येक नांगरट किंवा इतर काम झाल्यानंतर चेस, गिअरबॉक्स, रोटोव्हेटर यांचे नटबोल्ट घट्ट करावेत. नांगरटीच्या वेळी खोली नियंत्रित करणारे चाक जुळवून योग्य खोली नियंत्रित करावी.\nकोरड्या नांगरणीपासून चिखलणीपर्यंत, मशागत व अंतर्गत मशागत, पाण्याचा पंप चालवण्यापासून ते कीडनाशक फवारणीपर्यंत, दळण यंत्रणा, भात भरडणी, उसाचे चरक चालवणे ही सर्व कामे पॉवर टिलरद्वारे होतात. इंजिन, शक्ती संचारण यंत्रणा, ब्रेक आणि स्टिअरिंग प्रणाली, गती नियंत्रणाची व्यवस्था ट्रॅक्शनची चाके हे पॉवर टिलरचे मुख्य भाग आहेत.\n१) रोटोव्हेटर हे पॉवर टिलरचे मुख्य अवजार आहे. नांगरट, ढेक���े बारीक करणे, जुन्या पिकांचे अवशेष काढणे, चिखलणी करणे, यासाठी रोटोव्हेटरचा वापर केला जातो. याला १२ ते २२ या संख्येत फाळ जोडण्याची सोय केलेली असते. यामध्ये अर्ध गोलाकार कुदळीसारखे असणारे फाळ हे कोरडी नांगरट, तणनियंत्रण, खोली नांगरट यासाठी वापरतात. तर विळ्याच्या आकाराचे फाळ, तोंडाला वक्रता असणारे चपटे फाळ चिखलणीसाठी वापरले जातात.\n२) कल्टीव्हेटर ही यंत्रणा फळबाग, वनशेतीमधील मशागतीसाठी उपयुक्त ठरते. पॉवर टिलरमुळे आंतरमशागतीची कामे वेळेत पूर्ण होतात.\n१) इंजिन व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी तपासावी, ती कमी असल्यास बरोबर करून घ्यावी.\n२) इंजिन फाउंडेशन व चॅसीचे नट-बोल्ट घट्ट बसवावेत. चाकाचे व दातांचे नट बोल्ट ढिले झाले असल्यास ते घट्ट बसवावेत.\n३) चाकामधील हवेचा दाब तपासावा. शिफारशीत दाबाइतकी हवा चाकामध्ये भरावी.\n४) पॉवर लिटरच्या व्ही बेल्टचा ताण तपासून घ्यावा. बेल्टच्या मध्यभागी दाबल्यानंतर १२ मि.मी. पेक्षा जास्त दाबला जाणार नाही, अशाप्रकारे बेल्ट घट्ट करावा.\n५) गिअर बॉक्स, रोटरी चेनमधील तेलाची पातळी तपासावी, तसेच नियमितपणे शिफारशीनुसार ऑइल फिल्टर, डिझेल फिल्टर आणि इंजिन ऑइल बदलावे.\n६) इंजिनमध्ये थंडीच्या दिवसांत एस. ए. ई. ३० आणि उन्हाळ्यात एस. ए. ई. ४० या प्रतीचे वंगण तेल वापरावे.\n७) गिअर बॉक्समध्ये एस. ए. ई. ९० प्रतीचे तेल वापरावे. हे तेल १५० तासानंतर बदलावे.\n८) वेळोवेळी क्लच-शाफ्ट, क्लच रॉड, टेलव्हिल बुश, ऍक्सिलेटर केबल यांना तेल लावावे.\n९) रोटाव्हेटर शाफ्टच्या ग्रीस कपमधील ग्रीस दर २५ तासांच्या कामानंतर बदलावे.\nपॉवर टिलर चालवताना घ्यावयाची काळजी\n१) पॉवर टिलर विकत घेतल्यानंतर सोबत मिळणारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून सर्व भागांची व प्रणालींची माहिती करून घ्यावी.\n२) पॉवर टिलर शेतात वापरण्यापूर्वी मशिनचे काही भाग ढिले झाले असतील, तर ते घट्ट आवळावेत, तसेच झिजलेले, तुटलेले भाग बदलावेत.\n३) पॉवर टिलर चालविण्यापूर्वी सर्व शील्ड व गार्ड नीटपणे बसविल्याची खात्री करावी.\n४) शेतात वापरापूर्वी पॉवर टिलरच्या टाकीमध्ये इंधन भरावे. पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू अवस्थेत आहे, याची खात्री करूनच चालू करावा म्हणजे अपघात होणार नाही.\n५) पॉवर टिलर चालविताना फिरणाऱ्या भागांपासून हात व पाय यांचा बचाव करावा. विशेषतः रोट��व्हेटर जोडला असताना पाय रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यांमध्ये अडकणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.\n६) जमीन ओली असेल, तर पॉवर टिलर चालवू नये. काम करीत असताना मध्येच अडथळा आल्यास पॉवर टिलर त्वरित बंद करावा.\n७) पॉवर टिलर चालू स्थितीत ठेवून सोडून जाऊ नये. पॉवर टिलर वळविताना किंवा वाहतूक करताना ट्रान्समिशनमुक्त करावे.\n८) पॉवर टिलरसोबत काम करीत असताना अंगावर सैल कपडे वापरू नयेत, तोंडावर व डोक्यावर चांगल्या कपड्याने गुंडाळून घ्यावे.\n९) प्रत्येक नांगरट किंवा इतर काम झाल्यानंतर चेस, गिअरबॉक्स, रोटोव्हेटर यांचे नटबोल्ट घट्ट करून घ्यावेत. नांगरटीच्या वेळी खोली नियंत्रित करणारे चाक जुळवून योग्य खोली नियंत्रित करावी. नांगरणीसाठी रोटोव्हेटर वापरताना पुरेशी खबरदारी न घेतल्यास अपघाताची शक्यता असते.\n१०) पॉवर टिलर वापरण्यापूर्वी या यंत्राची संपूर्ण माहिती करून घ्यावी. गिअरबॉक्समधील ऑइलची पातळी योग्य ती ठेवावी. व्ही बेल्टचा ताण योग्य ठेवावा. हाताने मध्यभागी दाबल्यानंतर दोन-चार सें.मी. दाबला जावा इतक्या स्वरूपात घट्ट करावा.\n११) बांधावरून किंवा घसरत्या शेतात चढ-उतार करताना रोटोव्हेटर बंद करावा.\n१२) रोटोव्हेटरमधील गवत, कचरा, पिकांचे राहिलेले अवशेष काढताना पॉवर टिलरचे इंजिन पूर्णपणे बंद ठेवावे.\nपॉवर टिलरचा उपयोग ः\n१) पॉवर टिलरला रोटाव्हेटर जोडून जमीन भुसभुशीत करता येते. एकाचवेळी नांगरणी आणि ढेकळे फोडणे ही दोन्ही कामे होतात, त्यामुळे ढेकळे फोडण्यासाठी जमिनीला स्वतंत्रपणे कुळवाच्या पाळ्या घालण्याची आवश्यकता राहत नाही.\n२) फळबागांमध्ये आंतरमशागत करतेवेळी दहा ते १५ सें.मी. खोलीपर्यंत तण समूळ काढले जाते. ९५ टक्के क्षेत्रातील तणनिर्मूलन करता येते; तसेच फळझाडांच्या खालून व्यवस्थितपणे काम करता येत असल्याने झाडांच्या फांद्या मोडत नाहीत.\n३) फळझाडाभोवती रोटाव्हेटरला पॉवर टिलर उलट्या दिशेने चालवून आळे तयार करण्यासाठी कमी कष्टात, कमी खर्चात व कमी वेळेत वापर करता येतो.\n४) भातशेतीमध्ये रोटाव्हेटरच्या साह्याने चिखलणीचे काम सुलभरीत्या व प्रभावीपणे करता येते.\n५) पॉवर टिलरचलित बहुपीक टोकण यंत्राचा वापर करून भुईमूग, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, मका, तूर, हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी पिकांची टोकण करता येते.\n६) वनशेतीमध्ये झाडे लावण्यासाठी तसेच फळझाडांच्या लावणीसाठी खड्डे घेण्याचे काम पॉवर टिलरने करता येते. हे खड्डे खोदण्याचे यंत्र पॉवर टिलरच्या पुढील बाजूस जोडता येते. या यंत्राद्वारे ३० सें.मी. व्यासाचे व ४५ सें.मी. खोलीचे खड्डे खोदता येतात.\n७) ट्रॅक्टरप्रमाणे पॉवर टिलरला ट्रॉली जोडून शेतीमालाची वाहतूक करता येते.\n८) पॉवर टिलरच्या मागील बाजूस जोडून भात मळणीयंत्र वापरता येते. हे मळणीयंत्र हवे त्या ठिकाणी नेण्यासाठी यंत्रास दोन रबरी चाके लावलेली असतात.\n९) फळबागांमध्ये, तसेच वनशेतीमध्ये आंतरमशागतीसाठी पाच दातांचा कल्टिव्हेटर उपलब्ध आहे. कल्टिव्हेटरच्या साह्याने १५ सें.मी. खोलीपर्यंत मशागतीची खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसात १ ते १.२५ हेक्टर क्षेत्रावर आंतरमशागत शक्य होते.\n१०) पाणी उपसण्याचा पंप, कडबा कटर, पिठाची गिरणी, गवत कापण्याचे यंत्र, जनरेटर इ. वापरता पॉवर टिलरच्या साह्याने करता येतो.\nसंपर्क ः वैभव सुर्यवंशी- ९७३०६९६५५४\n(विषय विशेषज्ञ(कृषि शक्ती आणि अवजारे), कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव)\nअपघात यंत्र machine तण weed फळबाग horticulture शेती farming डिझेल थंडी रॉ ग्रीस इंधन भुईमूग groundnut सोयाबीन तूर गहू wheat खड्डे विषय topics अवजारे equipments\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...\nट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...\nतण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...\nफळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...\nगहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत��यपूर्ण कष्ट आणि...\nजमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...\nटोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-akola-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:12:15Z", "digest": "sha1:ZIXUSW2GK2MWREXBNVRAK6WCCGRNZANM", "length": 13823, "nlines": 166, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Akola Recruitment 2018 - Umed MSRLM Akola Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भर���ी 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव जागा\nजिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष\n1 लेखापाल 01 —\n2 प्रशासन सहाय्यक 01 —\n3 डाटा एंट्री ऑपरेटर 01 07\n5 प्रशासन व लेखा सहाय्यक — 07\n6 प्रभाग समन्वयक — 48\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 17 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nप्रवेशपत्र: 09 डिसेंबर 2018\nपरीक्षा: 16 डिसेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2018\nPrevious गडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भर��ी\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/success-stories-newspaper-vendors-149730", "date_download": "2019-02-18T16:41:37Z", "digest": "sha1:HCJUCYC2WL26Y2MOPPRYRSPQCPJT32SK", "length": 16153, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "Success stories of newspaper vendors #mynewspapervendor वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गगन भरारी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n#mynewspapervendor वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गगन भरारी\nसोमवार, 15 ऑक्टोबर 2018\nवर्षानुवर्षे आपल्या घरी वृत्तपत्र पोचवणाऱ्या विक्रेत्यासोबत घ्या एक सेल्फी आणि सलाम करा थंडी, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कार्यरत राहणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना. हा सेल्फी #mynewspapervendor या हॅशटॅगसह पाठवा 99224 19150 या व्हॉट्सऍप क्रमांकावर किंवा wededitor@esakal.com या ई-मेलवर. या सेल्फीला ई-सकाळवर प्रसिद्धी दिली जाईल आणि आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याबरोबर आपले नातेही अधिक दृढ होईल.\nपुणे : सकाळी घरोघरी पेपर टाकणाऱ्यांपैकी अनेक जणांनी त्यांच्या कर्तृत्वावर भरारी घेतली आहे. कोणी सनदी अधिकारी तर कोणी उद्योजक, व्यावसायिक झाले आहेत. भारताच्या दक्षिण भागामधील एका छोट्या खेड्यातील छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि देशाचे राष्ट्रपती, असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा या वर्षीपासून वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी \"सकाळ माध्यम समूहाने' हा दिन साजरा करण्यात पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या काही यशोगाथा.\n\"रोलबॉल' या खेळाची पुण्याच्या मातीत निर्मिती करून त्याला जागतिक पातळीवर पोचवणारे राजू दाभाडे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते रोलबॉलचे जनक, हा प्रवास थक्क करणारा आहे. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कुटुंबाला हातभार मिळावा, यासाठी दाभाडे यांनी वृत्तपत्र विक्री सुरू केली. पहाटे तीन वाजता उठून एजंटकडून ते अंक घ्यायचे, त्यानंतर ग्राहकांपर्यंत ते वेळेत पोचवून मग शाळेत जाणे, असा त्यांचा दिनक्रम होता. वृत्तपत्र विक्री करत त्यांनी स्वतःची \"श्रीराज एजन्सी' सुरू करून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील बालशिक्षण मंदिरामध्ये ते क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले.\nतरी काही वेगळं करायचा, असा ध्यास घेऊन त्यांनी संशोधन करण्यास सुरवात केली. बास्केटबॉल, फुटबॉल या खेळांचा अभ्यास करून आपणही काहीतरी नवीन करू शकतो, हे ओळखून त्यांनी स्केटिंग व बॉल एकत्रित खेळण्याचा प्रयत्न केला. खरंतर स्केटिंग व बॉल एकत्र खेळणं अवघड आहे. तरी सराव केला, तर जे जमू शकेल, असा विश्वास मनात बाळगून त्यांनी हा खेळ खेळण्यास सुरवात केली. आता पूर्णतः \"मेक इन इंडिया' असलेला रोलबॉल हा खेळ जगातील पन्नासहून अधिक देशांमध्ये लोकप्रिय झाला आहे.\nदाभाडे यांच्यासह त्यांची कन्या डॉ. देवयानी दाभाडे हीसुद्धा रोलबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांचा मुलगा रोहन हा सध्या एमबीएचे शिक्षण पूर्ण करत असून तोही रोलबॉलमधील जागतिक पातळीवरील खेळाडू आहे. तोही वृत्तपत्र विक्री व्यवसाय सांभाळतो. दाभाडे यांनी त्यांच्या एजन्सीत काम करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षणासाठी मदत करून नामांकित महाविद्यालयांमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.\nए. पी. जे. अब्दुल कलाम\nव्हॅलेंटाइन डे 2019 : तनिष्का व्हॅलेंटाइन डे स्पर्धा\nपुणे : 'सकाळ'कडून नेहमी विविध स्पर्धा, उपक्रमांमधून ���ाचकांना सामावून घेण्याचा प्रयत्न राहीला आहे. असाच एक उपक्रम आम्ही परत घेऊन आलोय. सेल्फी काढायला...\nविठ्ठल भक्तांना धुक्याची चादर\nपंढरपूर - शहरासह ग्रामीण भागात बुधवारी सकाळी सर्वत्र धुके दाटले होते. भागवत एकादशीनिमित्त पंढरपुरात...\nमंगळवेढा जिल्ह्यात सर्वत्र धुके, जनजीवनावर परिणाम\nमंगळवेढा - जिल्ह्यात आज बुधवार (ता.१९) पहाटे पडलेल्या धुक्याचा परिणाम शहर व ग्रामीण भागात जाणवला. सर्वत्र धुके पडल्याने दामाजी, फॅबटेक, युटोपियन,...\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nजि- बोर्ड मध्येच बनवा स्टिकर; व्हाट्सअॅप अपडेटची गरज नाही\nकोल्हापूर : सध्या व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांच्या मध्ये तीन वर्ग निर्माण झाले आहेत. एक ज्याला स्टिकर पाठवता येतात ते. दुसरा ज्याला हे स्टिकर पाठवता येत...\nसुप्रिया सुळे यांना येत्या लोकसभेत लायकी दाखवणार - विजय शिवतारे\nवाल्हे - ''पुरंदरमध्ये जगतापाचं डोकं फिरलय, त्यामुळे तो कुठेही रस्त्यावर बसून आंदोलन करत असतो. २०१९ मध्ये त्याला आता रस्त्यावरच आणणार असल्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-27/", "date_download": "2019-02-18T17:35:01Z", "digest": "sha1:FDPCUUG5R7VVY46DGBGGWHYUZPJUY6BN", "length": 7909, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कथाकथन स्पर्धा उत्साहात | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कथाकथन स्पर्धा उत्साहात\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये कथाकथन स्पर्धा उत्साहात\nसाक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवार दि. 29 रोजी कथा थन स्पर्धा उत्साहात पार पडल��. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेत विद्यार्थ्यांनी कथा कथन केली. कार्यक्रमाची सुरवात प्राचार्य अतुल देव यांच्याहस्ते सरस्वती पूजनाने झाली.\nस्पर्धेसाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या ३८ विद्यार्थ्यांनी हाऊसनुसार सहभाग नोंदविला. स्पर्धा चार हाऊसनुसार घेण्यात आली. या स्पर्धसाठी तीन गट तयार करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता १ ते ३, ४ ते ६, ७ ते ८ या गटानुसार झालेल्या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्मिता नेरकर, बेहरा, शिवाजी साबळे यांनी काम पाहिले.\nस्कूलचे प्राचार्य अतुल देव यांनी मुलांचे कौतुक केले. ते म्हणाले, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, स्टेज डेअरिंग वाढते. त्याचा व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे नियोजन नितु पंजाबी यांनी केले. सूत्रसंचालन इयत्ता 8 मधील विद्यार्थिनी मृणाल देव, सई पाटील यांनी केले. सुंदर फलक लेखन सीमा मोरे तर छायाचित्रे नितीन राजपूत यांनी टिपली. या स्पर्धेसाठी सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.\nPrevious articleपिंपरीत पदयात्रेतून स्वच्छता संदेश\nNext article प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वच्छता अभियान\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/pimpalner/page/6/", "date_download": "2019-02-18T17:40:00Z", "digest": "sha1:LS7PUJVUHDTZHGSBTZWT7PHTKYKLI5SZ", "length": 10795, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News | Page 6", "raw_content": "\nपिंपळनेर बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकर्यांचे आंदोलन\n इतर मार्केटमध्ये कांदा 2100 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असताना पिंपळनेर उपबाजार समितीत व्यापारी 1700 रुपयांपेक्षा जास्त भाव देत नसल्याने संतप्त...\nप्रचिती प्री-प्रायमरीतील चिमुकले दहीहंडी उत्सवात दंग\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमीत्त झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी कृष्ण आणि बाळगोपाळांचा वेश परिधान करून आनंद लुटला....\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांनी देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. भिकाजी भदाणे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला....\nपालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देऊ नका\n'कडक लक्ष्मी' आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना आवाहन शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ इस्लामपूर (सांगली) येथील शेतकरी विजय जाधव हे पोतराज बनून 'कडक लक्ष्मी' आंदोलनद्वारे राज्यभरात जनजागृती करीत...\nरक्षाबंधन बहिण – भावाचे नाते जोपासणारा सण – वैशाली लाडे\nचौफेर न्यूज - हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. समाजात या सणाला मोठे स्थान असून बहिण – भावाचे नाते रक्षाबंधनातून...\nपिंपळनेर येथे शीघ्र कृतीदलाचे पथसंचालन\nचौफेर न्यूज – सण, उत्सवाच्या काळात शांतता टिकून राहावी, यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी शहरातून पथसंचलन केले. पिंपळनेर पोलिसांनीही यात सहभाग नोंदविला. उपविभागीय पोलिस अधिकारी...\nदेश स्वातंत्र्यासाठी टिळकांचे मोठे योगदान – वैशाली लाडे\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमीत्त कार्यक्रम चौफेर न्यूज – भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोठी रणनीती आखून चळवळी उभारल्या होत्या. त्या चळवळींचे फलित...\nपिंपळनेरमध्ये कांद्याला प्रतीक्विंटल १५०१ रुपयांचा भाव \nचौफेर न्यूज – पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे़. गेल्याच आठवड्यात याठिकाणी कांद्याला एक हजार १०० रुपयांचा भाव मिळाला असून आता त्यात वाढ...\nसंततधार पावसामुळे मालनगाव, जामखेली लाटीपाडा प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’.\nचौफेर न्यूज – पिंपळनेर परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पांझरा नदीवरील मालनगाव धरण आणि व जामखेली हे मध्यम प्रकल्प व शेलबारी लघुप्रकल्प पूर्ण...\nपिंपळनेरला ५६ तरुणांचे रक्तदान 29\nचौफेर न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर तालुका शाखेने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ५६ तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी तालुका प्रमुख दत्तू गुरव, युवासेना तालुका...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-papain-extraction-papaya-14129?tid=148", "date_download": "2019-02-18T18:04:40Z", "digest": "sha1:TAPVCRBJ4C4KPIPDZMAGUT4R22SJ4234", "length": 17945, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, papain extraction from papaya | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मिती\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मिती\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून, कच्च्या व पक्क्या फळाचा वापर खाण्यासा���ी, तसेच उद्योगधंद्यासाठी केला जातो. त्यापैकी पेपेन हा व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा पदार्थ पपईपासून मिळतो.\nपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून, कच्च्या व पक्क्या फळाचा वापर खाण्यासाठी, तसेच उद्योगधंद्यासाठी केला जातो. त्यापैकी पेपेन हा व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा पदार्थ पपईपासून मिळतो.\nकच्च्या पपईच्या फळावरून चिरा पाडल्यानंतर त्यामधून पांढरा दुधासारखा चिक निघतो तो जमा करून त्याच्या पासून भुकटी स्वरुपात तयार केलेल्या पदार्थाला पेपेन असे म्हणतात. पावसाळी व हिवाळी हंगामामध्ये चिक जास्त तयार होतो, त्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या व कच्या गर्द हिरव्या रंगाच्या पपई पासून चिक काढावा. हवेमध्ये आर्द्रता जास्त असल्यास चीक पाझरण्याचा वेग अधिक असतो. म्हणून चीक सकाळच्या वेळेत काढणे अधिक फायद्याचे ठरते. फळधारणेनंतर साधारण ७५ ते ९० व्या दिवशी हिरव्या फळांपासून पेपेन गोळा केले जाते. अशा प्रकारे दर चार ते ५ दिवसांनी चिक गोळा करून तो वाळविला जातो.\nप्रथम अॅल्युमिनीयमचा चाकू किंवा रेझर ब्लेड च्या साह्याने देठापासून ते टोकापर्यंत अशा वरुन खाली ७ ते ८ उभ्या चिरा हळुवारपणे ओढाव्यात.\nचिरा या ०.३ से.मी. पेक्षा जास्त खोल नसाव्यात.\nगळणारा चिक मोठया आकाराच्या अॅल्युमिनीयम ट्रे मध्ये जमा करावा. प्रथम चीरा ओढलेल्या फळांचा चिक गळणे बंद झाल्यावरच दुसऱ्या झाडांवरील फळांना चिरा ओढाव्यात.\nसाठलेला चिक एकत्रीत केल्यानंतर तातडीने त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. अन्यथा पेपेनची प्रत बिघडून वजनात घट होण्याची शक्यता असते. साधारण २४ तासांत ३ टक्के घट होते.\nजमा केलेला चिक प्रथम गाळून घ्यावा.\nचिक सुकविण्यासाठी १०० किलो चिकात एक किलो सोडीयम-पोटॉशिअम मेटाबायसल्फाईड पावडर मिसळावी. त्याचा फायदा पेपेनची आम्लता टिकविण्यासाठीही होतो.\nव्हॅक्युम ओव्हन किंवा केबिनेट ड्रायरचा उपयोग करून ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाला चिक सुकविण्याची क्रिया जलदपणे होते.\nसुकल्यानंतर चिकाच्या खपल्या होऊन त्याच्या पासून पेपेन ची भुकटी करावी नंतर भुकटी चाळून पॉलीथिनमध्ये एअर टाईट भरून ठेवावी.\nचिक काढताना घ्यावयाची दक्षता\nएकाच फळातील चिक काढताना दोन वेळेतील अंतर ४ ते ५ दिवसांचे असावे.\nएका फळातून जास्तीत जास्त ५ वेळा चिक काढावा.\nजुन्या चिरावंर पुन्हा चिरा देऊ नये. चिक काढण्यासाठी फळावर चिरा पाडण्याचे काम सकाळी लवकर करावे.\nपेपेन हे प्रथिने पचविणारे तसेच प्रथिनांचे साध्य रसायणात रूपांतर करणारे एन्झाइम आहे.\nपेपेन हे आम्लता आणि विम्लता या दोन्ही माध्यमांत काम करते.\nमांसाहार कारखाण्यामध्ये कातडी कमविण्यासाठी तसेच जनावरांचे मांस मृदू करण्यासाठी देश परदेशात याचा वापर केला जातो. यामुळे कातडीचा भाग मऊ होऊन कातडीस चमक येते.\nमांस शिजवण्यासाठी पेपेनची पावडर टाकली जाते. त्यामुळे ते पचण्यास हलके होते.\nजनावरांच्या खाद्यामध्ये पेपेन मिसळल्यानंतर ते खाद्य लवकर पचते.\nबिस्कीट मऊ होण्यासाठी बेकऱ्यांमध्ये देखील पेपेनचा वापर करतात.\nसंपर्क ः शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८\n(शिवरामजी पवार अन्नतंत्र महाविद्यालय, नेहरुनगर, कंधार, जि. नांदेड)\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nअन्नप्रक्रिया उद्योगातील परवाने, कायदेप्रक्रिया उद्योग स्थापन केल्यानंतर या...\nप्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धनआरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या...\nशेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना...पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे...\nकांदा निर्जलीकरणास आहे वावकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे...\nप्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...\nशेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nपौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थअंजिरामध्ये आहा���मूल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक...\nडाळिंबापासून अनारदाना, अनाररबडाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास...\nऔषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/from-sowing-to-selling-produce-modi-government-s-initiatives-empowering-farmers-at-every-step-541319", "date_download": "2019-02-18T15:58:33Z", "digest": "sha1:JPIPC3G3KDKB6QJWNKXIE55B4TJCFUAA", "length": 26947, "nlines": 233, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "Modi Govt's Initiatives Empowering Farmers at Every Step", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nन्यू इंडियासाठी पायाभूत सुविधा (September 06, 2018)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nन्यू इंडियासाठी पायाभूत सुविधा\nपायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था कुठल्याही देशाच्या विकासासाठी धमन्यांचे कार्य करतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारने संरचना विकासाला प्राधान्य दिले आहे हे तर स्पष्ट आहे. न्यू इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रालोआ सरकार रेल्वे, रस्ते, जलमार्ग, नागरी उड्डाण विकास आणि स्वस्त घरे यावर भर दिला आहे.\nभारतीय रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कार्यकाळात रेल्वेमार्गांचे नूतनीकरण, मानव रहित क्रॉसिंग कमी करणे आणि ब्रॉड गेज लाइन चालू करणे यात लक्षणीय सुधारणा झाली आहे.\n2017-18 मध्ये रेल्वेने वर्षभरात 100 पेक्षा कमी अपघात नोंदवण्यात आले यावरून सुरक्षितता वाढल्याचे दिसते. आकडेवारीनुसार 2013-14 मध्ये 118 रेल्वे दुर्घटना नोंदविण्यात आल्या होत्या ज्या 2017-18 मध्ये 73 वर आल्या. 5,469 मानव रहित क्रॉसिंग काढून टाकण्यात आली हे प्रमाण 2009 -14 च्या तुलनेत 20% जास्त आहे. 2020 पर्यंत अधिक सुरक्षिततेसाठी ब्रॉड गेज मार्गांवरील सर्व मानव रहित पातळीवरील क्रॉसिंग्स काढली जातील.\nरेल्वेमार्गाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे, रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणमध्ये 50% वाढ झाली आहे, 2013-14 दरम्यान 2926 किलोमीटरवरून 2017-18 दरम्यान 4,405 किलोमीटरपर्यंत. पीएम मोदी (9,528 किमी) खाली 4 वर्षांच्या एनडीए सरकारच्या काळात चालू केलेला ब्रॉड गेज 2009 -14 (7,600 किमी) दरम्यान कमी करण्यात आला होता.\nईशान्य प्रांतातील संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे ब्रॉड गेजमध्ये रुपांतर करून ईशान्य प्रांताला प्रथमच संपूर्ण भारताशी जोडण्यात आले. यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीपासून 70 वर्षांनंतर मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम रेल्वेच्या नकाशावर दाखल झाले.\nन्यू इंडियाच्या विकासासाठी आम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. मुंबई ते अहमदाबाद पर्यंत नियोजित बुलेट ट्रेन, प्रवास वेळ 8 तासांवरून 2 तासांवर आणेल.\nनागरी उड्डाण क्षेत्रांत वेगवान प्रगती होत आहे. उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेच्या अंतर्गत चार वर्षांत एकूण 25 विमानतळे कार्यान्वित करण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्तीपासून 2014 पर्यंत ही संख्या केवळ 75 होती. कमी वापरलेल्या किंवा वापरात नसलेल्या विमानतळांना हवाई संपर्काने जोडून 2500 रुपये प्रती तास दराने हवाई प्रवास उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक भारतीयांचे हवाई प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले. यामुळे प्रथमच वातानुकुलीत रेल्वेगाड्यांच्या तुलनेत जास्त लोकांनी हवाई प्रवास केला.\nगेल्या तीन वर्षांत हवाई प्रवाशांच्या संख्येत 18 ते 20 % वाढ झाल्यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे. 2017 मध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या 100 दशलक्षाहून अधिक झाली आहे.\nमोदी सरकारच्या कार्यकाळात भारत जहाज क्षेत्रात देखील वेगवान प्रगती करत आहे. बंदरांच्या विकासाला प्राधान्य दिल्यामुळे बंदरांचा प्रवासअवधी 2013-14 मधल्या 94 तासांवरून 2017-18 मध्ये 64 तासांवर आला आहे.\nप्रमुख बंदरांवरील मालवाहतुकीचा विचार केल्यास 2010-11 मध्ये 570.32 मेट्रिक टनांवरून 2012-13 मध्ये 545.79 मेट्रिक टन इतकी घट झाली. तथापि, एनडीए सरकारच्या अंतर्गत 2017-18 दरम्यान ती 679.367 दशलक्ष टनांपर्यंत वाढली, ही वाढ 100 दशलक्ष टनपेक्षा अधिक आहे.\nअंतर्देशीय जलमार्ग वाहतूक खर्च लक्षणीयरित्या कमी करतात आणि अर्थव्यवस्थेला मजबूत करून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यास प्रोत्साहन देतात. मागील 30 वर्षांत 5 राष्ट्रीय जलमार्गांच्या तुलनेत गेल्या 4 वर्षातील 106 राष्ट्रीय जलमार्ग सुरु करण्यात आले आहेत.\nमल्टी-मोडल एकत्रीकरणासह महामार्गांचा विस्तार भारत माला परियोजना या परिवर्तनात्मक प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. 2017-18 मध्ये राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क, 2013-14 च्या 92,851 किलोमीटरवरून 1,20,543 किलोमीटरपर्यंत वाढले.\nसुरक्षित रस्त्यांसाठी 20,800 कोटी रुपये खर्चाच्या सेतूभारत प्रकल्पांतर्गत, सर्व महामार्ग रेल्वे क्रॉसिंग मुक्त बनविण्यासाठी; रेल्वे पूल किंवा भुयारी मार्ग बांधणीचे काम करण्यात येत आहे.\nजम्मूमधील भारतातील सर्वात लांब बोगदा, चेनानी-नाशरी, तसेच अरुणाचल प्रदेशात वाढीव दळणवळणासाठी भारताचा सर्वात लांब पूल, ढोला-सादिया हे भारतातील सर्वात दुर्गम भागात विकासकार्य पोहोचविण्याच्या निश्चयाचे प्रतिक आहे. नर्मदेवर भरूच येथे आणि चंबळ नदीवर कोटा येथे पूल उभारल्यामुळे या क्षेत्रातील रस्ते दळणवळण देखील सुधारले आहे\nरस्ते ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देतात. याचे महत्व जाणून, गेल्या चार वर्षांत 1.69 लाख किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांची बांधणी करण्यात आली. 2013-14 मध्ये दररोज 69 किमी गतीने रस्ते बांधणी होत होती, 2017-18 मध्ये ही सरासरी गती दररोज 134 कि.मी. पर्यंत वाढली. ग्रामीण रस्त्यांच्या संपर्कात 2014 च्या 56% च्या तुलनेत 2017-18 पर्यंत 82% पर्यंत वाढ झाली आहे, यामुळे गावांचा भारताच्या विकासयात्रेत समावेश झाला आहे.\nरोजगार निर्मितीसाठी पर्यटन क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्याबरोबर तीर्थयात्रेचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी चारधाम ��हामार्ग विकास परियोजना सुरु करण्यात आली आहे. यामुळे प्रवास सुरक्षित, वेगवान आणि अधिक सोयीचा होईल आणि 900 किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग विकसित होईल ज्यासाठी 12000 कोटी रुपये\nपायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे मालवाहतुकीत वाढ होते आणि अर्थव्यवस्था मजबूत होते. एनडीए सरकारच्या प्रयत्नांमुळे 2017-18 मध्ये सर्वात जास्त मालवाहतूकीची (1,160 दशलक्ष टन) नोंद झाली.\nस्मार्ट सिटीजच्या माध्यमातून शहरी परिवर्तनासाठी, सुमारे 100 शहरी केंद्रे निवडली गेली आहेत जेणेकरुन सुधारीत गुणवत्ता, निरंतर शहरी नियोजन आणि विकास सुनिश्चित होईल. या शहरात अनेक विकास प्रकल्प सकारात्मकरित्या सुमारे 10 कोटी भारतीयांना प्रभावित करतील. या प्रकल्पांसाठी 2,01979 कोटी रुपये खर्च येईल.\nग्रामीण आणि शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जवळपास 1 कोटी स्वस्त घर बांधण्यात आली आहेत. मध्यम आणि नव मध्यम वर्गांना लाभ देण्यासाठी 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 4% आणि 3% व्याज अनुदान देण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://m.mahasarkar.co.in/mumbai-bharti/", "date_download": "2019-02-18T16:36:10Z", "digest": "sha1:LOW2B2EZZSOYAKNO4TMUDEAGDNGHKLAC", "length": 28838, "nlines": 288, "source_domain": "m.mahasarkar.co.in", "title": "Latest Mumbai Bharti 2019 Updates", "raw_content": "\nपहले मुंबई से सभी नए विज्ञापन प्राप्त करें हम सभी डेटा लेन्दरीरी अख़बार से इकट्ठा करते हैं ताकि आप हमेशा हमारे साथ भरोसा कर सकें हम सभी डेटा लेन्दरीरी अख़बार से इकट्ठा करते हैं ताकि आप हमेशा हमारे साथ भरोसा कर सकें नौकरियों के लिए आवेदन करने से पहले कृपया दी गई जानकारी जैसे शैक्षिक योग्यता, आवेदन शुल्क, चयन प्रक्रिया को ध्यान से पढ़ें\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मुंबई मध्ये 16 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of Online application is 07-03-2019)\nआईएनएचएस अस्विनी मुंबई मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 10-03-2019)\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 25-02-2019)\nमाहिती व जनसंपर्क संचालनालय मुंबई मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 28-02-2019)\nमहाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग व वेअरहाऊस कॉर्पोरेशन मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 11-03-2019)\nमहाराष्ट्र जलस्वराज्य- 2 मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nबॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 199 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 26-02-2019)\nअभ्युदाय को-ऑप बँक मध्ये लिपिक पदाच्या भरती २०१९ (Last Date of Online application is 20-02-2019)\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मध्ये 12 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-03-2019)\nकेमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई मध्ये 34 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 10-03-2019)\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nमहाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई मध्ये 22 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-201)\nमाझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of Online application is 10-02-2019)\nराज्य आपातकालीन परिचालन केंद्र मंत्रालय, मुंबई मध्ये 09 जागांसाठी भरती २०१९ (Apply as soon as possible)\nमहाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार परिषद, मुंबई भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nMPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा – 2019 (Last Date of online application is 21-02-2019)\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र मध्ये 03 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 16-02-2019)\nपोलीस आयुक्त, मुंबई रेल्वे पोलिस मध्ये 08 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nएमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 11-02-2019)\nमहानिर्मिती कोराडी मध्ये 135 अपरेंटिसशिप पदाच्या भरती २०१९ (Apply before 08-02-2019)\nमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-02-2019)\nयूनियन बैंक ऑफ़ इंडिया मुंबई मध्ये 100 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-02-2019)\nमहाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई मध्ये 11 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nमहाराष्ट्र नेशनल लॉ यूनिवर्सिटी मध्ये 06 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in Interview on 31-01-2019)\nमहाराष्ट्र वन विभाग मध्ये 51 “वन सर्वेक्षक” पदांच्या भरती २०१९ (Last Date of online application is 14-02-2019)\nशिवशही पुनर्वसन प्रकल्प मुंबई मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview on 4th or 5th February 2019)\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मध्ये 44 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 11-02-2019)\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 133 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 25-01-2019)\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nमुंबई उपनगर जिल्हा मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of application is 31-01-2019)\nजगजीवन राम रेल्वे हॉस्पिटल मुंबई मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in Interview on 07-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग मुंबई मध्ये 20 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 28-01-2019)\nशुल्क विनियमन प्राधिकरण मुंबई मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-01-2019)\nपोलिस आयुक्त, बृहन्मुंबई मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (apply offline before 31-01-2019)\nबृहन्मुंबई महानगर पालिका मध्ये दुय्यम अभियंता 291 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 20-01-2019)\nमहसूल विभाग महाराष्ट्र मध्ये 15 जागांसाठी भरती २०१९ (Interview Date- 19th January 2019)\nबॉम्बे कॉलेज ऑफ फार्मेसी मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 25-01-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 21-01-2019)\nमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लिमिटेड मध्ये 26 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-01-2019)\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग मुंबई मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९(Last Date of offline application is 28-01-2019)\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 31 “स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर ” पदाच्या भरती २०१९ (Last date to apply : 30th January 2019)\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा 2019, 555 जागांसाठी मेगा भरती (Last Date of online application is 29-01-2019)\nमहाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात 932 लिपिक व लेखापाल पदांसाठी मेगा भरती(Last Date of Online application is 29-01-2019)\nमहाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग व वेअरहाऊस कॉर्पोरेशन मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 30-01-2019)\nमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 78 जागांसाठी भरती २०१९ (अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2019)\nपर्यावरण विभाग, मुंबई मध्ये 13 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 13-01-2019)\nमत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र मध्ये 79 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 21-01-2019)\nमहर्षि दयानंद कॉलेज मुंबई मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 10-01-2019)\nमहाराष्ट्र आरोग्य विभाग मध्ये 877 जागांसाठी मेगा भरती २०१९ (Last Date of offline application is 19-01-2019)\nमेगा भरती- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) मध्ये 2100 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 05-01-2019)\n(RRB) रेलवे भर्ती बोर्ड मध्ये 14033 जागांसाठी मेगा भरती (Last date of apply 31-01-2019)\nएकात्मिक नागरी आणि ग्रामीण विकास कार्यक्रम मुंबई मध्ये 550 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 22-01-2019)\nयुनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी इंडिया (UIDAI). मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 02-01-2019)\nमहाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 16-01-2019)\nमहाराष्ट्र आदिवासी विकास (Mahatribal) विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती (Apply before 08-01-2019)\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती २०१९ (Apply before 15-02-2019)\nकर्मचारी राज्य विमा महामंडळ, महाराष्ट्र (ESIC) मध्ये 159 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 21-01-2019)\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 15-01-2019)\nबैंक बोर्ड ब्यूरो मध्ये बिबिध या पदाच्या भरती २०१९ (Last Date of offline application is 10-01-2019)\nकापूस तंत्रज्ञान संशोधन केंद्र, मुंबई मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 5th January 2019)\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 19-01-2019)\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 40 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 4th January 2019)\nभारतीय रिजर्व बैंक भर्ती २०१९ ग्रेड सी अधिकारी (Apply before 08-01-2019)\nआरोग्य विभाग मुंबई मध्ये 01 जागांसाठी भरती २०१८ (Apply before 01-01-2019)\nलघुवाद न्यायालय मुंबई मध्ये ग्रंथपाल या पदाच्या भरती २०१८ (Last Date of offline application is 31-12-2018)\nपश्चिम रेल्वे मुंबई मध्ये 14 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 16-01-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग मुंबई मध्ये बिबिध पदाच्या भरती २०१८ (Apply before 29-12-2018)\nमॅनपॉवर कॉर्पोरेशन महाराष्ट्र येथे 1488 जागांसाठी विविध पदांची भरती २०१९ (Apply before 10-01-2019)\nशासकीय तंत्रनिकेतन मुंबई मध्ये विझीटिंग फॅकल्टी पदाच्या भरती २०१८ (Walk – In Interview on 17th December 2018 at 11.00 AM)\nपश्चिमी रेलवे मुंबई. मध्ये 3553 अपरेंटिस पदाच्या भरती २०१८ (Last Date of online application is 09-01-2019)\nमहा डायल मध्ये 5048 जागांसाठी विविध पदांची डायरेक्ट भरती सन २०१८ (Apply before 31-12-2018)\nएअर इंडिया एअर ट्रांसपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, मुंबई मध्ये ग्राहक एजंट पदाच्या भरती २०१८ (Walk – in Interview is on 18th December 2018)\nमहानिर्मिती मध्ये कार्यकारी संचालक या पदाच्या भरती २०१८ (apply before 26-12-2018)\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे मध्ये 59 जागांसाठी भरती २०१८ (Apply before 31-12-2018)\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग- राज्य सेवा मध्ये 342 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 31-12-2018)\nमाझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मध्ये 798 जागांसाठी भरती २०१८ (Apply before 24-12-2018)\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, मुंबई मध्ये 06 जागांसाठी भरती २०१८ (Last Date of online application is 11-12-2018)\nलक्ष्मी विलास बँकेत ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदांची भरती (Apply before 30-12-2018)\nहोटल प्रबंधन संस्थान, खानपान प्रौद्योगिकी और अनुप्रयुक्त पोषण, मुंबई मध्ये 01 जागांसाठी भरती २०१८ (Apply before 28-12-2018)\nस्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये 43 जागांसाठी भरती २०१८ (Apply before 25-12-2018)\nऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये बिबिध पदाच्या भरती २०१८ (Apply before 27-12-2018)\nमुंबई विद्यापीठ मध्ये 09+ जागांसाठी भरती २०१८ (Apply before 19-12-2018)\nएयर इंडिया लिमिटेड मुंबई मध्ये 08 वैद्यकीय डॉक्टर पदाच्या भरती २०१८ (Apply before 26-12-2018)\nदूरदर्शन केंद्र मुंबई मध्ये बिबिध पदाच्या भरती २०१८ (Apply before 05-01-2019)\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग मध्ये संचालक पदाच्या भरती २०१८ (Apply before 24-12-2018)\nमौलाना आझाद मिनोटरीज फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये जागांसाठी भरती २०१८ (Apply before 20-12-2018)\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलस्वराज्य- 2 मध्ये 02 जागांसाठी भरती २०१८ (Apply before 15-12-2018)\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये 01 जागांसाठी भरती २०१८ (Apply before 26-12-2018)\nवस्त्रोद्योग संचनालय महाराष्ट्र शासन भरती २०१९\nसिंधु महाविद्यालय नागपुर मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T17:39:59Z", "digest": "sha1:U4D7R2PCDEMUVBH3S5ZQYWA5GDR7TUMZ", "length": 1798, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती पूर्ण - फ्रेंच अनुवाद. ला इंग्रजी-फ्रेंच शब्दकोश", "raw_content": "अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती पूर्ण — फ्रेंच अनुवाद. ला इंग्रजी-फ्रेंच शब्दकोश\n आमच्या सर्व शब्दकोष आहेत द्विदिशात्मक, याचा अर्थ की आपण पाहू शकता शब्द दोन्ही भाषा एकाच वेळी. आमच्या सर्व शब्दकोष आहेत द्विदिशात्मक, याचा अर्थ की आपण पाहू शकता शब्द दोन्ही भाषा एकाच वेळी. हे वाक्य येतात बाह्य स्रोत आणि अचूक असू शकत नाही.\n← वेब कॅम डेटिंगचा\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-18T16:58:59Z", "digest": "sha1:3DLQBKAXD5SNA3HW43EJ3OFZZROM34AZ", "length": 22930, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम ठिकाणी महिला पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन", "raw_content": "सर्वोत्तम ठिकाणी महिला पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन\nडेटिंग सल्ला एक मुक्त ऑनलाइन संसाधन देते की मौल्यवान सामग्री आणि तुलना सेवा वापरकर्ते. ठेवणे हे संसाधन मोफत, आम्ही भरपाई प्राप्त पासून अनेक देते साइटवर सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे उत्पादने दिसून ओलांडून (समावेश, उदाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). डेटिंग सल्ला समाविष्ट नाही, संपूर्ण विश्वाचा उपलब्ध करून देते. संपादकीय मते व्यक्त साइटवर काटेकोरपणे आहेत आमच्या स्वत: च्या आणि नाही आहेत प्रदान, त्याद्वारे मान्यताप्राप्त, किंवा मंजूर करून जाहिरातदार. पुरुष मोठा झालो कोण इंटरनेट आधी किंवा दरम्यान तो लवकर टप्प्यात, ते कदाचित लक्षात ठेवा किती कठीण होते महिला पूर्ण करण्यासाठी. बार किंवा कार्यक्रम — आशेने नाही फक्त की, महिला असेल तेथे पण त्या एकच, -. किंवा आपण वर अवलंबून होते, वैयक्तिक जाहिराती किंवा आपल्या कुटुंब, मित्र किंवा सहकार्यांना आपण ओळख कोणीतरी. तो वेळ-घेणारे आहे, महाग, अकार्यक्षम, आणि थकवणारा, किमान म्हणायचे. पण आता आहे की आम्ही तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या, आमच्या बोटांच्या टोकावर, तो अधिक सोयीस्कर नेहमीपेक्षा महिला पूर्ण करण्यासाठी. मात्र, ऑनलाइन डेटिंगचा, तो स्वत: च्या गुंतागुंत — प्रामुख्याने जे जाणून साइट जा. का की, आमच्या तज्ञ ठेवा आमच्या डोक्यावर एकत्र शोधण्यासाठी आपण नऊ सर्वोत्तम मोफत ठिकाणी महिला पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन. महिला अप करत तो दशलक्ष सदस्य, जुळत आहे खाली हात आपल्या सर्वोत्तम पर्याय शोधत, तारीख, संबंध, किंवा लग्न. साइट आहे परिपूर्ण तो अल्गोरिदम गेल्या काही वर्षांत जोडी सर्वात सुसंगत लोक लिंग — तसेच लैंगिक आवड, वय, स्थान, स्वरूप, शिक्षण, छंद, आणि जीवनशैली सवयी. आमच्या तज्ञ म्हणू: «सामना आहे देण्यात सर्वात तारखा आणि संबंध कोणत्याही डेटिंगचा साइट आहे, आणि तो मोठ्या प्रेक्षकांना आणि उच्च यश दर आमच्या वरच्या पुनरावलोकन. «संपूर्ण पुनरावलोकन» सामना देते एक मुक्त सदस्यत्व समावेश प्रोफाइल निर्मिती, अमर्यादित ब्राउझिंग, आणि विविध साधने फ्लर्टिंग (ई. जी., आवडी, आवडी यादी, आणि मर्यादित मेसेजिंग). बौद्धिक महिला, ‘ एलिट एकेरी एक प्रयत्न — पेक्षा अधिक, तो वापरकर्ते (बहुसंख्य आहेत ज्या महिला) मिळवले आहेत एक कॉलेज किंवा विद्यापीठ पदवी. प्लस, लोक सामील साइट प्रत्येक महिन्यात, त्यामुळे आपण नेहमी नवीन महिला पूर्ण करण्यासाठी. आमच्या तज्ञ म्हणू: «एलिट एकेरी एक अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट फक्त व्यस्त, एकच व्यावसायिक. पेक्षा अधिक सदस्य मिळवले आहे एक महाविद्यालयीन पदवी, आणि सर्वात शोधत आहात एक गंभी�� बांधिलकी आहे. «संपूर्ण पुनरावलोकन» एलिट एकेरी देखील नाही शुल्क भरून आणि संपादन एक प्रोफाईल, फोटो अपलोड, किंवा प्राप्त व्यक्तिमत्व मूल्यांकन. आपण शुल्क आकारले जाणार नाही शोधत आणि प्राप्त सामने तयार करणे, आवडी यादी, आणि पाठवून आभासी हसू, इतर गोष्टींबरोबरच, एकतर. वर व्हिडिओ डेटिंगचा, आपण काळजी करण्याची गरज नाही गमावत आश्चर्यकारक महिला आपण कामावर असताना, ओळ स्टारबक्स वेळी, चालवा, कुत्रा चालणे, किंवा इतर काहीही करत. तो वरच्या एक मोबाइल डेटिंगचा साइट आणि अनुप्रयोग सुमारे आहे, त्यामुळे तो कुठेही वापरले जाऊ शकते आणि. तो उल्लेख नाही करू, फक्त आपण घेऊ एक मिनिट (आणि $) प्रारंभ करणे — फक्त समक्रमण किंवा खाते. आमच्या तज्ञ म्हणू: «व्हिडिओ डेटिंगचा आहे एकात्मिक सामाजिक मीडिया साइट आहे, जसे आणि, त्यामुळे तो फार लोकप्रिय एकेरी वर जा. «संपूर्ण पुनरावलोकन» आपण मिळवू शकता, व्हिडिओ डेटिंगचा अनुप्रयोग द्वारे स्टोअर किंवा (सरदार आढावा) आणि सामील एक वापरकर्ता बेस दशलक्ष एकेरी कोण प्रती पाठवू दशलक्ष संदेश एक दिवस. वाटा आम्हाला विवाह, आहे एक जाता जाता-त्या विवाह मन. हे देखील एक डेटिंगचा साइट आम्ही शिफारस करतो ख्रिस्ती कारण तो सहकारी संस्था स्थापन एक ख्रिश्चन ब्रह्मज्ञानी आणि एक लक्षणीय संख्या सदस्य म्हणून ओळखतात ख्रिश्चन. आमच्या तज्ञ म्हणू: «वाटा. विवाह, च्या सहत्वता आधारित प्रणाली आणि बांधिलकी-मनाचा वापरकर्ता बेस आहेत, त्या आदर्श शोधत एक गंभीर संबंध आहे. «संपूर्ण पुनरावलोकन» सर्वात महत्वाची गोष्ट बद्दल माहित आहे की, तो डेटिंगचा साइट करू की सर्वात करू आपण काम. एकदा आपण घेऊ परिमाणे सहत्वता प्रश्नावली, ‘ फिल्टर माध्यमातून प्रोफाइल — होईल आपण त्या करू आणि आपण एक सूचना पाठवू प्रत्येक वेळी तो पोहोचला कोणीतरी ते विचार आपण आवडेल. प्रौढ पुरुष शोधत महिला त्यांचे वय आलो आहे, योग्य ठिकाणी आमच्या वेळी — पण त्यामुळे तरुण पुरुष शोधत पूर्ण करण्यासाठी वृद्ध महिला. तर एकेरी प्रती, कोणालाही वयाच्या सामील होऊ शकतात. ‘ ‘ ‘, आणि आम्ही आहोत, आपण काही सापडतील महिला कोण कोणीतरी शोधत आहात ज्यांना ते दाखवू शकता दोरी. आमच्या तज्ञ म्हणू: «आमच्या वेळ सुप्रसिद्ध आहे मध्ये, प्रती — डेटिंग गर्दी, विशेषतः कारण तो एक टन आहे शोध उपयुक्त वैशिष्ट्ये आणि एक सोपी मांडणी. «संपूर्ण पुनरावलोकन» ���ाइट जास्त पाहतो. दशलक्ष अभ्यागतांना एक महिना आणि एक साधी मांडणी आणि वैशिष्ट्ये, आपण हे करू शकता म्हणून मिळवा पटकन माध्यमातून सर्व औपचारिक सामग्री आणि अधिक महत्वाचे सामग्री — बैठक संभाव्य तारखा आणि भागीदार म्हणून लवकरच. बद्दल अमेरिकन म्हणून ओळखतात ख्रिश्चन, त्यानुसार मतदान, आणि करताना दिसते की एक मोठ्या संख्या, त्या देखील समाविष्ट आहे कोण पुरुष आणि स्त्रिया आहेत आधीच घेतले आहे. आपण मदत करण्यासाठी तण माध्यमातून जनतेला, आपण विचार करावा वळून ख्रिश्चन मिसळणे. आमच्या तज्ञ म्हणू: «ख्रिश्चन मिसळणे आहे आपापसांत सर्वात मोठी डेटिंगचा साइट उद्योग की फक्त सेवा देऊ शकेल एकच ख्रिश्चन पुरुष आणि स्त्रिया, आणि साइट काही आहे सर्वोत्तम शोध फिल्टर आणि सुरक्षा वैशिष्ट्ये. «संपूर्ण पुनरावलोकन» साइट भाग आहे स्पार्क नेटवर्क कुटुंब, एक अग्रगण्य कोनाडा डेटिंगचा पेक्षा जास्त गुणधर्म आहे, त्यामुळे आपण हे माहित सर्वात सन्मान्य. «. प्रेम प्रकारातील आहे. प्रेम येथे आहे» ख्रिश्चन मिसळणे च्या बोधवाक्य, आणि संघ आश्वासने आहे आपल्या मागे मार्ग प्रत्येक पायरी आहे. लिंग आणि शर्यतीत अभिज्ञापक, त्यामुळे एकच काळा पुरुष रस एकच काळा महिला, आम्ही आणण्यासाठी आपण «काळा लोक पूर्ण». प्रती. दशलक्ष काळा आणि एकेरी साइट वापरण्यासाठी प्रत्येक महिन्यात, आणि आम्ही फक्त अपेक्षा की संख्या वाढण्यास. आमच्या तज्ञ म्हणू: काळा लोक पूर्ण» आहे सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय डेटिंगचा साइट काळा आणि एकेरी आणि साइटवर द्वारे वापरले जाते पेक्षा अधिक दशलक्ष लोक एक महिना. «संपूर्ण पुनरावलोकन» एक बहीण साइटवर सामना, «काळा लोक पूर्ण», देण्यात हजारो आनंदी कनेक्शन समावेश, एक दोन, मेरीलँड. » एक आश्चर्यकारक स्त्री वापर माध्यमातून आपल्या साइट,» तो म्हणाला. «एक महिना नंतर, मी खरोखर म्हणून वाटत तरी ती बाई माझ्या स्वप्नांच्या, आणि तेव्हा वेळ योग्य आहे, मी विचारू करण्यासाठी तिला माझ्याशी लग्न. धन्यवाद. «तर «मी» नाही नाही आपल्या ओवरनंतर ध्येय, आपण एकटे नाही आहात. «व्हिडिओ डेटिंगचा» प्रीमियर. येथे, आपण पूर्ण करू शकता, एकल महिला तसेच विवाहित महिला साठी एक रात्री स्टॅण्ड, गट लिंग, गट लिंग, आनंदी, व्यवहार, आणि दुसरे काहीही आपल्या चपळ मन विचार करू शकता. आमच्या तज्ञ म्हणू: व्हिडिओ डेटिंगचा» प्रीमियर अनुप्रयोग करू शकता, जेथे वाटत व्यक्त. प्लस, तो सामील मुक्त, ब्राउझ, आणि नखरा. «संपूर्ण पुनरावलोकन» सारखे सर्वात प्रासंगिक लिंग साइट, «व्हिडिओ डेटिंगचा» भरपूर आहे, मोफत वैशिष्ट्ये, पण एक पैलू करते की तो बाहेर उभे आहे, तो वापरते प्रोफाइल सत्यापन आणि एन्क्रिप्शन हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण वास्तव आहे, आपली माहिती संरक्षण, आणि ठेवा स्कॅमरना बाहेर. प्रत्येक, तारीख, संबंध, आणि लग्नाला एक संभाषण सुरू होते, आणि अनेक त्या संभाषणे घडत आहेत, ऑनलाइन — धन्यवाद, कधी-विकसित तंत्रज्ञान आम्ही आहोत करण्यासाठी गुप्त खाजगी. व्यतिरिक्त, ऑनलाइन डेटिंगचा, साइट, गप्पा सर्व खोल्यांमध्ये आहेत, विलक्षण ठिकाणी बैठक महिला. आपण हे करू शकता, खाजगी संदेश पाठवू, आणि चर्चा द्वारे ऑनलाइन फोन आणि व्हिडिओ. मोफत गप्पा आता, सामान्यत: एकत्र जमण्याची गप्पा, गप्पा आणि व्हिडिओ रँक सर्वाधिक आपापसांत गप्पा खोल्या, मध्ये, सामान्य, तसेच डेटिंगचा गप्पा खोल्या, लिंग चॅट रूम, गप्पा खोल्या महिला पूर्ण करण्यासाठी, आणि जसे. त्यामुळे आपण चांगले हात सामील करून त्यांना कोणत्याही किंवा सर्व तीन. इंटरनेट सुधारित आहे, आमच्या जीवनात त्यामुळे अनेक मार्ग आहेत. आम्ही मिळवू शकता किराणामाल वितरीत करण्यासाठी आमच्या घरी, बिले अदा, पूर्ण काम प्रकल्प, आणि हवामान तपासण्यासाठी, ‘ मांजर व्हिडिओ पाहण्यासाठी. पण, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इंटरनेट आणत आहे, एकेरी एकत्र जलद आणि अधिक कार्यक्षमतेने. आपल्या विशेष महिला बाहेर आहे, आणि आम्ही फक्त आपण झाली नऊ मार्ग शोधू लागलो. — डेटिंगचा सल्ला, मी सामग्री देखरेख धोरण, सामाजिक मीडिया प्रतिबद्धता, आणि मीडिया संधी. ‘ चीज किंवा माझ्या वर्ष प्रेम प्रकरण लिओनार्डो, मी ऐकत बीटल्स पाहणे, हॅरी पॉटर (मी एक अभिमान.), किंवा पिण्याचे. डेटिंग सल्ला एक संग्रह आहे डेटिंगचा तज्ञ कोण अधिकृत मान्यता दिलेली बुद्धी वर ‘सर्व गोष्टी डेटिंग’ दैनिक आहे. अस्वीकृती: महान प्रयत्न केले आहेत राखण्यासाठी विश्वसनीय डेटा सर्व ऑफर सादर केले. तथापि, हा डेटा प्रदान हमी न. वापरकर्ते नेहमी तपासा ऑफर प्रदाता आहे अधिकृत संकेतस्थळ चालू अटी आणि तपशील. आमच्या साइट भरपाई प्राप्त पासून अनेक देते साइटवर सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे उत्पादने दिसून ओलांडून (समावेश, ��दाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). आमच्या साइट समावेश नाही संपूर्ण विश्वाचा उपलब्ध करून देते. संपादकीय मते व्यक्त साइटवर काटेकोरपणे आहेत आमच्या स्वत: च्या आणि नाही आहेत प्रदान, त्याद्वारे मान्यताप्राप्त, किंवा मंजूर करून जाहिरातदार.\n← मूल्यमापन सर्वोत्तम मार्ग आहे आणि ठिकाणी ओळखीचा: जेथे पूर्ण करण्यासाठी एक चांगला माणूस आहे. कल\nआंतरराष्ट्रीय मुली गप्पा मारू →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-poultry-analysis-7992", "date_download": "2019-02-18T18:02:50Z", "digest": "sha1:ET5FAJPLFQXHYVXTDD67AD5D7FBGWKVM", "length": 17607, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, poultry analysis | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nछोटा माल मंदीत तर मोठा माल नव्वदीच्या पार\nछोटा माल मंदीत तर मोठा माल नव्वदीच्या पार\nसोमवार, 7 मे 2018\nचालू आठवड्यातही बाजारभाव टिकून राहील. ओपन फार्मर्सनी दुपारच्या वेळेत फार्मवर थांबून उन्हाळी नियोजन काटेकोरपणे करावे आणि पक्षी मोठे करून विकावेत.\n- संजय नळगीकर, संचालक, खडकेश्वर हॅचरीज, औरंगाबाद.\nसंपूर्ण भारतात ब्रॉयलर पक्ष्यांचे बाजारभाव ८५ रुपये प्रतिकिलोंवर पोचले आहेत. उन्हाळ्यातील उत्पादनघटीचा प्रभाव देशभरातील बाजारावर दिसला आहे. खासकरून दोन किलो वजनावरील पक्ष्यांच्या बाजार जोरदार तेजीत आहे.\nनाशिक विभागात शनिवारी (ता. ५) ९१ रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिनाभरातील नीचांकी पातळीवरून बाजार ८० टक्क्यांनी सुधारला आहे.\nखडकेश्वर हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर यांनी सध्याच्या बाजाराबाबत पुढीलप्रमाणे निरीक्षणे मांडली आहेत. १. लहान पक्ष्यांचा बाजार ७० रुपयांनी खालावला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांची वाढ न होणे, वाहतुकीदरम्यान वजन घटणे आदी कारणांमुळे लहान मालास कमी मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर लहान मालाचा होत असलेला पुरवठा हा येत्या दिवसांतही तेजी लांबण्यासाठी पुरक ठरणार आहे.\n२. दक्षिण भारतात - कर्नाटकातील निवडणुकांमुळे ब्रॉयलर्सच्या खपाला चालना मिळाली आहे. शिवाय, तेथे उत्पादन घटीची समस्या अधिक तीव्र आहे. दुसरीकडे, उत्तर-पूर्वेतील बाजार १०० रुपये प्रतिकिलोंवर तर दिल्ली - उत्तर प्रदेशात १०० रुपयांच्या आसपास बाजार उंचावला आहे. एकूणच संपूर्ण भारतातील बाजार ८५ रुपयांवर आहे.\n३. मधल्या काळात हॅचिंग एग्ज आणि चिक्सचे दर समान पातळीवर होते. त्यामुळे अंड्यांना मागणी घटून आता त्यांचे बाजारभाव चिक्सच्या तुलनेत ११ रुपयांनी कमी झाले आहेत. सामान्यपणे चिक्सच्या तुलनेत हॅचिंग एग्जचा बाजार २० ते २५ टक्क्यांपेक्षा कमी राहत नाही.\n४. चिक्सचा बाजारभावात फार मोठी वाढ अपेक्षित नाही. उत्तर भारतात १८ ते २८ या रेंजमध्ये चिक्सची उपलब्धता आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे वाहतूक करण्यात जोखीम असल्याने महाराष्ट्रातील बाजारावर मोठा प्रभाव पडणार नाही.\n५. चिकनची किरकोळ विक्री सामान्य आहे. रविवारी अपेक्षेप्रमाणे विक्री झाली आहे. ६.चालू आठवड्यातही बाजारभाव टिकून राहील. ओपन फार्मर्सनी दुपारच्या वेळेत फार्मवर थांबून उन्हाळी नियोजन काटेकोरपणे करावे आणि पक्षी मोठे करून विकावेत.\nआठवडाभरात टेबल एग्जच्या बाजारभावात १२ टक्क्यांनी वाढ झाली. दरवर्षी १५ मे नंतर अंड्याच्या बाजारभावात तेजीचा कल दिसतो. या वर्षीही त्याची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. अमरावती येथील पोल्ट्री उद्योजक रवींद्र मेटकर म्हणाले, की तापमानवाढीचा मोठा फटका लेयर उद्योगाला बसला आहे. अशावेळी पक्ष्यांची प्रतिकारक्षमता कमी होऊन विषाणूजन्य प्रादुर्भाव वाढतो. सध्या एकूणच उत्पादन १५ टक्क्यांनी कमी झाले आहे.\nतथापि, उन्हाळ्यात अंड्यांना मागणी कमी असते. त्यामुळे उत्पादनघटीचे रूपांतर भाववाढीत दिसलेले नाही. यापुढील काळात घटता पुरवठा लक्षात घेता बाजारात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.\nप्रकार भाव परिमाण बाजारपेठ\nब्रॉयलर ९१ प्रतिकिलो नाशिक\nचिक्स ३६ प्रतिनग पुणे\nहॅचिंग एग्ज २५ प्रतिनग मुंबई\nअंडी ३५२ प्रतिशेकडा पुणे\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/8976", "date_download": "2019-02-18T18:04:52Z", "digest": "sha1:2DXUOTEKASX32CWH3EAXRXY6Y2HJ5H3Z", "length": 23465, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,technology of rejuvanation of old guava orchard, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवन\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवन\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवन\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवन\nशशांक भराड, प्रवीण देशमुख\nमंगळवार, 5 जून 2018\nपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची उत्पादकता घटत जाते. तसेच फळांची गुणवत्ता व आकारही कमी होतो. अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पादन वाढविण्यासाठी छाटणी तंत्राचा अवलंब करावा. अशा बागांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दर्जेदार व चांगले उत्पादन मिळू शकते.\nपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची उत्पादकता घटत जाते. तसेच फळांची गुणवत्ता व आकारही कमी होतो. अशा परिस्थितीत त्याच बागांचे उत्पादन वाढविण्यासाठी छाटणी तंत्राचा अवलंब करावा. अशा बागांचे शास्त्रीय पद्धतीने पुनरुज्जीवन केल्यास बागेपासून दर्जेदार व चांगले उत्पादन मिळू शकते.\nमहाराष्ट्रामध्ये बहुतेक पेरू लागवड ही पारंपरिक पद्धतीने ६ मीटर X ६ मीटर अंतरावर केली जाते. साधारणत: २० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या बागांमध्ये झाडांतील शरीरक्रियांची गती कमी होते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा वाढल्यामुळे झाडे वेडीवाकडी वाढतात, उत्पादकता घटते. त्याबाबत कारणांचा अभ्यास करून छाटणीचे नियोजन करावे.\nपुनरुज्जीवन म्हणजे छाटणी करून झाडाचा विस्तार आटोपशीर व मर्यादित ठेवून पाने व फांद्या सशक्त व जोमदार बनवणे. पुनरुज्जीवनामुळे झाडापासून अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते. केवळ झाडांची खरड छाटणी करणे म्हणजेच पुनरुज्जीवन असा सर्वसाधारण समज आहे. झाडांची छाटणी करणे ही पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमधील पहिली पायरी आहे.\nबागांमध��ये मध्येच असलेल्या एका दुसऱ्या झाडाची निवड न करता सलग झाडे छाटणीसाठी निवडावीत. त्यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळून नवीन फुटव्यांची वाढ उत्तम होते.\nझाडाच्या विस्तारावर छाटणी किती उंचीवर व कोणत्या फांद्यापर्यंत करायची हे ठरवावे. साधारणतः शिफारशीप्रमाणे १ ते १.५ मीटर झाडांची उंची ठेवून झाडांच्या वरील भागाची छाटणी केलेली उत्तम ठरते.\nफांद्या तोडताना झाडांची साल निघणार नाही, फांदी पिचणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी छाटणी तीक्ष्ण अवजाराने करावी. झाडांची योग्य उंचीवर चेन सॉ किंवा लांब दांडा असलेल्या यांत्रिक करवतीच्या सहाय्याने छाटणी करावी. यांत्रिक करवतीच्या सहाय्याने छाटणी केल्यास काप एकसारखा व फांदीत जास्त इजा न होता घेता येतो. यांत्रिक करवती उपलब्ध नसतील, तर पारंपरिक करवतीसारखे अवजार वापरूनदेखील छाटणी करता येते.\nबाहेरील बाजूकडे निमूळता तिरकस काप दिल्यामुळे पावसाचे किंवा दवाचे पाणी सहजपणे निथळून जाण्यास मदत होते. छाटणी करताना सपाट किंवा बुंध्याकडे पाणी निथळून येईल, असा तिरकस काप देऊ नये.\nछाटणीचा हंगाम : शक्यतो पेरूची छाटणी ही मे-जून या महिन्यात करावी. सद्यस्थितीत ३० जून अखेरपर्यंत छाटणी पुर्ण करवी. परिणामी पावसामुळे नवीन पालवी लवकर येते. ती निरोगी व सदृढही असते. छाटणीनंतर पावसाळ्यात येणाऱ्या नवीन पालवीचे योग्य नियोजन करून रोग व किडींपासून संरक्षण सहजपणे करता येते.\nजुन्या पेरू बागेची छाटणी केल्यानंतर लगेचच खोडातील सुप्त डोळे जागृत होण्याची प्रक्रिया सुरू होते. छाटणीपासून सर्वसाधारणपणे ३० ते ४० दिवसांनी नवीन फुटवे येण्याची प्रक्रिया सुरू होते. नवीन फुटवे येण्यासाठी लागणारा कालावधी झाडाचे वय व जमिनीमध्ये असलेला ओलावा यावर अवलंबून असतो. खूप जुन्या झाडांची छाटणी केल्यास नवीन फुटवे येण्यासाठीचा कालावधी यापेक्षा जास्त असू शकतो.\nछाटणी केलेल्या जागेभोवती असंख्य नवीन फुटवे येतात. त्या फुटव्यांपैकी सशक्त असलेले ३ ते ४ फुटवे फांदीच्या चारही बाजूस राखावेत. उर्वरित फुटव्यांची विरळणी करावी. अशी विरळणी २० ते २५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा करावी. त्यानांतर खोडावर खालील बाजूसही फुटवे येऊ लागतात. या फुटव्यांचीदेखील आवश्यकतेप्रमाणे विरळणी करून दर अर्धा ते १ फुटावर फांदीच्या चारही बाजूस एक-एक जोमदार फुटवा राहील, याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीने विरळणी केल्यावर संपूर्ण खोडावर नवीन फांद्या विकसित होतात.\nविरळणी केल्यानंतर राखलेले फुटवे बळकट करण्यासाठी फुटव्यावर दोनदा नवीन फूट आल्यावर दुसऱ्या नवीन फुटीचा डोळा खुडावा. त्यामुळे ही फूट सशक्त व जाड होण्यास मदत होते. तसेच खुंटलेल्या डोळ्यापासून २ ते ३ नवीन फांद्या फुटतात. अशा रीतीने झाडाचा विस्तार वाढण्यास मदत होते. अशाप्रकारे तिसऱ्या वर्षांपासून चांगल्या प्रतीची फळे मिळण्यास सुरवात होऊन उत्पादनातही वाढ होत जाते.\nजुन्या पेरू बागांची उत्पादकता घटण्याची कारणे\nजुन्या बागांमध्ये झाडांचा घेर मोठा झाल्याने सूर्यप्रकाश आतपर्यंत व्यवस्थित पोचत नाही. परिणामी प्रकाश संश्लेषणात अडथळा निर्माण होतो.\nनवीन पालवी फारच कमी येते. बागांमधील झाडे फार दाटीने वाढलेली असल्याने फळे काढणे व तत्सम कामे करणे जिकिरीचे होते.\nझाडांच्या फांद्या एकमेकांत घुसतात; घासतात. परिणामी किडींचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पादनात घट होते. जुन्या बागांमध्ये कीडनाशके व संजीवके यांची फवारणी करणेही कठीण जाते. परिणामी रोग व किडींचे नियंत्रण योग्य प्रकारे न झाल्याने फळे गळतात.\nकापलेल्या फांद्या ताबडतोब गोळा करून बागेबाहेर काढून बाग स्वच्छ करावी. छाटणी केलेल्या फांद्यांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कापलेल्या भागावर बोडोपेस्ट (१० टक्के) लावावी.\nछाटणी केल्यानंतर पालवी लवकर पक्व होण्यासाठी झाडावर २ टक्के नत्रयुक्त खताची फवारणी करावी. पाणी व्यवस्थापन यावर विशेष लक्ष द्यावे.\n२ ते ३ महिन्यांनी नवीन पालवीतील जोमदार फाांद्या ठेवून साधारणपणे ५० टक्के पालवीची विरळणी करावी.\nसंपर्क : शशांक भराड, ९६५७७२५७११\n(उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्प��ला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-12-september-2018/", "date_download": "2019-02-18T17:18:37Z", "digest": "sha1:KMV6W4KFDEUKO7FFHPSV7VIDYO2VGPQ7", "length": 13901, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 12 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nबिहार आणि नेपाळला आता बसने जोडले गेले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहार आणि नेपाळदरम्यान पहिल्या बससेवेची झडती घेतली.\nदेशातील पहिली वाहतूक क्षेत्रातील नॅशनल रेल आणि ट्रान्स्पोर्टेशन इन्स्टिट्यूट (NRTI) या आठवड्यात वडोदरा येथे सुरू होणार आहे.\nरेल्वे आणि कोळसा मंत्री श्री पीयुष गोयल यांनी एक वेब पोर्टल www.railsahyog.in लाँच केले आहे.\nदोन दिवसीय भारत-UAE भागीदारी शिखर परिषद (UPS) 30 ऑक्टोबरपासून दुबईत होणार आहे.\nगिरीश राधाकृष्णन आणि तजिंदर मुकरर्जी यांना क्रमशः युनायटेड इंडिया इंश्योरन्स कंपनी आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देशक संबंधित कर्जांशी संबंधित दिशानिर्देशांचे / मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणार्क नागरी सहकारी बँकेस 5 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.\nकेरळ ��ोलिस कोचीमध्ये कोकॉन इलेव्हन नावाची एक आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद आयोजित करणार आहेत.\nतेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) ने मध्य प्रदेशातील विंध्यन बेसिनमधील एका ब्लॉकमध्ये आणि पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्ह्यातील अशोक नगरमध्ये गॅस साठा असल्याचे आढळले आहे.\nहिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल) भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाजांची चाचणीसाठी सज्ज झाले आहे.\nभारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी 300 आंतरराष्ट्रीय बळी घेणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.\nNext (Vijaya Bank) विजया बँकेत 330 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/lic-hfl-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:10:53Z", "digest": "sha1:U5PNYIIDVWON3W2QUZGGDJNLKDOB5MPK", "length": 11879, "nlines": 150, "source_domain": "majhinaukri.in", "title": "LIC Housing Finance Limited, LIC HFL Recruitment 2018 LIC HFL Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भर���ी जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\nअसिस्टंट मॅनेजर: 100 जागा\nपद क्र.1: 55% गुणांसह पदवीधर\nवयाची अट: 01 जानेवारी 2018 रोजी 21 ते 28 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nप्रवेशपत्र: 24 सप्टेंबर 2018\nपरीक्षा: 06 किंवा 07 ऑक्टोबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2018\nNext (DIPP) औद्योगिक धोरण & प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/youth-death-accident-40195", "date_download": "2019-02-18T17:02:49Z", "digest": "sha1:C44RAEZJH2MPXGQBLOR2RR4VP4OQWVWV", "length": 19754, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth death in accident डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nडंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू\nशनिवार, 15 एप्रिल 2017\nमहामार्गावर पुन्हा बळी; नोकरीच्या पहिल्याच दिवशी ओढवला प्रसंग\nजळगाव - नोकरीच्या पहिल्याच दिवशी ड्यूटी पूर्ण कंपनीतून घरी परतणाऱ्या तरुणाचा समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक देत जीव घेतला. गिरणा गार्डन हॉटेलजवळ दुपारी साडेचारला घडलेल्या या घटनेत तरुणाचा डोक्यावरून डंपरचे मागील चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावरील अपघातांमध्ये बळी जाण्याचे सत्र सुरू असताना त्यात या घटनेने दुर्दैवी भर घातली आहे.\nमहामार्गावर पुन्हा बळी; नोकरीच्या पहिल्याच दिवशी ओढवला प्रसंग\nजळगाव - नोकरीच्या पहिल्याच दिवशी ड्यूटी पूर्ण कंपनीतून घरी परतणाऱ्या तरुणाचा समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक देत जीव घेतला. गिरणा गार्डन हॉटेलजवळ दुपारी साडेचारला घडलेल्या या घटनेत तरुणाचा डोक्यावरून डंपरचे मागील चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावरील अपघ���तांमध्ये बळी जाण्याचे सत्र सुरू असताना त्यात या घटनेने दुर्दैवी भर घातली आहे.\nप्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोजोरे (ता. भुसावळ) येथील हेमंत भास्कर दोडे (वय २४) याने पंधरा दिवसांपूर्वी बॉश कंपनीत मुलाखत दिली होती. दोन दिवसांपूर्वी नोकरी लागून हेमंतच्या कंपनीतील कामाचा आज पहिला दिवस होता. फर्स्ट शिपसाठी (सकाळी ८ ते ४) सकाळीच घरून जळगावला दुचाकीवर आला होता. दुपारी तीनला ड्यूटी संपल्यानंतर कंपनीने गणवेश, बूट, गॉगल हेमंतला दिले. ते घेऊन हेमंत कंपनीतून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ सीबी ८१६४) घरी जाण्यासाठी निघाला. राष्ट्रीय महामार्गावरील गिरणा नदीच्या पुलाजवळ काही अंतरावर समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने हेमंतला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून डंपरचालक फरार झाला. दहा मिनिटे मृतदेह तसाच रस्त्यावर पडून होता. काही वेळातच जैन इरिगेशन कंपनीच्या रुग्णवाहिका घटनास्थळावर येऊन मृतदेह उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला.\nहेमंतच्या मागून ड्युटीवरून घरी परतणाऱ्या दीपक गोरख कोळी व चेतनकुमार सोनवणे यांना घडलेला अपघात दिसला.\nकोणाचा अपघात झाला हे बघितला असतात अपघातात आपला मित्रच असल्याचे दिसले. घटनेची माहिती हेमंतच्या कुटुंबीयांना ताबडतोब सांगून पोलिसांना संपर्क साधला.\nहेमंतचे वडील भास्कर दोडे यांची शेती असून त्यातून आपला उदरनिर्वाह करतात. हेमंत तीन भावंडांत मोठा असल्याने मोलमजुरी करून आयटीआयपर्यंत शिक्षण पूर्ण करून वडिलांना घर चालविण्यासाठी\nहातभार लावत होता. पंधरा दिवसापूर्वी बॉश कंपनीत मुलाखत देवून त्याला नोकरी लागल्याने घरात आनंद होता. मात्र नोकरीच्या पहिल्या दिवशी मुलाने जीव गमाविल्याने दोडे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले.\nहेमंतची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. यावेळी हेमंतच्या मृत्यूचे कळाल्याने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. त्यांच्या पश्चात वडील, आई, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.\nहेल्मेट असते तर...वाचला असता\nजिल्हा पोलिस दलातर्फे गेल्या दीड-दोन महिन्यांभरापूर्वी महामार्गावर हेल्मेट सक्ती केली होती. परंतु, पोलिसांची कारवाई थंड झा��्याचे दिसून येत आहे. आज झालेल्या अपघातात डंपरने हेमंतच्या दुचाकीला धड दिली. धडक लागताच दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली पण हेमंत रस्त्यावर पडून डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हेमंतच्या डोक्यात जर हेल्मेट असते तर कदाचित त्याचा जीव आज वाचला असता, अशीही चर्चा अपघातस्थळी सुरू होती.\nसैन्यात भरती व्हायचे होते..\nहेमंतसोबतचे अनेक मित्र हे बीएसफ, आरपीएफमध्ये होते. त्यामुळे सैन्यात भरती होण्याची आवड होती. त्याने त्यांच्या गाडीवर बीएसएफदेखील लिहिले होते. दोन दिवसांपूर्वीच बॉश कंपनीत नोकरी लागल्याने तो आजपासून कामावर रुजू झाला होता. अपघाती मृत्यूने त्याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न भंगले.\nमहामार्ग बनला मृत्यूचा सापळा\nगेल्या तीन-चार महिन्यात महामार्गावर घडलेल्या अपघातात अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे. या महामार्गाची दुरुस्ती, समांतर रस्ते तसेच साईडपट्ट्या करण्यासाठी जळगावकरांनी पदयात्रा, आंदोलन, जाहीर सभा घेऊन देखील रस्त्याचे कामाला प्रत्यक्षात अजून सुरवात झालेली नाही. त्यामुळे कधी या महामार्गाचा मृत्यूचे जाळ्यातून सुटका होते असे नागरिकांना आता वाटू लागले आहे.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (त��. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thequoteunquote.com/quickdope/471/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8B.", "date_download": "2019-02-18T17:12:20Z", "digest": "sha1:G4WHENEDCR7ILFKXQI3KDXUE6RGPTVRZ", "length": 5910, "nlines": 155, "source_domain": "www.thequoteunquote.com", "title": "हरवलेल्या स्वप्नांनो..", "raw_content": "\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी.\nदिवस तुम्हाला आम्हीच दाखवला,\nनाहीतर अस्तित्व आहे तुमचं,\nबंद डोळयांपुढे तुमचं वास्तव्य.\nआम्ही स्वप्नाळू, आमच्या लेखी,\nतुम्हाला सत्यात उतरवणं जणू कर्तव्य..\nकुठेतरी दिलात तुम्ही चकमा.\nकुरवाळत बसलो झालेल्या जखमा..\nतुमची जागा दाखवण्याची आलीय वेळ.\nआता संपवून टाकू तुमचा पोरखेळ..\nत्यांना सत्यातही उतरवून घेऊ भरारी.\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी..\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी.\nदिवस तुम्हाला आम्हीच दाखवला,\nनाहीतर अस्तित्व आहे तुमचं,\nबंद डोळयांपुढे तुमचं वास्तव्य.\nआम्ही स्वप्नाळू, आमच्या लेखी,\nतुम्हाला सत्यात उतरवणं जणू कर्तव्य..\nकुठेतरी दिलात तुम्ही चकमा.\nकुरवाळत बसलो झालेल्या जखमा..\nतुमची जागा दाखवण्याची आलीय वेळ.\nआता संपवून टाकू तुमचा पोरखेळ..\nत्यांना सत्यातही उतरवून घेऊ भरारी.\nहरवलेल्या स्वप्नांनो, तुमची नाही, आमचीच चालेल मग्रुरी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cludy-climate-dhule-maharashtra-6878", "date_download": "2019-02-18T17:49:51Z", "digest": "sha1:LTDUN7XDHMPR457WFZY72XUCQIZ3LH4E", "length": 15161, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, cludy climate in dhule, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ढगाळ हवामान\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ढगाळ हवामान\nमंगळवार, 27 मार्च 2018\nधुळे ः जिल्ह्यासह नंदुरबार भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, उष्णता वाढली आहे. याचा परिणाम शिरपूर (जि. धुळे) व शहादा (जि. नंदुरबार) भागातील पपई, केळी पिकावर होत आहे. जळगाव जिल्ह्यातही विषम वातावरण असून, केळी पिकावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. केळीची वाढ हवी तशी नाही. तसेच घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे.\nधुळे ः जिल्ह्यासह नंदुरबार भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, उष्णता वाढली आहे. याचा परिणाम शिरपूर (जि. धुळे) व शहादा (जि. नंदुरबार) भागातील पपई, केळी पिकावर होत आहे. जळगाव जिल्ह्यातही विषम वातावरण असून, केळी पिकावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. केळीची वाढ हवी तशी नाही. तसेच घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे.\nमध्यंतरी सुसाट वाऱ्याने कापणीवरील पिकांमध्ये झाडांची पडझड झाली. पाऊस व गारपिटीच्या भीतीने कापणीवरील बागांमधून घड काढून व्यापाऱ्यांना त्यांची विक्री सुरू आहे. सध्या आगाप बागा व पिलबागांमध्ये यावल, रावेर येथे कापणी सुरू झाली आहे. एक ते दोन महिन्यांच्या बागांमध्ये झाडांची वाढ खुंटली असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nनंदुरबार, शहादा, शिरपूर भागांत पपईच्या बागांमध्ये फळे पक्व होण्याच्या प्रक्रियेवर उष्ण व ढगाळ हवामानामुळे परिणाम झाला असून, लहान, कच्ची फळे शेतकरी व्यापाऱ्यांना दोन रुपये प्रतिकिलो दरात विक्री करीत आहेत. दर्जेदार फळे निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी बागा मोडल्या असून, क्षेत्र रिकामे केले आहे.\nशहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, जवखेडा व परिसरात केळीच्या बागांचे काटेकोर व्यवस्थापन शेतकरी उष्णतेपासून बचावासाठी करू लागले असून, बागोभोवती हिरवी नेट, कडबा वारा अवरोधक म्हणून वापरला जात आहे. उंच वाढणारे गवतही शेतकऱ्यांनी मागील महिन्यातच बागेभोवती पश्चिम व दक्षिण दिशेला लावल्याची माहिती मिळाली. उष्णतेमुळे कांदा, उशिरा लागवड केलेला मका व केळी या पिकांच्या सिंचनाचा कालावधी बदलला असून, अधिक वेळ सिंचनही शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.\nहवामान केळी जळगाव पाऊस सिंचन\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुल��ाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ramdas-aathvale-on-rajsthan-election/", "date_download": "2019-02-18T16:34:32Z", "digest": "sha1:4WAM3JASY75SSQMQMLYFTN6KJXMJHYXA", "length": 7603, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा यंदा राजस्थानात खंडित होणार - रामदास आठवले", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nदर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा यंदा राजस्थानात खंडित होणार – रामदास आठवले\nटीम महाराष्ट्र देशा – राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताधारी राज्यसरकार उलथवून लावण्याची परंपरा येथील मतदारांनी पाळली आहे. मात्र यंदा होणाऱ्या निवडणुकीत राजस्थानात दर 5 वर्षांनी सत्ताधारी राज्यसरकार बदलण्याची परंपरा राजस्थानची जनता खंडित करणार असून पुन्हा मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजप रिपाइं चे सरकार निवडून देणार असल्याचा विश्वास व्यक्त करून राजस्थानात भाजप रिपाइं च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. अलवर जिल्ह्यातील मुंडावर विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयकुमार यांच्या जाहीर प्रचार सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं चे राजस्थान प्रदेश अध्यक्ष राधामोहन सैनी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.\nराजस्थान विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर 14 उमेदवार निवडणूक लढत असून अन्य 186 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला अधिकृत पाठिंबा दिला असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी यावेळी केली.\nराजस्थानात मागील 5 वर्षांच्या काळात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी चांगले काम केल्याने तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा करिष्मा राजस्थानात दिसणार असल्याने या निवडणुकीत पुन्हा भाजप चा विजय होणार आहे. राजस्थानात प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्याची राजस्थानी मतदारांची विचार करण्याची पद्धत असते.त्यानुसार यापूर्वी अनेक राज्यसरकार राजस्थानी मतदारांनी पराभूत केली आहेत. यंदा मात्र मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचे सरकार राजस्थानी मतदार पडणार नसून पुन्हा निवडून आणणार आहेत. भाजप चेच सरकार पुन्हा निवडून येईल असे सांगत राजस्थानात भाजप आणि रिपाइं च्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार : सदाभाऊ खोत\nमहेश लांडगे यांना पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:16:14Z", "digest": "sha1:FUGOMHGKIFNOOZL4YOXQROQXR3PVATS6", "length": 4757, "nlines": 46, "source_domain": "mediaonepr.com", "title": "रसिका आणि आदितीचा दोस्ताना - रसिका आणि आदितीचा दोस्ताना -", "raw_content": "\nरसिका आणि आदितीचा दोस्ताना\nरसिका आणि आदितीचा दोस्ताना\n‘यू अँड मी’ या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आल्या एकत्र\nआपल्या हटके अंदाजात कटकारस्थानं करत धमाल उडवून देणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया आणि ईशा यांचा दोस्ताना सर्वश्रुत आहेच. आपला दोस्ताना कायम ठेवत पुन्हा एकदा बदमाशियां करण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. फक्त आता त्यांचा हा दोस्ताना येऊ घातलेल्या ‘यू अँड मी’ या नव्या व्हिडीओ अल्बमसाठी आहे.\nजरा सा कट्टा टाकू आता… जरासी बाते तेढीमेढी…\nथोडासा किस्सा करू आता… थोडीशी यादे तेरी मेरी…\nकरू आम्ही मनमानिया… ऐसी है अपनी यारीया…\nअसं म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड, आपला गहिरा दोस्ताना या अल्बमच्या माध्यमातून दाखवणार आहेत. या दोघींचा ‘यू अँड मी’ हा नवाकोरा अल्बम लवकरच प्रेक्षक भेटीस येत असून व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.\nया गाण्याची खासियत म्हणजे स्वत: आदिती द्रविड हिने हे गाणं लिहिलं असून आदिती आणि रसिकानेच हे गाणं गायलं आहे. या अल्बमच्या निमित्ताने रसिकाच्या गायकीची नवी ओळख प्रेक्षकांना होणार आहे. साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत.\nअभिनयातल्या रंगानंतर रसिका आणि आदितीच्या संगीताचे सूर ही प्रेक्षक पसंतीस उतरतील अशी आशा आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mumbai-rains-railway-schedule-changed-69224", "date_download": "2019-02-18T17:14:47Z", "digest": "sha1:RJR2HW2M4P5Y7TBDOYOQVUXTIY3UUAOJ", "length": 12856, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news mumbai rains railway schedule changed पावसामुळे सोलापूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रद्द, 7 गाड्या उशिरा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपावसामुळे सोलापूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रद्द, 7 गाड्या उशिरा\nमंगळवार, 29 ऑगस्ट 2017\nसर्व प्रवाशांनी वरील गाड्यांच्या वेळेतील बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.\nसोलापूर : मुंबई येथे मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर विभागावरून धावणारी दोन रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर एक गाडी अंशतः रद्द केली व 6 गाड्या आपल्या वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत.\nगाडी क्रमांक 22140, 22139 सोलापूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस ही मंगळवारी सोलापूर तसेच मुंबई येथून रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक 51030 विजापूर-मुंबई फास्ट पॅसेंजर ही केवळ विजापूर ते दौंड स्थानकापर्यंत धावेल. दौंड ते मुंबईदरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली.\nमुंबईहून सुटणारी गाडी क्रमांक 11027 सहा तास 15 मिनिटांनी उशिरा धावेल, तर गाडी क्रमांक 16351 मुंबई-नागरकोईल,17031 मुंबई-हैदराबाद, 11041 मुंबई-चेन्नई, 11019 मुंबई-भुवनेश्वर, 16381 मुंबई-कन्याकुमारी या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. सर्व प्रवाशांनी वरील गाड्यांच्या वेळेतील बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.\nसोलापूर आगारातून एसटीची एकमेव गाडी आहे. ती सकाळी साडेआठ वाजता रवाना झाली आहे. येणारी गाडीही मुंबई येथून निघाली आहे. त्यामुळे मुंबईच्या पावसाचा एसटीवर परिणाम झालेला नाही. मात्र उद्या परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती, स्थानकप्रमुख सदाशिव कदम यांनी दिली.\nरेल्वे सहाय्यक चालकांचे औरंगाबादेत धरणे\nऔरंगाबाद : ऑल इंडीया लोको रनिंग स्टॉफ असोसिएशन तर्फे देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून रेल्वेस्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आले. दक्षिण...\nकचऱ्याच्या मार्गावर हार्बर रेल्वे\nमुंबई - नवी मुंबईला लोकलच्या माध्यमातून जोडणारा हार्बर रेल्वेमार्गही कचऱ्यातच गेला आहे. महापालिकेचा निधी मिळवून पावसाळ्यापूर्वी मार्गाची साफसफाई केली...\nजिंती रेल्वे चोरीतील चोरट्यांना अटक\nसोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्वर-पुणे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या...\nलोकल ट्रॅकचा लवकरच अहवाल\nपिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे...\n६७.५० लाखांच्या रोकडसह एक ताब्यात\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर येऊन थांबलेल्या जीटी एक्स्प्रेसमध्ये धडक देत ६७.५० लाखांची रोख घेऊन...\nइति रेल्वे, \"सुलवाडे' पुराण संपन्न\nधुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर���थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-50-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:32:37Z", "digest": "sha1:OASQLPZRON6AJDMDSP7D3W5DRFD5DOBK", "length": 16715, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : कब्रस्तानचे 50 लाख रुपये सांस्कृतिक हॉलकडे वळवले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : कब्रस्तानचे 50 लाख रुपये सांस्कृतिक हॉलकडे वळवले\nभाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांचे कारनामे समोर\nसातारा : मुख्यमंत्र्याच्या विशेष अनुदान योजनेत गडबड करण्याचे भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांचे कारनामे समोर आले आहेत.आयटीआय परिसरातील कब्रस्तानच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेले 50 लाख रुपये त्यांनी सोमवार पेठेतील सांस्कृतिक हॉलसाठी वळवल्याचे स्पष्ट झाले आहे. याकरिता जांभळेनी मंत्रालयाला सदर काम त्रिशंकू भागातील असल्याचे चक्क पत्र दिल्याने कब्रस्तानचा विषय आपसूक मागे पडला आहे.\nजांभळे यांच्या करामतीने सयाजीराव विद्यालयासमोरील स्काय वॉक सुध्दा रद्द होउन चांगत्या कामाचा बळी गेला आहे. प.महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात बाजी मारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै 2016 मध्ये पंचवीस कोटी रुपये सातारा जिल्ह्यासाठी जाहीर केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्याशी झालेल्या भेटीदरम्यान भाजपचे कट्टर रविंद्र पवार यांनी पोवई नाक्यावर स्काय वॉक व बुधवार पेठेतील इदगाह मैदानासाठी निधी दयावा अशी मागणी केली होती. डिसेंबर 2016 च्या निवडणूकीत भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले.\nराष्ट्रवादीशी नाळ ठेवणाऱ्या धनंजय जांभळे यांनी तिकिट कापले गेल्याने ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून गटनेतेपदही मिळवले. दरम्यान शासनाचा तीन कोटी रुपयांचा निधी सातारा पालिकेला प्राप्त झाला. ठेकेदारीच्या आडोशाने दीड कोटी पळवणाऱ्या सातारा विकास आघ���डीशी जांभळे यांनी नेहमीच सॉफ्ट कॉर्नर ठेवला.भाजपच्या वाट्याला येणाऱ्या निधीतही जांभळे यांनी स्वतःच्या 16 क्रमांक वॉर्डसाठी पन्नास लाखाचा निधी पळवल्याचे स्पष्ट झाले. या पळवापळवीची खास पत्रे मंत्रालयातून उपलब्ध झाली असून त्यामधूनच जांभळे यांनी कब्रस्तानच्या विकासासाठी ठेवलेले 50 लाख रुपये त्रिशंकू भागाचे कारण पुढे करून रद्द केले. आणि तो निधी वैशिष्टयपूर्ण योजनेअंर्तगत स्वतःच्या वॉर्डात सांस्कृतिक हॉलसाठी वळवल्याचे स्पष्ट झाले.\nरयत शिक्षण संस्थेसमोरील प्रस्तावित स्काय वॉकही बाजूला ठेवण्यात आला.जांभळे यांनी 15 मार्च 2018 रोजी थेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून निधी स्वतःकडे वळवण्याची नियोजनबध्द मखलाशी केली . या प्रकारामुळे गेल्या वीस वर्षापासून सातारा शहरातील मुस्लिम बांधवांचा जिव्हाळयाचा प्रश्न असणाऱ्या कब्रस्तान विकसनाचा मुद्दा पुन्हा मागे पडला आहे. त्यामुळे भाजपचे जिल्हा कार्यकारिणीचे नेते पुन्हा तोंडघशी पडले आहेत .\nराजीनामा नगरसेवकपदाचा गटनेतेपदाचा नव्हे पालिकेतल्या असभ्य वर्तनावरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना जांभळे यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा घेण्यास सांगितले होते. मात्र पावसकरांनी अप्रत्यक्षपणे दादांचा आदेश डावलतं जांभळे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा घेतला. म्हणजे या कृतीवरून भाजपमधील भांडवलशाही लॉबीचे सातारा कराड कनेक्शनचे अनेक गोपनीय संदर्भ जाणकारांसमोर खुले झाले आहेत.\nचंद्रकांत दादांच्या भूमिकेकडे लक्ष\nचंद्रकांत दादांचा दि 22 रोजी पाटण दौरा होता. या दौऱ्याकडे जिल्हयाच्या वर्तुळाचे लक्ष होते. मात्र फार काही हालचाली झाल्या नाहीत. सोमवारी कदाचित कोल्हापुरातून किंवा मुंबईतून चंद्रकांत दादा कारवाईचा आदेश देतील अशी चिन्हे आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्�� वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.candy-crush.co/mr/candy-crush-shop.html", "date_download": "2019-02-18T17:32:13Z", "digest": "sha1:C6WA5XQVZM6G6RITIUHIZKF7MXXHBDQI", "length": 6192, "nlines": 58, "source_domain": "www.candy-crush.co", "title": "कँडी क्रश दुकान! - कँडी क्रश - मोफत टिपा Cheats कँडी क्रश गेम", "raw_content": "कँडी क���रश - मोफत टिपा Cheats कँडी क्रश गेम\nकँडी क्रश गाथा - मोफत डाउनलोड आणि Cheats\nकँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en,कँडी क्रश अनुप्रयोग,,en\nपातळी 29 मदत करणे\nपातळी 33 मदत करणे\nपातळी 65 मदत करणे\nपातळी 29 मदत करणे\nपातळी 33 मदत करणे\nपातळी 65 मदत करणे\nपीसी वर कँडी क्रश खेळा\nकँडी क्रश साठी शेंडा टिपा\nआमचा कार्यसंघ सामील व्हा\nतुम्ही ईथे आहात: मुखपृष्ठ / कँडी क्रश दुकान\nऍमेझॉन भागीदारी मध्ये आमचे कँडी क्रश दुकान:\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nकँडी क्रश लबाडी - आमच्या कँडी क्रश फसवणूक वापरा, धोरण, टिपा, इशारे आणि व्हिडिओ याप्रमाणे मार्गदर्शक त्या कठीण कँडी क्रश सागा पातळी विजय मदत करण्यासाठी Candy Crush Cheat Need help beating a level you’re stuck on विशेष candies किंवा चॉकलेट ब्लॉकर बद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित आम्ही सर्व आपल्या कँडी क्रश उत्तरे आहेत आम्ही सर्व आपल्या कँडी क्रश उत्तरे आहेत कँडी Crush.co सर्व गोष्टी कँडी क्रश साठी आपली एक दुकान स्टॉप आहे कँडी Crush.co सर्व गोष्टी कँडी क्रश साठी आपली एक दुकान स्टॉप आहे\nकँडी क्रश पीसी डाउनलोड करा\nकँडी क्रश पातळी 30 करणे 35\nपातळी 147 – आम्ही तो द्वेष का, आणि आम्ही तो विजय कसा होतो\nकँडी क्रश मदत टिपा सर्व्हायव्हल – टिपा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे\nविशेष candies आणि सुपर जोड्या\nकँडी क्रश गाथा – पातळी 50\nImpossibly कँडी क्रश मध्ये अडकले – समजूतदारपणा जतन क्लुप्त्या आणि टिपा\nपातळी 421 - आपण कधीही गेलेले असणे आवश्यक आहे\nबिगर गेमिंग Facebook मित्र आणि कँडी क्रश व्यवस्थापकीय\nकँडी क्रश फसवणूक करणारा मार्गदर्शक\nऍमेझॉन वर कँडी क्रश\nHTC एक कँडी क्रश\nकँडी क्रश मोफत राहतात\nकँडी क्रश माझे राहतात गमावले\nकँडी क्रश समयोचित स्तर\nAndroid साठी कँडी क्रश गाथा\nपेटणे साठी कँडी क्रश\nवर्डप्रेस वेब डिझाइन | क्रेडिट | गोपनीयता धोरण | सर्व हक्क © कॉपीराईट कँडी-Crush.co राखीव\nकँडी-Crush.co कँडी क्रश एक चाहता साइट आहे. कँडी क्रश गाथा King.com महानगरपालिकेच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे आणि ह्या वेबसाइटशिवाय King.com.All ट्रेडमार्क कोणत्याही प्रकारे संबद्ध नाही आपाप मालकांच्या मालमत��ता आहेत. सर्व हक्क राखीव.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज चा वापर करते. आम्ही आपल्याला हे ठीक आहोत गृहीत धरते कराल, आपली इच्छा असेल तर पण आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा\nगोपनीयता & amp कुकीज धोरण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rera-comes-effect-tomorrow-only-13-states-notify-rules-42845", "date_download": "2019-02-18T17:09:34Z", "digest": "sha1:V4MLSQJE63BCQ7IIIO6DIU42QVG2WRNC", "length": 21599, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "RERA comes into effect tomorrow, only 13 states notify rules 'रेरा’ कायद्याची 1 मेपासून अंमलबजावणी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n'रेरा’ कायद्याची 1 मेपासून अंमलबजावणी\nरविवार, 30 एप्रिल 2017\nया कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणावरील सदस्यांची नेमणूक पुढील आठवडाभरात होणार आहे. नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्राधिकरणाची कार्यालये उघडण्यात येतील. मुख्यालय मुंबईत असेल.\nनवी दिल्ली/ हैदराबाद : बहुप्रतिक्षित रिअल इस्टेट कायद्याची (रेरा) 1 मेपासून अंमलबजावणी होत असून देशातील 13 प्रमुख राज्यांमध्ये हा लागू करण्यात येणार आहे. याबाबात अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज दिली.\nकेंद्रीय रिअल इस्टेट कायद्यातील तरतुदींनुसार राज्य सरकारने स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम (रेरा) कायदा अधिवेशनात मंजूर केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी जागतिक कामगार दिनाच्या म्हणजेच 1 मेच्या पार्श्वभूमीवर करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरणावरील सदस्यांची नेमणूक पुढील आठवडाभरात होणार आहे. नागपूर, पुणे आणि मुंबई येथे प्राधिकरणाची कार्यालये उघडण्यात येतील. मुख्यालय मुंबईत असेल.\nराज्य सरकारने केंद्रीय कायद्यातील तरतुदींनुसार कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर नागरिकांकडून हरकती मागवल्या होत्या. नागरिकांनी विकसकांना लाभ देणाऱ्या तरतुदींना आक्षेप घेत हरकती नोंदवल्या. त्यानुसार नागरिकांच्या हरकतींचा विचार करून सरकारने काही बदल करत नवीन कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन क���ण्यात आली आहे. या समितीची बैठक 2 मे रोजी होणार आहे. या वेळी तीन सदस्य आणि अध्यक्षाची निवड करण्यात येईल.\nदेशातील काही राज्यांमध्ये बांधकाम व्यवसाय प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले नाही. त्यामध्ये गुजरात, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. परिणामी 1 मे पासून एकही नवा प्रकल्प सादर करता येणार नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे.\nरेरा कायद्याअंतर्गत पुढील तरतुदी करण्यात आल्या आहेत -\nया कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक विकसकाला नवीन प्रकल्प सुरू करण्याआधी प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणीनंतर विकसकाला नोंदणी क्रमांक आणि स्वतंत्र वेबपेज देण्यात येईल. नोंदणी क्रमांक जाहिरातीत नमूद करणे विकसकाला सक्तीचे आहे. नोंदणी क्रमांकाशिवाय जाहिरात केल्यास संबंधित विकसकावर कारवाई करण्यात येईल.\n...तर इस्टेट एजंटांना दंड\nया कायद्यानुसार इस्टेट एजंटनाही प्राधिकरणाकडे नोंदणी करावी लागेल. नोंदणीशिवाय त्यांना प्रकल्पातील सदनिका, भूखंड खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. एजंटने नोंदणी केली नसल्यास त्याला 10 हजारांचा दंड होईल. हा दंड नोंदणी नसलेल्या दिवसापासून नोंदणी करेपर्यंतच्या कालावधीपर्यंतचा असेल.\nनिर्णयाविरोधात करता येणार तक्रार\nकोणतीही बाधित व्यक्ती प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवू शकेल; मात्र ज्याची प्राधिकरणाकडे नोंदणी झालेली असेल, अशाच प्रकल्पाबाबत तक्रार करता येईल. प्राधिकरणाच्या निकालाने समाधान न झाल्यास अपिलीय न्यायाधिकरणासमोर अपील करता येईल. त्याचप्रमाणे अपिलीय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीला उच्च न्यायालयात दाद मागता येईल.\nसदनिका, भूखंड किंवा इमारतीच्या खर्चाच्या 10 टक्क्यांहून अधिक रक्कम आगाऊ रक्कम म्हणून अर्जासह विक्रीच्या लेखी कराराची नोंदणी केल्याखेरीज विकसक स्वीकारू शकणार नाही. ग्राहकांनी प्रकल्पासाठी भरलेली 70 टक्के रक्कम विकसकाला शेड्युल्ड बॅंकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात जमा करावी लागेल. त्यातून बांधकाम व जमिनीचा खर्च भागवता येईल. ही रक्कम संबंधित प्रकल्पासाठीच वापरावी लागणार असल्याने विकसकाला ती दुसऱ्या प्रकल्पात गुंतवता येणार नाही. प्रकल्पाच्या प्रगतीनुसार खात्यातून विकसकाला पैसे काढता येतील. त्यासाठी प्रगतीचे व खर्चाचे प्रमाणपत्र, प्रकल्पाचे अभियंता, वास्तुविशारद आणि कार्यरत सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.\nविकसकाला प्रकल्पाची सर्व माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर टाकावी लागेल. सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेली योजना, नकाशा, योजनेचा तपशीलवार आराखडा, वैशिष्ट्ये, प्रस्तावित योजना, संपूर्ण प्रस्तावाची मांडणी - आखणी आणि प्रवर्तकाने प्रस्तावित केलेला संपूर्ण प्रकल्पासाठी वापरला जाणारा चटई क्षेत्र निर्देशांक, बांधावयाच्या प्रस्तावित इमारतींची किंवा विंगची संख्या आणि मान्यता मिळालेल्या इमारतींची किंवा विंगची संख्या ही माहिती संकेतस्थळावर टाकणे आवश्यक आहे.\nविक्री करारातील अटींनुसार काम करण्यात विकसक असमर्थ ठरल्यास दर महिन्याला ग्राहकांना व्याज द्यावे लागेल. विलंबामुळे ग्राहकाने घर नाकारल्यास त्याने दिलेली सर्व रक्कम सव्याज परत करावी लागेल. इमारतीतील 51 टक्के सदनिका विकल्याच्या नोंदी झाल्यापासून तीन महिन्यांत विकसकाला सहकारी संस्था, भागीदारी संस्था, संघटना, फेडरेशन इत्यादी सक्षमपणे स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करावी लागेल.\n(अर्थविषयक अधिक बातम्यांसाठी क्लिक करा www.sakalmoney.com)\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\nशहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला\nशहादा ः जम्मू- काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी ���क्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यता\nसांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-chandrakant-paitl-raju-shetty-72290", "date_download": "2019-02-18T16:56:44Z", "digest": "sha1:G23HG2LADYJVS3XZ4WFWOZNSKIL2BL25", "length": 14610, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news chandrakant paitl raju shetty चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री - शेट्टी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nचंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री - शेट्टी\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nमुंबई - कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरू न शकलेले राज्यातील दहा लाख शेतकरी हे बोगस शेतकरी असल्याची मुक्ताफळे उधळणारे राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लगाविला आहे.\nखासदार राजू शेट्टी म्हणाले, की वास्तविक सरकारच्या भोंगळ कारभारामुळे जर राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येत नसेल तर त्यांना थेट बोगस ठरविणे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. सरकार स्वत: कर्जमाफीबाबत गोंधळलेले आहे. कर्जमाफीबाबत वारंवार बदलेले निकष, नियम हेच दर्शवितात.\nमुंबई - कर्जमाफीचे ऑनलाइन फॉर्म भरू न शकलेले राज्यातील दहा लाख शेतकरी हे बोगस शेतकरी असल्याची मुक्ताफळे उधळणारे राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हेच बोगस मंत्री असल्याचा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लगाविला आहे.\nखासदार राजू शेट्टी म्हणाले, की वास्तविक सरकारच्या भोंगळ कारभारामुळ�� जर राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येत नसेल तर त्यांना थेट बोगस ठरविणे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. सरकार स्वत: कर्जमाफीबाबत गोंधळलेले आहे. कर्जमाफीबाबत वारंवार बदलेले निकष, नियम हेच दर्शवितात.\nराज्यात तब्बल 1 कोटी 78 लाख शेतकरी खातेदार आहेत. त्या पैकी 1.25 कोटी कर्जदार शेतकरी आहेत, तर सरकारच्या दाव्यानुसार तब्बल 90 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असून तब्बल 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार असल्याचे सरकारने वारंवार सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात स्थिती फार वेगळी आहे. 66 कॉलमचा कर्जमाफी फॉर्म भरता भरता शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. सध्याच्या निकषानुसार जेमतेम 7-8 हजार कोटी रुपयांचीच कर्जमाफी होईल व इतरांना निकषाच्या कोड्यात अडकविले जाईल.\nराज्यातील ज्येष्ठ मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा करणे दु:खद आहे. परवा मराठवाड्यातील भाजपचे एक मंत्री बरळले की शेतकरी संघटनांचे कार्यक्रम उधळा, सभा पाडा. त्यांना उत्तर देण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी भक्कम आहेत. भाजपच्या मंत्र्यांनी आता मराठवाड्यात सभाच घेऊन दाखवावी, असे आव्हानही खासदार राजू शेट्टी यांनी दिले.\nकोण असेल स्वाभिमानीचा प्रबळ उमेदवार\nमंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात 77 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी...\nशेतकरी पुन्हा काढणार ‘किसान लाँग मार्च’\nऔरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे...\nकिसान क्रांतीचे १९ फेब्रुवारीपासून ‘देता की जाता’ आंदोलन\nमालवण - शेतकर्यांच्या ३४ हजार कोटीची कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली जाईल यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या....\nचहा विकणारे पंतप्रधान मुलांना रस्त्यावर उतरुन पुन्हा तेच करा म्हणतात\nसांगली - केंद्र व राज्यातील भाजप सरकार उद्योग, व्यवसाय, विकास, बेरोजगारांना नोकऱ्या, शेत���री कर्जमाफीत अपयशी ठरले आहे. \"भाजप' हटाओचा नारा देत...\nगुंठे पाटील यादीत... खरा शेतकरी वंचित\nसातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/syllabus-restructure-41485", "date_download": "2019-02-18T17:12:12Z", "digest": "sha1:DFSJJLBJBQQ25TDU5Y2LA3AOEUS2CKS7", "length": 18598, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "syllabus restructure अभ्यासक्रमाची पुनर्रचना | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nरविवार, 23 एप्रिल 2017\nआठ लाख अभियंत्यांपैकी ६० टक्के पदवीधरांना मिळत नाही रोजगार\nपुणे - दरवर्षी अभियांत्रिकी पदवी घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या आठ लाख अभियंत्यांपैकी ६० टक्के पदवीधरांना रोजगार मिळत नसल्याचे वास्तव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसारख्या (एआयसीटीई) केंद्र सरकारी यंत्रणेने समोर आणले. याची दखल घेऊन ‘एआयसीटीई’ने उद्योगांना पूरक अशा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसाठी विषय तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.\nआठ लाख अभियंत्यांपैकी ६० टक्के पदवीधरांना मिळत नाही रोजगार\nपुणे - दरवर्षी अभियांत्रिकी पदवी घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या आठ लाख अभियंत्यांपैकी ६० टक्के पदवीधरांना रोजगार मिळत नसल्याचे वास्तव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसारख्या (एआयसीटीई) केंद्र सरकारी यंत्रणेने समोर आणले. याची दखल घेऊन ‘एआयसीटीई’ने उद्योगांना पूरक अशा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसाठी विषय तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.\nअभियांत्रिकी प्रवेशासाठी पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. काही खासगी एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात तर दरवर्षी उत्तीर्ण होणारे ७० टक्के अभियंता रोजगारक्षम नसतात, असे आढळले आहे. काही उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. यात बदल करण्यासाठी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण ही तातडीची गरज उद्योगांनी व्यक्त केली आहे.\nमहाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणारा पदवीधर केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन येतो. एक ब्रास बांधकामाला किती विटा लागतील, हेदेखील त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याबरोबरच सनदी लेखापालांना जशी आर्टिकलशिप असते, त्याप्रमाणे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनादेखील सहा महिने प्रत्यक्ष ‘साइट’वर जाऊन अनुभव घेण्याची सक्ती केली पाहिजे. अभ्यासक्रमात स्थापत्यकलेबरोबरच वास्तुकलेचा भाग अधिक असला पाहिजे.\n- गजेंद्र पवार, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना\nसध्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शाखेचे मूलभूत ज्ञानही नसते. या महाविद्यालयांत रोजगारक्षम विद्यार्थी घडवायचे असतील, तर तीन स्तरांवर काम करावे लागेल. एकतर सक्षम प्राध्यापक आणि पायाभूत सुविधा नसलेल्या महाविद्यालयांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्राध्यापकांच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न आणि त्यांना कालसुसंगत गरजांचे प्रशिक्षण द्यावे लागेल; तसेच अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल करावे लागतील. अभियांत्रिकी शाखेकडे येणाऱ्या विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्तादेखील जोखण्याची गरज आहे. यातूनच उद्योगांना हवे असलेले मनुष्यबळ तयार होईल.\n- डॉ. अभय जेरे, मुख्य शास्त्रज्ञ, पर्सिस्टंट\nवैद्यकीय महाविद्यालयांना जोडून रुग्णालये असतात. त्या ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. यामुळे असंख्य रुग्ण येतात. त्यांच्यावरील उपचारांतून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळते. त्याप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयांना जोडून दुरुस्तीच्या कार्यशाळा नाहीत. समाजातील यंत्रांच्या समस्या सोडविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे अभियांत्रिकी पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर पडला, तरी त्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. तो केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडतो. म्हणून तो रोजगारक्षम असत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकाला शस्त्रक्रियेचे संपूर्ण ज्ञान असते. तो स्वत: शस्त्रक्रिया करू शकतो; परंतु अभियांत्रिकी महाविद्यालयांतून अनेक प्राध्यापकांकडे इम्पोर्टेड वस्तूंची यांत्रिक दुरुस्तीक्षमता नसते. हे बदलल्यास रोजगारक्षम विद्यार्थी घडतील आणि ते यशस्वी उद्योजक बनतील.\n- शेखर कुलकर्णी, संस्थापक, इर्म्पोट सबस्टिट्यूटन फाउंडेशन\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nहौतात्म्याचा बदला घेणाऱया गर्भवती पत्नीला अश्रू अनावर\nमेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या...\nकारागृह अधिक्षक यु. टी. पवार यांना कारणे दाखवा नोटीस\nपुणे : गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना देखील त्याला न्यायालयात हजर करण्यास नकार देणार्या येरवडा...\nकरवीर पुरवठा कार्यालयातील पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात\nकोल्हापूर - रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर जयंवत आबाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्�� तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:37:16Z", "digest": "sha1:OLGONCTOOWKDDM25RURLXDVKOHQIXFEH", "length": 11614, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी चिंचवड शहरातील जाहिरात होर्डिंगचे सर्वे करून धोकादायक होर्डिंग हटवा – मारुती भापकर | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील जाहिरात होर्डिंगचे सर्वे करून धोकादायक होर्डिंग हटवा – मारुती...\nपिंपरी चिंचवड शहरातील जाहिरात होर्डिंगचे सर्वे करून धोकादायक होर्डिंग हटवा – मारुती भापकर\nचौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत दोन ते अडीच हजार पेक्षा अधिक जाहिरात होर्डिंग उभे आहेत. जागा मिळेल त्या ठिकाणी त्या होर्डिंग उभे केले आहेत. विशेषतः रस्त्याच्या कडेला व चौकांत होर्डिंगची गर्दी पाहायला मिळते. महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी रस्ता) व आरक्षित जागेवरही होर्डिंग उभे आहेत. कशाही रीतीने उभे केलेले हे होर्डिंग पडून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. पुण्यात जुन्या बाजार चौकात गुरुवार (दि.५) झालेल्या दुर्घटनेत होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जणांचा हाकनाक बळी गेला, तसेच आठ जण गंभीर जखमी झाले आहेत, या घटनेची पुनरावृत्ती पिंपरी – चिंचवड शहरात होवू नये म्हणून शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत जाहीरात होर्डिंगचा सर्व्हे करून धोकादायक होर्डिंग हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.\nत्यांनी महापौर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात होर्डिंग पडून २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावर सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेत आकाश चिन्ह परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागावर ताशेरे ओढण्यात आले होते. विना परवाना होर्डिंग तातडीने तोडून मालक किंवा एजन्सीवर फौजदारी गुन्हा दाखल करावे, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु वाढदिवस, वेगवेगळे सन व उत्सवांनिमित्त या विभागाचे खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांचे मोठमोठे फोटो लाऊन या जाहिरात एजन्सी फुकट प्रसार आणि प्रचार करतात. र या नेते मं���ळींना दक्षणा ही देतात. तसेच सबंधित महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी हफ्ते वसूल करतात. ते हफ्ते वर पर्यंत जातात. त्यामुळे आर्थिक हित सबंध जोपासत “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असा कारभार करून आपण व आपले प्रशासन शहर वासियांच्या जीविताशी खेळण्याचे काम करीत आहे.\nपिंपरी चिंचवड शहरचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश झालेला असून या स्मार्ट सिटी अंतर्गत, स्मार्ट सिटी संकल्पनेमध्ये होर्डिंग विरहित शहराची अट आहे. तसेच मा.उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी महापालिकेला निर्देश दिलेले असताना केवळ लाच खोरीमुळे मृत्यूचे हे होर्डिंगचे लोखंडी सांगाडे पिंपरी चिंचवडकरांची प्राण घेण्यास आ वासून दिमाखात उभे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची खुलेआम साक्षच ते देत आहेत.\nतरी शहरातील अधिकृत व अनधिकृत जाहिरात होर्डिंगचे सर्वे करून धोकादायक होर्डिंग उभे असण्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व होर्डिंगवर कायदेशीर कडक कार्यवाही त्वरित करावी, असेही भापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.\nPrevious articleवाकड पोलिसांनी मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या\nNext articleराजस्थानात झीका व्हायरसचे थैमान; २२ बाधित\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची ���्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/category/politics/feed/", "date_download": "2019-02-18T16:38:34Z", "digest": "sha1:QEJJOXO56MOPGUDIYARKVGNZIMIRYLJG", "length": 56757, "nlines": 119, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Politics – Maharashtra Desha https://maharashtradesha.com महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा ! Mon, 18 Feb 2019 14:59:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.0.3 https://i0.wp.com/maharashtradesha.com/wp-content/uploads/2017/05/cropped-MD-logo.jpg?fit=32%2C32&ssl=1 Politics – Maharashtra Desha https://maharashtradesha.com 32 32 120337314\tयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले ? https://maharashtradesha.com/bjp-leader-eaknath-khadse-absent-for-bjp-shivsena-alliance-meeting/ Mon, 18 Feb 2019 14:59:15 +0000 https://maharashtradesha.com/?p=55408", "raw_content": "टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना भाजप युती होणार हे अखेर निश्चित झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये २०१४ साली युती तुटण्यासाठी कारणीभूत समजले जाणारे भाजप नेते एकनाथ खडसे यांना दूर ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. एकनाथ खडसे यांना राज्य […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा: शिवसेना भाजप युती होणार हे अखेर निश्चित झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये २०१४ साली युती तुटण्यासाठी कारणीभूत समजले जाणारे भाजप नेते एकनाथ खडसे यांना दूर ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.\nएकनाथ खडसे यांना राज्य भाजपमधील प्रमुख चेहरा म्हणून ओळखल जात. मात्र भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लगला. त्यानंतर भाजपकडून अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना डावलण्यात आल आहे. आता शिवसेना – भाजप युतीच्या बोलणीमध्ये देखील खडसे यांना डावलण्यात आल आहे. तर दोन दिवसांनी जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असून त्याच्या तयारीमुळे युतीच्या बैठकीला येता आल नसल्याचं खडसे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.\nकाय आहे युतीचा फॉर्म्युला\nलोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल.\nभाजपकडे असणारी पालघरची जागा शिवसेनेला देण्यात येईल.\nविधानसभेसाठी मित्र्पक्षास��डून उरलेल्या जागा निम्या-निम्या लढविल्या जातील\nभाजपकडून मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर शिवसेना निवडणूक लढवू शकेल\nराम मंदिर आणि हिंदुत्व हा युती होण्यासाठी महत्वाचा धागा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी शिवसेना आग्रही, पीकविम्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार\nशिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद, मात्र हिंदुत्वाचा मुद्दा समान\nपत्रकार परिषदेतल महत्वाचे मुद्दे –\nसेना-भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवणार\nनाणार संदर्भात उद्योग विकासाला विरोध नाही, पण नाणार प्रकल्पाची जागा बदलणार : मुख्यमंत्री\nलोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, भाजप 25 जागांवर लढणार : मुख्यमंत्री\nसत्ता, पदे याला महत्व न देता शेतकरी, गरीबांचे व्यापक प्रश्न घेऊन युतीचा निर्णय : मुख्यमंत्री\nनाणार प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी स्थानिकांचा विरोध असल्यास जमीन अधिग्रहण होणार नाही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : अखेर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. आज युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यानंतर मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : अखेर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. आज युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यानंतर मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै मै थांबली आहे.मुख्यमंत्र्यांनी याबाबतची स्वतः घोषणा केली.\nलोकसभा निवडणुक��त भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल.\nभाजपकडे असणारी पालघरची जागा शिवसेनेला देण्यात येईल.\nविधानसभेसाठी मित्र्पक्षासोडून उरलेल्या जागा निम्या-निम्या लढविल्या जातील\nभाजपकडून मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर शिवसेना निवडणूक लढवू शकेल\nराम मंदिर आणि हिंदुत्व हा युती होण्यासाठी महत्वाचा धागा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी शिवसेना आग्रही, पीकविम्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार\nशिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद, मात्र हिंदुत्वाचा मुद्दा समान\nपत्रकार परिषदेतल महत्वाचे मुद्दे –\nसेना-भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवणार\nनाणार संदर्भात उद्योग विकासाला विरोध नाही, पण नाणार प्रकल्पाची जागा बदलणार : मुख्यमंत्री\nलोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, भाजप 25 जागांवर लढणार : मुख्यमंत्री\nसत्ता, पदे याला महत्व न देता शेतकरी, गरीबांचे व्यापक प्रश्न घेऊन युतीचा निर्णय : मुख्यमंत्री\nनाणार प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी स्थानिकांचा विरोध असल्यास जमीन अधिग्रहण होणार नाही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\n]]> 55413\tबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले https://maharashtradesha.com/shivsena-bjp-declares-alliance-for-loksabha-and-vidhansabha-election-updates/ Mon, 18 Feb 2019 14:32:37 +0000 https://maharashtradesha.com/\nटीम महाराष्ट्र देशा : अखेर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. आज युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यानंतर मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : अखेर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संय��क्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. आज युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यानंतर मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै मै थांबली आहे.मुख्यमंत्र्यांनी याबाबतची स्वतः घोषणा केली.\nगेली चार वर्षापासून शिवसेना भाजपमधून विस्तव देखील गेले नाही. केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत सहभागी असून देखील शिवसेनेकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत होता. तर भाजप नेते देखील शिवसेनेला पटकण्याची भाषा करत होते. त्यामुळे लोकसभेला युती होणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागले होते. मात्र अखेर आज दोन्ही पक्षांचे मनोमिलन झाले आहे.\nमातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला ठाकरे – शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते. बैठकीनंतर युतीची घोषणा करण्यात आली आहे.\nलोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल.\nभाजपकडे असणारी पालघरची जागा शिवसेनेला देण्यात येईल.\nविधानसभेसाठी मित्र्पक्षासोडून उरलेल्या जागा निम्या-निम्या लढविल्या जातील\nभाजपकडून मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर शिवसेना निवडणूक लढवू शकेल\nराम मंदिर आणि हिंदुत्व हा युती होण्यासाठी महत्वाचा धागा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी शिवसेना आग्रही, पीकविम्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळणार\nशिवसेना-भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद, मात्र हिंदुत्वाचा मुद्दा समान\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nपुणे – आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना देखील युतीचे घोंगडे भिजत पडले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु आता युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. युतीचा प्रश्न मार्गी लागल्याने आघाडीचे धाबे दणाणले आहेत. सक्तवसुली संचलनालयाच्या ( ईडी) चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला, […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nपुणे – आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना देखील युतीचे घोंगडे भिजत पडले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु आता युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. युतीचा प्रश्न मार्गी लागल्याने आघाडीचे धाबे दणाणले आहेत.\nसक्तवसुली संचलनालयाच्या ( ईडी) चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला, असा दावा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.\nराधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी शिवसेनेवर दबाव टाकण्यात आला. मात्र, शिवसेना या दबावाला जुमानत नसल्यामुळे भाजपकडून उद्धव ठाकरे यांना ईडीच्या चौकशीची भीती घालण्यात आली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\n]]> 55382\tसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश https://maharashtradesha.com/break-the-alliance-which-connect-with-shivsena-and-bjp-on-local-body/ Mon, 18 Feb 2019 12:27:22 +0000 https://maharashtradesha.com/\nटीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना देखील युतीचे घोंगडे भिजत पडले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु आता युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती होताच आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. कट्टर विरोधक असणाऱ्या सेना-भाजपसोबत आघाडी करून सत्तेचा मलिदा लाटणाऱ्या स्थानिक नेत्यांना स्थानिक स्वराज्य […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असताना देखील युतीचे घोंगडे भिजत पडले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु आता युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती होताच आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. कट्टर विरोधक असणाऱ्या सेना-भाजपसोबत आघाडी करून सत्तेचा मलिदा लाटणाऱ्या स्थानिक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचं समजतय.\nसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये भाजपने नाट्यमय रित्या आपला उमेदवार निवडून आणला होत. राष्ट्रवादीने साथ दिल्याने भाजपचे वाकळे हे महापौर पदी निवडून आले होते. अश्याच पद्धतीने राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर सेना-भाजपसोबत आघाडी करत सत्तेत वाटा मिळविला आहे. आता या सर्व आघाड्या तोडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्यास राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. यातून नवी समीकरणे देखील समोर येण्याची शक्यता निर्माण झाली असून,बंडखोरीची देखील शक्यता नाकारण्यात येत नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथील दहशतवादानंतर देशाभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर पाकिस्तानी कलाकारांचा देखील धिक्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत नेहमीच आक्रमक भूमिकेत असते. आता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एफ एम रेडिओ वाहिन्यांना पाकिस्तानी गायकांचे गाणे रेडीओ स्टेशन वरून प्रसारित करू नका असा इशारा पत्राद्वारे दिला आहे. पाकिस्तान हा देश […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथील ���हशतवादानंतर देशाभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर पाकिस्तानी कलाकारांचा देखील धिक्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत नेहमीच आक्रमक भूमिकेत असते. आता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एफ एम रेडिओ वाहिन्यांना पाकिस्तानी गायकांचे गाणे रेडीओ स्टेशन वरून प्रसारित करू नका असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.\nपाकिस्तान हा देश नेहमीच दहशतवाद्यांना खत पाणी घालत असतो. तसेच भारतामध्ये दहशतवादी घटना घडवून आणत असतात तर दुसरीकडे पाकिस्तानी कलाकार आपला भिकार देश सोडून पोट भरायला भारतात येत असतात. पण आता भारतावर वेळोवेळी होणारे हल्ले आता भारत सहन करणार नाही आणि पाकिस्तानी कलाकारांना देखील येथे प्राधान्य देण्यात येणार नाही असा पवित्र भारता कडून घेतला जात आहे. असा पवित्राच मनसेने घेतला असून एफ एम रेडिओ वाहिन्यांना पाकिस्तानी गायकांच तुणतुणं वाजवण बंद करा असा कडक शब्दात इशारा दिला आहे.\nभारतात सध्या स्फोटक वातावरण आहे तर रेडिओ वाहिन्या मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी भारतीयांना ऐकवतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून (सोमवार ) कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ही सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या प्रकरणी हिंदुस्थानकडून हरीश साळवे बाजू मांडत आहे. तर पाकिस्तानकडून अटर्नी जनरल अन्वर मंसूर खान यांच्या नेतृत्वाखालचे पथक बाजू मांडणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाल्यापासून हरीश साळवे पाकड्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडत आहेत. […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजपासून (सोमवार ) कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ही सुनावणी 21 फेब्रु���ारीपर्यंत चालणार आहे. या प्रकरणी हिंदुस्थानकडून हरीश साळवे बाजू मांडत आहे. तर पाकिस्तानकडून अटर्नी जनरल अन्वर मंसूर खान यांच्या नेतृत्वाखालचे पथक बाजू मांडणार आहे.\nया प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाल्यापासून हरीश साळवे पाकड्यांचा खोटारडेपणा जगासमोर मांडत आहेत. कोणत्याही देशाने आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करणे योग्य नाही. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले आहे. दोन्ही देशांनी सहमतीने या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कूलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षी सुनावली आहे. या निर्णयाविरोधात भारताने आंतराराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. व्हिएन्ना करारातील अटीशर्तींचा उल्लेख करत साळवे पाकिस्तानला घेरत आहेत. या कराराचे उल्लंघन करत पाकिस्तान भारतातील निष्पाप नागरिकांचा बळी घेत असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे.\nपाकिस्तान जाधव यांच्यावर ठेवण्यात आलेल्या कोणत्याही आरोपांची माहिती देत नाही. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे सांगण्यात आले आहेत. ते कोणते आरोप आहेत, याची माहिती मिळाली पाहिजे. त्यांना कोणत्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली हे जगाला समजले पाहिजे, असे ते म्हणाले.\nपाकिस्तानने सार्क कराराचेही उल्लंघन केले आहे. तसेच जाधव यांना वकीलही उपलब्ध करून देण्यात आला नाही. ही गंभीर बाब असल्याचे साळवे म्हणाले. तसेच लष्करी न्यायालयाचा आदेशही पाकिस्तानने हिंदुस्थानला दिलेला नाही. त्यामुळे ह गंभीर प्रकरण गुलदस्त्यात ठेवण्याचे कारण काय असा सवालही त्यांनी केला. कूलभूषण जाधव निर्दोष असून त्यांना अयोग्य पद्धतीने या प्रकरणात गुंतवण्यात आल्याचा आरोपही साळवे यांनी केला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : एकमेकांना आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून अखेर शिवसेना आणि भाजप युतीकारुनच विरोधकांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सामोरे जाणार असल्याच जवळजवळ नक्की झाल आहे. या बाबतची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. पण दादर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २४ फेब्रुवारीला […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : एकमेकांना आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून अखेर शिवसेना आणि भाजप युतीकारुनच विरोधकांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सामोरे जाणार असल्याच जवळजवळ नक्की झाल आहे. या बाबतची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. पण दादर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २४ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती पुढे येत आहे.\nशिवसेना आणि भाजप यांच्या युती बाबतची अधिकृत घोषणा सायंकाळी ६:३० वाजता होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हावा यासाठी घाट घातला जात आहे. २४ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन होणार असल्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\n]]> 55384\tब्रेकिंग : युतीचं ठरलं अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल https://maharashtradesha.com/shivsena-bjp-alliance-live-update/ Mon, 18 Feb 2019 10:47:48 +0000 https://maharashtradesha.com/\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप अध्यक्ष अमित शाह आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते युतीची घोषणा करतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचे भेट घेणार […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : भाजप अध्यक���ष अमित शाह आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते युतीची घोषणा करतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचे भेट घेणार आहेत.\nहोय नाही करत भाजप शिवसेना अखेर नव्याने संसार थाटण्यास सज्ज झाले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा हे आज युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करणार आहेत.\nमागील साडेचार बर्षे सत्तेमध्ये राहून देखील शिवसेना भाजपमध्ये बेबनाव पहायला मिळाला. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होणार कि नाही हा प्रश्न विचारला जात होता. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये युती होणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान, युतीसाठी शिवसेनेकडून भाजपपुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व अटी भाजपकडून मान्य करण्यात आल्याच देखील कळतय.\nकाय आहेत युतीसाठी शिवसेनेच्या अटी\nलोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल.\nभाजपकडे असणारी पालघरची जागा शिवसेनेला देण्यात येईल.\nविधानसभेसाठी दोन्ही पक्ष १४४ – १४४ जागा लढतील\nशिवसेनेची युती भाजपशी आहे, ना कि त्यांच्या मित्रपक्षांशी\nभाजपकडून मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर शिवसेना निवडणूक लढवू शकेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सबंध देशातून निषेध व्यक्त केला जात आहे. या आत्मघातकी हल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे सामाजिक स्तरातून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. तर भारताच्या नागरिकांकडून बदला घ्या अशी मागणी होत आहे. तसेच आज सबंध देशात व्यापाऱ्यांकडून या हल्ल्याच्या निषेधार्थ […]\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\nटीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सबंध देशातून निषेध व्यक्त केला जात आहे. या आत्मघातकी हल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे सामाजिक स्तरातून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. तर भारताच्या नागरिकांकडून बदला घ्या अशी मागणी होत आहे. तसेच आज सबंध देशात व्यापाऱ्यांकडून या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून देशव्यापी बंदची घोषणा केली गेली. या बंदच्या घोषणेला अनेक राज्यांनी सहभाग दर्शविला.\nदरम्यान व्यापारी महासंघातर्फे ठिकठिकाण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. तसेच व्यापारी वर्गाकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जमा करण्यात येणार असून ही मदत थेट त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे. अशी माहिती महासंघाचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे. या बंद मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब, तसेच जम्मू काश्मीरसह अनेक राज्य सहभागी होते.\nगुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले.गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा महाराष्ट्र देशाचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि जी प्लसवर. WhatsApp वर जॉईन होण्यासाठी 9074353535 या मोबाईल नं. वर Join MHD News असा मेसेज करा. Log On करा- ww.maharashtradesha.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/will-contest-election-conservative-parties-congress/", "date_download": "2019-02-18T17:24:11Z", "digest": "sha1:GN5WDLGNGPC4DYTMULANDPAZWAQNX4DT", "length": 6290, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार - शरद पवार", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईड���ची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nसमविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार – शरद पवार\nमुंबई – लोकसभा, आणि विधासभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असून, सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक काँग्रेससह इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्यात येईल. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.\nपवार यावेळी बोलताना म्हणाले की, आघाडी बाबत सर्व समविचारी पक्षांशी बोलणं झालं आहे . त्यामुळे जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही, काँग्रेससह इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्यात येतील.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाची निवड करण्याबाबत पक्ष कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यां बैठकीनंतर बोलत होते.\nपुढे बोलताना पवार म्हणाले की ,या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहिले असते तर बरे झाले असते, भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबाबत कोर्टाचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसऱ्या टप्प्यातही यश मिळेल, अशी आशाही पवार यांनी यावेळी व्यक्त केली.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १४ जणांचे अर्ज\nअखेर भेटीचा मुहूर्त ठरला; डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन १२ जूनला भेटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8-3/", "date_download": "2019-02-18T17:39:37Z", "digest": "sha1:LWDEFXPY22ETPVGE3YV4AMBZHEJD22PW", "length": 6722, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner पिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये साव��त्रीबाई फुले जयंती उत्साहात\nपिंपळनेर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये बुधवार रोजी क्रांतीज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.\nकार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्रीबाईंच्या प्रतिमा पूजनाने झाली. अश्विनी पगार यांनी सावित्रीबाई यांच्या जिवनाबद्दल माहिती दिली. प्राचार्या वैशाली लाडे क्रांतीज्योतींच्या कार्याची माहिती विषय केली. तसेच, राहुल पाटील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले.\nPrevious articleप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी\nNext articleइंग्लंडमधील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी फुलनदेवी अभ्यासाचा विषय\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-19-september-2018/", "date_download": "2019-02-18T17:01:04Z", "digest": "sha1:YYDKWHTEND3AVK3I7E2D3TEHRMN6EZSQ", "length": 14886, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 19 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nरक्षा अधिग्रहण परिषद (डीएसी) cgyaच्या अध्यक्षा, रक्षा मंत्री श्रीमती. निर्मल सीतारामन यांनी 9, 100 कोटी रुपयांच्या संरक्षण दलासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी मान्यता दिली.\nकेंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), उत्तर-पूर्व क्षेत्र (डोनेर), एमओएस पीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्री, आण्विक ऊर्जा व अंतरिक्ष विकास मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘पेंशन अदालत’ चे उद्घाटन केले.\nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) आणि खाजगी जीवन विमा कंपनी बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (बॅलिक) यांनी जीवन विम्याचे निराकरण करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे.\nमाननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य मिशन अभियानाची जाहिरात आणि समर्थन देण्यासाठी वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nआयसीआयसीआय बँकेने एनआरआय प्रो आणि प्रेमिया सेव्हिंग अकाउंट धारकांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आरोग्य समेकित हेल्थ अॅश्युर यांच्याशी करार केला आहे.\nमुताज मुसा अब्दल्लाह सुदानचे नवीन पंतप्रधान झाले आहेत. 21 सदस्यीय मंत्रिमंडळाने खारटूममधील राष्ट्रपती राजवाड्यात शपथ घेतली.\nकेरळ पर्यटन ने दोन पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशनचे सुवर्ण पुरस्कार जिंकले आहेत.\nअग्रगण्य ऑनलाइन पेमेंट सेवा प्रदाता पीयूयूला एनबीएफसी म्हणून काम करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाली आहे.\nसाक्षी मलिकने बेलारूसच्या मिन्स्क मधील मेदवेद इंटरनॅशनल रेसलिंग टूर्नामेंटमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.\nस्वातंत्र्यानंतर भारतातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी अन्ना राजम मल्होत्रा यांचे अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या.\nPrevious (MOES) पृथ्वी विज्ञान मंत्रालयात विविध पदांची भरती\nNext (CPCL) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathifeature-preparing-competitive-exams-agrowon-maharashtra-8748", "date_download": "2019-02-18T17:49:26Z", "digest": "sha1:QCHXBN3Q634LIOPF2A3ITLXWOQ5XWPDO", "length": 18788, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,feature for preparing for competitive exams, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन् त्याचे विश्लेषण\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन् त्याचे विश्लेषण\nबुधवार, 30 मे 2018\nलेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन १ मधील ‘भारतीय संविधान व राज्यघटना’ म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची व्याप्ती व अभ्यासक्रम पाहिला. आजच्या लेखात आपण राज्यशास्त्राच्या प्रत्येक उपघटकावर मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किती प्रश्न आले होते, हे जाणून घेऊ. तसेच त्याबाबतचे विश्लेषण, रणनीती व संदर्भग्रंथ यांची माहिती घेऊ.\nउपघटकनिहाय मागील ५ वर्षांतील प्रश्नसंख्या\nलेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन १ मधील ‘भारतीय संविधान व राज्यघटना’ म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची व्याप्ती व अभ्यासक्रम पाहिला. आजच्या लेखात आपण राज्यशास्त्राच्या प्रत्येक उपघटकावर मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किती प्रश्न आले होते, हे जाणून घेऊ. तसेच त्याबाबतचे विश्लेषण, रणनीती व संदर्भग्रंथ यांची माहिती घेऊ.\nउपघटकनिहाय मागील ५ वर्षांतील प्रश्नसंख्या\nक्र. उपघटक २०१३ २०१४ - २०१५ २०१६ २०१७ २०१८\n१. घटना निर्मिती व वैशिष्ट्ये १ ० ४ २ ६ ३\n२. मूलभूत हक्क/मार्गदर्शक तत्त्वे/मूलभूत कर्तव्ये २ २ १ १ २ १\n३. केंद्रशासन २ ४ १ ४ ४ २\n४. राज्यशासन १ १ ० १ १ १\n५. न्यायव्यवस्था २ ० ० ० ० २\n६. पंचायतराज ३ ० ० ० १ १\n७. आयोग, लवाद व समित्या २ १ १ ३ १ २\n८. घटनादुरुस्ती ० २ ० १ ० १\n९. समित्या १ १ ० १ - ०\nवरील तक्त्याचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास राज्यशास्त्रावर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत जवळपास ११ ते १५ प्रश्न येत असल्याचे लक्षात येते.\nपहिल्याच उपघटकातील म्हणजेच घटनानिर्मिती व वैशिष्ट्ये यावर बऱ्याचदा जास्त प्रश्न विचारले जातात. विशेषतः घटनासमित्या, त्यांचे अध्यक्ष व सदस्य, घटनेचे स्त्रोत, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये यावर प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा जास्त कल असतो.\nनुकत्याच झालेल्या २०१८ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत जवळजवळ सर्वच उपघटकांना समाविष्ट केल्यामुळे प्रश्नांची स��ख्या समसमान वितरीत झालेली आढळते.\nराज्यशास्त्राचा अभ्यास करताना सर्वप्रथम राज्यघटनेतील महत्वाचा तपशील म्हणजेच महत्वाची कलमे, सर्व परिशिष्टे इ. सोबत ठेवावे. राज्यघटनेला विविध भागांमध्ये विभाजित केलेले आहे. हे भाग नीट समजावून घेतल्यास त्यातील कलमांचे आपापसातील संबंध आपोआप लक्षात येतात.\nचालू राजकीय घडामोडींचा राज्यघटनेतील तरतुदींशी नेमका कसा संबंध असतो, याबद्दल उत्सुक असावे. उदा. लोकसभेच्या विविध प्रहरांमध्ये नेतेमंडळींकडून जे ठराव मांडले जातात, ते राज्यघटनेतील संबंधित तरतुदींशी पडताळून पाहणे.\nसंविधानिक तसेच वैधानिक संस्था उदा. निवडणूक आयोग, वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग इ. चा अभ्यास करताना त्यातील महत्त्वाच्या नोंदी एखाद्या तक्त्याच्या स्वरूपात आपल्या नोट्स मध्ये ठेवाव्यात. उजळणी करताना सोपे जाते.\nघटनादुरुस्तीवर किमान एखादा प्रश्न हा अपेक्षित असतो, त्यामुळे महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, क्रमांक व विधेयकांचे क्रमांक यांची नोंद ठेवावी.\nपंचायतराज व्यवस्था हा सुद्धा एक महत्त्वाचा उपघटक ठरतो. त्यासंबंधित ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती सखोल अभ्यासावी. तसेच स्वातंत्र्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास कसा होत गेला, याचाही नीट अभ्यास करावा.\nराज्यघटनेतील विविध अपवादांचा सखोल आढावा घ्यावा. अशा अपवादांना पकडूनच अनेक प्रश्न तयार केले जातात.\n८ वी ते १२ वी नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र विषयावरील - राज्य माध्यमिक मंडळाची पुस्तके / NCERT\nआपले संविधान : सुभाष कश्यप\nराज्यघटना : पी. एम. बक्षी\nभारत घटना incidents विषय topics २०१८ 2018 निवडणूक निवडणूक आयोग विकास\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहश���वादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/keyboards/cooler-master+keyboards-price-list.html", "date_download": "2019-02-18T16:31:04Z", "digest": "sha1:EYZYVYA4DAMHJ3CHBHBHYCLMSSGYZE3R", "length": 13382, "nlines": 300, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कूलर मास्टर कीबोर्डस किंमत India मध्ये 18 Feb 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकूलर मास्टर कीबोर्डस Indiaकिंमत\nIndia 2019 कूलर मास्टर कीबोर्डस\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकूलर मास्टर कीबोर्डस दर India मध्ये 18 February 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण कूलर मास्टर कीबोर्डस समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कूलर मास्टर देवस्ततवर गेमिंग गियर कॉम्बो उब कीबोर्ड आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Ebay, Naaptol, Amazon, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कूलर मास्टर कीबोर्डस\nकिंमत कूलर मास्टर कीबोर्डस आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन Quick फिरे तर्क ब्राउन स्वीटच Rs. 8,799 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.3,499 येथे आपल्याला कूलर मास्टर देवस्ततवर गेमिंग गियर कॉम्बो उब कीबोर्ड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nदाबावे रस 8000 5000\nशीर्ष 10कूलर मास्टर कीबोर्डस\nकूलर मास्टर देवस्ततवर उब मौसे अँड उब कीबोर्ड\nकूलर मास्टर देवस्ततवर गेमिंग गियर कॉम्बो उब कीबोर्ड\nQuick फिरे तर्क ब्राउन स्वीटच\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-18T17:39:48Z", "digest": "sha1:FG4PX5JKSTVUJSEZAQOSTAVZIR53ASUD", "length": 8776, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "मोरवाडी न्यायालयाचे स्थलांतर, पाच वर्षासाठी इमारत भाडेतत्वावर | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra मोरवाडी न्यायालयाचे स्थलांतर, पाच वर्षासाठी इमारत भाडेतत्वावर\nमोरवाडी न्यायालयाचे स्थलांतर, पाच वर्षासाठी इमारत भाडेतत्वावर\nचौफेर न्यूज – मोरवाडी न्यायालयासाठी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रिडा संकुलासमोरील वाचनालय आणि दवाखान्यासाठी उभारलेल्या इमारतीची जागा देण्यात आली आहे. पाच वर्षासाठी भाडेतत्वावर ही इमारत देण्यात आली असून दरमहा 8 लाख 77 हजार रुपये एवढे भाडे आकारण्यात येणार आहे.\nमोरवाडी येथील न्यायालयाची इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत आहे. शासनाने न्यायालयासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील मोशी, बो-हाडेवाडी येथील पेठ क्रमांक 14 मधील 6.57 हेक्टर (15 एकर) जागा न्यायसंकुलासाठी मंजूर केली आहे. परंतु, न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले नाही. तथापि, पिंपरी-चिंचवड अॅडव्हेकेट बार असोसिएशनने अजमेरा सोसायटी येथील महापालिका शाळेसाठी बांधलेल्या इमारतीमधील जागेची मागणी केली होती. महापालिकेने देखील जागा देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, त्याला स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता.\nआता नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील जागा न्यायालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर वाहनतळ, टपाल कार्यालय, वाचनालय, दवाखान्याचे आरक्षण आहे. त्यापैकी दवाखाना आणि वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. वाचनालय आणि दवाखानाच्या इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. त्यासाठी 8 लाख 77 हजार रुपये भाडे प्रतिमहिना पाच वर्षासाठी आकारण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी (दि. 4) मान्यता दिली आहे.\nPrevious articleपिंपरी कॅम्पातील बांधकाम अतिक्रमणावर कारवाई\nNext articleचाकण हिंसाचाराप्रकरणातील ११ आंदोलक अटकेत\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/special-coverage/govindrao-talwalkar-memories/condolence-govindrao-talwalkar/articlelist/58006538.cms", "date_download": "2019-02-18T17:48:30Z", "digest": "sha1:ROMBJY2UETGRAWOK6B6DXTEQXKVBY5GO", "length": 6778, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nVIDEO: तळवलकर यांना आदरांजली\nगोविंदराव तळवलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सनं मंगळवारी एका सभेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अनेक मान्यवर वक्त्यांनी तळवलकरांच्या लिखाणाचे विविध पैलू उलगडून दाखवले.\nतळवलकरांचे अग्रलेख दिशादर्शी: पवारUpdated: Apr 4, 2017, 03.47PM IST\nफेसबुक, ट्विटरवर श्रद्धांजलीUpdated: Apr 4, 2017, 03.36PM IST\nPulwama terror attack: CRPFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ३९ ...\nJammu-Kashmir: ...तर हा हल्ला रोखता आला असता\nArun Jaitley: पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला\npulwama attack : पुण्यात शहिदांच्या श्रद्धांजली सभेत पाकचा ...\nGhazi Rashid: पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड गाझीसह दोघांचा खात्मा\nपुलवामा सामना :चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद\n शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा\nडोळ्यात मिर्ची पावडर गेली तरीही ट्रेन चालवली\nShivsena-BJP Alliance: 'या' अटीवर होतेय शिवसेना-भाजपची युती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-ek-hoti-rani/", "date_download": "2019-02-18T17:06:52Z", "digest": "sha1:GZKGXAJXVJ6ERZHTR6HBLM2QPOMQ6VUO", "length": 5975, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "'एक होती राणी' - Ek Hoti Rani - 'एक होती राणी' - Ek Hoti Rani -", "raw_content": "\nपूर्वी अनेकदा गोष्टींची सुरुवात ‘एक होता राजा आणि एक होती राणी’ अशी व्हायची. त्या राजा-राणीच्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या असल्या तरी आधुनिक युगातल्या एका ‘राणी’ची गोष्ट घेऊन एक मराठी चित्रपट येतोय. स्वरूप समर्थ एन्टरटेन्मेंट आणि योगेश निवृत्ती भालेराव प्रस्तुत ‘एक होती राणी’ हा प्रसाद तारकर दिग्दर्शित चित्रपट १९ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nयोगेश निवृत्ती भालेराव निर्मित ‘एक होती राणी’ हा चित्रपट नेहमीच्या प्रेमपटांपेक्षा हटके आहे. या गोष्टीतील सलील आणि राणीच्या प्रेमाची अनपेक्षितरित्या बांधली गेलेली गाठ या दोघांना एकत्र आणते का.. अनोळखी नात्यापासून सुरु झालेला सलील आणि राणीचा हा भावनिक प्रवास त्यांना कुठवर घेऊन जातो.. अनोळखी नात्यापासून सुरु झालेला सलील आणि राणीचा हा भावनिक प्रवास त्यांना कुठवर घेऊन जातो.. त्यांचे प्रेम यशस्वी होते का.. त्यांचे प्रेम यशस्वी होते का.. या साऱ्या रोमांचकारी प्रश्नांचा उलगडा ‘एक होती राणी’ मधून होणार आहे.\nचित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत अनिकेत विश्वासराव आणि मीनल घोरपडे दिसतील तर उदय टिकेकर, किशोरी आंबिये,उषा नाडकर्णी, अश्विनी एकबोटे, कमलाकर सातपुते, अरुण कदम, गायत्री देशमुख, मेघा धाडे आणि नेहा ठाकूर या कलाकारांच्या भूमिका ही यात पाहायला मिळणार आहेत. ‘एक होती राणी’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात झाले असून तेथील रम्य निसर्ग सौंदर्याचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.\nमहेंद्र पाटील यांनी ‘एक होती राणी’ चित्रपटाची कथा लिहिली आहे तर छायांकन सिथाराम संधीरी यांचे असून बंटी सैनी यांनी चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. ‘एक होती राणी’ हा एक संगीतमय प्रेमपट असून यात वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते आहेत. सलील अमृते यांच्या संगीताने सजलेल्या या चित्रपटाची गीते अश्विनी शेंडे, धनश्री कुंभार, निलेश लोटणकर यांनी शब्दबद्ध केली आहेत तर महालक्ष्मी अय्यर, शान, हृषिकेश कामेरकर, जान्हवी प्रभू अरोरा, निशा यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे.\nआधुनिक राजा-राणीच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘एक होती राणी’ १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T16:37:30Z", "digest": "sha1:6PTIRKYVHSVZZPC5G3GBV5DAFDCGNLID", "length": 2775, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "डेटिंगचा साइट आहे", "raw_content": "\nआम्ही पुनरावलोकन सर्वोत्तम ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे. या आहेत टॉप ठिकाणी इंटरनेट वर आणि पूर्ण एकेरी आणि प्रारंभ नवीन संबंध आहे. अनुप्रयोग डेस्कटॉप. या व्हिडिओ मध्ये, मी स्पष्ट डेटिंगचा साइट्स मध्ये भारत आणि चांगले कसे ते काम. कृपया माझ्या चॅनेलवर सदस्यता नाही तर आपण अधिक पाहू इच्छित अशा व्हिडिओ. सुंदर लोक एक डेटिंगचा साइट आहे, जेथे सदस्य मतदान हे नवीन लोक सुंदर आहेत पुरेसे सामील होण्यासाठी. वादग्रस्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट, जे झाले. ‘त्यामुळे आपण सांगत आहोत मला. आपण अगं डेटिंग सुरु . ‘होय. तो आहे एक गोष्ट आहे. ते आलिंगन आणि मला मार्ग बाजूने आपल्याला मदत. मला सांगा तुम्ही काय विचार केला आहे. **एक व्हिडिओ आहे की, यादी अव्वल मुक्त ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे. ‘ एकच व्यक्ती कोण शोधत आहे एक यादी. त्याला.\n← शीर्ष सर्वोत्तम व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट\nसाइट डेटिंगचा साठी मोफत →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:15:03Z", "digest": "sha1:PH3VFAUHXDFCXCJ7OS7XNCKDAAWL5Z2G", "length": 7217, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "१५ व्या ‘थर्ड आय’ आशियायी चित्रपट महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न - १५ व्या ‘थर्ड आय’ आशियायी चित्रपट महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न -", "raw_content": "\n१५ व्या ‘थर्ड आय’ आशियायी चित्रपट महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न\n१५ व्या ‘थर्ड आय’ आशियायी चित्रपट महोत्सवाचा शानदा�� उद्घाटन सोहळा संपन्न\nPosted by mediaone - in Blog, Events, News - Comments Off on १५ व्या ‘थर्ड आय’ आशियायी चित्रपट महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न\nआपल्या मातीतले सिनेमे जागतिक स्तरावर पोहचवण्याची गरज- गोविंद निहलानी\n१५ व्या ‘थर्ड आय’ आशियायी चित्रपट महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न\nरवींद्र नाट्यमंदिरात गुरुवारी (१५ डिसेंबर) १५ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन झाले. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत रंगलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल मा. श्री. राम नाईक यांनी केले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मा. श्री. राम नाईक यांच्या हस्ते ‘एशियन फिल्म कल्चर अॅवॅार्ड’ने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, “आपल्या मातीतल्या गोष्टींचा तसेच संस्कृतीचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि आपले सिनेमे जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणंही गरजेचं आहे” असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी यावेळी व्यक्त केले. ‘आशियाई चित्रपट महोत्सवाच्या’ माध्यमातून चित्रपट चळवळीला नवी दृष्टी देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक ही ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी यावेळी केले.\nमा. श्री. राम नाईक यांनी ही आशियाई चित्रपट महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सुधीर नांदगांवकर यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, संचालक सुधीर नांदगांवकर, लघुपट विभागाचे ज्युरी मेंबर रमेश तलवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nयंदाच्या महोत्सवातील सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन सुधीर नांदगांवकर यांनी केले. २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. महोत्सवात इराण, नेपाळ, जपान बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम, लेबेनॉन इत्यादी देशातील आशयघन चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटाच्या वेगळ्या विभागांतर्गत मराठी चित्रपटांचा आस्व��दही या महोत्सवात घेता येणार आहे. या महोत्सवात लघुपटांची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-narkhed-dist-nagpur-6291?tid=163", "date_download": "2019-02-18T17:57:21Z", "digest": "sha1:JNMT6CAAEFBSSAX3JDNY4PM6ILMR23YD", "length": 21898, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Narkhed, dist. Nagpur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाचा वसा\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाचा वसा\nहर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाचा वसा\nगुरुवार, 8 मार्च 2018\nदिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि. नागपूर) गावी परतलेल्या हर्षा लीलाधर कळंबे यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून दर्जेदार धान्य आणि फळांच्या उत्पादनावर भर दिला आहे. याचबरोबरीने त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीदेखील केली आहे.\nदिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि. नागपूर) गावी परतलेल्या हर्षा लीलाधर कळंबे यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून दर्जेदार धान्य आणि फळांच्या उत्पादनावर भर दिला आहे. याचबरोबरीने त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीदेखील केली आहे.\nहर्षा कळंबे यांचे पती लीलाधर हे दिल्लीतील एका खासगी वाहन कंपनीत नोकरीला आहेत. हर्षा यांचे शिक्षण एम.एससी. (सूक्ष्मजीवशास्त्र)पर्यंत झाले आहे. पती व मुलासोबत हर्षादेखील दिल्ली शहरात वास्तव्याला होत्या. दिल्लीतील प्रदूषित हवामानामुळे त्या आजारी पडत होत्या, तसेच त्यांचा मुलगा धैर्यदेखील (वय सात वर्ष) याच कारणामुळे आजारी असायचा. वैद्यकीय खर्च वाढत होता. त्यामुळे हर्षा कळंबे यांनी दिल्ली सोडून गावी येण्याचा निर्णय घेतला. तब्बल नऊ वर्षे दिल्लीत वास्तव्य करून त्या नरखेड (जि. नागपूर) या गावी परतल्या.\nस���रू झाले शेतीचे नियोजन\nनरखेड गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील नवेगाव रेठी या गावात कळंबे कुटुंबीयांची १३ एकर शेती आहे. हर्षाताई यांचे सासरे नामदेव कळंबे या शेतीचे व्यवस्थापन करतात. गावी आल्यावर हर्षा यांनी शेती करण्याचा निर्णय सासऱ्यांना सांगितला. सुनेचा उत्साह पाहता सासरे नामदेव कळंबे यांनीदेखील या निर्णयाला पाठबळ दिले. कुटुंबाच्या तेरा एकर शेतीपैकी साडेतीन एकर शेतीचे व्यवस्थापन त्यांनी हर्षाताईंकडे पहिल्या टप्प्यात दिले. दरम्यान, पीक लागवड, व्यवस्थापन याविषयी माहिती नसल्याने त्यांनी शेतीविषयक माहितीसाठी यू ट्युबचा आधार घेतला. त्या माध्यमातून नैसर्गिक शेती व्यवस्थापनाचे बारकावे जाणून घेतले. दररोज सासऱ्यांकडून देखील शेतीवर जाऊन पीकनियोजनाची प्रत्यक्ष माहिती करून घेतली. याच महितीच्या बळावर त्यांनी या वर्षी पहिल्यांदा एक एकर डाळिंब बागेत हरभरा लागवड केली. नैसर्गिक शेतीपद्धतीने या संपूर्ण क्षेत्राचे व्यवस्थापन केले. त्यांना १० क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळाले. हरभऱ्याच्या बरोबरीने त्यांनी धने लागवडही केली होती. धन्याचे ३० ते ३५ किलो उत्पादन मिळाले.\nअसे आहे दैनंदिन नियोजन\nहर्षा कळंबे सकाळी साडेदहा वाजता शेतात पोचतात. मजुरांना दैनंदिन कामे विभागून दिल्यानंतर त्यादेखील शेती पीक व्यवस्थापनामध्ये रमतात. दिवसभर शेतीची कामे करून सायंकाळी घरी परततात. घरची कामे करण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य असल्याने शेती नियोजन करणे त्यांना सोपे जात आहे. कुटुंबातील सदस्यांकडून हर्षाताईंना प्रोत्साहन मिळाल्यामुळे यापुढील काळात आणखी जोमाने काम करणार असल्याचे त्या सांगतात. यापुढील काळात आणखी दोन एकरांवर क्षेत्रावर संत्रा, पपई लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे.\nप्रयोगशील शेतकरी, अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन\nनैसर्गिक पद्धतीने शेतीनियोजन करायचे असल्याने हर्षाताईंनी परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यास सुरवात केली.\nपरिसरात आयोजित होणाऱ्या शेतीविषयक शिबिरातून माहिती घेतली. या शिबिरात कृषी अधिकारी हेमंतसिंह चव्हाण यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडून नैसर्गिक शेतीपद्धतीचे बारकावे जाणून घेतले. शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी हर्षा कळंबे यांनी दोन बैल आणि दोन गाईंचा सांभाळ केला आहे. जनावरांना पुरेशा चाऱ्याची उपलब्धता व्हावी याकरिता हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादनाचा प्रकल्प त्यांनी उभारला आहे.\nशेतकरी कंपनीची केली नोंदणी\nहर्षा कळंबे यांनी विदर्भ बळिराजा फार्मर प्रोड्युसर कंपनी नोंदणीचा प्रस्ताव दाखल केला आहे. सध्या पाच संचालकांचा या कंपनीत समावेश आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालाची खरेदी करणे, त्यावर प्रक्रिया आणि पॅकिंग, ब्रॅंडिंग करून विक्री असा या कंपनीचा उद्देश आहे.\nहर्षा कळंबे यांनी जुलै, १७ मध्ये साडेतीन एकर क्षेत्रावर १२ फूट बाय १२ फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. रांगेतील दोन डाळिंब झाडाच्या मध्ये एक शेवग्याचे झाड लावले. फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. फळझाडांची लागवड करताना खड्यात मातीमध्ये घन जिवामृत दिले. दर पंधरा दिवसांच्या अंतराने जीवामृत आणि दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते, तसेच दर सहा महिन्यांनी आळ्यामध्ये घनजीवामृत मिसळून दिले जाते. सध्या शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन सुरू झाले आहे. प्रतिझाड आठ किलो शेंगांचे उत्पादन मिळत आहे. शेंगा विक्रीपेक्षा बियाणे विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे. डाळिंब व शेवगा बागेचे व्यवस्थापन नैसर्गिक पद्धतीने केले जाते.\nसंपकर् ः हर्षा कळंबे, ७९७२१२६७५६\nदिल्ली शेती शिक्षण हवामान डाळिंब ठिबक सिंचन सिंचन\nहायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन.\nशेतातील गोठ्यामध्ये जनावरांचे संगोपन.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...\nप्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...\nशेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nशेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...\nस्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...\nमहिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...\nरेश्माताईंनी तयार केला केकचा रुचिरा...भोसे(जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागात राहूनही...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nपुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगारमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ...\nनिरामय आरोग्यासाठी समतोल आहारज्या आहारातून प्रथिने, कर्बोदके, सिग्धपदार्थ,...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nपीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...\nहाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...\nमहिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...\nप्रतिकूल परिस्थितीत सावरले शेतीनेकष्ट व चिकाटीला प्रामाणिकपणाची साथ असेल तर कठीण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/%E0%A4%9A%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-02-18T17:37:49Z", "digest": "sha1:YWOFW3RC5T6Q7ZUHXLLQO6ZC2L7W62SJ", "length": 14068, "nlines": 276, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nडायगिकोडे ™ ™ ई-गुड्ससाठी भारतचा सर्वात मोठा स्टोअर\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nफिल्टर फिल्टर 3000-5000आशियाडिजिटल-कोडEMEAenesEUगेम-बंडल्स-पॅकइन्स्टंट डिलिव्हरीबहुभाषीpcplचढणेजगभरात\nक्रमवारी लावा क्रमवारी लावासर्वोत्तम विक्रीवर्णानुक्रमाने, अ.झ.वर्णानुक्रमाने, ZAकिंमत, कमी ते उच्चकिंमत, कमी ते उच्चतारीख, जुने ते नवीनतारीख, जुने ते नवीन\nकिंमत, कमी ते उच्च\nकिंमत, कमी ते उच्च\nतारीख, जुने ते नवीन\nतारीख, जुने ते नवीन\nमायक्रोसॉफ्ट Windows (पीसी बिल्डर)(16)\nपीसी व्हिडिओ गेम्स (Steam)(35)\nनियमित किंमत रु. 7,402.99\nनियमित किंमत रु. 946.79\nवर्षा 2070 (पूर्ण संस्करण)\nनियमित किंमत रु. 2,085.29\nवर्षा 2070: दीप महासागर\nनियमित किंमत रु. 1,167.49\nनियमित किंमत रु. 1,759.49\nवर्षा 2205 (गोल्ड संस्करण)\nनियमित किंमत रु. 4,706.99\nआ कर आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर कर words आ words कर कर कर words कर कर कर words कर कर कर words कर words कर कर कर words कर कर कर words कर कर words आ आ आ कर आ कर कर कर\nनियमित किंमत रु. 3,156.79\nवर्षा 2205 - सीझन पास (डीएलसी)\nनियमित किंमत रु. 1,849.99\nमारेकरी चे पंथ 3 (डिलक्स संस्करण)\nनियमित किंमत रु. 3,098.79\nमारेकरी चे पंथ बंडल (मध्यभागी मारेकरी चे मार्ग मूळ + Assassin's Creed Rogue)\nनियमित किंमत रु. 5,303.49\nमारेकरी चे मार्ग क्रॉनिकल्स\nनियमित किंमत रु. 899.79\nमारेकरी चे मार्ग इतिहास: चीन\nनियमित किंमत रु. 468.79\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार्य करते. सेवेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल वस्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/happy-fathers-day-article-in-marathi/", "date_download": "2019-02-18T16:18:52Z", "digest": "sha1:E74UDQWRCI6CQR42SLRAIMMJ4QXPXNI6", "length": 14063, "nlines": 91, "source_domain": "m4marathi.com", "title": "Fathers Day फादर्स डे : वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस | m4marathi", "raw_content": "\nफादर्स डे : वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस\nआज जून महिन्यांतील तिसरा रविवार\nहा रविवार ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो वडिलांचा गौरव करण्याचा हा दिवस\nआई आणि मुलाचं नातं जास्त जिव्हाळ्याचं समजलं जातं, तेवढं महत्व वडिलांशी असलेल्या नात्याला दिलं जात नाही. ह्याचं विषयावर बोट ठेऊन ह.भ.प. वासुदेव महाराज आर्वीकर यांनी आपल्या एका प्रवचनांत वडिलांची महती सांगितली होती. काळजाला भिडणारी, डोळ्यांतून अश्रू आणणारी, विचार करायला लावणारी ही महती शब्द रूपांत तुमच्यासमोर शब्दरूपांत सादर करीत आहोत .\nआईला जेवढं प्राधान्य आहे ना तेवढंच वडिलांना आहे वडील कमी समजू नका. वडिलांना कमी समजू नका. वडिलांना कमी लेखू नका. आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचं अस्तित्व आहे वडील कमी समजू नका. वडिलांना कमी समजू नका. वडिलांना कमी लेखू नका. आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचं अस्तित्व आहे पण आम्ही घरच्या अस्तित्वाला ओळखतंच नाही. अरे, जन्म देणारी आई तुम्हां-आम्हां-सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण रात्रभर दवाखान्यांत चकरा मारणाऱ्या बापाला आम्ही सहज विसरतो.\nअरे, शाळेमध्ये पोरगं जर पहिला आला ना आई सगळ्यांना सांगते ‘माझा पोरगा पहिला आला माझा पोरगा पहिला आला माझा पोरगा पहिला आला’ पण, गपचूप हॉटेलमध्ये जाऊन पेढ्यांचा बॉक्स आणणाऱ्या बापाला आम्ही सहज विसरतो. अरे तो बाप आपल्या पोरीला पन्नास रुपये देतो, पोरगाला वीस रुपये देतो. पोरगी पन्नास रुपये घेते ब्युटी पार्लरला जाते, पोरगा वीस रुपये घेतो सलूनमध्ये जातो. पण, त्याचं घरातला बाप दाढी करण्याचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणाने दाढी करणारा तो बापच असतो’ पण, गपचूप हॉटेलमध्ये जाऊन पेढ्यांचा बॉक्स आणणाऱ्या बापाला आम्ही सहज विसरतो. अरे तो बाप आपल्या पोरीला पन्नास रुपये देतो, पोरगाला वीस रुपये देतो. पोरगी पन्नास रुपये घेते ब्युटी पार्लरला जाते, पोरगा वीस रुपये घेतो सलूनमध्ये जातो. पण, त्याचं घरातला बाप दाढी करण्याचा साबण संपला म्हणून कपडे धुण्याच्या साबणाने दाढी करणारा तो बापच असतो अरे तो बाप पोरीला नवे कपडे घेईल, आपल्या पोराला नवे कपडे घेईल, पत्नी���ा नवी साडी आणेल, पण स्वतः बाप फाटकेंच कपडे वापरेल अरे तो बाप पोरीला नवे कपडे घेईल, आपल्या पोराला नवे कपडे घेईल, पत्नीला नवी साडी आणेल, पण स्वतः बाप फाटकेंच कपडे वापरेल आई रडून मोकळी होत असते, बिचाऱ्या बापाला रडता येत नाही. नाही रडता येत हो त्याला\nअगं, स्वतःचा बाप मेला तरी रडता येत नाही. कारण, लहान भावांचा सांभाळ करावा लागतो ना स्वतःची आई मेली तरी रडता येत नाही, लहान बहिणींचा सांभाळ करावा लागतो स्वतःची आई मेली तरी रडता येत नाही, लहान बहिणींचा सांभाळ करावा लागतो अरे छोटं संकट आलं तर आई आठवते पण, मोठ्या वादळाला तोंड देणारा तो बापंच अरे छोटं संकट आलं तर आई आठवते पण, मोठ्या वादळाला तोंड देणारा तो बापंच रस्त्यांने चला, रस्त्याने चालता-चालता पायाला ठेच लागली ना ‘आई गं’ हा शब्द निघतो. पण पुढे गेल्यानंतर मोठा सर्प दिसू द्या, ‘बाप रे’ हेच वाक्य बाहेर निघेल रस्त्यांने चला, रस्त्याने चालता-चालता पायाला ठेच लागली ना ‘आई गं’ हा शब्द निघतो. पण पुढे गेल्यानंतर मोठा सर्प दिसू द्या, ‘बाप रे’ हेच वाक्य बाहेर निघेल आपल्याला वाटत असेल बाप म्हणजे तापट स्वभावाचा असतो, बाप म्हणजे मारझोड करणारा असतो, बाप म्हणजे व्यसनी, नाही आपल्याला वाटत असेल बाप म्हणजे तापट स्वभावाचा असतो, बाप म्हणजे मारझोड करणारा असतो, बाप म्हणजे व्यसनी, नाही अरे, बापाला जर बघायचं असेल ना, नारळ बघा तुम्ही नारळ अरे, बापाला जर बघायचं असेल ना, नारळ बघा तुम्ही नारळ नारळ जर वरून जरी कडक असेल, पण ते नारळ फोडल्यावर अमृतासारखं गोड पाणी देणारा तो बाप असतो. आई रडून मोकळी होत असते, बिचाऱ्या बापाला रडता येत नाही माय-बाप हो\nछत्रपति शिवाजी महाराजांना घडवणारी मांसाहेब जरूर होती, पण त्यांच धावपळीच्या काळामध्ये शिवनेरी गडावर नेणाऱ्या शहाजीराजांना कधी विसरू नका प्रभू रामचंद्राला जन्म देणारी आई जरूर होती, पण, ‘राम-राम-राम-पुत्र-पुत्र’ करणारा, तडफडून मारणारा बाप दशरथच होता प्रभू रामचंद्राला जन्म देणारी आई जरूर होती, पण, ‘राम-राम-राम-पुत्र-पुत्र’ करणारा, तडफडून मारणारा बाप दशरथच होता यशोदेचं-देवकीचं गुणगान जरूर गा, पण यमुनेच्या पुरातून भगवान श्रीकृष्णाला नेणाऱ्या वासुदेवाला कधी विसरू नका यशोदेचं-देवकीचं गुणगान जरूर गा, पण यमुनेच्या पुरातून भगवान श्रीकृष्णाला नेणाऱ्या वासुदेवाला कधी विसरू नका आई रडून मो���ळी होत असते, बिचाऱ्या बापाला रडता येत नाही बापहो\nलग्नाचा प्रसंग एखादी डोळ्यासमोर ठेवा, एखाद्या पोरीचं लग्न जमलं, लग्न जमल्यापासून ती पोरगी आईला मिठी मारते, ‘आई, आई माझं कसं होईल गं आई’ आई धीर देते, म्हणते ‘बाळा, चांगलं होईल बेटा तुझं’. तो दुसरा दिवस, मंडप टाकलेला आहे, मंडपात सगळे पाहुणे येतात, पाहुण्यांना नाष्टा दिला जातो. सगळे पाहुणे पारावर जातात. नाचत-नाचत-नाचत मंडपाच्या गेटवरती येतात. आंतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये अक्षदा दिल्या जातात, ब्राम्हणांना, ब्राम्हण देवता मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात होते. मंगलाष्टकं झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी होते, ढोलताशांचा नाद होतो, सगळी बसलेली मंडळी त्यांच्या अंगावर अक्षदा टाकतात, पती-पत्नी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकतात. सगळे लोक जेवायला बसतात, आणि एकेक पंगत उठायला सुरुवात होते. आणि बघता-बघता-बघता संध्याकाळची वेळ होउन जाते, भगवान सुर्यनारायण डुबण्याची वेळ, आणि ती पोरगी माहेराला सोडून सासरी जाण्याची वेळ, आणि ज्यावेळेस हे दुसरं दृश्य आई बघते, आई धावत-धावत जाते, पोरीला मिठी मारते, ‘ताई, ताई तुझं कसं होईल गं ताई, ताई तुझं कसं होईल गं’ आई धीर देते, म्हणते ‘बाळा, चांगलं होईल बेटा तुझं’. तो दुसरा दिवस, मंडप टाकलेला आहे, मंडपात सगळे पाहुणे येतात, पाहुण्यांना नाष्टा दिला जातो. सगळे पाहुणे पारावर जातात. नाचत-नाचत-नाचत मंडपाच्या गेटवरती येतात. आंतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये अक्षदा दिल्या जातात, ब्राम्हणांना, ब्राम्हण देवता मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात होते. मंगलाष्टकं झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी होते, ढोलताशांचा नाद होतो, सगळी बसलेली मंडळी त्यांच्या अंगावर अक्षदा टाकतात, पती-पत्नी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकतात. सगळे लोक जेवायला बसतात, आणि एकेक पंगत उठायला सुरुवात होते. आणि बघता-बघता-बघता संध्याकाळची वेळ होउन जाते, भगवान सुर्यनारायण डुबण्याची वेळ, आणि ती पोरगी माहेराला सोडून सासरी जाण्याची वेळ, आणि ज्यावेळेस हे दुसरं दृश्य आई बघते, आई धावत-धावत जाते, पोरीला मिठी मारते, ‘ताई, ताई तुझं कसं होईल गं ताई, ताई तुझं कसं होईल गं’ आणि ते दृश्य त्या घरांतला बाप बघतो, आणि बाप धावत-धावत जातो, आणि आपल्या पत्नीला सांगतो ‘काय गं’ आणि ते दृश्य त्या घरांतला बाप बघतो, आणि बाप धावत-धावत जातो, आणि आपल्या पत्नीला सांगतो ‘काय गं कशाला रडते गं अगं आपली पोरगी आहे ती, पतीला चांगलं ठेवेल, सासूला चांगलं ठेवेल, सासऱ्याला चांगलं ठेवेल, जेठाला चांगलं ठेवेल, देराला चांगलं ठेवेल अगं वेडी, पोरगी म्हणजे परक्याचं धन असतं अगं वेडी, पोरगी म्हणजे परक्याचं धन असतं ते आज न उद्या जात असतं ते आज न उद्या जात असतं कशाला रडते’ आणि सगळ्यांना घेऊन जातो घरांमध्ये. आणि सगळे पाहुणे गेल्यावर एका कोपऱ्यामध्ये धुसफूस रडणारा तो बापंच असतो\nअरे एक बाप चार-चार, पांच-पांच पोरांना पोसण्याची धमक ठेवतो, एक बाप चार-चार, पांच-पांच पोरांना पोसण्याची धमक ठेवतो, पण चार-चार, पांच-पांच पोरं एका बापाला पोसू शकत नाही माय-बाप हो\nअरे बाप म्हणजे ज्वारीचा दाणा आहे, अरे तो स्वतःला जमीनमध्ये गाडून घेत असतो, अरे त्याच्यावरून कितीजरी संसाराचं रडगाडलं गेलं तरी एवढं मोठं कणीस देणारा तो बापच असतो म्हणून जीवनांत एक काम करा माय-बापहो, माय-बापाची सेवा करा म्हणून जीवनांत एक काम करा माय-बापहो, माय-बापाची सेवा करा दुनियामध्ये तुम्हां-आम्हांला सगळं भेटेल, माय-बाप भेटत नाही\n:- ह.भ.प. वासुदेव महाराज आर्वीकर\n21 लाख 24 हजार मुले शिक्षणापासून वंचित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Illegal-rickshaw-gas-payment-Three-arrested-in-kolhapur/", "date_download": "2019-02-18T16:18:23Z", "digest": "sha1:73OZZ356EYXW25J4RTO2HY7DVXJUUS2G", "length": 5539, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेकायदेशीररित्या रिक्षात गॅस भरणा : तिघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › बेकायदेशीररित्या रिक्षात गॅस भरणा : तिघांना अटक\nबेकायदेशीररित्या रिक्षात गॅस भरणा : तिघांना अटक\nघरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या रिक्षात भरताना तिघांना अटक करण्यात आली. वाजिद सलिम फरास (वय 35, रा. बाराईमाम तालीम), दिनेश बाबूराव भिलवडे (31, रा. खंडोबा तालीमनजीक), रिक्षा चालक आशिष चंद्रकात थोरात (39, रा. सानेगुरुजी वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 19 सिलेंडर, वजनकाटा, गॅस भरण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. गुरुवारी रात्री मिरजकर तिकटी परिसरात ही कारवाई करण्यात आली.\nमिरजकर तिकटीकडून दैवज्ञ बोर्डिंगकडे जाणार्या रस्त्याव��� वाजिद फरास हा रिक्षात गॅस भरुन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरुवारी रात्री याठिकाणी असणार्या पत्र्याच्या शेडवर राजवाडा पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी दिनेश भिलवडे हा रिक्षात गॅस भरत असताना मिळून आला. पोलिसांनी भरलेले 17 सिलेंडर, 2 अर्धवट भरलेले तर 2 रिकामे अशा एकूण 19 गॅस टाक्या जप्त केल्या.\nबेकायदेशीररित्या रिक्षात गॅस भरणा : तिघांना अटक\nगॅस गळतीने स्फोट : महिला गंभीर जखमी\nकोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे; शिवसेनेचे आंदोलन\nमौजे सांगावच्या तलाठ्याला ५०० ची लाच घेताना अटक\nकोल्हापूर रन रग्गेडियन अल्ट्रा मॅरेथॉन फेब्रुवारीत\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Khed-aditya-thackeray-youth-dialogue/", "date_download": "2019-02-18T16:29:29Z", "digest": "sha1:GHKO3RPQUDSACGB6QYTGX6GVA3TZANDC", "length": 7395, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › आदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद\nआदित्य ठाकरेंनी साधला युवकांशी संवाद\nसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे खेडमध्ये येणार म्हणून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ न शकल्याने अखेर त्यांचा दौरा रद्द झाला आणि त्यांनी चक्क व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खेडमधील युवकांशी 20 मिनिटे संवाद साधला. त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. मंगळवारी खेडमधील योगीता डेंटल कॉलेजमध्ये ‘शिवसेना टॉप स्क���रर’ या वेबसाईटचे उद्घाटन आणि पाटीदार हॉल या ठिकाणी आयोजित युवा सेना पदाधिकार्यांचा मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदित्य ठाकरे न आल्यानेे अखेर या मेळाव्याला स्थानिक युवा सेना नेते योगेश कदम यांनी संबोधित केले.\nयावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले की, खेड - दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तीन तालुक्यांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मतदारसंघात विकासकामे करण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी त्यांनी आघाडी शासनावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, खेड-दापोली विधानसभा मतदारसंघात 14 लघु पाटबंधारे आहेत. त्यांच्या पूर्णत्वासाठी आणि दुरुस्तीसाठी तब्बल 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. गेल्या 15 वर्षांत आघाडी सरकारने एक रुपयाही या धरणांसाठी दिला नाही. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या माध्यमातून सव्वातीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, या कामात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.\nधरणांची कामे असो अथवा जलसंधारणाची कामे जिल्ह्यात मोठा गैरव्यवहार या कामांमध्ये झाल्याचे आपण स्वतः उघड केले आहे. लवकरच याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींना जनतेसमोर आणले जाईल, असेही योगेश कदम यांनी सांगितले. मेळाव्यास शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती अण्णा कदम, शंकर कांगणे, मंडणगडचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे, दापोलीचे तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nashik-north-maharashtra-news/nashik/appeal-to-apply-for-the-award/articleshow/65771433.cms", "date_download": "2019-02-18T17:39:12Z", "digest": "sha1:Y7JKCNAFWYT4ALOV272DQNZ4TCEUPDOS", "length": 10154, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: appeal to apply for the award - पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Maharashtra Times", "raw_content": "\nपुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nअंध शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत बोर्ड व विद्यापीठनिहाय अंतिम पदवी परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या अंध विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुकांकडून १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.\nआदर्श प्राध्यापक पुरस्कारासाठी पाच हजार रोख, आदर्श शिक्षक तीन हजार, आदर्श संस्था पाच हजार रोख तसेच सर्व पुरस्कारांसाठी मानचिन्ह, शाल व श्रीफळ तर आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी विद्यापीठ स्तररीय मानचिन्ह व पंचविशे रुपये रोख, एचएससी व एसएससी स्तरीय मानचिन्ह व पंधराशे रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. विशेष पुरस्काराचे स्वरुप पाच हजार रोख, शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे वितरण ४ जानेवारी २०१९ रोजी होईल.\nपुरस्काराचे विहीत नमुन्यातील अर्ज व इतर माहितीसाठी पुरस्कार समितीचे सचिव संपत जोंधळे, (९८५००३८१६९) नॅब युनिट पी-६६ लेन. नं. ३ एमआयडीसी, सातपूर, नाशिक येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ०२५३-२३५१५७८,२३५३५७८, २३६४३७८ येथे संपर्क साधावा. विहीत नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह संबंधित संस्थाप्रमुखांमार्फत पाठविण्याचे आवाहन नॅब संस्थेने केले आहे.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा ए���्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nनाशिकः ओझरहून एकाच दिवशी दहा उड्डाणे\nप्रामाणिकतेवर डाग, पित्याने पत्करला आत्महत्येचा मार्ग\nनाशिककरांची कोंडी; पार्किंगसाठी मोजा पैसे\nनाशिकः रेल्वेचा मासिक पास आता अॅपवर\nबिबट्याचा सावरकर नगरात पुन्हा धुमाकूळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन...\nमुंढे, दादागिरी बंद करा\nअमेरिकेची एरियल घेतेय मलखांबाचे धडे...\nबंद कारखान्यांचा प्रश्न मार्गी लावा...\nचांदवडमध्ये नवजात बालिकेचा मृत्यू...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/doctors-remove-world-biggest-tumour-from-womans-ovaries-in-coimbatore/videoshow/66183967.cms", "date_download": "2019-02-18T17:28:30Z", "digest": "sha1:VHBNFNFMAPSUU2PQYSI6LSJXIZQJG67F", "length": 6542, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कोईम्बतूर येथे डॉक्टरांनी महिलेच्या अंडाशयातून जगातील सर्वात मोठा ट्यूमर काढला | doctors remove world biggest tumour from woman’s ovaries in coimbatore - Maharashtra Times", "raw_content": "\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दि..\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा ..\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा ..\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो ..\nकोईम्बतूर येथे डॉक्टरांनी महिलेच्या अंडाशयातून जगातील सर्वात मोठा ट्यूमर काढलाOct 13, 2018, 12:40 AM IST\nकोईम्बतूर येथे डॉक्टरांनी महिलेच्या अंडाशयातून जगातील सर्वात मोठा कॅन्सरचा ट्यूमर काढला आहे. हा महाकाय ट्यूमरचं वजन ३३.५ किलोग्रॅम एवढं होतं. हे यशस्वी ऑपरेशन केल्याबद्दल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून या डॉक्टरांना प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.\nकुंडली 18 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/give-helping-hand-to-social-welfare-trusts-and-ngo/", "date_download": "2019-02-18T16:48:14Z", "digest": "sha1:TDKUBQ2OHNECI5F4GR2F53VXXCNAURFY", "length": 4029, "nlines": 64, "source_domain": "m4marathi.com", "title": "सामाजिक संस्थांना दया मदतीचा हात | Helping Hand to NGO | m4marathi", "raw_content": "\nसामाजिक संस्थांना दया मदतीचा हात…..\nसमाजातील गोर-गरीब, अंध-अपंग, पिडीत, दुर्लक्षित लोकांकरिता काही सामाजिक संस्था विधायक कार्य करीत असतात.\nअशा संस्थांना आर्थिक अथवा त्यांच्या गरजेच्या वस्तुरूपी मदत करायला हवी, जेणेकर���न अशा संस्थांना आपल्या कामात आर्थिक तसेच इतर अडचणी सोडविण्यास मदत होईल. देशात अशा खूप सार्या संस्था कार्यरत आहेत ज्या अपंग, अनाथ, निराधार, पिडीत, शोषित वर्गासाठी काम करतात. त्यांना सेवा पुरवितात, ज्या शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक वा इतर मदत स्वरूपात असताना. अशा संस्था प्रामाणिकपणे आपले कार्य करतात. अशा संस्थांना समाजातील प्रगत वर्गाने मदतीचा हात दिला पाहिजे. आपण केलेली मदत कुणा गरजुच्या आयुष्यातील आशेचा एक किरण असतो.\nआपण दिलेल्या मदतीचा योग्य विनियोग होतोय की नाही याबद्दल काही शंका असल्यास आपण अशा संस्थांकडे त्याबाबतचा तपशीलदेखील मागवू शकतो.\nदुर्गभ्रमंती- किल्ले “शिवनेरी “\nगाडी चालवीत असतांना ‘सावधान’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/There-is-no-malpractices-in-the-MPSC-exam/", "date_download": "2019-02-18T16:51:24Z", "digest": "sha1:KQDTVEPTXKQFYP2AZNZJOAJHHTOI2MCE", "length": 10037, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एमपीएससी परीक्षेत गैरव्यवहार नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › एमपीएससी परीक्षेत गैरव्यवहार नाही\nएमपीएससी परीक्षेत गैरव्यवहार नाही\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) नुकतेच निकाल जाहीर करण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाला नाही. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणार्या परीक्षेत मुलाखती नसल्याने मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावले जात नाही. त्यामुळे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नेमणुक करण्यापूर्वी त्यांनी ऑनलाईन अर्ज करताना केलेल्या सर्वच दाव्यांची तपासणी करण्यात येते. तपासणीवेळी खोटे दावे करणार्या उमेदवारांवर कायद्यानुसार कडक कारवाई करत त्यांना आयोगाच्या परीक्षांसाठी अपात्र घोषित करण्यात येते, त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप तथ्यहिन आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली.\nऑगस्ट 2017 या महिन्यात मुख्य परीक्षा झालेल्या 833 जागांसाठी घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल एमपीएससीद्वारे 31 मार्च 2018 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेच�� निकाल गेली वर्षभर प्रलंबित असल्यामुळे आयोगाला उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, आता या परिक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप यापूर्वी एमपीएससीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवून करण्यात येणार्या गैरव्यवहारावर आवाज उठवणार्या योगेश जाधव याने केला. आयोगाने जाहीर केलेल्या निकालांमध्ये माजी सैनिक प्रवर्गाचा लाभ घेऊन पास झालेल्या उमेदवारांमध्ये 23 ते 25 वयाचे उमेदवार आढळून आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर संशय उपस्थित करण्यात येऊ लागला. त्यामुळे राज्यभरात याबाबत एमपीएससीच्या विविध परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. त्यावर शुक्रवारी ( 6 मार्च ) आयोगाने आपली भूमिका जाहीर करत परीक्षेत गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला.\nआयोगाच्या दाव्यानुसार, सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मुलाखती घेतल्या जात नाहीत. त्यामुळे या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नेमणूक करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना केलेल्या सर्वच दाव्यांची चौकशी करण्यात येत. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, अनुभव, आरक्षण, प्रवर्ग, माजी सैनिक प्रवर्ग, वयाचा दावा, अशा सर्वच दाव्यांची तपासणी करण्यात येत. तपासणीनंतरच पात्र उमेदवारांना शासनाच्या विभागात नेमणुका दिल्या जातात. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना खोटे दावे करणार्या उमेदवारांना नेमणुका दिल्या जात नाहीत. तसेच तपासणी करणार्या विभागाद्वारे कळविण्यात आल्यानंतर एमपीएससीद्वारे असे खोटे दावे करणार्या उमेदवारांवर कायद्यानुसार कारवाई करत त्यांना सर्वच परीक्षांसाठी अपात्र ठरवत कारवाई करण्यात येते, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मोरे यांनी दिली.\nआयोगाद्वारे परीक्षेत माजी सैनिक प्रवर्गातून अर्ज करणार्या 124 उमेदवारांना शिफारसपत्र देण्यात आले आहे. दरम्यान, या उमेदवारांचे वय कमी असून ते माजी सैनिक आहेत का, यावर शंका उपस्थित करत परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमपीएससी परीक्षेत गैरव्यहार झाल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यामुळे आयोगाच्या परीक्षांना बसणार्या उमेदवारांनी अशा अपुर्या माहितीवर आधारित आणि दिशाभूल करणार्या प्रचारास बळी पडू नये, असे आवाहन आयोगाचे अध्यक्ष मोरे य��ंनी केले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/category/video/page/2/", "date_download": "2019-02-18T16:38:17Z", "digest": "sha1:VUOHFFNFLEZU4E2H24RH6B3HTXFHF3D7", "length": 9623, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Video Archives – Page 2 of 16 – Maharashtra Desha", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nकोब्रापोस्टचे स्टिंग १३६- देशभरातील नामांकित न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या पेडन्यूजचा भांडाफोड\nटीम महाराष्ट्र देशा: देशभरातील नामंकित वृत्तसंस्थाकडून एखाद्या पक्षासाठी राबवला जाणारा अजेंडा आणि पेडन्यूजवरून गेल्या काही दिवसांत मोठे वादंग निर्माण होताना...\nमोदी सरकारच्या चार वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी जुमला किंग सिरीज\nवेब टीम- मोदी सरकारच्या चार वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी जुमला किंग नावाची सिरीज काँग्रेसच्या सोशल मिडीया विभागाने सुरु केली आहे. अभिषेक मनु...\nभाजप-शिवसेनेला पालघरच्या जमिनी हव्या आहेत- अशोक चव्हाण\nपारोळा- पालघर लोकसभा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, जनता दल सेक्युलर आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारार्थ पारोळा व वसई...\nप्रिया प्रकाश वारियरचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल\nवेब टीम- अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच�� पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रियाच्या ‘उरू अदार लव्ह’ या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. गाण्याचा...\nक्रिकेटचा बॉल कसा तयार करतात\nक्रिकेट या खेळात दोन गोष्टी अति महत्वाच्या असतात त्या म्हणजे बॅट आणि बॉल. या खेळात जेवढे महत्व बॅटचे आहे तेवढेच बॉलचे देखील आहे. मात्र तुम्ही कधी विचार केलाय...\nसत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर- सचिन सावंत\nभ्रष्टाचारी व लाचार प्रवृत्तीचे प्रतिक असलेल्या सेना भाजपच्या पराभवाची सुरुवात पालघरमधून होणार\nVIDEO- ‘रेस 3’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, सलमान खान मुख्य भूमिकेत\nवेब टीम- बॉलिवूडचा भाई अर्थात सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रेस 3’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून ‘रेस 3’चा ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रेस 3...\nVIDEO- सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘रेस 3’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज\nवेब टीम- बॉलिवूडचा भाई अर्थात सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रेस 3’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून ‘रेस 3’चा ट्रेलरला प्रचंड...\nVIDEO- बोहल्यावर चढण्याधी बेळगावातील तरूणीने बजावला मतदानाचा हक्क\nकर्नाटक- विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. बेळगावातील एका जोडप्याने शनिवारी सकाळी आधी मतदान केले, त्यानंतरच विवाहस्थळी रवाना झाले...\nडिजिटल माध्यमांमध्ये ‘महाराष्ट्र देशा’चा डंका, फेसबुक एंगेजमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर\nटीम महाराष्ट्र देशा- फेसबुक पेज रँकिंग आणि एंगेजमेंट मध्ये महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-girnare-nasik-10228?tid=128", "date_download": "2019-02-18T17:56:57Z", "digest": "sha1:WHBDDWFQIRQGGELBMCGJDKAGSIDCQ5HR", "length": 30938, "nlines": 223, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, girnare, nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण उंचावलेले गिरणारे\nप्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण उंचावलेले गिरणारे\nप्रयोगशील भाजीपाला शेतीतून अर्थकारण उंचावलेले गिरणारे\nगुरुवार, 12 जुलै 2018\nमहिला बचत गटांचे सबलीकरण, बालकांची कुपोषणमुक्ती, वीज, दिवे या बाबींवर आम्ही अनेक कामे पूर्ण केली. अजूनही अनेक महत्त्वाची कामे बाकी आहेत. आळंदीत झालेल्या \"ॲग्रोवन सरपंच महापरिषदेत मी सहभागी झाले होते. तेथील मार्गदर्शनाचा गाव कारभारात मोठा उपयोग होत आहे.\nभाजीपाला व त्यातही टोमॅटो पिकात राज्यात अग्रेसर म्हणून नाशिक जिल्ह्यातील गिरणारे गावाने आपली अोळख तयार केली आहे. प्रयोगशील शेतीचा आदर्श जपत दर्जेदार उत्पादन घेत सुमारे ७० ते ८० टक्के माल मुंबईला पाठवत तेथील बाजारपेठेवर वर्चस्व तयार केले आहे. त्यातूनच गावाने आपले अर्थकारण सक्षम केले आहे.\nनाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्यातील गिरणारे गाव ठळकपणे पुढे येते. या गावातून नाशिक शहराबरोबरच मुंबईसह देशाच्या विविध बाजारपेठेत वर्षभर भाजीपाला पाठविला जातो.\nभाजीपाला अनुषंगाने गिरणारे गावाची वैशिष्ट्ये\nहवामान भाजीपाला पिकांना अधिक अनुकूल\nवर्षभर भाजीपाला पिकांचे उत्पादन\nजिल्ह्यातील सर्वात मोठा मजूर अड्डा\nलोखंडी अवजारांची जुनी बाजारपेठ\nजिल्ह्यातील सर्वात मोठे सौदा मार्केट\nसुमारे ५२ आदिवासी खेड्यांची प्रमुख बाजारपेठ\nगिरी म्हणजे डोंगराच्या पायथ्याला वसलेले म्हणून \"गिरणारे' हे नाव\nप्रमुख पिके : सर्व प्रकारचा भाजीपाला, द्राक्ष, पेरू\nअन्य भाजीपाला - २५०\nअन्य हंगामी पिके : १००\nप्रमुख पिके : टोमॅटो, वांगी, कारली, भोपळी, गिलके, दोडके, तोंडले, काकडी, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, मुळा.\nसुपीक मातीमुळे गुणवत्ता व मालाची टिकवण क्षमता अधिक\nमल्चिंग, ठिबक तंत्रज्ञानाचा वापर\nशेतीला दुग्ध व्यवसायाची जोड\nगिरणारे गावाच्या पूर्वेस गंगापूर, पश्चिमेस काश्यपी, दक्षिणेस आळंदी, दक्षिण पश्चिमेस नाईकवाडी तसेच साप्ते ही धरणे आहेत. याच पाच धरणांतून त्या-त्या भागातील शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली आहे. लाडची धरणातून मिळणाऱ्या पाण्यासाठी पाणी वापर ���ंस्थाही स्थापन केली आहे. शेतकऱ्यांनी छोटे मोठे बंधारे बांधून पाणी अडविले आहे. त्यामुळे सिंचनासाठी बारमाही पाणी उपलब्ध होते. साहजिकच भाजीपाला पिकांचे बारमाही उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे.\nगिरणारे परिसरात भाजीपाला आणि द्राक्ष हे समीकरण अधिक आहे. द्राक्ष हे बहुवर्षायू व खर्चिक पीक बनले आहे. मागील काही वर्षात अनेकवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे येथील द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडला. मात्र कमी मुदतीच्या भाजीपाला पिकांची जोड दिल्याने भाजीपाला पिकांनी अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सावरले. त्यातही गावालगतच टोमॅटो मार्केट असल्याने वाहतूक खर्चातही बचत झाली.\nगिरणारेतून वर्षभर दररोज सरासरी सहा ट्रक भाजीपाला राज्याची राजधानी मुंबईला पाठविला जातो.\nवाशी, कल्याण, दादर या बाजारांसह तो पुढे अन्य उपनगरांत पाठविला जातो. मुंबईतील व्यापाऱ्यांचे येथील शेतकऱ्यांशी जुने संबंध बनले आहेत. मागणी वाढतच असल्याने मागील १० वर्षांत मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यात दुपटीने वाढ झाल्याचे सिध्दीविनायक ट्रान्स्पोर्टचे गणेश धोंडगे यांनी सांगितले. मालविक्रीनंतर तिसऱ्या दिवशी स्थानिक अडतदारामार्फत शेतकऱ्यांना हिशेबपट्टी व पेमेंट मिळते. यामुळे गावात अडतीचा रोजगार वाढला आहे. रिटेल क्षेत्रातील नामवंत खासगी कंपनीने गिरणारे परिसरात शेतमाल खरेदी केंद्र सुरु केले आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांचा ताजा माल कंपनीच्या देशभरातील विक्री केंद्रात पाठविला जातो.\nगावशिवारात अनेक पिढ्यांपासून नागपंचमीच्या सणाच्या कालावधीत टोमॅटोची लागवड केली जाते.\nदसऱ्याच्या आसपास उत्पादन सुरू होते. ही प्रथा इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगवळणी पडून गेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रोपवाटिका तयार केली जाते. अलीकडे परिसरातील खासगी रोपवाटिकेत ‘ऑर्डर’ देऊन रोपे घेण्याकडे कल वाढला आहे. खास टोमॅटोसाठी म्हणून परिसरात काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका व्यवसाय सुरू केला आहे.\nखरिपातील काळ सर्वात कसोटीचा असतो. या काळात पाऊस कोसळत असतो. याचा अंदाज अाधीच घेऊन जमिनीला उतार ठेवणे, चर काढून पाणी जाईल अशी व्यवस्था करणे हे नियोजन अाधीच केले जाते. पाऊस काळात पाण्याचा निचरा केला जातो. किडी-रोगांपासून पीक वाचविण्यासाठी एकात्मीक कीड नियंत्रण केले जाते. टोमॅटोच्या पू���्ण हंगाम काळात गिरणारेच्या टोमॅटो उत्पादकांना अजिबात उसंत नसते. अर्थात बाजारभाव ही आवाक्यातली बाब नसते. चांगला दर मिळाला तर दसरा, दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. दर असमाधानकारक असेल तर दिवाळीचा अवघा उत्साहच काळवंडून जातो.\nटोमॅटोचे पीक इथल्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी एकरुप झालेले आहे. गावातील बहुतांश घटकांची ही अर्थवाहिनी आहे. शेतकरी, व्यापारी, मजूर, वाहतूक व्यावसायिक, चहा विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, कपडा दुकानदार, कृषी निविष्ठा विक्रेते, सोसायटी, बॅंक शाळा या प्रत्येक घटकाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संबंध टोमॅटो शेतीतील अर्थकारणाशी जोडलेला आहे. टोमॅटो बांधणीच्या काळात मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. या काळात मजुरीचे दरही वाढतात.\nअसे राहते टोमॅटो पिकाचे अर्थकारण\nटोमॅटोचा उत्पादन खर्च एकरी दीड लाख रुपयांपर्यंत येतो.\nएकरी उत्पादन -१५०० ते ३००० तर सरासरी २००० क्रेट ((प्रति क्रेट २० किलो)\nपंचवीस वर्षांपासून अडत नाही\nरोख ‘पेमेंट’ देणारे खरेदीदार\nदररोजची २० हजार क्रेट आवक\nपिंपळगावनंतर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची उलाढाल\nबांगलादेशासह अन्य देशांत निर्यात\nकृषी विज्ञान केंद्राचे साह्य\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र गिरणारे गावापासून अवघ्या सहा किलोमीटरवर आहे. केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांच्यासह विशेषज्ज्ञांचे मार्गदर्शन विविध प्रात्यक्षिके व चर्चासत्रांमधून शेतकऱ्यांना सातत्याने मिळते.\nकृषी विभागाकडूनही विविध उपक्रम राबविले जातात. मंडळ अधिकारी एस. एच. धायडे, कृषी पर्यवेक्षक दिलीप सुरवाडे सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात असतात. शिवारातील मातीची सुपीकता टिकविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. यात माती परीक्षण, आरोग्य पत्रिका, अन्नद्रव्य व्यवस्थापन यांवर विशेष भर दिला जातो.\nशिवारात अन्नदाता व माऊली कृपा हे शेतकरी गट कार्यरत आहेत. ‘अन्नदाता’चे अध्यक्ष योगेश घुले म्हणाले की शेतीतील आव्हानांचा जवळून सामना करीत असताना एकत्र येण्याचे महत्व समजले. गटामार्फत सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत. परस्परांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गटाची मदत होत आहे.\nगिरणारे गावालगत असलेली ग्रामदैवत खंडोबाची टेकडी हे श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. पर्यटनस्थळ असे��ी त्यास म्हणता येईल. महंत फक्कडदास यांनी स्थापन केलेला बालाजी मठ हे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. गुरुवर्य ह.भ.प. माधव महाराज घुले यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाचा येथील आबालवृद्धांवर मोठा प्रभाव आहे.\nसर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून येथील युवकांना \"गिरणारे ग्रामविकास मंच' स्थापन केला आहे.\nत्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता, पंचायतराज प्रशिक्षण, बचत गटांचे बळकटीकरण, परिसंवाद, उद्योजकता विकास या विषयांवर कार्यक्रम घेतले जातात. लोकसहभागातून स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रमही राबविले आहेत.\nगावाचा सर्वांगीण विकास हेच आमच्यापुढील ध्येय आहे. यातही शेती आणि शेतकरी हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. येत्या काळात या संदर्भात विविध उपक्रम राबविण्याचे ग्रामपंचायतीने ठरविले आहे.\nसरपंच टोमॅटो नाशिक nashik शेती द्राक्ष डाळ डाळिंब हवामान खरीप व्यवसाय profession गटशेती सिंचन ganga river फळबाग horticulture रोजगार employment ऊस पाऊस दिवाळी व्यापार हॉटेल बांगलादेश ग्रामपंचायत महाराष्ट्र कृषी विभाग agriculture department विभाग sections उपक्रम आरोग्य health सामना face ग्रामविकास rural development विकास\nवेलवर्गीय पिकाच्या मंडपासाठी लोखंडी अँगलचा वापर करून मजबूत ‘फिटिंग’ केली जाते.\nभाजीपाला लागवडीआधी मशागतीवर प्रवीण दत्तात्रेय थेटे यांचा भर असतो.\nगिरणारे ग्रामपंचायतीने सौर ऊर्जेच्या वापरावर भर दिला आहे.\nगावातील लोहार गल्ली हे आकर्षणाचे ठिकाण आहे. विविध भागांतून येथील अवजारांना मागणी असते.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nविविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...\nपंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...\nमातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...\nस्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...\nखिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...\nकमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...\nकमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...\nपेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...\nथोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...\nदुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...\nहुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...\nसंघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...\nअंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...\nशिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...\nअभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...\nतंत्रज्ञानातून शेती केली समृद्धरोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव...\nप्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.richina-tools.com/mr/telescopic-handle-snow-shovel.html", "date_download": "2019-02-18T16:16:21Z", "digest": "sha1:CSVFP7YMQ465AMFJIEODQOBLVRVLLOHK", "length": 14511, "nlines": 239, "source_domain": "www.richina-tools.com", "title": "बर्फ फावडे हाताळा दुर्बिणीसंबंधीचा - चीन Richina", "raw_content": "\nलांब हँडल स्टेनलेस स्टील लॉन दंताळे\nलांब हँडल पाऊस छप्पर दंताळे\nकार साठी telescoping बर्फ फावडे\nवेअर पट्टी प्लास्टिक बर्फ फावडे\nबर्फ फावडे हाताळा दुर्बिणीसंबंधीचा\nमेल ऑर्डर अॅल्युमिनियम पाऊस Puser\nविक्रीसाठी सर्वोत्तम बर्फ फावडे साधने\nस्टेनलेस गार्डन शेतकरी साधने\nबर्फ फावडे हाताळा दुर्बिणीसंबंधीचा\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nकोणत्याही .: आदर्श HT458\nअर्ज: गार्डन फावडे, बर्फ फावडे, शेती फावडे\nलांबी संकुचित: 1160 * 1560mm\nवाहतूक: महासागर, जमीन, हवाई\nपुरवठा योग्यता: दरमहा 300000pcs\nहाताळा दुर्बिणीसंबंधीचा बर्फ फावडे गुणवत्ता, टिकाऊपणा आणि हलके मान्यता आहे. दुर्बिणीसंबंधीचा बर्फ फावडे , आपण आवश्यक असताना बदलानुकारी अॅल्युमिनियम नेहमी तिथेच संक्षिप्त हाताळू आणि फॉर्म 116-156cm वाढवितो. या बर्फ फावडे मोठ्या ब्लेड कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे बर्फ साफ करू शकता. या दुर्बिणीसंबंधीचा बर्फ फावडे हलके रचना तो पोर्टेबल आणि प्रवास अनुकूल करते. सुविधा मिळतात आपण त्याची उंची समायोजित करण्यास परवानगी देते. या दुर्बिणीसंबंधीचा बर्फ फावडे उत्तम हाताळणी आदर्श आहे एक आरामदायक पकड देखील.\nबदलानुकारी अल्युमिनिअम हँडल प्लास्टिक पाऊस पुश फावडे\nप.पू. blad हिमवर्षाव फावडे, अॅल्युमिनियम धारदार धार सह, ब्लेड आकार 458 * 344mm\nपाऊस अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा ते करणारा आरामदायक डी-आकार पकड\nस्नॅप लॉक बर्फ फावडे blead आणि अॅल्युमिनियम हँडल कनेक्ट\nलाट शेवट डिझाइन ब्लेड शक्ती वाढली\nआमच्या कामगार सर्वात जास्त 10 वर्षे काम अनुभव आहेत.\nआम्ही उत्पादन अधिक कार्यक्षम करण्यासाठी स्वयंचलित उच्च-टेक मशीन आहे.\nआम्ही प्रत्येक दिवशी तपासा आणि चाचणी उत्पादन गुणवत्ता मजबूत गुणवत्ता नियंत्रण संघ आहे.\nआपण व्यावसायिक सेवा प्रदान करण्यासाठी मजबूत झाल्यानंतर सेवा संघ आहे.\n2 . स्पर्धात्मक किंमत\nआम्ही नेहमी आमच्या ग्राहकांना सर्व प्रकारे पैसे बचत मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही नेहमी लांब दृष्टीने ग्राहक कार्य, म्हणून आम्ही आमच्या ग्राहक सर्वोत्तम किंमत प्रदान आणि आम्ही आमच्या ग्राहक पैसा वाचवू उपाय शोधण्यासाठी इच्छुक आहेत.\nफॅक्टरी, professinal चाचणी प्रयोगशाळा व गुणवत्ता नियंत्रण peope आहे याची खात्री उत्पादने ग्राहकांच्या आवश्यकता पूर्ण करू शकता\n4.OEM आणि ODM स्वीकारले\nआम्ही professinal आर & डी संघ नवीन उत्पादने तयार आणि विकसित समर्पित आहे, आम्ही आपल्या गरज accoring आपल्या proudcts सानुकूल किंवा आपण आपली उत्पादने बाजारात इतरांना differetiate करण्यासाठी आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यीकृत उत्पादने तयार करण्यास मदत करू शकता.\n5. जलद चेंडू आणि स्पर्धात्मक शिपिंग किंमत\nआम्ही DHL, यूपीएस सारख्या काही मोठा फॉरवर्डर्सकडून सह दीर्घकालीन सहकार्य आहे, त्यामुळे आपण वाहतूक खर्च आणि वेळ चढविणे बचत करण्यात मदत चांगले उपाय शोधू शकता\n6 मजबूत झाल्यानंतर सेवा\nआमच्या विक्री आणि सेवा लोक नंतर सर्व फार चांगले उत्पादने माहीत आहे, ते आपण अभिप्राय अतिशय जलद देणे आणि professinal आपल्याला सेवा प्रदान करू शकता, की, आम्ही कठोर क्रमाने p आहे\nअॅल्युमिनियम हँडल निर्माता आणि पुरवठादार असलेल्या आदर्श बर्फ फावडे शोधत आहात आपण सर्जनशील करण्यात मदत करण्यासाठी महान दरांमध्ये विस्तृत निवड आहे. सर्व दुर्बिणीसंबंधीचा बर्फ फावडे गुणवत्ता हमी आहेत. आम्ही चीन मूळ फॅक्टरी आहेत दुर्बिणीसंबंधीचा पाऊस अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा . आपण कोणताही प्रश्न असल्यास, आमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने.\nमागील: प्लॅस्टिक ब्लेड सह दुर्बिणीसंबंधीचा कार बर्फ फावडे\nपुढील: वेअर पट्टी प्लास्टिक बर्फ फावडे\nएएलयू नलिका बर्फ फावडे\nकार प्लॅस्टिक बर्फ फावडे\nमोठ्या बर्फ फावडे अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा\nपाऊस जोराचा धक्का पुश l नांगर कोन\nबर्फ फावडे सह रणधुमाळी पुश\nलहान बर्फ फावडे कार\nबर्फ फावडे प्लॅस्टिक हँडल\nबर्फ फावडे आणि भूलतज्ज्ञ\nबर्फ फावडे सह व्हील\nलाकडी हँडल बर्फ फावडे\nबर्फ फावडे / अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा\nबर्फ दूर बर्फ फावडी\nपाऊस फावडी बर्फ दूर धातूची\nबर्फ फावडे मागे चाला\nवाइड पाऊस फावडी Pushers\nPoly ब्लेड सह Ergonomic पाऊस अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा\nबर्फ फावडे साधने विस्तृत पर्याय\nटिकाऊ मेटल काठ हिमवर्षाव फावडे अत्यंत आक्रमक व स्वत: च्या फायद्यासाठी वाटेल ते करणारा\n18-इंच Poly ब्लेड बर्फ फावडे\nब्रश सह कार आइस घासण्याचे\nअॅल्युमिनियम प्रमुख कार आणि ट्रक फावडे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n351 Youyi बेई रस्ता, शिजीयाझुआंग चीन, 050051.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/aasud-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-18T17:11:00Z", "digest": "sha1:DKWARVN4VCDCIZNGGXWTXI6WCMGJRD53", "length": 7344, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "AASUD - (आसूड) - AASUD - (आसूड) -", "raw_content": "\nतत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार अनेक राजकीय विषय आजवर चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे हाताळण्यात आले आहेत. सरकारी व्यवस्थेतील अनास्थेला अनेक जण कंटाळलेले असतात. त्या विरोधात आवाज उठवून, प्रसंगी व्यवस्था बदलण्यासाठी, शिकलेला-सवरलेला एक तरुण जेव्हा ‘आसूड’ उगारतो तेव्हा ही व्यवस्था कशी निराधार ठरते हे दाखविणारा ‘आसूड’ हा राजकीयपट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.\nसामान्य माणूस आणि संघर्ष हे समीकरण आपण वर्षानुवर्ष पाहतोय. समाजात वावरताना नशिबी येणारी हतबलता सामान्य माणसांना बंड करायला प्रेरित करत असते. अशाच एका बंडाची कथा दाखवताना राजकीय नेते, त्यांचे पक्षीय राजकारण, त्यात गुंतलेले आर्थिक हितसंबध, प्रसारमाध्यमं, त्यांची भूमिका आणि त्यातून सामान्यांची होणारी घुसमट दाखवण्याचा प्रयत्न ‘आसूड’ मध्ये करण्यात आला आहे. शेतकरी कुटुंबातील बीएससी अॅग्रीकल्चर झालेला पण तरीही शेतीविषयी प्रचंड अनास्था बाळगणारा कथेचा नायक शिवाजी शेती व्यवस्थेचा प्रश्न सोडवायला निघतो. ‘व्यवस्था बदलायला पाहिजे’ अशा आत्मविश्वासानं लढणारा शिवाजी या बदलासाठी साम, दाम, दंड, भेद वापरत शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या व्यवस्थेविरोधात बंड पुकारत प्रत्येक शेतकऱ्याला कशा पद्धतीने लढाईचा मंत्र देतो याची रोमहर्षक कहाणी ‘आसूड’ मध्ये पहायला मिळणार आहे.\nविक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत. विशेष म्ह���जे हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी ‘आसूड’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी संगीत दिले आहे. कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या तीन गीतांना सोनू निगम, आदर्श शिंदे, दिव्या कुमार आणि अनमोल मलिक यांनी स्वरबद्ध केले आहे.\nसमकालीन व्यवस्थेवर बोट ठेवताना व्यवस्था बदलासाठी देशातील तरुण पिढीनं राजकारणात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे हा संदेश ही नकळतपणे या चित्रपटातून देण्यात आला आहे.\nया चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.\n‘आसूड’ ८ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/thank-u-vithhthhala/", "date_download": "2019-02-18T17:10:24Z", "digest": "sha1:KUH5U3RWF5LWKJ2W7SM5NMRE3QWGMFHA", "length": 8053, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘Thank U विठ्ठला’ - Thank U Vithhthhala - ‘Thank U विठ्ठला’ - Thank U Vithhthhala -", "raw_content": "\nविषयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे आजच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्टय़ ठरत आहे. असंख्य स्वप्नं घेऊन जगणाऱ्या आणि रोजच्या जगण्याशी दोन हात करणाऱ्या एका अवलियाची गोष्ट रंजकपणे मांडणारा ‘Thank U विठ्ठला’ हा मराठी चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘Thank U विठ्ठला’ हा चित्रपट एम.जी.के प्रोडक्शनची प्रस्तुती असून या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांनी केलीआहे. कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे.\nएखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवले, तर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतो, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो याची रंजक कथा या चित्रपटात पहाता येईल.\nया चित्रपटात निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर चक्क पंढरपूरनिवासी श्री विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद सफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.\nसादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी, मच्छींद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. झी म्युझिक कंपनीने ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.\nचित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.\n३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/No-change-in-power-for-two-and-a-half-year-period/", "date_download": "2019-02-18T16:53:21Z", "digest": "sha1:FOU7VG6XJ2Y7JDIAYWZOH7BR3BBHPKHL", "length": 8572, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविरामखांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविराम | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › खांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविरामखांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविराम\nखांदेपालटाला अडीच वर्षासाठी पूर्णविराम\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्यचे माजी आमदार विनय कोरे यांनी खांदेपालटासाठी नकार दिल्याने अखेर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाच्या चर्चेवरच अडीच वर्षासाठी पडदा पडला आहे. भाजप व जनसुराज्यच्या भूमिकेमुळे बदलासाठी आग्रही असलेल्या सदस्य व कारभारी नेत्यांचा मात्र हिरमोड झाला असून त्यांच्यात नेत्यांकडून फसवणूक झाल्याची भावना बळावली आहे. भविष्यात वचपा काढण्यासाठी जखम बांधून ठेवल्याची भावना हे सदस्य व्यक्त करू लागले आहेत. दरम्यान नाईलाजास्तव बदलासाठी तयार झालेल्या घटक पक्षातील नेतेही सुंठेवाचून खोकला गेल्याने समाधान व्यक्त करत आहेत.\nपदाधिकारी बदलासाठी सव्वा वर्षाचा नेत्यांचा शब्द प्रमाण मानून सत्ताधारी भाजप व घटक पक्षांतील इच्छुक सदस्यांनी खांदेपालटासाठी बैठकांचा रतीब सुरू केला होता. स्वत: खासदार राजू शेट्टी यांना पुढे करून बैठका झाल्या. पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याने गेल्या महिनाभरापासून यावरून बरेच वातावरण तापले होते. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्यचे माजी आमदार विनय कोरे यांनी आपले पदाधिकारी बदल होणार नाहीत, घटक पक्षांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घ्यावा, असे सांगून बदलाच्या चर्चेला आपल्याकडूनच पूर्णविराम दिला. सत्ताधारी गटातील दोन मोठ्या पक्षांनी नकार दिल्याने अखेर शिवसेना, स्वाभिमानी यांनीही बदलास असमर्थता दर्शवली आहे. महापौर निवडीपर्यंत बदलाची चर्चा थांबवावी असे सांगितले जात असले तरी अडीच वर्षासाठी बदलाचे नाव काढू नये असेच पालकमंत्र्यांनी सुनावले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या सर्व घडामोडीवर पाणी फिरले असून घटक पक्षांतील सदस्यांना हातावर हात ठेव���न बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.\nशौमिका महाडिक याच अडीच वर्षे अध्यक्ष राहणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्याने इतिहासाची नेहमीच पुनरावृत्ती होत असते हे जिल्हा परिषदेने यानिमित्ताने पुन्हा एकदा अनुभवले आहे. पदाधिकारी होण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला नेते निश्चित करतात, पण त्याचे पालन होताना दिसत नाही. 2012 मध्ये अमल महाडिक यांना वगळून प्रा. संजय मंडलिक यांना अध्यक्षपद दिले गेले. खांदेपालटासाठी बरेच प्रयत्न झाले पण तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अभयामुळे त्यांनी अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला. राजीनामा न दिल्याने खांदेपालटाचा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला मोडीत निघाला. आता पाच वर्षानंतर पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/this-year-no-water-problem-in-kolhapur/", "date_download": "2019-02-18T17:17:48Z", "digest": "sha1:XYF3WAH7LKFUJIX6IPCWOFP7AMO3B4TZ", "length": 6467, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुड न्यूज... यंदा टंचाई कमीच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › गुड न्यूज... यंदा टंचाई कमीच\nगुड न्यूज... यंदा टंचाई कमीच\nकोल्हापूर : नसिम सनदी\nपरतीचा पाऊस नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पडत राहिल्याने बर्यापैकी पाणीसाठा शिल्लक असल्याने कित्येक वर्षांनंतर यंदा जिल्ह्याला फारशा टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत. तरीदेखील संभाव्य टंचाई गृहीत धरून जिल्हा परिषदेने 110 गावे, 229 वाड्यांसाठी 339 उपाययोजना सुचवणारा व 2 कोट�� 34 लाख 9 हजार रुपये निधी मागणीचा टंचाई आराखडा जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाकडे पाठवला आहे.\nजि.प.चा पाणीपुरवठा विभाग भूजल सर्वेक्षण आणि महसूल यंत्रणेने ऑक्टोबर ते जून या आठ महिन्यांचा पाणीटंचाई आराखडा तीन टप्प्यात तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठवला जातो. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता या आराखड्यापैकी 25 टक्केच आराखड्याला मान्यता मिळते. गेल्यावर्षी 2 कोटी 15 लाखांचा आराखडा पाठवण्यात आला होता. त्यापैकी 21 उपाययोजनांसाठी केवळ 70 लाख रुपयेच मंजूर झाले होते.\nजिल्ह्यात मार्च ते एप्रिल आणि मे ते जून या दोनच टप्प्यात टंचाईची तीव्रता जाणवते. यावर्षी 2 कोटी 34 लाखांचा आणि तब्बल 339 उपाययोजना सुचवणारा आराखडा पाठवला आहे. यात सार्वजनिक विहिरी गाळ काढण्याचे 9 प्रस्ताव आहेत. खासगी विहीर अधिग्रहणाचे 68 प्रस्ताव असून, त्याला 27 लाख 99 हजारांच्या निधीची मागणी केली आहे. नळ पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी 16 लाखांचे तीन प्रस्ताव आहेत. यावर्षी बुडक्या खोदणे व टँकर अथवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याची मात्र वेळ येणार नाही, अशी परिस्थिती आहे.\nराधानगरीतून विंधन विहिरींसाठी सर्वाधिक अर्ज\nनवीन विंधन विहिरी खोदण्याचे 248 प्रस्ताव आहेत. यात 208 वाड्या आणि 40 गावांचा समावेश आहे. त्याला 1 कोटी 36 लाख 50 हजारांच्या निधीची मागणी केली गेली आहे. सर्वाधिक विहिरींची मागणी राधानगरीत (47), कागल (42), भुदरगड (37), गडहिंग्लज (26), आजरा (18) येथून आहे. तथापि, या आराखड्यात विंधन विहीर दुरुस्तीचा मात्र एकही प्रस्ताव नाही.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-service-delivery-bureau-pune-zilla-parishad-7794", "date_download": "2019-02-18T17:55:55Z", "digest": "sha1:EIXEKEJ32GLUFO74NEGSR5GVYVR4D6ZN", "length": 16961, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Service Delivery Bureau in Pune Zilla Parishad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्हा परिषदेत ‘सर्व्हिस डिलिव्हरी ब्युरो’\nपुणे जिल्हा परिषदेत ‘सर्व्हिस डिलिव्हरी ब्युरो’\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपुणे : जिल्हा परिषदेमध्ये आलेले प्रस्ताव, फायली विनाकारण आडवून ठेवणे यापुढे महागात पडणार आहे. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करताना निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळ सेवा दिली नाही. तर संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला मुदतीनंतर प्रतिदिनी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदमध्ये राज्यात प्रथमच ‘सर्व्हिस डिलेव्हरी ब्युराे’ स्थापन करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.\nपुणे : जिल्हा परिषदेमध्ये आलेले प्रस्ताव, फायली विनाकारण आडवून ठेवणे यापुढे महागात पडणार आहे. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करताना निर्धारित मुदतीपेक्षा अधिक काळ सेवा दिली नाही. तर संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला मुदतीनंतर प्रतिदिनी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदमध्ये राज्यात प्रथमच ‘सर्व्हिस डिलेव्हरी ब्युराे’ स्थापन करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.\nजिल्हा परिषदेमध्ये सर्व खात्यांमध्ये आलेल्या फायली व प्रस्तावावर निर्धारित वेळेत कार्यवाही व्हावी. सर्वसामान्यांची अडवणूक थांबवून, विनाकारण होणारा वेळकाढूपणा टाळण्यासाठी मंजूर किंवा नामंजूर असा शेरा मारण्याचे आदेश मांढरे यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशाला सेवा हक्क चा कायद्याचा अाधार देत सर्व प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या महत्वांच्या सेवांसह १०० सेवांची निवड करून त्या सेवांची पूर्तता करण्यासाठी कालावधी निश्चित केला जाईल.\nजिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात फलकावर याची माहिती उपलब्ध असेल. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची कार्यवाही केली जाणार आहे. एखादे काम किती दिवसांत पूर्ण होईल याचा कालावधी निश्चित केला जाईल. त्यानंतरही सेवा पूर्ण झाली नाही, तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्याला त्यापुढील प्रत्येक दिवसासाठी पाच हजार रुपये दंड आकारणी केली जाईल. ही दंडाची रक्कम पगारातून कापून न घेता कर्मचाऱ्याला रोख भरावी लागले. जिल्हा परिषदेत कामासाठी पैशाची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन मांढरे यांनी केले आहे.\nसर्व्हिस डिलिव्हरी ब्युरोची रचना\n- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाप्रमाणे सर्व्हिस डिलेव्हरी ब्युरो स्थापना\n- ब्युरोमध्ये अ वर्ग अधिकारी, ब वर्ग अधिकारी आणि कनिष्ठ सहायक यांचा समावेश\n- प्रथम प्रत्येक विभागात सेवेचा कालावधी निर्धारित करणार\n- प्रलंबित प्रस्ताव, अर्ज, फाईल पेंडींग त्याची तक्रार ब्युरोकडे नोंदविता येणार\n- तक्रारीचे तातडीने निरकरण करून संबंधिताला दंड करण्याचे अधिकार\n- तक्रारदाराला ऑनलाईन तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देणार\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/05/blog-post_235.html", "date_download": "2019-02-18T15:59:15Z", "digest": "sha1:CKK3SRHNFKARZ2Q7KCSR4SL4WEYB6NRH", "length": 17493, "nlines": 83, "source_domain": "www.idainik.com", "title": "जागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले - iDainik.com", "raw_content": "\nHome > Satara > Satara Dist > जागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nसातारा : देशामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. या योजना तळागाळात पोहोचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य गोरगरिबांना समजले आहे. मोदी यांनी दलितांच्या बाजूने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे ते दलितविरोधी नाहीत. त्यांची तरूणांमधील क्रेझ अजूनही कायम आहे. सन 2019 मध्ये होणार्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या तरी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच राहतील. काँग्रेस व राहुल गांधी हे स्ट्राँग होत नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. समर्थ सदन येथे ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘मोदी सरकारला पर्याय नाही’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, ज्ञानविकास मंडळाचे अध्यक्ष वि. ल. चाफेकर, अॅड. डी. बी. देशपांडे व मान्यवर उपस्थित होते.\nना. रामदास आठवले म्हणाले, सध्या काँग्रेसची अवस्था बिकट आहे. जिथे तिथे काँग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस व राहुल गांधी स्ट्राँग होत नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदीच स्ट्राँग राहणार आहेत. 2019 च्या निवडणूकीत तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी देशातील सर्व जाती धर्मार्ंचा पाठिंबा नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे पुढील 10 वर्षे मोदी हेच पंतप्रधान राहणार आहेत. सध्या भाजप व शिवसेनेचे फाटले आहे. भविष्यात जरी सेनेने भाजपशी युती केली नाही तरी ‘रिपाइं’ भाजपसोबतच राहणार आहे. ते प्रधानमंत्री झाल्याशिवाय मी मंत्री होणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.\n5 वर्षांपूर्वी कर्नाटकात भाजपला 34 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत 104 जागा मिळाल्या आहेत. यामुळेच राज्यपालांनी त्यांना सत्तेसाठी निमंत्रित केले होते. आपण बहुमताचा ठराव जिंकू, असा विश्वास येडीयुरप्पा यांना होता. मात्र, त्यांनी सभागृहात राजीनामा दिला. येडीयुरप्पांचा राजीनामा आणि कुमारस्वामी यांची होणारी मुख्यमंत्रीपदी निवड हा लोकशाहीचा विजय आहे, असेही ना. आठवले म्हणाले.\nभीमशक्ती व शिवशक्तीच्या माध्यमातून मी शिवसेना-भाजपमध्ये आलो. गत निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा केली होती. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोदींच्या अनेक सभांना मी उपस्थित होतो. त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका लोकांसमोर मांडली. त्यामुळे तरूणांमध्ये क्रेझ निर्माण केली. देशात काँग्रेसला केवळ 42 तर भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येत होते. मात्र, सर्व पक्षांना बरोबर घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले. काळा पैसा आणण्यासाठी नरेंद्र मो��ींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. याचा जरी लोकांना त्रास झाला असला तरी सर्वसामान्यांमध्ये या निर्णयाची भावना चांगली होती, असेही ते म्हणाले.\nनोटाबंदीनंतरही उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत भाजपला 325 जागा मिळाल्या. मोदी सरकार आल्यापासून पारदर्शी कारभार सुरू आहे. लोकांसाठी व लोकांच्या फायद्यासाठी सत्तेवर आलेले हे सरकार आहे.\nमोदी हे दलित विरोधी आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. मात्र, मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल स्कूलची उभारणी, लंडन येथील बाबासाहेबांच्या घराची खरेदी आणि इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक असे निर्णय घेतले आहेत. संविधानामध्ये बदल करण्यात येेणार असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत आहेत.\nमात्र, संविधान बदलणार नसल्याची स्पष्ट भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे घटना बदलण्याचा प्रश्न येत नाही, असेही ते म्हणाले. प्रसाद चाफेकर यांनी प्रास्ताविक केले. हेमांगी जोशी यांनी सूत्रसंचलन केले.\nना. रामदास आठवले यांनी भाषणाची सुरूवातच काव्याच्या अंदाजात केली.‘1971 पासून सुरू झाली व्याख्यानमाला, ती म्हणजे पेटलेल्या विचारांची ज्वाला, मी तर आहे सच्चा जयभीमवाला, मला आवडली तुमची व्याख्यानमाला’ या काव्य पंक्तींनी ना. आठवले यांनी व्याख्यानमालेत रंग भरले तर भाषणाचा शेवट ‘10 ते 15 वर्षे राहणार मोदींची आंधी, मग कसे पंतप्रधान राहुल गांधी’ या पंक्तींनी केला. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://builttobrag.com/winners-look-like-losers/?lang=mr", "date_download": "2019-02-18T16:16:33Z", "digest": "sha1:A6WCFC4JNKJNTAOQGPVINJ2ACBVWONGY", "length": 60775, "nlines": 158, "source_domain": "builttobrag.com", "title": "विजेते अपयशी दिसत तेव्हा — ट्रिप ब्रेट ली - अधिकृत साइट", "raw_content": "\nविजेते अपयशी दिसत तेव्हा\nकाय विजेते दिसत नाही ते उंच किंवा लहान आहेत ते उंच किंवा लहान आहेत काळा किंवा पांढरा बलवान आहेत किंवा कमकुवत मी आम्ही काय म्हणायचे आहे यावर अवलंबून असते अंदाज “विजेता.”\nएक एक लांब वाचले म्हणून मी या गेल्या महिन्यात एक विजेता कथा मध्ये sucked होते, पण मायकल जॉर्डन च्या आकर्षक चरित्र. त्याच्याबरोबर अनेक लोकांच्या ध्यास नायक उपासना सीमेवर का सविस्���र माहिती मला आठवण. अनेक गोष्टी बद्दल सांगितले जाऊ शकते “त्याच्या Airness” पण कोणी तो एक विजेता नाही दावा नाही. तो इतर स्पर्धेत गोल कड्या आला त्याने तो विजेता दिसत नाही, तरी\nआपण पुस्तक वाचत असताना, तो एक चॅम्पियन होईल बालपणी स्पष्ट होती. की थोडे लीग भांडे किंवा कनिष्ठ महाविद्यालयात बास्केटबॉल खेळाडू म्हणून त्याचे उल्लेखनीय नाटक होते की; त्याच्या हायस्कूल वाढ झटका किंवा त्याचा खेळ UNC त्याच्या freshman वर्षात शॉट जिंकून.\nवेळ मी एक शिकागो वळू म्हणून त्याच्या स्पर्धेत बद्दल अध्याय आला, नाही आश्चर्यांसाठी होते. लेखक हे स्पष्ट केले की एक प्रकारे त्याच्या कथा सांगितले: जॉर्डन एक विजेता जन्म झाला. आणि आम्ही त्याला माहित काय आहे: सहा स्पर्धेत गोल कड्या जिंकून, पाच MVPs, आणि 14 स्टार सामने (मैदानी खेळ किंवा खेळाडूविषयक जोडा खेळ आपल्या unchallenged राज्य उल्लेख नाही).\nunchallenged राज्य या प्रकारची सहसा आम्ही विचार करता, तेव्हा प्रथम मनात येतो काय आहे “विजेता.” पण मी आम्हाला विजेता दुसऱ्या प्रकारचे जागा सोडू इच्छिता. विजेता प्रकारची कोण चॅम्पियन सर्व सिगरेट नाही. विजेता प्रकारची ज्या वर्गावर सामर्थ्य जास्त लक्षात घेण्याजोगा आहे. विजेता प्रकारची कधी कधी अधिक एक अपयशी दिसते कोण.\nकाबीज केले, पण पराभव\nमी तुला प्रामाणिक व्हाल. गेल्या दोन वर्षांत अनेक प्रकारे आश्चर्यकारक आहे, पण ते देखील खूपच कठीण केले आहे. मी एक मजबूत विवाह आणि दोन लहान जीवन सुरूवातीस आनंद आहे. मी एक निरोगी चर्च खेडूत minsitry आनंदाचा अनुभव केले. पण मी देखील अशक्तपणा त्रास भोगतो आहे. बाहेरच्या कधी कधी सांगणे मी अनेक चांगल्या गोष्टी केल्या करणे वाटते कारण कठीण आहे. पण आपण फक्त थोडे जवळ पाहू शकला.\nमी तीव्र थकवा सिंड्रोम आहे. मला माहित आहे, मी एकतर आधी तो ऐकले नव्हते. मला दाबा तेव्हा का तो अधिक एक संघटित चढाओढ पेक्षा शोषण करणारी व्यक्ती किंवा वस्तू कागद सारखे वाटले कदाचित आहे. सुरुवातीला तो खरोखर me- अपंग मी एक दिवस सहा तास फक्त जागा झालेला होता, आणि इतर अठरा साठी संपत. पुढच्या वर्षी प्रती ते अधिक चांगले मिळाले, पण तरीही मला मी असायचा काय शेल बाकी. मी एक neverending थकवा गेल्या सात वर्षे वास्तव्य केले. मी प्रामाणिकपणे गेल्या वेळी माझ्या बॅटरी मृत्यू जसे मी rested- वाटले आठवत नाही, पण रीचार्ज नाही.\nऊर्जा इंधन आहे की आपल्या जीवनाती�� प्रत्येक क्षेत्र शक्ती. आम्ही प्रत्येक काम करण्यासाठी ते आवश्यक आहे, प्रत्येक संभाषण, प्रत्येक विचार. आणि इंधन कमी असते तेव्हा, सर्वकाही ग्रस्त. काही कारणासाठी, माझे शरीर मला पुन्हा इंधन भरणे किंवा भरुन घेणे देणार नाही. त्याऐवजी माझ्या टाकी वरील उजवा नात्याने “ई,” आणि मी त्यातून करण्यासाठी प्रयत्न. मला माझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्र माध्यमातून खुरी बाकी आहे.\nमी तुला या सर्व सांगतो, आपल्या मान्यता नाही, पण आपण कसा विचार आव्हान. काही नाही मुदती पाहू शकते, निराशा दिवस, माझे लग्न अधूनमधून तणाव, आणि विचार, “मनुष्य, हा माणूस सध्या तोट्याचा आहे.” तो आपली खात्री आहे मला आणखी माझा जीव योजना बदलू किंवा माझा मुलगा सांगू तेव्हा तोट्याचा वाटणारी, “सध्या खेळायला बाबा च्या खूप थकल्यासारखे.” मी निराशा आणि प्रयत्न नाही असे सांगितले तर मी खोटे बोलत जाईल. अद्याप, मी अजूनही माझ्या गोड विजय दावा.\nनाही, मी विजेता अतिमानवी मजबूत प्रकारची नाही; मी प्रत्यक्षात तेही कमकुवत आहे. मी विजेता एक वेगळ्या प्रकारची आहे. आणि मी तुम्हाला अनेक खूप आहेत संशय.\nविजेता एक वेगळ्या प्रकारची\nमी विजय आहे का, पण माझी शक्ती तो सुरक्षित नाही. माझे विजय माझे वर्गावर असूनही घडते, अगदी माझ्या पापांची. मी शत्रूचा पराभव केला आणि विजय मिळवला कोण विजेता नाही; मी खरोखर फक्त ते प्राप्त. मी येशू विजय आहे.\nख्रिस्ती लोकांचा एक मोठा साधू रोम अशा ठेवते:\nअसे लिहिले आहे की, \"आपल्या फायद्यासाठी आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहेत; मेंढी कापायचा म्हणून आम्ही आहोत. \"नाही, या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहेत” (रोम 8:36-37).\nख्रिस्ती लोकांचा एक मोठा साधू स्तोत्र कोट्स 44, स्तोत्रकर्ता चाचणी मध्यभागी देवाच्या मदतीने बाहेर cries जेथे. पौल काही देव ख्रिस्तामध्ये आम्हांला काय केले पूर्ववत करू शकत की त्याच्या बिंदू करा की काव्य वापर.\nसर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भयंकर गोष्टी उल्लेख केल्यानंतर आहे: ठार मारले जात, कत्तल, पौलाने आम्ही जगज्जेत्यांचे गोष्टी आहेत म्हणतो. तरीही आपण पराभूत, आम्ही जिंकून आहात. आपण या मेला जगात जिंकला जात आहोत, तेव्हा, आम्ही येशू अत्यंत वैभवी जय राहतील. लहान दररोज युद्ध आपले नशीब निश्चित नाही, कारण युद्ध आधीच जिंकली गेले आहे. आपण अविश्वसनीय आशा देत नाही ते आम्ही ख्रिस्त असल्यास, आम्ही खरोखर गमावू शकत नाही.\nकदाचित, मला सारखे, आपण महान अडचण एक हंगाम आहात. मी हे सत्य विचार काही मार्ग प्रोत्साहित करू इच्छित.\n1. फक्त आपण पाहत नाहीत\nमी माझ्या दिवस खर्च करता तेव्हा माइया अशक्तपणा लक्ष केंद्रित आणि माझ्या अंत: करणात कुरकुर, मी फक्त माझ्या निराश खायला द्या, आणि निराश माझ्या खोटा अर्थाने इंधन. मला टक लावून पाहणे, तेव्हा मी मी गमावले आहे असे वाटते, तर येशू टक लावून पाहणे, तेव्हा मी मी जिंकणे की reminded आहे. तो त्याच्या शत्रूचा पराभव केला होता, तेव्हा, तो आमच्या वतीने पराभव केला होता.\n2. फक्त आता वाटत नाही\nमी फक्त आज किंवा या गेल्या काही वर्षांत लक्ष केंद्रित केल्यास, मी विचार हे नेहमी असेल कसे आहे मोह आहे. पण येशू मी अजून expereienced नाही की वधस्तंभावर मला अविश्वसनीय गोष्टी खरेदी. मी अर्धवट आता देव माहीत, पण मी नंतर उत्तम प्रकारे त्याला जाणून घेणे. तो मला एक नवीन शरीर पाहिजे आणि माझे सर्व अश्रू पुसणे दूर करू.\nआम्ही देखील आता जिंकून करणे वाटते जे लक्ष केंद्रित मोह होऊ शकते. त्याच चाचण्या आणि वेगाने नाही त्या नेहमी वाटते की आम्हाला पीडित. पण तिसऱ्या तिमाहीत जिंकून आहे की संघ नेहमी शेवटी जिंकला कोण संघ आहे. बऱ्याच लोकांना दररोज युद्ध जिंकून करणे वाटते, पण ते युद्ध जिंकली आहे जो विश्वास ठेवला नाही आहे. फक्त आता वाटत नाही.\nमायकल जॉर्डन आम्ही कधी पाहिले सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय विजेते एक राहते. पण होता येईल मोठा विजय आहेत. आणि आम्हाला कोणीही ते युद्ध स्वतः जिंकण्यासाठी घेते आहे काय; फक्त ख्रिस्त करू शकता. देवाने आपल्यासाठी आपल्या सर्व शत्रूंचा पराभव केला आहे: न, सैतान, आणि स्वतः मृत्यू. तो त्याच्या विजय पासून संघ आणि लाभ सामील लागतात सर्व पाप वळून व तारणारा विश्वास आहे. कोणीही, अगदी आमच्या पैकी शक्ती कमी विजेते असू शकते.\nहे सत्य मी हे शब्द लिहिले तेव्हा माझ्या मनात होते आहे “गोड विजय”:\nविजेता सातव्या डाव जिंकून आहे की एक नाही\nट्रॉफी एक चांगली सुरुवात आला असलेल्या जाऊ नका\nमी म्हणतो तेव्हा मी आज मी असतो याचा अर्थ असा नाही विजय\nराखाडी आकाश आउट तेव्हा मी त्या दिवशी याचा अर्थ असा, मग मी 'जिंकून आहे मी त्याला राज्य कारण\nएक प्रत उचलण्याची खात्री करा “ऊठ” तेव्हा तो बाहेर येतो 10.27.14\nल��याम • ऑक्टोबर 23, 2014 येथे 12:44 दुपारी • उत्तर द्या\nप्रवासाचा मी गोड विजय खेळत केले अविरत गेल्या दोन दिवस, आपल्या जीवनात देवाच्या काम आणि त्यांना आपला अल्बम कार्य होणार आहे. आपण प्रार्थना\nइमर्सन Tillman दुसरा • ऑक्टोबर 23, 2014 येथे 1:08 दुपारी • उत्तर द्या\nदेवाला धन्यवाद आपण भावा.\nव्हिक्टोरिया जोन्स • ऑक्टोबर 23, 2014 येथे 1:17 दुपारी • उत्तर द्या\nया प्रेरणादायी संदेश आहे. आपले गाणे गौरव क्षण दरम्यान क्लिष्ट संबंध बोलण्यात वाकबगार, आणि ताब्यात ठेवता न येणारा तेथे उपासनेच्या. धन्यवाद. मी आता सर्व काही माहीत आहे, चांगले आणि वाईट, लाइट पिता उतरते.\nसर्वकाही • ऑक्टोबर 23, 2014 येथे 1:48 दुपारी • उत्तर द्या\n म्हणून मी हे प्रोत्साहन आहे मी गाणे जानी आहे\nस्टीव्ह • ऑक्टोबर 23, 2014 येथे 3:43 दुपारी • उत्तर द्या\nप्रवासाचा, हे गाणे आधीच माझ्या आयुष्यात एक प्रचंड आशीर्वाद आहे माझे बाबा आणि बहीण आणि ते अनेक वर्षे वागण्याचा गेले आहेत की काही आरोग्य समस्या तुम्ही हे गाणे का व कसे लिहिले आहे आपल्या वर्णन सुंदर व सांत्वनपर आहे. तुमचा विश्वास खरे असल्याने आणि सुवार्ता धन्यवाद.\nनॅथन • ऑक्टोबर 23, 2014 येथे 5:06 दुपारी • उत्तर द्या\nमी तुमच्या मानसिकता अशक्तपणा दरम्यान अजूनही मजबूत आहे की दरारा आहे. एक खरे आदर्श.\nलिडिया • ऑक्टोबर 23, 2014 येथे 10:41 दुपारी • उत्तर द्या\nमला हे दाखवली होती. माझे ऊर्जा गेल्या दोन वर्षांपासून आपली समान पातळीवर आहे… मी शेवटी तीव्र लाइम रोग निदान करण्यात आले होते एक दोन महिने पूर्वी आणि माझ्या थकवा शेवटी फिकट होत आहे मी शेवटी आपण मदत की काहीतरी शोधू शकता आशा मी शेवटी आपण मदत की काहीतरी शोधू शकता आशा आपण असे लोकांना काही कळत पेक्षा खूप अधिक करत आहात. आपण प्रॉप्स आपण असे लोकांना काही कळत पेक्षा खूप अधिक करत आहात. आपण प्रॉप्स तू मला प्रेरणा आहोत :)\nचेयंने • ऑक्टोबर 23, 2014 येथे 11:52 दुपारी • उत्तर द्या\nमाझा भाऊ तीव्र थकवा आहे आणि मी तो तुम्हाला बोलू शकता की मी दोन्ही आपण हुक नाही तर जाणून घ्यायचे होते\nने Denise • ऑक्टोबर 24, 2014 येथे 1:41 आहे • उत्तर द्या\nदेव आपण असे आशीर्वाद. Barefield. मी तुमच्या प्रवचने पाहणे पूर्णपणे आशीर्वाद दिला आले आहे, आपल्या संगीत ऐकणे, आपले लेख आणि पोस्ट वाचून. मी supernaturally आपल्या शरीरात येशू बलवान नावाने उपचार प्रार्थना. मी चालू शक्ती आणि म्हणून आपण देव थकल्यासारखे वाढत न देता काम तर उलट प्रत्येक दिवस नूतनीकरण केले जाईल करू शकता तुला त्रास द्यायचा सहनशक्ती प्रार्थना. मी तुला आशीर्वाद प्रार्थना, जेनिफर व आपल्या दोन लहान मुले. मी तुम्हाला परमेश्वर विल्यम्स आज्ञाधारक आपल्या कॉलिंग त्याचे जीवन एक चर्चचा मुख्य धर्मोपदेशक म्हणून आभार, पती, वडील आणि कलाकार. तुझा प्रकाश त्याचे जीवन गुंतवणूकदारांच्या प्रकाशणे सुरू राहू द्या. तुम्ही पिता धन्यवाद, येशू नावाने, आमेन.\nDuran Lowery • ऑक्टोबर 24, 2014 येथे 12:32 दुपारी • उत्तर द्या\nमी खरा विश्वास ठेवणारा आहे. आजच्या समाजात बाजूला त्यांचे जीवन इतर लोक कसे जगतात बद्दल भिती वाटत ट्रॅक प्राप्त करणे फार सोपे आहे. वाढ बाहेर येणे प्रतीक्षा करू शकत नाही. प्रवासाचा नाम खरोखर मला प्रेरणा नका एका माणसाला आपली पत्नी मुलांना एक पिता होण्यासाठी.\nपॅट्रिक • ऑक्टोबर 24, 2014 येथे 12:49 दुपारी • उत्तर द्या\nप्रवासाचा, आपल्या मनुष्य अंत: करणाने शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपण दु: ख आणि आहेत की अजूनही अशा दर्जाचे काम निर्माण करण्यास सक्षम आहेत प्रेरणादायी आहे. देव खरोखर माझ्या आयुष्यात बोलू आपल्या संगीत वापरले आहे. आणि मी संगीत तेथे जसे अगं त्यामुळे कृतज्ञ आहे (विशेषतः, हिप-हॉप) संपूर्ण सत्य घाबरत नाही कोण आहेत उद्योग. मला आशा आहे उदय आपल्या गेल्या अल्बम नाही, पण तो आहे तर, मी पूर्वी मला शिकवले आहे की सर्व, ती म्हणजे आभारी आहे 4 अल्बम.\nविन्स • ऑक्टोबर 24, 2014 येथे 1:00 दुपारी • उत्तर द्या\nमी नेहमी आपली पोस्ट भावा प्रोत्साहन आहे आणि हे अद्याप एका असू शकते मी तुमच्या बळाचा प्रार्थना आहे आणि अल्बम पकडणे प्रतीक्षा करू शकत नाही\nCharlana • ऑक्टोबर 24, 2014 येथे 1:16 दुपारी • उत्तर द्या\nमी खरोखर आपले गाणे आनंद “गोड विजय”, तो पुन्हा पुन्हा वर राहतो & मी CD उर्वरित नेऊ. देव तुम्हाला आशीर्वाद & तुझे कुटूंब & आपल्यासाठी यश चालू\nचेस्टर • ऑक्टोबर 24, 2014 येथे 1:26 दुपारी • उत्तर द्या\nआपण येथे डेनवर ऑक्टोबर 9 असतानाच मी अलीकडे आपल्या कामगिरी पाहिले. मी तोपर्यंत आपले आरोग्य maladies नाही कल्पना होती. आपण आपल्या गाणे सादर तेव्हा मी गंभीरपणे स्पर्श केला होता “गोड विजय.” मी खूप चार वर्षे वेळ जवळ येऊ लागल्या विविध शारीरिक आजार मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यामुळे, आपले गाणे मला resonanted, अश्रू काठाने मला आणून. येत फक्त आपल्या आजार आपल्या तुकडा वाचू, मी तुम्हाला मी काही काळ केले आहे ��कच गोष्ट त्रास सहन केला आहे असे आढळले आहे: तीव्र थकवा सिंड्रोम. तो माझ्या गर्व आणि उपभोग्य वस्तू जीवन reliquish मला भाग पडले की माझे प्रत्यक्ष संघर्ष माध्यमातून होते आणि मला परत ख्रिस्त एक नूतनीकरण बांधिलकी आणले; शेवटी, मी कृतज्ञ हे मला झाले आहे की आहे. मी फक्त या सिंड्रोम आणते की आव्हाने एक अचूक कल्पना आहे जो अन्य एक व्यक्ती यांची भेट घेतली आहे. मी देवाच्या कृपेने भावनांना मोकळी करून दिलेली वाट वर्षाव आहेत, इतर प्रार्थना, आणि माझी बायको कठीण बांधिलकी मी एक तत्वज्ञानी म्हणून सेवा जाण्यासाठी माझे अभ्यास चालू म्हणून मला देवाच्या हेतूने सुरु ठेवण्यात मदत. आम्ही केवळ सलगीने जगातील दु: ख समजतात एक देवाची सेवा, त्या माध्यमातून जिंकला. देवाचे राज्य आपल्या सेवेसाठी धन्यवाद आणि आपल्या जीवनात उघड तपशील.\nख्रिश्चन • ऑक्टोबर 24, 2014 येथे 1:51 दुपारी • उत्तर द्या\n आपल्याला आपल्या संगीत आणि प्रवचने भावा माध्यमातून प्रोत्साहन केले आहे देव तुम्हाला कसे वापरत आहे प्रेम देव तुम्हाला कसे वापरत आहे प्रेम आपल्या bangers मला मोठे नव्हते goin करा आपल्या bangers मला मोठे नव्हते goin करा मी खूप प्रार्थना जाईल मी खूप प्रार्थना जाईल अरे हो, आणि खूप हे गाणे पाहू -good\nमिच • ऑक्टोबर 24, 2014 येथे 2:31 दुपारी • उत्तर द्या\nदेव तुमच्या अढळ विश्वास तुम्हाला आशीर्वाद आणि, तो आपण बरे आणि आपण खरे Shweet विजय संपूर्ण करीन विश्वास\nMackender • ऑक्टोबर 24, 2014 येथे 2:43 दुपारी • उत्तर द्या\nमी प्रचंड हा लेख आशीर्वाद होता. मी वाचले आणि ख्रिस्तामधील माझ्या भविष्यात वारसा विचार म्हणून माझ्या आनंद. आपण प्रवासाचा धन्यवाद. अल्बम मिळविण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. मी नेहमी आपण माणूस आशीर्वाद दिला आले आहे.\nएरिका डी. क्लॅटोन • ऑक्टोबर 24, 2014 येथे 3:43 दुपारी • उत्तर द्या\nहे मी वाचले गरज काय खरोखर होते आणि गोड विजय खरोखर माझे हृदय स्पर्श. शेअर केल्याबद्दल धन्यवाद प्रवासाचा देवाने आम्ही आमच्या जीवनात त्याच्या दृष्टी पाहू शकता नाम दिले काय\nयशया • ऑक्टोबर 24, 2014 येथे 4:05 दुपारी • उत्तर द्या\nआपल्या संगीत मनुष्य प्रेम. हे व इतर ख्रिस्ती हिप हॉप संगीत आहे आणि आणि देव माझ्या आयुष्यात बदलू मदत सुरू राहील. आपला संघर्ष कायमचे नाही आपण चांगले tripp माहीत आहे. स्मरण धन्यवाद.\nGabeTaviano • ऑक्टोबर 24, 2014 येथे 5:50 दुपारी • उत्तर द्या\nपारदर्शक धन्यवाद, प्रवासाचा. ज��नेवारी 3 रोजी कंबोडिया आमच्या वयात च्या हलवण्यास. मी तुमच्यासाठी काही खाजगी प्रश्न, सोडून जाण्यापूर्वी विचारू आशेने. आपण कदाचित मला एक ईमेल वाढेल (ई-मेल मी येथे टिप्पणी करण्यासाठी वापरले) वाढ माझ्या पूर्व ऑर्डर करण्यासाठी उत्सुक. खरोखर महान काम\nChristyCapp • ऑक्टोबर 24, 2014 येथे 11:05 दुपारी • उत्तर द्या\nम्हणून मी शोधत आहे’ अल्बम अग्रेषित तो बंद सुरू करण्यासाठी एक उत्तम गाणे माझ्यासाठी. खरे प्रतिभा आणि जीवन बदलू स्थावर गीत.. nothin नाही’ त्या पेक्षा चांगले तो बंद सुरू करण्यासाठी एक उत्तम गाणे माझ्यासाठी. खरे प्रतिभा आणि जीवन बदलू स्थावर गीत.. nothin नाही’ त्या पेक्षा चांगले CFS निराशेचा उदगार आणि विनाशक आहे. मी तो आला 18 कॉलेज मध्ये तो प्रथम बाहेर आला तेव्हा. पण आपण मात करू शकता आणि आपण योग्य आहार आणि excercise will..with. आशा आहे CFS निराशेचा उदगार आणि विनाशक आहे. मी तो आला 18 कॉलेज मध्ये तो प्रथम बाहेर आला तेव्हा. पण आपण मात करू शकता आणि आपण योग्य आहार आणि excercise will..with. आशा आहे प्रार्थना प्रथम, प्रत्येक तास पाणी. मी Detox माझ्या सर्वोत्तम मित्र पाणी दिले, पांढरा पीठ कट, पास्ता आणि जलद अन्न. आम्हाला सर्वात walkin’ सुमारे वाटते आणि अधिक अन्न बदली. तो आमच्या ट्रायल्स तो सर्वात आम्हाला काम करते द्वारे आहे. आजारी असल्याने त्या वेळी (अजूनही) लागला व देवाची सर्वात सक्षम होते तेव्हा त्याचे काम करू… आपण आणि आपल्या अल्बम आणि आपल्या वयात आणि आपल्या चर्च शुभेच्छा & जास्त चालू यश\nयेशू • ऑक्टोबर 25, 2014 येथे 6:00 आहे • उत्तर द्या\nछान अंतर्ज्ञान, जग आम्हाला म्हणून पाहू लागेल काय मध्ये “तोट्याचा” या आयुष्यात. तेव्हा सर्व प्रत्यक्षात आम्ही सर्व जन्म अपयशी आहेत, त्या समावेश, जग असणारी “विजेते”.. तर, ते येत नाहीत “ज्ञान” किंवा “माहीत आहे” सत्य, आहे “येशू”, ते अपयशी राहतील .. तर, ते येत नाहीत “ज्ञान” किंवा “माहीत आहे” सत्य, आहे “येशू”, ते अपयशी राहतील .. जरी, जगात, ते विजेते असल्याचे दिसून .. जरी, जगात, ते विजेते असल्याचे दिसून .. शेअर केल्याबद्दल धन्यवाद आपल्या “अशक्तपणा”, प्रत्यक्षात जेव्हा, आपण STRONGE केले गेले आहेत .. शेअर केल्याबद्दल धन्यवाद आपल्या “अशक्तपणा”, प्रत्यक्षात जेव्हा, आपण STRONGE केले गेले आहेत .. परमेश्वराची स्तुती करा असो, तो आपल्या अशक्तपणात माध्यमातून आम्हाला ज्ञात आम्ही कारण जाणून त्याला खरोखर STONGE आहेत की करा ��से… परमेश्वराची स्तुती करा असो, तो आपल्या अशक्तपणात माध्यमातून आम्हाला ज्ञात आम्ही कारण जाणून त्याला खरोखर STONGE आहेत की करा असे… आपल्या परमेश्वर संघर्ष धुके मध्ये आपण फक्त त्याच्या कृपेने देणाराही जरी माझा मित्र आणि भाऊ पुढे दाबून ठेवा .. आपल्या परमेश्वर संघर्ष धुके मध्ये आपण फक्त त्याच्या कृपेने देणाराही जरी माझा मित्र आणि भाऊ पुढे दाबून ठेवा .. आपण प्रार्थना करत ..\nऍशली • ऑक्टोबर 25, 2014 येथे 9:16 आहे • उत्तर द्या\nमी तुम्हाला या लढाई तोंड होते नाही कल्पना होती. मी तुमच्या पुस्तक वाचले, “चांगले जीवन” एक तर परत पण पाहिले की, आठवत नाही. म्हणून मी आपला लेख आज आशीर्वाद होता, तुम्ही माझ्या प्रार्थना भाऊ आहात. माझे चुलत भाऊ अथवा बहीण तीव्र थकवा सिंड्रोम ग्रस्त आणि तिला करण्यासाठी वापरले गोष्टी आनंद हे फार कठीण आहे. वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद, माझे हृदय तू, तुझी बायको आज बाहेर नाही. चांगल्या स्पर्धेत टिकून. आपण खरा चॅम्पियन आहोत. येशू प्रेम सर्व विजय. P.s. डोपिंग गाणे खूप\nराहेल • ऑक्टोबर 25, 2014 येथे 10:36 आहे • उत्तर द्या\nमी गोड विजय म्हणून मी त्यांचा आभारी आहे. YouTube वर ऐकले आणि तो परत मला माझ्या ठिणगी दिली. मी निराश लढत आहेत. मी काही आठवडे मी येथे माझ्या आशा गमावली असे आम्हाला वाटते. ठेवणे दुसरा पर्याय विचार करू शकत नाही. हताश मला देवाचे कापून वाटत आणि सर्व वाईट भाग होता. मी त्याला मोठ्याने ओरडत असे, या जबरदस्त despondency मला मदत मागतात करण्यासाठी. आपल्या गोड विजय गीत मला त्या तुटलेली भाग सरळ बोलला माझ्या आशा retriggered. हा लेख मला प्रोत्साहन दिले आहे. देवाने चांगले आहे. मी मदतीसाठी त्यांना कसे विचारू मला चर्च येथे प्रेम करतात पण नाही कल्पना होती लोक वेढलेले होते, किंवा अगदी कसे मी गुंतवणूकदारांच्या काय चालले होते याचा स्पष्ट करण्यासाठी. देव तुम्हाला वापरण्याचे ठरविले, टेक्सास ते सर्व मार्ग. धन्यवाद\nजुलिया चोळण्यात • ऑक्टोबर 25, 2014 येथे 3:01 दुपारी • उत्तर द्या\nया धन्यवाद उत्साहवर्धक गाणे खूप. मी तुमच्या नवीन अल्बम मिळविण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. आम्ही (माझे पालक) फक्त हैती पासुन थोडे मुलगा दत्तक. तो सेरेब्रल पाल्सी आहे. तो त्याच्या अपंग हार्ड रस्ता आहे तरी, मी येशू आम्हाला सर्व काही विजय देतो हे मला माहीत आहे. मी सॉल्ट लाके सिटी मध्ये मैफिलीत तुला पाहिले, केंद्रशासित प्रदेशात दोन आठवड्यांपूर्वी, आणि तू मला अशी आशा दिली. धन्यवाद\nआणि आपण आणि श्रीमती अभिनंदन. नवीन थोडे एक. तो आहे की नाही (किंवा तिच्या) जन्म आहे किंवा नाही हे. :) विसरूनही\nआपल्या • ऑक्टोबर 26, 2014 येथे 8:15 आहे • उत्तर द्या\nप्रवासाचा, मी आतापर्यंत आपल्या अपेक्षा जमाव पायथ्यापासून एक मिळवू शकता म्हणून आहे…एक मिनी आगगाडी पाच कॉकेशियन कॅनेडियन आई पण माझ्या स्पीकर्स blaring नेहमी सहल ली एक स्थिर रोटेशन काही रॅप आहे पण माझ्या स्पीकर्स blaring नेहमी सहल ली एक स्थिर रोटेशन काही रॅप आहे मी गाणे गोड विजय आणि मला आपले आरोग्य संघर्ष पासून एक नवीन मार्ग birthed मिळत होते की हे वास्तव प्रेम. गेल्या 8 वर्षे मी माझी मुलगी अकाली जन्मानंतर एक समान अशक्तपणा कधी कठीण झाले. हे चालणे एक नम्र रस्ता आणि एक मी अजूनही देव विश्वास शिकत आहे. आशा आदर आणि अनुकरण करणारी तरुण लोकांचा देव एक बेशरम माणूस एक उदाहरण सामायिक आणि प्रदान धन्यवाद. आपण आशीर्वाद, भावा\nच्या • ऑक्टोबर 30, 2014 येथे 9:59 आहे • उत्तर द्या\nअल्बम काल डाउनलोड आणि मी ते प्रेम माझे fav आहे “सर्व ऊठ”; मी पुन्हा खेळला गेलेला सामना वर आहेत… मोठ्याने हसणे… विस्मयकारक अल्बम प्रवासाचा धन्यवाद. एक दिवस मैफिल मध्ये आपण पाहू अशी आशा.\nGabky • नोव्हेंबर 7, 2014 येथे 8:12 दुपारी • उत्तर द्या\nव्वा. हा माझा पहिला वेळ या साइटवर ओलांडून येत आहे आणि मी मी आतापर्यंत वाचलेल्या सर्व पोस्ट प्रेमळ आहे. म्हणून मी धन्य आहे आणि encouraged.This मी माझ्या वर्गावर असूनही तो अजूनही माझ्या आयुष्यात कधीच विसरत नाही माहित या क्षणी फक्त गरज काय आहे आणि मी uplifted ते त्याला पाहता नेहमी शकता.\nमी तुम्हाला या माध्यमातून जात होते नाही कल्पना होती, तुम्ही माझ्या प्रार्थना आहात. आपण आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. देव तुम्हाला खूप आशीर्वाद.\nफक्त गोड विजय ऐकले आणि मी आपले गाणे करून आशीर्वाद दिला आले आहे आणि मी संपूर्ण अल्बम ऐकण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. मी या येत्या आठवड्यांमध्ये मी ऐकत जाऊ कराल याची खात्री आहे. चांगले काम सुरू ठेवा\nLatasha • नोव्हेंबर 8, 2014 येथे 7:54 दुपारी • उत्तर द्या\nया ब्लॉग पोस्ट मला अशा आशीर्वाद होता. अनेकदा, मी कुटुंब समजले वाटत नाही, मित्र, किंवा या चाला मंडळीत कुटुंब, पण हे पोस्ट मला दृष्टीकोन गोष्टी ठेवणे आणि जीवन तक्रार थांबवू मदत. मी आमच्या वर्गावर आत एक आशी���्वाद आहे की realized. देव खरोखर आम्हाला त्याच्या शक्ती / प्रेम देतो, आम्हाला मदत करून आमच्या संघर्ष मात, आम्ही तो एकमेव मार्ग आम्ही जात ठेवू शकता आहे असा विश्वास जेव्हा. पोस्ट आणि आपले गाणे गोड विजय धन्यवाद आश्चर्यकारक आहे\nकृपा व शांति असो,\nTTunique • नोव्हेंबर 17, 2014 येथे 9:42 आहे • उत्तर द्या\nमाझी मुलगी हे गीत समर्पित. मी ऐकत आणि रडणे थांबवू शकत नाही. मी रोगप्रतिकार प्रणाली समस्यांशी झुंजत गेले आहेत 15 वर्षे. शेवटचे 3 वर्षे नरक आले. पण परमेश्वर त्या वेळी माझ्या अंत: कठीण वागण्याचा होते. मी शेवटी तो आला आणि त्याला शरण. मी आता उत्तरे डाव्या आणि उजव्या आणि हळू हळू बाहेर येत मिळत आहे. मी सर्व मार्ग नाही बाहेर असतो, पण मी होते म्हणून संपत नाही. हे आश्चर्यकारक आहे हे गाणे……हे गाणे\nटीम • डिसेंबर 4, 2014 येथे 1:56 आहे • उत्तर द्या\nमी तुम्हाला एक नवीन गाणे ऐकू किंवा अगदी एक पोस्ट कान उघाडणी पाहण्यासाठी किंवा आपल्या ब्लॉग वाचा तेव्हा मी नेहमी आनंद भावना. आपण प्रेरणा देत आहेत मी थेट काय CFS आहे माहित नाही, पण मी ते पाहिले आहे. मी आपली मंडळी एक कुटुंब मित्र आई आहे. आम्ही नाही, तेव्हा तेथे लांब संकल्पना आहेत तिला पाहू तेव्हा वेळा आहेत. पण ती मी तिला झालेली नाही तेव्हा नेहमी सुखी आहे. मी तिला मी सर्व मध्यभागी तिचे प्रेरणा आहे किती प्रत्येक वेळी सांगितले म्हणून मी तिला विचार हे वाचले तेव्हा ती येशू स्तुती. ती परिस्थिती वर खाली वाटते करण्यासाठी नकार कारण ती विजयी केले आहे. आपण दोन निश्चितपणे विजेते आहेत मी थेट काय CFS आहे माहित नाही, पण मी ते पाहिले आहे. मी आपली मंडळी एक कुटुंब मित्र आई आहे. आम्ही नाही, तेव्हा तेथे लांब संकल्पना आहेत तिला पाहू तेव्हा वेळा आहेत. पण ती मी तिला झालेली नाही तेव्हा नेहमी सुखी आहे. मी तिला मी सर्व मध्यभागी तिचे प्रेरणा आहे किती प्रत्येक वेळी सांगितले म्हणून मी तिला विचार हे वाचले तेव्हा ती येशू स्तुती. ती परिस्थिती वर खाली वाटते करण्यासाठी नकार कारण ती विजयी केले आहे. आपण दोन निश्चितपणे विजेते आहेत म्हणून आपल्याला आपल्या अंत: करणात सामायिक करण्यास सक्षम आहेत की आनंद असतो. ते मला खूप म्हणजे.\nबर्टन • डिसेंबर 4, 2014 येथे 8:54 दुपारी • उत्तर द्या\nआपण या किती मला कळत नाही. सर्व जग जसे दिसते, तेव्हा तुम्ही ऐकले आहे, आपण शेवटी विजय व्हाल उड्डाण करणारे हवाई परिवहन रंग हे मला माहीत आहे आणि आता आपण गेल्या सात वर्षांत जात केले आहे काय माहीत आहे, आपण माझ्या प्रार्थनेत भावा आहेत हे मला माहीत करू शकता. आम्हाला आपल्या अंत: करणात उलगडा धन्यवाद.\nFemi • मार्च 16, 2015 येथे 5:58 दुपारी • उत्तर द्या\nप्रवासाचा, आपण एक प्रचंड प्रेरणा आहेत. वाढ एक उत्तम अल्बम आहे आणि मला ते आवडते आपले आरोग्य संबंध आहे, मी त्याच्या फक्त एक तात्पुरती गौरव आपण तयार afflicton ज्योत प्रगट करण्यात विश्वास. देव तुम्हाला अधिक भाऊ वापरण्यास सेट करण्यात. त्यामुळे नकोसा झाला वाढू नाही. विश्वास आणि प्रार्थना ठेवा. मी तुम्हाला भाऊ प्रेम.\nNate • एप्रिल 26, 2015 येथे 9:13 दुपारी • उत्तर द्या\nतीव्र थकवा मी तेव्हा पासून माझे जीवन plagued आहे 13 किंवा 14 वर्षांचा सर्व आठवडे पूर्वी फक्त एक बाब पर्यंत मार्ग (मी 28 आता). प्रार्थना आणि संशोधन वर्षे शेवटी उत्तर माझे कुटुंब आणि मी नेतृत्व; आहार मूळ कारण होते. सर्व धान्य काढत, डेअरी, nightshades, माझ्या आयुष्यातील प्रिर्झ्वेटिव्हज आणि प्रक्रिया पदार्थ एक पूर्ण पुनर्प्राप्ती झाली आहे. मी कधीच बरे वाटले आहे.\nआपल्या CFS एक समान आहारातील उपाय असू शकते तर मला माहीत नाही, पण मी तरीही आपण कळवू.\nचांगले कार्य सुरू ठेवा. मी तुम्हाला प्रार्थना जाईल.\nThomLomas • डिसेंबर 7, 2015 येथे 4:29 दुपारी • उत्तर द्या\nहे शब्द सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. मी गेल्या वर्षी वाचलेल्या होईल इच्छा पण मी ते वाचू बोलत नाही आता पर्यंत. आता मी या गोष्टी का थोडे अधिक चांगल्या प्रकारे समजून होते की. धन्यवाद, देवाला धन्यवाद द्या.\nBrandon मार्टिनेझ • एप्रिल 23, 2016 येथे 12:49 दुपारी • उत्तर द्या\nमी तुम्हाला देव विश्वास मध्ये एक मोठी प्रेरणा भूमिका माझे चाला मॉडेल आहेत निवाऱ्याची प्रवासाचा प्रेम. हे सुध्दा त्याला विश्वास आहे शिकलो हे सुध्दा शिकलो माझ्या आयुष्यात लागू करताना पवित्र शास्त्र त्यामुळे अनेक मार्ग आशीर्वाद होतात की. तू मला खरोखर प्रेरणा आणि मी एक दिवस देव मला आपण आणि lecrae आपण दोन्ही मला मृत्यू ऐवजी जीवन पाहू मदत केली आहे पूर्ण करण्याची संधी देईल, अशी आशा. रोज मी अगदी शब्द शब्दकोशात माहिती करून घेणार आहोत शब्द विणकराचा माग हिप हॉप सुवार्ता आणि नंतर मी कॉफी तयार मला पर्यंत जागा होतो साठी आभार मानतो देव माझ्या सकाळी सुरू आणि माझ्या कानात माझे bluebuds ठेवले आणि सुवार्ता हिप हॉप चालू आणि अभ्यास ऐका ऐका मी यापैकी खोल विचार करणारा IM आहेत, कारण त्यामुळे मी सखोल अर्थ lnow समजून वाक्य. माझे एक प्रार्थना आणि अंत: करणात इच्छा Facebook किंवा एक फोन कॉल त्याचे फक्त काही संदेश पण व्यक्ती मध्ये आपण खाली बसून आणि ख्रिश्चन विश्वास देणे चर्चा आणि प्रत्येक उत्तर छान होईल जरी एक दिवस काही मार्ग आपण बोलू आहे इतर प्रश्न आणि चिंता. मी आहे 26 जुन्या वर्षे मी एक उग्र पार्श्वभूमी आणि गेल्या आणि ख्रिस्त आहे रोज मला बदलला आहे, त्याचे तेज आणि मी माझ्या साक्ष एक मोठे चांगला इतर मी पोहोचू आणि प्रेरणा शब्दात नाही फक्त माझे क्रिया दाखवते की सर्व . एक विश्वास ठेवणारा im. रोम 1:16 मला सुवार्तेची बेशरम आहे. मी देव everday चर्चा अगदी माझे मित्र मला पहावे कारण देव मला कसे बदलली बदलला आहे लोक. मी खरोखर आपण मला हा संदेश दिसेल आणि माध्यमातून तो वाचू आशा. आपली कथा मजबूत आहे आणि ख्रिस्त नेहमी तुझ्या मनात आहे. आपण एक क्षण एक दिवस मला मजकूर आहे कृपया तर. मला कॉल कर. मला Facebook वर लिहा. मला ई-मेल आयडी फक्त आपण एक संभाषण आवडते. Btw आपली कथा माझे डोळे अश्रू आणले. देव तुम्हाला आशीर्वाद,आपल्या पत्नी,आणि आपल्या सर्व दिवस मुले आणि आपण काय सर्व.\nद्या उत्तर रद्द करण्यासाठी येथे क्लिक करा.\nप्रवासाचा च्या नवीनतम अल्बम पासून गोड विजय व्हिडिओ पहा, ऊठ\nMillennials आणि वांशिक सलोखा\nया गॉस्पेल आणि वांशिक सलोखा वर ERLC कळस सहल चर्चा आहे. खाली संदेश हस्तलिखित आहे. या संध्याकाळी, मी millennials आणि वांशिक सलोखा बोलणे करण्यास सांगण्यात आले आहे. आणि देवाच्या मंडळीचा मी मध्ये ऐक्य दिशेने हे आश्चर्यकारक प्रयत्नांचा एक भाग म्हणून येथे उभे राहा आणि सेवा करण्याचा बहुमान मिळाला वाटत. जस कि\nकाय विषय पुस्तक चर्चा का\nप्रवासाचा च्या या नव्या पुस्तकात, ऊठ, तो ही पिढी संबंधित गोष्टी आहेत, त्या बद्दल लिहायला प्रयत्न केला. तो सामग्री अध्याय काही माध्यमातून फिरायला आणि एक कटाक्ष देते म्हणून पहा.\n\"प्रवासाचा च्या मी प्रत्येक तरुण व्यक्ती वाचा करणे आवश्यक आहे असे वाटते का की एक पुस्तक लिहिले. येशू त्याची आवड व या पिढीने प्रत्येक पानावर मोठा आवाज आणि स्पष्ट माध्यमातून येतो. मी परिणाम हा संदेश कारणासाठी भुकेलेला आहे की एक पिढी पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. \"- Lecrae, ग्रॅमी देवून- कलाकार @lecrae जिंकून \"ऊठ एक आहे\nपावा वाजवणारा च्या उदय प्रस्तावना\nप्रवासाचा च्या नवीन पुस्���क, ऊठ, आता आहे खाली पुस्तक जॉन पावा वाजवणारा च्या प्रस्तावनाही वाचा. आपण पुस्तक पूर्व ऑर्डर आणि अधिक Risebook.tv एक मुख्य गोष्टी मी प्रवासाचा ली आणि त्याच्या पुस्तक बद्दल आवडत शोधू शकता, ऊठ, आदर आणि संदर्भाप्रमाणे प्रतिक्रिया आहे. अमेरिकन संस्कृती मध्ये समर्पकता येथे हेतू सामान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dr-kshama-shelar-writes-about-motherhood-5946084.html", "date_download": "2019-02-18T15:58:58Z", "digest": "sha1:FBRH7RBDT5HKAYQWOLGZZB7APPU4AVPR", "length": 16739, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr Kshama Shelar writes about motherhood | आईपणाचं ओझं", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआईपण प्रत्येक स्त्री जिच्या तिच्या परीनं निभवतच असते. पण तिनं कितीही केलं तरी तिच्या चुका काढायला सगळे शस्त्रं परजून तया\nआईपण प्रत्येक स्त्री जिच्या तिच्या परीनं निभवतच असते. पण तिनं कितीही केलं तरी तिच्या चुका काढायला सगळे शस्त्रं परजून तयारच असतात. आईपणाचं खूप उदात्तीकरण केलं जातंय का तिच्याकडून आई म्हणून केल्या जाणाऱ्या अपेक्षा तिच्यातली स्त्री गुदमरवून मारून टाकत असतील का\nआ ज मी आनंदीची गोष्ट सांगणार आहे. आनंदीवहिनी. माझी नेहमीची पेशंट. किरकोळ तब्येत, घरात वयोवृद्ध सासूबाई, तीन मुलं, नवरा यांचं करता करता वहिनी अगदीच हल्लक झाल्या होत्या. क्लिनिकला आल्या की, फक्त संसार आणि मुलं याविषयीच बोलत. त्यांचं अवघं विश्व त्यांच्या तीन मुलांमध्ये सामावलं होतं. त्यांच्या मनातले बरेच सल त्या माझ्याकडे बोलून दाखवत. तसं फार टेन्शन घेण्याइतकं वेगळं काही नव्हतं त्यांच्याकडे. (२९ नोव्हेंबर २०१७पर्यंत तरी) त्याच घरगुती विवंचना, सासूशी पटत नसणं, मुलांचा अभ्यास, त्यांची आजारपणं आणि यातलं काहीच आपलं नसल्यासारखं वागणारा नवरा.\nदोनदोन वर्षांच्या अंतरानं झालेल्या तीन मुलांचं सगळं करण्यात त्या स्वतःला धन्य समजत असत. मोठी दोन्ही मुलं अभ्यासात भरपूर हुशार. वागणूक, संस्कार, आरोग्य सगळ्याच बाबतीत अगदी नजर लागण्याजोगी. धाकटा सुजीत मात्र थोडासा हूड. तिघांनाही सारखीच शिस्त लावूनदेखील सुजीतच्या बाबतीत फारसं चमकदार यश काही वाट्याला येत नव्हतं. सुजीत हुशार होता पण खेळात जास्त रस होता त्याला. कदाचित शहरात असता तर त्याच्या खेळाच्या आवडीला कोचिंगची जोड मिळाली असती आणि तो गुणी खेळाडू म्हणून ���मकलाही असता. पण ते व्हायचं नव्हतं. वर्षं सरत होती तसा त्याचा अभ्यासातला रस कमी कमी होत गेला. हातावर टॅटू गोंदवून घेणं, मित्राची बाइक फुल स्पीडमध्ये हाकणं हे आणि असे बरेच त्याच्या पापभीरू कुटुंबाला न पचणारे उद्योग तो करीत असे.\nमोठी दोन्ही मुलं इंजीनिअरिंग व फार्मसीला गेली. सुजीतनं किमान बीएस्सी अॅग्री करून आपलं पारंपरिक शेतमालाचं दुकान चालवावं अशी आईवडलांची अपेक्षा. पण सुजीत चंचल. शिवाय त्याला त्याच्या चुकांबद्दल रागावलेलं, बोललेलं घरात सासूबाईंना चालत नसायचं.\n माझी च्चार पोरं हुती पन मी कधी पाच बोटं म्हनून लावली नाहीत. या आजकालच्या बायांना सोन्यासारख्या पोरांचं काही अाप्रूकच नाई.\"\nवहिनी बिचारी गप्प बसे. वहिनीचा नवरा, ज्याला दुकानदारीच्या व्यवसायामुळे सर्वजण 'शेठ' म्हणत, दुकानातून घरी आलं की, \"काय गं पोरांचा अभ्यास कसा चाललाय जेवली का पोरं\" एवढं विचारलं की त्याला बापाची इतिकर्तव्यता झाली असं वाटायचं. सुजीतचा थोडा हूडपणा सोडला तर घराची तेवढी ठरावीक चाकोरी वर्षानुवर्षं होती. त्या चाकोरीला सुरुंग लागायला सुरुवात झाली ती मोठी दोघं होस्टेलला गेल्यानंतर. त्या दोघांचा अंकुश नाहीसा झाल्यावर हे नुकतंच वयात आलेलं पोर कानात वारं गेलेल्या वासरागत करू लागलं. वहिनी बोलायची, समजवायची, कधीकधी रडायचीदेखील पण हा मात्र, 'पहिले पाढे पंचावन्न.' त्यात आपल्याला बोलल्यावर आजी आईचा राग करते या गोष्टीचाही तो गैरफायदा उचलू लागला. एकदा घर आवरत असताना वहिनीला त्याच्या वह्यापुस्तकांच्या कप्प्यात व्हाइटनरच्या तीन बाटल्या सापडल्या. वहिनीनं त्याला जाब विचारला. पण त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. 'वयात आलेल्या मुलाच्या अंगावर हात टाकू नये,' ही सासूची सांगी वहिनीनं त्या वेळी धुडकावून लावली. त्या गोष्टीमुळं तिच्या आईपणाला सतत नापास केलं गेलं. याच आईनं मोठ्या दोघांचं भविष्य उत्तम घडवलं होतं याचा जणू त्यांना विसर पडला होता.\nत्या दिवशी सुजीत घरी उशिरा आला. मित्रांबरोबर पिक्चरला गेलो होतो असं त्याने घरी सांगितलं होतं मात्र त्याचे डोळे तारवटलेले होते. वहिनी काय ते ओळखून अर्थातच रागावली. दुसऱ्या दिवशी वहिनीनं कोणाचंच ऐकलं नाही. झाडूनं मारलं सुजीतला. सगळ्या गल्लीनं ते पाहिलं. सुजीत बाहेर निघून गेला. वहिनी बेफाम झाल्यासारखी 'परत तोंड दाखवू नको' म्हणत त्याला अजूनही रागवत होती. तिच्या इतक्या बेफाम होण्याचं कारण कुणालाच कळलं नाही. पण गल्लीतून निघून कानोकानी जात ही बातमी गावभर झाली.\nशेवटी आईच ती. दुपारनंतर सुजीतच्या फोनवर वहिनी फोन मागून फोन लावत राहिली. फोन उचलला गेला नाही. रात्री साडेअकराच्या आसपास पुणे पोलिस स्टेशनातून फोन आला. पुण्यातल्या रेल्वे ट्रॅकवर एक बॉडी सापडली आहे. हातावर सुजीत नावाचा टॅटू आहे. ओळख पटवून बाॅडी घेऊन जा.\nआक्रोश. आणि दूषणं. 'हिच्यामुळेच पोरानं डोक्यात राख घालून घेतली. हिनेच घालवलं पोराला. हीच कैदाशीण आहे.' अजूनही काय काय.\nपण २८ नोव्हेंबरच्या रात्री त्या तरुण पोरानं नशेच्या धुंदीत आईकडेच वाकड्या नजरेनं पाहायचा प्रयत्न केला होता, हे गुपित मात्र मी सोडून या समस्त बोलणाऱ्या माणसांना माहीत नाही.\nआजही वहिनीच्या विझल्या डोळ्यात घडून गेलेल्या घटनांच्या सावल्या दिसतात. आजही वहिनीचं जिवंत प्रेत उरलेल्या दोन पोरांसाठी घरात राबतंय.\nएका फसलेल्या आईपणाचा धसका घेऊन.\nआता आईपणाविषयी थोडंसं. आईपण प्रत्येक स्त्री जिच्या तिच्या परीनं निभवतच असते. पण तिनं कितीही केलं तरी तिच्या चुका काढायला सगळे शस्त्रं परजून तयारच असतात. आईपणाचं खूप उदात्तीकरण केलं जातंय का या अपेक्षा तिच्यातली स्त्री गुदमरवून मारून टाकत असतील का\nएखादी आई मुलाला पाळणाघरात ठेवून जात असेल तर ती मंथरा, कैकेयी, कुब्जेच्या रांगेत जाऊन बसते. करिअर आणि घर याची सांगड घालता घालता ती किती मानसिक ताणामधनं जात असेल याचा विचार कोणी करत नाही. उलट त्यात भर घालत असतात आनंदीवहिनीच्या सासूसारखे काही शहाजोग लोक. 'हिनं घरी बसून पोरांना सांभाळावं. सासू घरात नको या सुनांना. सासू घरात असती तर मुलं पाळणाघरात ठेवायची वेळच आली नसती. हिचं मुलांकडे लक्षच नाही. मुलांची महत्त्वाची वर्षं असून हिला मुलांकडून अभ्यास करून घेता येत नाही.'\nआईपण कितीही जबाबदारीनं निभवा, प्रत्येक आईचा पेपर वेगळा असतो, हे लक्षात ठेवायला हवं.\n- डॉ. क्षमा शेलार, बेल्हा\nप्रथम व्यक्ती नंतर स्त्री/पुरुष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahaparinirwan-din-huge-crowd-gathered-together-at-chaityabhoomi-to-pay-homage-dr-b-r-ambedkar/", "date_download": "2019-02-18T16:37:08Z", "digest": "sha1:XO5UIRAGU3CATKBH7NRZB35IZ52QHSVM", "length": 5883, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चैत्यभूमी वर लोटला भीमसागर !", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र ���ैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nचैत्यभूमी वर लोटला भीमसागर \nमुंबई : महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक दाखल झाले आहेत. आज राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62 वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरम्यान आज सकाळी आठच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे चैत्यभूमीवर दाखल झाले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास, समता सैनिक दलाने पथसंचलंन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.\nअनुयायींच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच अनुयायींना वास्तव्याची आणि जेवणाची सुविधा पुरवण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेच्या सात शाळांमध्येही त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, समता सैनिक दलाचेच साडे पाच हजाराहून जास्त स्वयंसेवक, तसेच पोलीस इथे तैनात आहेत व कोणताही अनुचित प्रसंग घडू नये याची दक्षता घेत आहे.\nप्रकाश आंबेडकरांशी आघाडी करू पण एमआयएम नको – अशोक चव्हाण\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nशासकीय विश्रामगृहात भेट नाही म्हणून संभाजी भिडेंनी गाठलं थेट चंद्रकांत पाटलांचं घर\nप्रभू श्रीरामाची मूर्ती 221 मीटरची असेल तर शिवस्मारकाच्या उंचीचा पुनर्विचार केला जाईल – मेटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T17:33:58Z", "digest": "sha1:XAG6VKFSMNQ7LMGGPGOFG3VU4MID3OI6", "length": 6873, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "१५०० मी. शर्यतीत भारताच्या जिनसन जॉन्सनला सुवर्णपदक | Chaupher News", "raw_content": "\nHome खेळ १५०० मी. शर्यतीत भारताच्या जिनसन जॉन्सनला सुवर्णपदक\n१५०० मी. शर्यतीत भारताच्या जिनसन जॉन्सनला सुवर्णपदक\nचौफेर न्यूज – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बाराव्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. १५०० मी. शर्यतीत भारताच्या जिनसन जॉन्सनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवसातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. याच क्रीडा प्रकारात भारताला मनजीत सिंह देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता, मात्र अखेरीस तो चौथ्या स्थानावर राहिल्यामुळे भारताला एकाच पदकावर समाधान मानावं लागलं.\n३:४४:७२ अशी वेळ नोंदवत जॉन्सनने सुवर्णपदकाची कमाई केली. याआधी बुधवारी झालेल्या ८०० मी. शर्यतीत जॉन्सनने रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र त्या स्पर्धेतली कसर भरुन काढत जॉन्सनने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.\nPrevious articleनोटाबंदीचा निर्णय ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक नाही – राहुल गांधी\nNext articleगुप्तधनाच्या लालसेतून २ वर्षांच्या चिमुरड्याचा नरबळी, दोघे अटकेत\nमेरी कोमचं विक्रमी विजेतेपद\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/neela-satyanarayan/articlelist/17824447.cms", "date_download": "2019-02-18T17:47:15Z", "digest": "sha1:54HUIL7JQ76R4BWSWY5GHQNYZQH346IU", "length": 11855, "nlines": 246, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nजवळजवळ सहा महिने सगुण-निर्गुणमधून आपला संवाद चालू होता. बघता बघता निरोपाचा क्षण आला. हा निरोप या स्तंभलेखनापुरता आहे. इतर माध्यमांतून आपण भेटतच राहणार आहोत.\nनीला सत्यनारायण याा सुपरहिट\nPulwama terror attack: CRPFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ३९ ...\nJammu-Kashmir: ...तर हा हल्ला रोखता आला असता\nArun Jaitley: पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला\npulwama attack : पुण्यात शहिदांच्या श्रद्धांजली सभेत पाकचा ...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १८ फेब्रुवारी २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य-दि. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१९\n...यामुळेच पूर्ण होत नाहीत आपल्या इच्छा\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ फेब्रुवारी २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ फेब्रुवारी २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/uncategorized/?filter_by=random_posts", "date_download": "2019-02-18T17:32:56Z", "digest": "sha1:MKKKPW63STQ7TJUL74S5XY2LTRUUOIKT", "length": 10684, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Uncategorized | Chaupher News", "raw_content": "\nभाजपला हादरा, नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा\nचौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या खासदार नाना पटोले यांनी अखेर शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधित्व...\nधुळ्यात उष्णतेमुळे डीपी जळाली – पारा ४४.२ अंशावर; अनेकांना तापाचा त्रास\nधुळे (दि. 21 एप्रिल 17) : उन्हाने कहर केला असून तापमानाचा पारा ४४.२ अंशावर स्थिरावल्यामुळे शहरातील गजबजलेल्या व बाजारपेठेतील डीपीने आज सकाळी ११ वाजता पेट...\nविज्ञान, तंत्रज्ञान अन् संशोधन या त्रिसुत्रीची झाली उकल\n‘तंत्रज्ञानातील बदल’ आंतरराष्ट्रीय परिषदेत नवसंशोधकांना मार्गदर्शन पुणे – विज्ञानातून तंत्रज्ञान विकसित होते. सध्या तंत��रज्ञानात अमूलाग्र बदल होत आहेत. हे बदल म्हणजेच संशोधनाची संधी आहे. विज्ञान,...\nकधीही वाद होतो तेव्हा त्यात नेहमीच कलाकारांना खेचले जाते – परिणीती चोप्रा\nचौफेर न्यूज - देशभरात सध्या पंजाब नॅशनल बँकची लुट करणाऱ्या नीरव मोदी प्रकरणाची जोरदार चर्चा असून अभिनेत्री प्रियंका चोप्राने नीरव मोदीच्या ज्वेलरी प्रॉडक्टची जाहिरात...\nपाकिस्तानला सुधारण्यासाठी तीन महिन्यांची मुदत\nचौफेर न्यूज - आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या पैशांवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने पाकिस्तानला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. अमेरिका आणि अनेक युरोपीय देशांनी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन...\nकर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना\nचौफेर न्यूज – राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ ही योजना जाहीर केली. मात्र, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ...\nजगातील सर्वात महागडी स्कूटी भारतात होणार लॉन्च\nचौफेर न्यूज - आता भारतामध्ये ब्रिटनमधील प्रसिद्ध कंपनी स्कोमादी पाऊल ठेवणार असून आपली टू-व्हीलर स्कूटी स्कोमादी भारतात लाँच करणार आहे. ही कंपनी लम्ब्रेटा जीपी...\nयशवंत सिन्हांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा\nचौफेर न्यूज - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा अकोल्यात आंदोलन करत असतानाच या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nएकनाथ खडसे आपल्या कर्माची फळ भोगत आहेत\nचौफेर न्यूज – शिवसेनेने भाजपचे सध्या दुर्लक्षित असलेले नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज उपेक्षा आणि मानहानी मुक्ताईनगरात शिवसेना जिल्हाप्रमुख...\nलवकरच २० रूपयांची नवी नोट व्यवहारात\nचौफेर न्यूज – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच महात्मा गांधी मालिका- २००५ ची २० रूपयांची नवीन नोट सादर करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग���यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE-%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-18T17:06:58Z", "digest": "sha1:SQGQIZPXHCDF6NOANWGGVZFIAO6AKXII", "length": 5629, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "मराठी सिनेमाला मल्याळम टच - मराठी सिनेमाला मल्याळम टच -", "raw_content": "\nमराठी सिनेमाला मल्याळम टच\nमराठी सिनेमाला मल्याळम टच\nमराठी चित्रपटांचा ट्रेंड सध्या बदलतोय. मराठी सिनेमांमधली वाढती प्रयोगशीलता आणि त्याला प्रेक्षकंचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे, बॉलीवूड मधल्या नामवंत कलाकारांनाही मराठी चित्रपट सृष्टीने कायमच खुणावलं. पण आता तेवढ्यावरच न थांबता, मल्याळम सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव, एक मोठा बॅनर मराठीत पदार्पण करतोय. विझार्ड प्रोडक्शन च्या माध्यमातून सिजो रॉकी हे “प्रीतम” हा मराठी सिनेमा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक नव्या धाटणीची प्रेमकथा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.\nसिजो रॉकी आणि विझार्ड प्रोडक्शन यांचा मल्याळम इंडस्ट्री मध्ये दबदबा आहेच, पण त्याचसोबत जाहिरात क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. इंडिगो पी.यु. एनेमल, प्रेस्टीज, रोटा व्हायरस, उजाला, मर्सिडीज इ, मर्सिडीज बेंझ, मेडीमिक्स या नामवंत ब्रँडसाठी जाहिराती ही केल्या आहेत.\nविझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत “प्रीतम” या चित्रपटाचं दिग्दर्शन ही सिजो रॉकी करत आहेत. या निमित्ताने ते पहिल्यांदा मराठीत पदार्पण करत आहेत. “मराठी चित्रपट हा आशय संपन्न असतो, या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय याचा आम्हाला आनंद आहे” असे सिजो रॉकी यांनी सांगितले. चित्रपटाची निर्मिती फैझल निथिन सिजो करत आहेत.\nचित्रपटाचे संवाद आणि पटकथा गणेश पं��ित यांची असून, चित्रपटातील गीतं गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे कला दिग्दर्शन संदीप रावडे करणार असून संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाशतर संगीत विश्वजीथ यांचे आहे. चित्रपटाच सहदिग्दर्शन जयकुमार नायर आणि रफिक टी.एम. यांचे असणार आहे. गणेश दिवेकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत आणि सिजो रॉकी दिग्दर्शित“प्रीतम” या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-backward-commission-may-give-report-on-maratha-reservation-today/", "date_download": "2019-02-18T16:40:19Z", "digest": "sha1:ZW4ZQGM3CNG3QDYMNB5OSW7LOTODTFUE", "length": 7234, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सादर करणार\nटीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी ज्या अहवालाची वाट पाहत आहे. तो अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग आज (बुधवार) सरकारला सादर करणार आहे. सर्वांच्या नजरा आता अहवालातील शिफारशीकडे लागल्या आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. सुमारे दोन लाख निवेदने, ४५ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. हा अहवाल आज राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.\nमुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत देण्याचे आश्वासन राज��य मागासवर्ग आयोगाने सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आयोगाचा अहवाल आज, बुधवारी सरकारला सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आयोगाने केला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आयोगाकडून मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस होण्याची शक्यता आहे. आयोगाची दि. ११ आणि १२ असे दोन दिवस मॅरेथॉन बैठका झाल्या.\nमराठा समाजाची महाराष्ट्रात नेमकी संख्या किती, कुणबी आणि मराठा एकच का, या प्रश्नांचीही उत्तरेही या अहवालातून मिळणार आहेत. मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांना मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे, याचा अभ्यास करायचा होता. राज्यभरातून आलेली निवेदने, मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण, इतिहास, जुने न्यायनिवाडे, राज्यघटनेतील तरतुदी, इरावती कर्वे यासारख्या लेखिकेच्या मानववंशशास्त्राचा अभ्यासही आयोगाने केला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेचा वाद, शाहू राजांच्या काळातील वेदोक्त वाद अशाही बाबी यातून समोर आल्या.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T16:01:31Z", "digest": "sha1:JUTUWQKHOXCQLIC24VUKKTRULCD6ZPHR", "length": 1781, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "आणि आपण पूर्ण करू शकता - फ्रेंच अनुवाद. ला इंग्रजी-फ्रेंच शब्दकोश", "raw_content": "आणि आपण पूर्ण करू शकता — फ्रेंच अनुवाद. ला इंग्रजी-फ्रेंच शब्दकोश\n आमच्या सर्व शब्दकोष आहेत द्विदिशात्मक, याचा अर्थ की आपण पाहू शकता शब्द दोन्ही भाषा एकाच वेळी. आमच्या सर्व शब्दकोष आहेत द्विदिशात्मक, याचा अर्थ की आपण पाहू शकता शब्द दोन्ही भाषा एकाच वेळी. हे वाक्य येतात बाह्य स्रोत आणि अचूक असू शकत नाही.\n← संबंध समस्या आहे: की समस्या वाढविण्यासाठी संबंध\nडेटिंग न करता नोंदणी →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/primobolan-100-mg-tablets/", "date_download": "2019-02-18T16:13:56Z", "digest": "sha1:6PSLEPO763MWTILARGUXICJ7IK5A562G", "length": 21295, "nlines": 209, "source_domain": "steroidly.com", "title": "Primobolan 100 चांगले परिणाम मिचेल टॅब्लेट तज्ज्ञ मार्गदर्शक - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / Primobolan / Primobolan 100 चांगले परिणाम मिचेल टॅब्लेट तज्ज्ञ मार्गदर्शक\nPrimobolan 100 चांगले परिणाम मिचेल टॅब्लेट तज्ज्ञ मार्गदर्शक\nजानेवारी 10 रोजी अद्यतनित, 2018\nलोड करीत आहे ...\n5. तोंडी स्टेरॉइड & यकृत विषाच्या तीव्रतेचे प्रमाण\n6. Primobolan खरेदी 100 मिग्रॅ गोळ्या\nएक विचार कदाचित म्हणून किंवा शोधणे सोपे म्हणून गोळ्या आहेत, देशातील अवलंबून.\nमात्र, ते प्रभावी आणि जगभरातील अनेक मिळवली आणि खेळाडूंचे पसंत आहेत.\nPrimobolan एक लोकप्रिय अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड आहे.\nअॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स अशा शरीर सौष्ठव आणि ऍथलेटिक कामगिरी वाढ नॉन-वैद्यकीय कारणांसाठी शिफारस केलेले नाहीत.\nमात्र, सराव सामान्य आहे, परिणाम अपेक्षित नाही नेहमी असताना देखील आहेत. येथे ऑनलाइन कायदेशीर स्टिरॉइड्स खरेदी.\nशरीर सौष्ठव साठी पुनरावलोकन\nBulking & रास कटिंग\nआधी आणि चित्रे केल्यानंतर\nPrimobolan 100 मिग्रॅ गोळ्या परिणाम\nनमूद केल्याप्रमाणे, अशा Primobolan म्हणून तोंडी अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स 100 मिग्रॅ टॅबलेट औषध injectable फॉर्म म्हणून सामान्य नाहीत.\nविशेषत:, या साठी कारण स्पष्ट आहे: तोंडी अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स औषध injectable फॉर्म म्हणून लगेच bioavailable मानले जात नाही.\nतो रक्तात जाहीर होण्यापूर्वी हे कारण तोंडी टॅबलेट यकृत करून पाचक प्रक्रिया आणि गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती सोसणे आवश्यक आहे आहे.\nहे केवळ त्याच्या सामर्थ्य कमी, पण यकृत ताण किंवा विषाच्या तीव्रतेचे प्रमाण करण्यासाठी योगदान देऊ शकते.\nइनजेक्टेबल स्टिरॉइड्स रक्तात त्वरित प्रकाशन प्रदान तसेच म्हणून ओळखले क्रियाकलाप लांबी जास्त सामर्थ्य तसेच असतात सक्रिय जीवन आणि अर्धा जीवन.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स ���्रति आठवडा\nतोंडावाटे Primobolan गोळ्या विशेषत: ग्रॅमचा ताकद विविध आढळले आहेत, यासह:\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना Primobolan तोंडी स्वरूपात संलग्न अॅसीटेट ester आहे. Primobolan च्या injectable फॉर्म संलग्न enanthate ester आहे.\nअॅसीटेट ester enanthate ester पेक्षा अधिक गुणकारी परिणाम प्रदान, पण तो वेळ पुरतील नाही.\nप्रथम स्टिरॉइड परिणाम संबंधित अपेक्षा किती घेतले आणि किती वेळा आहे अवलंबून असेल.\nPrimobolan dihydrotestosterone म्हणून ओळखले वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक एक मेटाबोलिट साधित केलेली आहे.\nDihydrotestosterone (DHT) वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक पेक्षा अधिक गुणकारी असल्याचे ज्ञात आहे. हे दशके सुमारे आहे, आणि सर्वात सामान्यपणे injectable स्वरूपात वापरले तर, गोळ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.\nलाल रक्त पेशी वाढ उत्पादन\nजनावराचे स्नायू वस्तुमान प्रवेगक विकास\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक पातळी वाढ\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nवैद्यकीय परिस्थिती, Primobolan वापर सरासरी 100 मिचेल 150 मिग्रॅ दररोज परिस्थितीवर अवलंबून उपचार केले जात.\nमात्र, योग्य यकृत ताण संभाव्य करण्यासाठी, मिळवली (नर) डोस कमी कल, कापून 100 अर्धा किंवा मात्रेत आणि घेऊन मिग्रॅ टॅबलेट 50 मिग्रॅ, कधी कधी 75 दररोज मिग्रॅ.\nशिफारस डोस श्रेणी कमी शेवटी सुरू, आणि एक आठवडा प्रतीक्षा करा किंवा वाढत डोस आधी प्रभाव निश्चित करण्यासाठी दोन आहे.\nजरी 50 मिचेल 100 मिग्रॅ टॅबलेट डोस, Primobolan परिणाम जसे injectable अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड आणखी एक प्रकार एकत्र तेव्हा सुधारणा होऊ शकते:\nदोन तोंडी अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड्स यात टाळण्यासाठी नका, या यकृत समस्या धोका वाढ होईल म्हणून.\nCrazyBulk कटिंग स्टॅक चार पूरक शरीरातील चरबी चिंधी करण्यासाठी एकत्र वैशिष्ट्ये, रॉक-हार्ड जनावराचे स्नायू प्रतिरक्षित करेल आणि अत्यंत करण्यासाठी आपल्या व्यायामादरम्यान आणि ऊर्जा घेऊन. येथे अधिक जाणून घ्या.\nशक्ती आणि ऊर्जा ANVAROL\nWINSOL फाडून टाकले स्नायू मिळवा\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nतोंडी स्टेरॉइड & यकृत विषाच्या तीव्रतेचे प्रमाण\nPrimobolan (तोंडी) त्याच्या गुण वाढ आणि यकृत संभाव्य विषाच्या तीव्रतेचे प्रमाण कमी करण्यासाठी सुधारित केले गेले काही स्टिरॉइड्स आपापसांत आहे.\nयाचा अर्थ असा की टॅबलेट फॉर्म मध्ये Primobolan तोंडी स्वरूपात यकृत गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती माध्यमातून केवळ त्याच्या सामर्थ्य गमावण्याची जोखीम कमी, पण सर्व यकृत नुकसान नाही.\nस्टिरॉइड प्रसार वेब दुकाने या हक्काचे दिशाभूल होऊ शकते. उच्च dosages वेळी, तोंडी अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड कोणताही वापर यकृत ताण आणि ताण करण्यासाठी योगदान देऊ शकते, थेट नाही तरी यकृत स्वतः नुकसान.\nअसे असले तरी, यकृत enzymes एक नकारात्मक प्रभाव असू शकतात आणि त्यांच्या कार्ये, यामधून बिघडलेले कार्य धोका वाढ करण्यासाठी योगदान देऊ शकते.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nPrimobolan खरेदी 100 मिग्रॅ गोळ्या\nPrimobolan 100 विक्रीसाठी मिग्रॅ गोळ्या शोधण्यासाठी काहीसे कठीण होऊ शकते.\nकारण injectable फॉर्म अधिक अत्यंत इच्छित आणि तोंडी गोळ्या पेक्षा उत्पादन असतो. काही शोधत आहे आवश्यक असू शकते. एकदा आढळले, विक्रेता योग्य ती काळजी सुरू.\nम्हणून नेहमी, कोणत्याही अॅनाबॉलिक androgenic स्टिरॉइड ऑनलाइन खरेदी करताना, खबरदारी.\nबनावट उत्पादने या रिंगण मध्ये सर्वत्र पसरलेला आहे, ते इतर संपूर्णपणे काहीतरी असाल तेव्हा उत्पादने एक गोष्ट म्हणून विकल्या जातात.\nशोधत असताना Primobolan विकणारी 100 मिग्रॅ टॅबलेट उत्पादने, टिप्पण्यांसारखी संसाधने दिसत, आढावा, आधी आणि परिणाम नंतर, आणि अभिप्राय माजी वापरकर्त्यांनी बाकी. हे एक विक्रेता बद्दल माहिती प्रदान करू, किंमत, आणि दर्जा.\nKretzschmar एम इत्यादी . metenolone अॅसीटेट करून thioacetamide-प्रेरित यकृत कोणत्याही इंद्रियातील र्हासकारक बदल प्रायोगिक उपचार. एक morphological आणि जीवरासायनिक अभ्यास. कालबाह्य Pathol. 1991;42(1):37-46.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल ���ायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nमिळवा 20% आता बंद\nकाय आपल्या मुख्य ध्येय आहे\nस्नायू तयार फाडून टाकले करा चरबी बर्न शक्ती वाढवा गती & तग धरण्याची क्षमता वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवा वजन कमी\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/mumbai-worlds-second-rank-in-most-honest-cities/", "date_download": "2019-02-18T16:44:06Z", "digest": "sha1:W4DM235P7TWWIOIPK5P4EGJF75IUBDRJ", "length": 5961, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "आपली मुंबई ठरली जगातील दुसरे प्रामाणिक शहर...... | m4marathi", "raw_content": "\nआपली मुंबई ठरली जगातील दुसरे प्रामाणिक शहर……\nआपल्या मुंबईने प्रामाणिकपणात जगात दुसरा क्रमांक मिळविला न्यूयॉर्क, मॉस्को, लंडन सारख्या ‘पुढारलेल्या’ शहरांना मागे टाकून मिळविलेला दुसरा क्रमांक निश्चीतच मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरतो\nहि पाहणी कोणा भारतीय किंवा आशियाई संस्थेने केलेली नाही, तर न्यूयॉर्कमधील ‘रिडर्स डायजेस्ट’ ह्या मासिकातर्फे जगातील महत्वाच्या १६ शहरांमध्ये प्रामाणिकपणा तपासणारी एक चाचणी घेण्यात आली. प्रत्येक शहरातील १२ मोक्याच्या ठिकाणी तिथल्या चलनी नोटा, छायाचित्रे आणि संपर्क क्रमांक भरलेली बारा पाकिटे टाकण्यात आली. पाकिटातील उपलब्ध माहितीच्या आधारे त्यातील जितकी जास्त पाकिटे निश्चित पत्त्यावर मिळतील त्यानुसार प्रामाणिकपणाची क्रमवारी ठरविण्यात येणार होती. यात फिनलंड मधील हेलसिंकी शहर अव्वल ठरले असून मुंबईचा क्रमांक दुसरा आला आहे. सोळा शहरात टाकण्यात आलेल्या एकूण १९२ पाकिटांपैकी केवळ निम्मीच पाकिटे परत आल्याची नोंदही ‘रिडर्स डायजेस्ट’ तर्फे घेण्यात आलेल्या ह्या चाचणी दरम्यान करण्यात आली आहे. अव्वल आलेल्या हेलसिंकी शहरात टाकलेल्या एकूण १२ पाकिटांपैकी ११ पाकिटे निश्चित पत���त्यावर पोहीचाविली असून मुंबईतील ९ पाकिटे निश्चित पत्त्यावर पोहोचली. केवळ एक पाकीट निश्चित पत्त्यावर पोहोचवून पोर्तुगालची राजधानी लिस्बनने तालाचा नंबर मिळविला आहे.\nभारतातील सत्ताधारी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून कितीही अप्रामाणिकतेचे दर्शन घडवीत असली तरीही इथले सर्वसामान्य नागरिक मात्र तसे नाहीत हेच ह्या पाहणीतून एकप्रकारे सिद्ध होत आहे ते काहीही असले तरीही मुंबईला हा मान मिळवून देणारे प्रामाणिक मुंबईकर नक्कीच कौतुकास पत्र आहेत ते काहीही असले तरीही मुंबईला हा मान मिळवून देणारे प्रामाणिक मुंबईकर नक्कीच कौतुकास पत्र आहेत\nस्टेच्यू ऑफ युनिटी : एकतेचे प्रतिक\nसदाबहार गायक मन्ना डे ‘कालवश’…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-18T16:23:29Z", "digest": "sha1:RHINM4IORWAVPNI2HTNA3N7LYR377DCI", "length": 27397, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "अव्वल सर्वोत्तम ऑनलाइन डेटिंगचा साइट ग्राहक व्यवहार", "raw_content": "अव्वल सर्वोत्तम ऑनलाइन डेटिंगचा साइट ग्राहक व्यवहार\nऑनलाइन डेटिंगचा लोकप्रियता घेतले आहे जेथे बिंदू आहे जवळजवळ नाही. एक अंदाज, ऑनलाइन डेटिंगचा साइट्स मध्ये अस्तित्वात, तथापि, तो कठीण असू शकते माध्यमातून चाळणे सर्व पर्याय आणि निर्णय आहे, जे आहे सर्वोत्तम साइट आहे. तयार ऑनलाइन डेटिंगचा प्रोफाइल मदत करते ग्राहकांना काळजीपूर्वक विचार संभाव्य सामने. त्याचप्रमाणे, मूल्यांकन एक डेटिंगचा साइट करण्यापूर्वी तो वापर करणे आवश्यक आहे, आणि तो आणीन की आपण किती जवळ शोधत एक चांगला सामना आहे. सामन्यात सर्वात मोठा डेटिंगचा सेवा. तो मध्ये सुरू केली आणि आता उपलब्ध आहे, विविध देश. सदस्य सेट एक प्रोफाईल, फोटो अपलोड करा आणि नंतर शोध माध्यमातून प्रोफाइल शोधण्यासाठी एक चांगला सामना आहे., म्हणून ओळखले मासे भरपूर आहे, एक ऑनलाइन डेटिंगचा साइट मुख्यालय व्हँकुव्हर. तो एक मोठी डेटिंगचा साइट प्रती दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते जगभरातील आहे. आमच्या वेळ आहे, एक अद्वितीय डेटिंगचा साइट विशेषतः भागविण्यात येत होती लोक. कंपनी लक्ष केंद्रीत हित लोक एक विशिष्ट वय श्रेणी इच्छित कोण एक जागा आहे विश्वास वाटत आणि आरामदायक शोधत असताना एक संभाव्य तारीख आहे. व्हिडिओ डेटिंगचा ए��� एकेरी डेटिंगचा अनुप्रयोग वापरते की एक वर्तणुकीशी इंजिन जोडी ज्या वापरकर्त्यांना हे प्रणाली सूचित केले जाईल एक चांगला सामना आहे. अनुप्रयोग मध्ये उपलब्ध आहे देश आणि आहे प्रती दशलक्ष शोधण्यायोग्य सदस्य. प्रथम भेटले, पूर्वी म्हणून ओळखले, आहे एक ऑनलाइन डेटिंगचा सेवा प्रवेश केला जाऊ शकतो की माध्यमातून एक मोबाइल किंवा अनुप्रयोग आणि वेब वर. मुक्त व्यासपीठ वापरकर्त्यांना परवानगी देते सह कनेक्ट नवीन लोक आधारित म्युच्युअल मित्र आणि रूची. अधिक जाणून घ्या मध्ये सुरुवात केली, सँटा मोनिका. सहत्वता जुळणारे प्रणाली दुवा अप लोक सह पूरक व्यक्तिमत्व आणि जीवनशैली आणि काम केले आहे वापरकर्ते लाखो गेल्या काही वर्षांत. माझ्या सामाजिक कॅलेंडर लोकांना जोडणारा समान सामाजिक हित नियोजन करून मजा घटना नुसती. स्थाने यांचा समावेश आहे वॉशिंग्टन., फिलाडेल्फिया, डेट्रॉईट, न्यू यॉर्क शहर, बोस्टन, दक्षिण फ्लोरिडा, शार्लट आणि लॉस आंजल्स. ठीक आहे कामदेव एक आहे, सर्वात लोकप्रिय डेटिंगचा साइट. विशेष अल्गोरिदम की सामना वापरकर्ते संभाव्य तारखा. मध्ये सुरू, «व्हिडिओ डेटिंग» सह कार्य करते अनेक लोकसंख्या लोक. असल्याने, धोकादायक आहे जुळणारे एकेरी आधारित त्यांच्या सामाजिक प्रोफाइल आणि भौगोलिक स्थान. झेल काय आहे दोन्ही वापरकर्ते आवश्यक आहे आधी जुळले जात आहेत आणि नंतर गप्पा सक्षम. माशीचे आहे एक डेटिंगचा अनुप्रयोग की फक्त परवानगी महिला आरंभ संपर्क — कनेक्शन मध्ये समान-सेक्स कनेक्शन एकतर पक्ष संपर्क आरंभ. तो उपलब्ध ऍपल आणि डिव्हाइस. ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट ऑफर विविध पद्धती वर शोध कसे एक सोबती. काही मोबाइल अॅप्स जुळेल आपण लोक वर आधारित निकष समावेश, वय, लिंग आणि भौगोलिक सान्निध्य. अधिक पारंपारिक साइट देऊ शकतात काहीही पासून, एक साधी शोध करण्यासाठी एक अत्यंत विशिष्ट प्रगत शोध. काही अधिक गंभीरपणे मनाचा साइट विनंती आहे की सदस्य भरा गुंतागुंतीचा सहत्वता प्रश्नावली. निर्णय कोणत्या प्रक्रिया आहे आपण योग्य होईल मुख्यत्वे निश्चित केले की नाही हे आपण शोधत आहात एक प्रासंगिक, मैत्री, नाते, किंवा एक जीवनभर भागीदार आहे. तर आपण एक अतिशय विशिष्ट संच हित, अनेक साइट आहेत, यासाठी की पूर्ण करण्यासाठी आपल्या कोनाडा. या काही कोनाडा साइट शेतकरी आहेत फक्त, लक्षाधीश सामना, जॉन तारीख, नखरेबा���, गुलाबी सोफा, ख्रिश्चन मिसळणे आणि सकारात्मक एकेरी. अवलंबून ऑनलाइन डेटिंगचा, साइट, इतर सर्व सदस्य सक्षम असू शकते आपले प्रोफाईल पाहू आणि संदेश. तपासून पाहू काय उपाय आहेत, ठिकाणी ठेवले साइट, आणि जे विषयावर आपल्याला सक्षम करू शकता मर्यादित ज्यांनी पाहतो. सर्वात डेटिंगचा साइट झाले आहेत, अत्यंत चांगले बद्दल, त्यांच्या सदस्य नकारात्मक किंवा असुरक्षित वर्तन. अतिरिक्त स्तर सुरक्षा समावेश पार्श्वभूमी तपासणी आणि फोटो सत्यापन. वैशिष्ट्ये डेटिंगचा साइट असणे आवश्यक आहे आपण इच्छुक वैशिष्ट्ये आणि वापर होईल, विशेषत तर तो एक पेड साइट आहे. ही वैशिष्ट्ये समाविष्ट होऊ शकते खाजगी ईमेल, शेजारी शोध, खोल्या गप्पा आणि अधिक. या साइट वेगवेगळे अपील आणि साधारणपणे सर्वात मोठी सदस्यत्व सूचना. ते आकर्षित करण्यासाठी कल विविधता सदस्य वैयक्तिक गोल श्रेणीत की एक प्रासंगिक फेक एक गंभीर. या काही साइट समावेश सामना, ठीक आहे कामदेव आणि. या डेटिंगचा साइट दिशेने सज्ज आहेत लोक शोधत अप पूर्ण करण्यासाठी कोणीतरी पेय म्हणून, मित्र किंवा अधिक — तारखा. या साइटवर काही यांचा समावेश आहे कसे बद्दल, आम्ही, धोकादायक आणि व्हिडिओ डेटिंगचा आहे. या डेटिंगचा साइट सखोल चौकशी सुसंगतता आणि खरोखर शोधण्याचा प्रयत्न करा एक प्रेम सामना त्यांच्या सदस्य. आणि ख्रिश्चन मिसळणे आहेत दोन नेते. लक्ष केंद्रित एक अरुंद पूल उमेदवार या ऑनलाइन डेटिंगचा साइट मदत सामना लोक जवळून कोणीतरी एक समान धर्म, व्यवसाय, किंवा लैंगिक आवड आहे. उदाहरणे आत या वर्गात समाविष्ट जॉन तारीख ज्यू एकेरी, उत्साहित व्हायला आवडते आणि शेतकरी फक्त शेतकरी आणि इच्छित लोक त्यांना भेटायला. एक अभ्यास दाखवते की जवळजवळ सर्व नवीन विवाह यूएसए मध्ये सुरुवात केली, दोन बैठक ऑनलाइन. स्फोट कोनाडा आणि मोबाइल डेटिंगचा उपाय केले आहे, ऑनलाइन डेटिंगचा, अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम इतर कोणत्याही जास्त वेळ इतिहासात उद्योग. बैठक लोक मध्ये एक नवीन शहर आव्हानात्मक असू शकते. तेव्हा आपण आढळले नाहीत स्थानिक मित्र किंवा खात्री नाही, जे स्पॉट्स आहेत सर्वोत्तम गुणवत्ता एकेरी पूर्ण, तो पुष्कळ सोपे उतार आपल्या पायाचे बोट मध्ये ऑनलाइन डेटिंगचा पूल प्रथम. हे देखील एक चांगला मार्ग जाणून घेण्यास लोक आपल्या नवीन शहर आणि पूर्ण मित्र, नाही फक्त संभाव्य रोमँटिक भागीदार. तो आहे की नाही हे आपल्या कामाचे नियोजन किंवा फक्त एक अगदी छोटं जीवन, ऑनलाइन डेटिंगचा देते सोयीस्कर तास एक दिवस समाधान लोक शोध नवीन मित्र, तारखा, किंवा अधिक. माझ्या सामाजिक कॅलेंडर आहे एक वेगळ्या प्रकारचे ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे. त्याऐवजी सेटिंग सह आपण एक तारीख एक वेळी, कंपनी वेळापत्रक घटना मध्ये शहरात सुमारे देश आहे. सदस्य जे जे निवडू ते उपस्थित राहू इच्छित एक मजेशीर मार्ग पूर्ण करण्यासाठी नवीन लोक आणि नवीन अनुभव आहे. सामन्यात सर्वात मोठा आणि सर्वोत्तम-ज्ञात ऑनलाइन डेटिंगचा साइट युनायटेड स्टेट्स मध्ये. हे आहे मदत करत आहेत एकेरी शोधण्यासाठी भागीदार असल्याने, ते आता करते लोक प्रती देश साइट्स मध्ये विविध भाषांमध्ये. लग्ने जुळवणारा, मध्ये सुरू केली आहे, सर्वात जुनी एक आहे. कंपनी हेतू आहे वापरकर्ते आणि जुन्या. ठीक आहे कामदेव एक मुक्त साइट देते की सदस्य क्षमता सुधारणा करण्यासाठी त्यांचे अनुभव सदस्यता प्रिमियम सदस्यत्व. निर्माण, साइट करते लाखो सदस्य माध्यमातून एक अद्वितीय प्रोफाइल स्वरूप आणि पर्यायी प्रश्न आणि उत्तर विभाग. आहे सर्वात मोठी डेटिंगचा साइट विशेषत सज्ज दिशेने दीर्घकालीन संबंध आणि लग्न मनाचा एकेरी. नवीन विवाह प्रत्येक दिवशी यूएस मध्ये आहे. सकारात्मक एकेरी अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट एकेरी कोण आहे सकारात्मक चाचणी एक लैंगिक संबंधातून पसरणारे रोग आहे. सोबत डेटिंग घटक, सकारात्मक एकेरी सक्रिय समर्थन गट आणि शैक्षणिक संसाधन तो सदस्य आहे. धोकादायक आहे एक मोबाइल डेटिंगचा अनुप्रयोग डाउनलोड केला जाऊ शकतो की आणि. तो सध्या सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय डेटिंगचा अनुप्रयोग सह ऑनलाइन प्रती दशलक्ष डाउनलोड. तो अत्यंत लोकप्रिय वैशिष्ट्य आहे. मध्ये स्थापना केली, हृदय बाजार आहे एक ऑनलाइन संभाव्य भागीदार. त्यांचे प्राथमिक व्यासपीठ होस्ट केलेले आहे वेब वर पण प्रवेश. ते करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांच्या ऑनलाइन डेटिंगचा, साइट शक्य तितक्या सुरक्षित करून घेऊन बाहेर पार्श्वभूमी धनादेश सर्व अर्जदारांना. या ख्रिश्चन डेटिंग साइट वर लक्ष केंद्रीत सामने एकच शेअर कोण पुरुष आणि स्त्रिया समान विश्वास आणि विश्वास. साइट वैशिष्ट्ये वैयक्तिकृत प्रोफाइल आणि प्रगत संवाद साधने मदत करण्यासाठी सदस्य स्वरूपात अर्थपूर्ण क��ेक्शन. मिसळणे, एक सदस्यता सेवा जे वापरकर्त्यांना भरावे एक भाग असल्याचे. हे मूलतः एक सेवा म्हणतात फक्त हाय म्हणा, पण साइट संक्रमित मिसळणे आणि आता कामे अनेक लोकसंख्या एकेरी. कामदेव आहे एक डेटिंगचा साइट देते, की सदस्य शोध हे साइट शोधण्यासाठी संभाव्य भागीदार कोण शेअर करू त्यांच्या समान आध्यात्मिक गरजा आणि इच्छा आहे. तो प्रोत्साहन देते वापरकर्ते निवडू लोक तारीख ऐवजी जुळविली जाऊ शकते त्यांना. रसायनशास्त्र, एक डेटिंगचा साइट भाग आहे की सामना, ऑनलाइन कोणीतरी मीलन करण्यापूर्वी त्यांना. तो प्रती दशलक्ष वापरकर्ते तो ऑनलाइन डेटाबेस आहे. लग्ने जुळवणारा आहे एक डेटिंगचा सेवा कार्य केले आहे पासून. तो लक्ष केंद्रीत एकेरी त्यांच्या आहे आणि सर्व देश आणि हजारो लोक आणि महिला मध्ये, तो डेटाबेस आहे की तो मदत करते जुळण्यासाठी. पूर्ण मध्ये स्थापना केली होती, आणि एक आहे, सर्वात प्रमुख ऑनलाइन डेटिंगचा समुदाय युरोप मध्ये. हे विनामूल्य आहे प्रोफाईल तयार करण्यासाठी आणि ब्राउझ साइट आहे, दहापट लाखो वापरकर्ते शोध संभाव्य तारखा. सकारात्मक एकेरी तयार केला होता, एका हेतू एक सुरक्षित वेबसाइट जेथे लोक जिवंत वी च्या शोधू शकलो मित्र, एक संबंध आहे आणि एक समुदाय आहे. साइट माहिती देते, समर्थन मंच, डेटिंगचा सल्लागार आणि अधिक. हृदय बाजार आहे एक ऑनलाइन समुदाय प्रोत्साहन देते की सुरक्षित ऑनलाइन डेटिंगचा करून सुनिश्चित सर्व अर्जदारांना एक पार्श्वभूमी तपासणे. ते देतात सदस्य प्रोफाइल मदत आणि त्यांना शोधण्यासाठी किमान एक मासिक सामना. माहिती या मार्गदर्शक आहे सामान्य निसर्ग आणि हेतू आहे, फक्त माहितीच्या हेतूने आहे, कायदेशीर नाही, आरोग्य, गुंतवणूक किंवा टॅक्स सल्ला. ग्राहक व्यवहार नाही प्रतिनिधित्त्व करते, अचूकता म्हणून प्रदान केलेली माहिती आणि कोणतेही उत्तरदायित्व गृहीत कोणत्याही नुकसान किंवा तोटा उद्भवलेल्या तो वापर. आमच्या समुदायात सामील व्हा करण्यासाठी —, आठवणे नोटीस बजावली आहे, आणि ब्रँड शिफारसी. आमच्या समुदाय सदस्य आहेत, त्यांच्या खरेदी पेक्षा ग्राहकांना नाही कोण संशोधन खरेदी करण्यापूर्वी. पाहू का. आमच्या समुदायात सामील व्हा करण्यासाठी —, आठवणे नोटीस बजावली आहे, आणि ब्रँड शिफारसी. आमच्या समुदाय सदस्य आहेत, त्यांच्या खरेदी पेक्षा ग्राहकांना नाही कोण संशोधन खरेदी करण्यापूर्वी. पाहू का. आमच्या वृत्तपत्रे आहेत पूर्ण टिपा आणि युक्त्या करण्यासाठी आपण मदत सर्वोत्तम निवडा कंपन्या आपल्या गरजा फिट करण्यासाठी. साइन अप करण्यासाठी खालील सुरु. हार्वर्ड बिझनेस स्कूल पदवीधर, मार्क ब्रुक्स केले आहे, एक तज्ज्ञ इंटरनेट डेटिंगचा व्यवसाय पासून. तो सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुक्स, एक सल्लागार एजन्सी इंटरनेट डेटिंगचा, उद्योग, आणि धावा वैयक्तिक ऑनलाइन पाहण्यासाठी. तो जात एक नवीन मीडिया आणि असू शकते गाठली येथे संलग्न. येथे ग्राहक व्यवहार दोन्ही ग्राहक आणि ब्रँड कृपया कधीही आमच्याशी संपर्क अजिबात संकोच. आम्ही गोपनीयता घ्या गंभीरपणे, कृपया आमच्या गोपनीयता धोरणाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कसे बद्दल आम्ही आपण ठेवा संरक्षित आहे. आपण जबाबदार आहोत स्वत: साठी आणि कृपया लक्षात ठेवा की आपल्या या साइटच्या वापर आसात स्वीकार आमच्या वापर अटी. जाहिराती या साइटवर ठेवलेल्या आहेत आणि नियंत्रित करून बाहेर जाहिरात नेटवर्क. ग्राहक व्यवहार नाही, मूल्यमापन किंवा पुष्टी उत्पादने आणि सेवा जाहिरात. पाहा अधिक माहिती. माहिती आमच्या वेबसाइटवर सामान्य आहे निसर्ग आणि हेतू नाही आहे एक पर्याय सक्षम कायदेशीर सल्ला आहे. ग्राहक व्यवहार नाही प्रतिनिधित्त्व करते, अचूकता म्हणून माहिती येथे प्रदान आणि कोणतेही उत्तरदायित्व गृहीत कोणत्याही नुकसान किंवा नुकसान वापर उद्भवलेल्या त्याचा.\n← गप्पा न करता नोंदणी: नखरा डेटा\nती नाही आहे तयार करण्यासाठी आहे, एक गंभीर संबंध बडीशेप →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/chandpur-tourist-place-in-bhandara-district/", "date_download": "2019-02-18T17:20:56Z", "digest": "sha1:WXZY33YZLJ2FNOQ63IZGWLGTZG5HEX3C", "length": 3661, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "चांदपूर | Chandpur | Tourist Place in Bhandara | m4marathi", "raw_content": "\nचांदपूर, ता. तुमसर जि. भंडारा.\nभंडारा जिल्ह्यातील चांदपूर हे अतिशय प्रसिद्ध व नयनरम्य पर्यटनस्थळ आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात चंद्पुरचा समावेश होतो. चंदपुरात सुफी संत ‘हजरत चांदशाह वली बाबा’ यांची प्रसिद्ध दर्गाह आहे. त्यावरूनच ह्या गावाला चांदपूर असे नाव पडले. चांदपूर हे एक नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे.\nचांदपूरजवळ मिनी दीक्षाभूमीदेखील आहे. चंदपुरात सुंदर असे हनुमान मंदिर व त्याखाली घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करते. चंदपुरात एक प्रसिद्ध जलाशय देखील असून त्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील खूप मोठी आहे. भंडारा शहरापासून चांदपूर ५३ किमी दूर असून तेथे बस किंवा खासगी वाहनातून जाता येते. रेल्वेने जाण्यासाठी तुमसर रोड रेल्वे स्टेशन पर्यंत जाता येते. जवळच नागपूर विमानतळ देखील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/blog/page/3/", "date_download": "2019-02-18T17:13:17Z", "digest": "sha1:VEOAKNNUOYSZV5MRWAKRKOPEEPNOEQUG", "length": 6572, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Blog Archives - Page 3 of 8 - Blog Archives - Page 3 of 8 -", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ‘ई-हेल्थ कार्ड’चे अनावरण\nPosted by mediaone - in Blog, Events, News - Comments Off on मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ‘ई-हेल्थ कार्ड’चे अनावरण\nप्रत्येकाच्या आरोग्याची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी नोंद करणारे भारतातील पहिले ‘ई-हेल्थ कार�\nमराठी चित्रपटात सध्या नवनवे प्रयोग होऊ लागले असून पठडीबाहेरच्या आशयपूर्ण विषयांना प्रेक्षक�\nगोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हाफ तिकीट\nउद्यापासून (३ जून) रंगणाऱ्या गोवा फिल्म फेस्टिव्हलचे वेध आता फेस्टिव्हलप्रेमीना लागले आहेत. य�\n‘झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्डस’चा जल्लोष\n‘मर्डर मेस्त्री’ व ‘श्री बाई समर्थ’ची बाजी विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांचं भरभरून मन�\nक्रांती व सुबोध म्हणतायेत ‘आता होऊ दे खुश्शाल खर्च’\nकिरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी चित्रपटातील प्रमोशनल सॉंग अभिनयातील दमदार कामगिरीनंतर अभिनेत\n‘शेगावीचा योगी गजानन’ झी टॉकीज वर\nरसिकांची अभिरुची लक्षात घेत नानविध मनोरंजक चित्रपटांची मेजवानी देणार झी टॉकीज आता रसिकांना आ\nजावेद जाफरीचं मऱ्हाठमोळं रॅपसॉंग\nनृत्यकौशल्याच्या व अभिनयाच्या अचूक टायमिंगने रसिकांना मनोरंजनाचा आनंद देणारे अभिनेता जावेद\nमराठी चित्रपटांना प्रमोशनचं ‘बिग तिकीट’\nवेगवेगळ्या आशयाचे चित्रपट हे मराठी चित्रपटाचे बलस्थान राहिले आहे. चांगल्या आशयासोबत चित्रपट�\nहरिहरन सांगताहेत ‘एक पहेली जिंदगी की’\nआपल्या जादुई सुरांनी गाण्याचे सोने करणारे गायक हरिहरन यांचं प्रत्येक गाणं हे रसिकांसाठी पर्व\nसंगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on संगीत संशयकल्लोळ नाटकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nविविध रागांमधील सदाबहार नाट्यपदांनी सजलेले संगीत संशयकल्लोळ हे नाटक पुन्हा नव्या रुपात व नव्\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-dalchini-plantation-technology-agrowon-maharashtra-7833", "date_download": "2019-02-18T17:45:48Z", "digest": "sha1:ORH5O47GC5KPYJIJI7LZOMQU4UB2A5CA", "length": 13765, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, dalchini plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nदालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी.\nसलग लागवड करायची झाल्यास १.२५ x १.२५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, एक घमेले शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने खड्डे भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.\nदालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी.\nसलग लागवड करायची झाल्यास १.२५ x १.२५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, एक घमेले शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने खड्डे भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.\nसंपर्क : ०२३५८- २८०५५८\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-september-2018/", "date_download": "2019-02-18T16:10:30Z", "digest": "sha1:UYVRS5VRNFEX7TKKYJKD3CA5NE55KAFD", "length": 14947, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 20 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्र सरकार नवीन सायबर विद्यापीठाची स्थापना करणार आहे. मुख्य उद्दीष्ट म्हणजे सायबर धमक्या कमी करणे आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे किंमत 80 कोटी आहे. ऑनलाइन सायबर हल्ले 3000 व्यावसायिकांना प्रशिक्षित करणार आहेत.\nपंतप्रधान, श्री. नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर 2018 रोजी द्वारका, नवी दिल्ली येथे भारतीय आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन आ���ि एक्सपो सेंटर (आयआयसीसी) साठी पायाभरणी करणार आहेत.\nकेंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी सुरक्षा मंजूरीसाठी ऑनलाइन ‘ई-सहज’ पोर्टल लॉन्च केले आहे.\nउत्तराखंड वर्कफोर्स डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (यूकेडब्ल्यूडीपी) साठी भारताने 74 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या विश्व बँकेसह वित्तपोषण कर्ज करार पर हस्ताक्षर केले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे बांगलादेशचे समीप शेख हसीना यांनी संयुक्तपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बांगलादेश-इंडिया फ्रेंडशिप पाइपलाइनचे अनावरण केले.\nभारत आणि श्रीलंका यांनी मध्य प्रांतमधील डंबुला येथे 5000 मेट्रिक टन तापमान नियंत्रित वेअरहाउस बांधण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच तिहेरीतलाक ला दंडनीय गुन्हा बनविण्यासाठी एक अध्यादेश मंजूर केला आहे.\nप्रख्यात वैज्ञानिक कमलेश नीलकांत व्यास यांना परमाणु ऊर्जा विभाग आणि परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nसाजन भानवाल स्लोव्हाकियाच्या तारानावकातील 77 किलो ग्रॅको रोमन क्लासमध्ये रौप्यपदकासह जुनिअर वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सलग दोन पदक जिंकणारा प्रथम भारतीय ठरला आहे.\n43 व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (टीआयएफएफ) मध्ये दिग्दर्शक’वासन बाला’च्या अॅक्शन थ्रिलर’ मर्द को दर्द नहीं होता’ ने ग्रॉल्श पीपल्स चॉइस मिडनाइट मॅडनेस अवॉर्ड अवॉर्ड जिंकला आहे.\nPrevious (MSSC) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 1500 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिक��\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T16:06:10Z", "digest": "sha1:LF42BY5EWVHC4JYZS7BYKMWZ6FISLU3E", "length": 15258, "nlines": 186, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती\nमुंबईत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबविणार\nमुंबई – सुलभ वाहतुकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.\nपरिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई यांच्यावतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.\nगेल्या तीन वर्षात राज्यातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र, अपघात कमी करण्यासाठी सुधारणेस आणखी वाव आहे. परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी आणखी प्रयत्न व जाणीव जागृती तसेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सीसीटीव्ही नेटवर्क, ई-चलान या उपक्रमामुळे बेशिस्त वाहतुकीवर कारवाई करणे सोपे झाले. तसेच यामुळे लोकांमध्ये धाक बसून वाहतुकीच्या शिस्तीत वाढ झाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे.\nआर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमामातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतूक यांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे पुण्यातील वाहतूक सुधारण्यास अधिक मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nपरिवहन विभागाने राबविलेल्या “नो हॉंकिंग’ उपक्रमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ही एक लोकचळवळ झाली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी स्मार्ट इंटिलिजन्स असलेली यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावरसुद्धा अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा पंधरवडा हा फक्त साजरा न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nआज भाजपा – शिवसेना युती होणार \nव्हेनेझुएलाकडून क्रूड खरेदी करू नका; व्हेनेझुएलाशी मतभेदानंतर अमेरिकेची भारताला सूचना\n#PulwamaAttack ”आम्ही माफही करणार नाही, विसरणार नाही; लवकरच बदला घेऊ” : CRPF\n#PulwamaAttack : ”खून के बदले खून हो” शहीद जवानांच्या पत्नीची मागणी\n#PulwamaAttack : पाक विरोधात भारत सरकारचा मोठा निर्णय\n#PulwamaAttack: दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या : डॉ.मोहन भागवत\nअबाऊट टर्न : इंडियातला भारत\nपंतप्रधान तुमचा मुख्यमंत्री आमचा; युतीसाठी शिवसेनेची नवी अट\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीच��� कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/chingi-and-mangya-jokes-in-marathi/", "date_download": "2019-02-18T16:02:19Z", "digest": "sha1:UULRPWIGBGVPE6JEQ2UIANIAD7ZWWTUX", "length": 2721, "nlines": 82, "source_domain": "m4marathi.com", "title": "चिंगी , मंग्या आणि मोबाईल | m4marathi", "raw_content": "\nचिंगी , मंग्या आणि मोबाईल\nजेव्हा मोबाईलचा नेटवर्क प्रोब्लेम\nचिंगी sms करते : हाय बेबी :*\nमंग्या : हाय जान ………(sending\nचिंगी : आर यु देयर \nमंग्या : yes yes..आहे मि इथे बोल ना …..\nचिंगी : आर यु इग्नोरिंग मि ओर\nमंग्या : हनी..नाही ग, आहे मि इथेच\nचिंगी : इट्स ओवर ..पुन्हा बोलू नकोस तू\nघास खा रहे है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-1-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:27:06Z", "digest": "sha1:VKLZ7CW63XRAICCAFYI3UCMLM7LHUVXR", "length": 10796, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : 1 मे रोजी पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : 1 मे रोजी पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण\nसातारा : महाराष्ट्र राज्याच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री. छत्रपती शाहू क्रिडा संकुल, सातारा येथे दि. 1 मे 2018 रोजी सकाळी 8 वाजता पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिहवन महामंडळ सातारा यांच्यामार्फत जादा स्थानिक बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:18:13Z", "digest": "sha1:X5LSYKAHC66CF4TKR5I3GLSOR66GKOSB", "length": 3398, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "यूएसए व्हिडिओ गप्पा खोली यूएसए कॅम गप्पा मोफत ऑनलाइन गप्पा मारणे यूएसए", "raw_content": "यूएसए व्हिडिओ गप्पा खोली यूएसए कॅम गप्पा मोफत ऑनलाइन गप्पा मारणे यूएसए\nआमच्या गप्पा सेवा देते मजकूर गप्पा सहजगत्या निवडले लोक जगभरातील सर्व खाजगी यूएसए व्हिडिओ गप्पा सर्व खोल्यांमध्ये आहेत. गप्पा फक्त एक क्लिक दूर आहे. नाही नोंदणी आवश्यक आहे वापर करण्यासाठी आमच्या गप्पा सेवा आहे. तसेच, तो वापरण्यासाठी मुक्त आहे. यूएसए, यूके, कॅनडा, मेक्सिको, युक्रेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रोमानिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, टर्की, ऑस्ट्रिया, बेलारूस, बेल्जियम, डेन्मार्क, आयर्लंड, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोलंबिया. सौदी अरेबिया, बहारीन, अर्मेनिया, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, कुवैत, ओमान, कतार, सीरिया, युएई, येमेन, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, केनिया, मॉरिशस, मोरोक्को, नायजेरिया टांझानिया, सुदान, अल्जेरिया. रशिया, भारत, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, जॉर्जिया, तुर्कमेनिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेशिया, जपान, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, व्हिएतनाम आहे.\n← मोफत डेटिंगचा गप्पा खोली जागतिक ऑनलाइन चॅट\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-buy-two-crores-machinery-going-government-dental-college-70377", "date_download": "2019-02-18T17:02:00Z", "digest": "sha1:Z5WLUBPI4B6NYZLFKVKUTKZJRGDP6PFH", "length": 16604, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Buy two crores of machinery for going to government dental college शासकीय दंत महाविद्यालयात होणार पाऊणे दोन कोटींची यंत्र खरेदी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nशासकीय दंत महाविद्यालयात होणार पाऊणे दोन कोटींची यंत्र खरेदी\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nप्रशासकीय मान्यता मिळाली : एमडीएसच्या जागा वाढण्यास मिळणार मदत\nऔरंगाबाद: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या यंत्रखरेदीची रखडलेली प्रशासकीय मान्यता सोमवारी (ता.चार) मिळाली. त्यामुळे यंत्र खरेदीच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वाषिर्क योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यामधून 1 कोटी 76 लाख 58 हजार 680 रुपयांच्या यंत्रखरेदीच्या प्रस्तावाला डेंटल कॉलेजच्या पाठपुराव्यामुळे सोमवारी प्रशासकीय मान्यता मिळाली.\nप्रशासकीय मान्यता मिळाली : एमडीएसच्या जागा वाढण्यास मिळणार मदत\nऔरंगाबाद: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या यंत्रखरेदीची रखडलेली प्रशासकीय मान्यता सोमवारी (ता.चार) मिळाली. त्यामुळे यंत्र खरेदीच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वाषिर्क योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यामधून 1 कोटी 76 लाख 58 हजार 680 रुपयांच्या यंत्रखरेदीच्या प्रस्तावाला डेंटल कॉलेजच्या पाठपुराव्यामुळे सोमवारी प्रशासकीय मान्यता मिळाली.\nगेल्या वीस वर्षांपासून रेंगाळलेला दंतव्यंगोपचार शास्त्र, मुखशल्यचिकित्सा शास्त्राच्या पदव्यूत्तर पदवीचा (एमडीएस) या यंत्रसामुग्रीमुळे सुरु करता येणार आहे. यासाठी लागणारी वातानुकूलित छोटे ऑपरेशन थिएटर तयार आहे. येत्या महिनाभरात डेंटल कॉन्सिल ऑफ इंडियाच्या पथक पाहणी साठी येणार आहे. हि यंत्र आणि उपकरणे लवकर उपलब्ध झाल्यास एमडीएस च्या दोन्ही विभागाला मान्यता मिळू शकते. यामुले प्रत्येकी दोन ते तीन जागा मिळण्या��ा मार्ग सुकर होणार आहे. तसेच या यंत्र सामुग्री मुले सध्या सुरु असलेल्या कृत्रिम दंतशास्त्र विषयातील पदव्यत्तर पदवीच्या विषयातील प्रवेश क्षमता तीन वरून सहा होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती दंत महाविद्यालयाचे डॉ. सुहास खेडगीकर यांनी सकाळ ला दिली.\nसुसज्ज ऑपरेशन थिएटर येणार रुग्णसेवेत\nजिल्हा वर्षीय योजनेतून मिळालेल्या या यंत्र, उपकरणांमुळे चिकित्सालयीन उपचार सुलभतेने व जालंदरीत्या करण्यास मदत होणार आहे. मुखशल्य शास्त्र विभागात माध्यम शस्त्रक्रिया करण्यासाठी उभारलेल्या सुसज्ज वातानुकूलित मायनर ओटीमध्ये या उपकरणांना प्रस्तावित करण्यात आले आहे. अशी माहिती दंत महाविद्यालयाचे डॉ. सुहास खेडगीकर यांनी सकाळ ला दिली.\nदांत महाविद्यालयासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 2017-18 या आर्थिक वर्षात जिल्हा वाषिर्क योजनेतून तीन कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याअनुषंगाने घाटीने चार कोटी दहा लाख रुपयांचा यंत्रखरेदी प्रस्ताव दाखल केला होता. परंतु हा प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळ खात पडलेला आहे. याकडे घाटी प्रशासन लोप्रतिनिधी व अभ्यागत समितीने पाठपुरवण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nसरकारी थकबाकीदार सत्यपाल सिंह मंत्रिमंडळात\nदुर्दैवी अनिता अन् तमीळ अस्मिता...\nधुळे जिल्ह्यात 351 वर्गखोल्या धोकादायक\nएकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू\nमानाच्या बाप्पांचे यंदाही हौदांमध्ये विसर्जन\nभाविकांच्या गर्दीने रस्ते दिसेनासे झाले\n'व्हेंटिलेटर' आणि 'हाफ तिकीट' सर्वोत्कृष्ट चित्रपट\nमतभिन्नता असावी पण मनभेद असू नये : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी #SahityaSammelan\nसत्तेचा माज असलेल्या सरकारला उलथून टाका : भुजबळ\nमहाड : 'शिका संघटित व्हा, असा नारा देण्याऱ्या शाहू फूले आंबेडकरांच्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे. जातीय-धार्मिक तेढ वाढतेय,...\nपंढरपुरात उभारले नवीन प्रेक्षणीय स्थळ\nपंढरपूर : श्री विठ्ठलाची 25 फूट उंचीची भव्य मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या संतकुटी, 23 संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तिचित्रे,...\nज्युलियाचं 'होमकमिंग' (सम्राट फडणीस)\nओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्यमाध्यमां��्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा...\nनववर्षात 'प्रोजेक्ट गोदा'चा नारळ फुटणार\nनाशिक : नाशिकचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गोदावरी नदीला आलेली अवकळा स्मार्टसिटीच्या माध्यमातून दूर केली जाणार आहे. प्रदूषण...\nसायबर सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी \"साय-फाय करंडक\" एकपात्री स्पर्धा\nपुणे : वेगाने वाढणारे सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेची गरज, याबाबत एकांकीकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी क्विक हिल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-rain-jalna-71035", "date_download": "2019-02-18T17:03:27Z", "digest": "sha1:4WOYSURKI2CTRUDS4FXZTFON6VQSZULM", "length": 14787, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news rain in jalna जालना: सात मंडळात 50 मिमीपेक्षा अधिक पाऊस | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nजालना: सात मंडळात 50 मिमीपेक्षा अधिक पाऊस\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nजालना जिल्ह्यात शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यात पाऊस जोरदार बरसला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जालना शहरामध्ये रिमझिम पाऊस सुरु होतो. शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ वाजेपर्यंत मंठा तालुक्यात सर्वधिक ८१ मिमी पासवाची नोंद झाली. तर जालना तालुक्यात ५९.८८ मिमी, बदनापूर ४६.८८ मिमी, अंबड तालुक्यात ९.५७ मिमी, घनसावंगी तालुक्यात २३.२९ मिमी, भोकरदन तालुक्यात २६.६८ मिमी, परतूर तालुक्यात ३०.४० मिमी तर जाफराबाद तालुक्यात १९ मिमी पावसाची नोंद झाली.\nजालना : मागील आठ दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने शुक्रवारी ( ता. आठ) जालना जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. शुक्रवारी (ता. आठ) ते शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तर सात मंडळामध्ये ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. वाघृळ जहागीर, सेलगाव, पांगरी गोसावी या तीन मंडळात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.\nजालना जिल्ह्यात शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यात पाऊस जोरदार बरसला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जालना शहरामध्ये रिमझिम पाऊस सुरु होतो. शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ वाजेपर्यंत मंठा तालुक्यात सर्वधिक ८१ मिमी पासवाची नोंद झाली. तर जालना तालुक्यात ५९.८८ मिमी, बदनापूर ४६.८८ मिमी, अंबड तालुक्यात ९.५७ मिमी, घनसावंगी तालुक्यात २३.२९ मिमी, भोकरदन तालुक्यात २६.६८ मिमी, परतूर तालुक्यात ३०.४० मिमी तर जाफराबाद तालुक्यात १९ मिमी पावसाची नोंद झाली.\nदरम्यान जालना तालुक्यातील वाघृल जहागीर मंडळात १०० मिमी विरेगाव मंडळात ६६ मिमी, सेवली मंडळात ८७ मिमी या तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच बदनापूर तालुक्यातील सेलगाव मंडळात ११० मिमी, मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी मंडळात १२० मिमी, ताळणी मंडळात ९५ मिमी व घनसावंगी तालुक्यातील राजणी मंडळात ९७ मिमी आतिवृष्टीची नोंद झाली आहे.\nतर जालना तालुक्यातील जालना मंडळात ५१ मिमी, विरेगाव मंडळात ६६ मिमी, नेर मंडळात ५५ मिमी, पाचनवडगाव मंडळात ५० मिमी, रामनगर मंडळात ४० मिमी, बदनापूर तालुक्यातील बदनापूर मंडळात ४० मिमी, रोषाणगाव मंडळात ४१ मिमी,बावणे पांगरी मंडळात ४० मिमी, भोकरदन तालुक्यातील भोकरदन मंडळात ४५ मिमी, सिपोरा बाजार मंडळात ६२ मिमी, केदारखेडा मंडळात ५६ मिमी, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी मंडळात ६२ मिमी, मंठा तालुक्यातील मंठा मंडळात ६३ मिमी, ढोसला मंडळात ४६ मिमी पावसाची शनिवारी (ता. आठ) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंद झाली आहे.\nकोसुंबच्या जाधवांनी घेतले स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन\nदेवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गोविंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक...\nविमा योजनेची सोसायटी नको\nमुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटेनेने विरोध केला...\nशेतीसाठी पाणी न वापरण्याचा निर्णय\nखटाव - उन्हाळा सुरू झाला, की पाणीटंचाई जाणवू लागते. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत जनजागृती केली, तरी त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहता नाही. या पार्श्...\nपाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा : राजू शेटटी\nमंगळवेढा : ''दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच��या निवडणूकीत नुसत्या बाता मारल्या गेल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा, त्यानंतर त्यानीच...\nकोण असेल स्वाभिमानीचा प्रबळ उमेदवार\nमंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी...\nपूर्व विदर्भात गारपिटीसह वादळी पाऊस\nनागपूर : गडचिरोली, भंडारा, गोंदियात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले. गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/health-tips-in-marathi/page/3/", "date_download": "2019-02-18T16:03:55Z", "digest": "sha1:MF7BOMRTZBG4SYNIBFHSVWZFSSIAQAEC", "length": 8238, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्य | m4marathi - Part 3", "raw_content": "\nटरबुजची अत्यंत गुणकारी औषध म्हणून देखील या फळाची ओळख आहे. हृदयासाठी उपयुक्त ठरण्यासोबतच वियाग्राचे काही गुणसत्व देखील यामध्ये आहेत. शिवाय टरबुजाच्या बियांमध्ये देखील विविध गुणधर्म असल्याने शरिरासाठी अत्यंत\nसारकॉइडोसिस या आजाराची लक्षणं टी.बी. सारखीच आहेत. बरेचदा तज्ज्ञही लक्षणांवरून रुग्णाला टी.बी. असल्याचंच निदान करतात आणि त्याप्रमाणेच औषधोपचार करतात. कोरडा खोकला, सतत बारीक ताप, हातापायांमध्ये तीव्र वेदना आणि\nहळद हा मसाल्याच्या डब्यातला महत्त्वाचा पदार्थ. हळदीतले औषधी गुण सर्वश्रुत आहेत. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सणवारी अथवा मंगल कार्यामध्ये हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याप्रमाणे जगाच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणात\nआधुनिक जीवनशैलीनुसार हल्ली घर छोटे वा मोठे याला फारसे महत्त्व नसते, तर घरातल्या सुविधा, प्रत्येक सदस्याला मिळणारी स्वतंत्र स्पेस, घराघरात जपला जाणारा जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांची घेण्यात येणारी काळजी,\nबदाम पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक आहे. बदामाने बलवृद्धी होते तसेच बुद्धी कुशाग्र होते. याच बदामाच्या तेलामध्ये अनेक औषधी घटक आढळतात. प्रत्येक ऋतूत बदामाच्या तेलाचा वापर योग्य ठरतो. या तेलात\nपेहराव पारंपरिक , लुक नवा .\nसणांचे दिवस म्हटले की, देवधर्म-पूजाअर्चा, नातेवाईक-मित्रमंडळी यांच्याकडे जाणे येणे आलेच… त्यांच्यासोबतीला असतात विविध रंगांचे पारंपरिक पेहराव… घरातील वडीलधार्या व्यक्तींकडून या गोष्टीची पूर्वीपासून जाणीवपूर्वक जपवणूक केली जात असल्याचे आपल्याला\nव्यायाम म्हटले की काहीजणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे. पोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम\nकरा उपाय शरीरस्वास्थ्यसाठी .\nशरीरस्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी हरतर्हेचे प्रय▪केले जातात. हे करत असतानाच काही छोट्या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाज्या करताना शक्यतो लोखंडी कढईत कराव्यात. त्यामुळे भाज्यांमध्ये लोह उतरते आणि त्याचा\nमहिलांच्या सोळा शृंगारातील आवडता दागिना म्हणजे पैंजण होय. लहानांपासून मोठय़ा मुली व महिलावर्गाला सगळ्यांना हा प्रकार खूप आवडतो. ग्रामीण भागात यालाच तोडे असेही म्हणतात. हिंदू धर्मात या दागिन्याला\nसुंदर दिसण्यासाठी झाडांच्या पानाचा वापर करू नये असे सर्वांना वाटते. पण पाने अतिशय गुणकारी असतात. पाने मिळवण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-18T17:12:10Z", "digest": "sha1:6FTEAIHTEKOVLHPOJZ2WGPPZ3VW5QV67", "length": 6264, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘आसूड’ चित्रपटात नव्या जोडीची नवलाई जोडीची नवलाई - ‘आसूड’ चित्रपटात नव्या जोडीची नवलाई जोडीची नवलाई -", "raw_content": "\n‘आसूड’ चित्रपटात नव्या जोडीची नवलाई जोडीची नवलाई\n‘आसूड’ चित्रपटात नव्या जोडीची नवलाई जोडीची नवलाई\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘आसूड’ चित्रपटात नव्या जोडीची नवलाई जोडीची नवलाई\nमराठी चित्रपट हा कायमच नवनवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या नाविन्यपूर्ण संकल्पना कधी कथेशी, कधी दिग्दर्शनाशी, कधी छायाचित्रणाशी, तर कधी चित्रपटातल्या नायक नायिकांशी संबंधित असतात. नाविन्याचा ध्यास घेतलेल्या मराठी चित्रपटाच्या परंपरेला अनुसरून ‘आसूड’ हा वेगळ्या विषयावरचा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवीन जोडी पडद्यावर झळकणार आहे.\n‘सत्या – 2’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘बॉईज २’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अमित्रीयान पाटील पुन्हा एकदा ‘आसूड’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याने शिवाजी पाटील नावाच्या शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित मुलाची भूमिका साकारली आहे तर ‘मिस इंडिया टुरिझम अॅवॉर्ड’ विजेती रश्मी राजपूत ही अभिनेत्री ‘आसूड’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करीत आहे. मीनल साळवे नावाच्या पत्रकार मुलीची भूमिका तिने या चित्रपटात साकारली आहे. ‘पहिल्यांदाच एकत्र काम करत असूनही आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या भूमिका आणि त्या भूमिकांची गरज ओळखत आम्ही काम केल्यामुळे आम्ही एकमेकांकडून अनेक गोष्टी शिकलो’ अशा भावना अमित्रीयान आणि रश्मीने व्यक्त केल्या.\nप्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा शिवाजी पाटील आणि त्याच्या चळवळीला पाठींबा देत त्याला भक्कम साथ देणारी, पेशाने पत्रकार असलेली मीनल साळवे यांची अनोखी कथा ‘आसूड’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.\nगोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-18T16:02:23Z", "digest": "sha1:335UEJRSQALPIMQD5NUWDIRZHQADULSG", "length": 16503, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "विवाह संस्था आणि आपण… | m4marathi", "raw_content": "\nविवाह संस्था आणि आपण…\nविवाह संस्था आणि आपण…\nआपल्या देशातील विवाह संस्थेच अस्तित्व धोक्यात आलय की काय अस वाटण्याला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन- दिवस उडायला लागलाय. विवाह संस्था अनाहुतपणे आपल्या देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यालाही काही प्रमाणात कारणीभूत ठरू लागलेय हे नक्की. त्यातही स्त्री गुन्हेगारीच प्रमाणही अधिक वाढतय. आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवर्याचा काटा काढण्याचे गुन्हे वाढताना दिसतायत. स्त्रिया एका पुरूषाचाच दुसर्या पुरूषाचा काटा काढण्यासाठी शस्त्रासारखा वापर करता आहेत. पूर्वी पुरूषांच्या विवाह्बाहय संबंधाच प्रमाण अधिक होत पण आता त्यात स्त्रियाही मागे नाहीत आणि आता येथे ग्रामिण आणि शहरी भागातील स्त्रिया असा भेद करण्याचीही गरज उरलेली नाही. स्त्री- पुरूषांच्या विवाह्बाहय संबंध निर्माण होण्याला आता कसलीच सिमा रेषा उरलेली नाही. तीन-चार मुलांची आई असणारी स्त्री ही ह्ल्ली विवाह्बाहय संबंध प्रस्थापित करते ते ही लग्नाला दहा- पंधरा वर्षे झाल्यानंतराही आणि काही ठोस कारण नसताना. मग विवाह संस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होणारच . आपल्या देशातील प्रसामाध्यमे ज्यात टेलिव्हिजनचा विचार करता नियमित दाखविल्या दैनदिन मालिका ज्यात विवाहबाहय संबंध, विवाह्बाहय प्रेमप्रकरणं ती ही स्त्री-पुरूष दोहोंचीही मोठ्या प्रमाणात दाखविली जातात. त्याचा बळी मोठ्या प्रमाणात स्त्रियाच ठरतात त्यात मोठया प्रमाणात विवाहीत मध्यमवर्गीय स्त्रियांचा भरणा अधिक असतो. या मालिकातील स्त्री पात्रांचे गुण उचलता उचलता त्या त्यांच्यातील दुर्गुण ही उचलू लागतात. विवाह्बाहय संबंध प्रस्थापित करण आणि ते समाजापासून लपवून ठेवण फार सोप्प असत असा गैरसमजही त्यामुळे कित्येकांचा झालेला दिसतो.\nआपल्य देशात स्त्री-पुरूष समानता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. पण ती प्रत्यक्षात येईल त्यानंतर विवाह्संस्थेच अस्तित्व लयाच्या दिशेने प्रवास सुरू करेल की काय अशी भिती आताच वाटू लागलेय. आपल्या देशातील विवाह संस्था ही त्याग, समर्पण, आणि विश्वास यांच्या पायावर उभी होती आणि आहे तो पायाच जर नाहीसा झाला तर विवाह संस्था नष्ट व्हायला वेळ तो किती लागणार. पूर्वी जर एखाद्याची बायको पर पुरूषासोबत पळून गेली, कोणा स्त्री –पुरूषांचे विवाह्बाहय संबंध असतील, कोणाचा काडीमोड झाला तर ते समाजात चर्चेचा विषय ठरत पण आता तस काहीच होत नाही याचा अर्थ समाजालाही आता या गोष्टी सरावाच्या झाल्यात. भविष्यात समलिंगी संबंध ठेवणारयांच्या बाबतीत ही समाज असाच उदासिन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह संस्था विनाकारण निरपराधी माणसांचा बळी घेण्याला कारणीभूत ठरण्यापेक्षा ती अस्तित्वात नसलेलीच बरी या मतापर्यत काही लोक पोह्चल्याची शक्यता ही नाकारता येत नाही. उच्चवर्गाने तर विवाहाच अस्तित्व कधीच नाकारलय , मध्यमवर्ग विवाह संस्था प्राणपणाने जोपासतोय आणि सर्वात खालच्या स्थराला त्याच्याशी फारस काही देणघेण नाही कारण आपल्या पोटाची खळ्गी भरण्यापलिकडे बाकीच्या गोष्टींना त्यांच्या आयुष्यात फारस महत्वच नसत. विवाह संस्था आपल्या देशात अजून किती वर्षे तग धरून उभी राहील यावर आताच प्रश्न चिन्ह निर्माण झालय की काय अशी भिती वाटू लागलेय.\nलेखक – निलेश बामणे\nविवहित पुरूषांच्या वाढत्या आत्महत्या…\nसमलिंगी संबंध आणि आपण…\nविवाह संस्था आणि आपण…\nआपल्या देशातील विवाह संस्थेच अस्तित्व धोक्यात आलय की काय अस वाटण्याला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन- दिवस उडायला लागलाय. विवाह संस्था अनाहुतपणे आपल्या देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यालाही काही प्रमाणात कारणीभूत ठरू लागलेय हे नक्की. त्यातही स्त्री गुन्हेगारीच प्रमाणही अधिक वाढतय. आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवर्याचा काटा काढण्याचे गुन्हे वाढताना दिसतायत. स्त्रिया एका पुरूषाचाच दुसर्या पुरूषाचा काटा काढण्यासाठी शस्त्रासारखा वापर करता आहेत. पूर्वी पुरूषांच्या विवाह्बाहय संबंधाच प्रमाण अधिक होत पण आता त्यात स्त्रियाही मागे नाहीत आणि आता येथे ग्रामिण आणि शहरी भागातील स्त्रिया असा भेद करण्याचीही गरज उरलेली नाही. स्त्री- पुरूषांच्या विवाह्बाहय संबंध निर्माण होण्याला आता कसलीच सिमा रेषा उरलेली नाही. तीन-चार मुलांची आई असणारी स्त्री ही ह्ल्ली विवाह्बाहय संबंध प्रस्थापित करते ते ही लग्नाला दहा- पंधरा वर्षे झाल्यानंतराही आणि काही ठोस कारण नसताना. मग विवाह संस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होणारच . आपल्या देशातील प्रसामाध्यमे ज्यात टेलिव्हिजनचा विचार करता नियमित दाखविल्या दैनदिन मालिका ज्यात विवाहबाहय संबंध, विवाह्बाहय प्रेमप्रकरणं ती ही स्त्री-पुरूष दोहोंचीही मोठ्या प्रमाणात दाखविली जातात. त्याचा बळी मोठ्या प्रमाणात स्त्रियाच ठरतात त्यात मोठया प्रमाणात विवाहीत मध्यमवर्गीय स्त्रियांचा भरणा अधिक असतो. या मालिकातील स्त्री पात्रांचे गुण उचलता उचलता त्या त्यांच्यातील दुर्गुण ही उचलू लागतात. विवाह्बाहय संबंध प्रस्थापित करण आणि ते समाजापासून लपवून ठेवण फार सोप्प असत असा गैरसमजही त्यामुळे कित्येकांचा झालेला दिसतो.\nआपल्य देशात स्त्री-पुरूष समानता प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. पण ती प्रत्यक्षात येईल त्यानंतर विवाह्संस्थेच अस्तित्व लयाच्या दिशेने प्रवास सुरू करेल की काय अशी भिती आताच वाटू लागलेय. आपल्या देशातील विवाह संस्था ही त्याग, समर्पण, आणि विश्वास यांच्या पायावर उभी होती आणि आहे तो पायाच जर नाहीसा झाला तर विवाह संस्था नष्ट व्हायला वेळ तो किती लागणार. पूर्वी जर एखाद्याची बायको पर पुरूषासोबत पळून गेली, कोणा स्त्री –पुरूषांचे विवाह्बाहय संबंध असतील, कोणाचा काडीमोड झाला तर ते समाजात चर्चेचा विषय ठरत पण आता तस काहीच होत नाही याचा अर्थ समाजालाही आता या गोष्टी सरावाच्या झाल्यात. भविष्यात समलिंगी संबंध ठेवणारयांच्या बाबतीत ही समाज असाच उदासिन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह संस्था विनाकारण निरपराधी माणसांचा बळी घेण्याला कारणीभूत ठरण्यापेक्षा ती अस्तित्वात नसलेलीच बरी या मतापर्यत काही लोक पोह्चल्याची शक्यता ही नाकारता येत नाही. उच्चवर्गाने तर विवाहाच अस्तित्व कधीच नाकारलय , मध्यमवर्ग विवाह संस्था प्राणपणाने जोपासतोय आणि सर्वात खालच्या स्थराला त्याच्याशी फारस काही देणघेण नाही कारण आपल्या पोटाची खळ्गी भरण्यापलिकडे बाकीच्या गोष्टींना त्यांच्या आयुष्यात फारस महत्वच नसत. विवाह संस्था आपल्या देशात अजून किती वर्षे तग धरून उभी राहील यावर आताच प्रश्न चिन्ह निर्माण झालय की काय अशी भिती वाटू लागले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-18T17:04:33Z", "digest": "sha1:ARVLIDF22GFO5VCP5DWWKDGLPI4DHWC6", "length": 6964, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "RAJA - (राजा) - RAJA - (राजा) -", "raw_content": "\nआजकाल रुपेरी पडद्यावर मराठी चित्रपटांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय ‘राजा’चित्रपटातून आपल्यासमोर येत आहे. आयुष्यात प्रत्येकजण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडत असतो. वाटेत येणाऱ्या अडीअडचणींना पार करीत यशापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत असतो. याच धडपडीची कथा दाखवताना प्रेमाची गोष्ट उलगडणारा राजा हा संगीतमय चित्रपट २५ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ चे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मीती केली असून दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांचे आहे.\nया चित्रपटाची कथा राजाच्या आयुष्यातील अनेक चढ–उतारांभोवती फिरते. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ची कथा सादर केली आहे. सुपरस्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक ब-या वाईट प्रसंगांना सामोरं जाणाऱ्या राजाला कोणाची साथ मिळते व या साथीने त्याचे स्वप्न पूर्ण होणार की त्याला वेगळीच कलाटणी मिळणार व या साथीने त्याचे स्वप्न पूर्ण होणार की त्याला वेगळीच कलाटणी मिळणार हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. राजाच्या संगीतमय प्रवासाची कथा हा चित्रपट मांडतो.\nया चित्रपटाचे संगीत विविध संगीत शैलींचा अनोखा अनुभव देणारा असणार आहे. वलय मुळगुंद, मिलिंद इनामदार, केदार नायगांवकर यांच्या लेखणीने सजलेल्या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. गावचा राजा, झन्नाटा, हंडीतला मेवा, जो बाळा जो जो रे,याद तुम्हारी आये, दगडाचे मन, हे मस्तीचे गाणे, आज सुरांना गहिवरले अशा वेगवेगळ्या जॉनरच्या आठ सुमधुर गाण्यांचा नजराणा यात आहे. सुखविंदर सिंग, शान, उदित नारायण या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ चौघुले, उर्मिला धनगर, सायली पडघन यांनी यातील गाणी गायली आहेत.\nचित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे या नव्या चेहऱ्यांसोबत शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, ���िनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन दामोदर नायडू याचं आहे. निर्मिती व्यवस्थापक पूनम घोरपडे तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आहेत. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून रंगभूषा शरद सावंत यांनी केली आहे.\nप्रवीण काकड निर्मित आणि शशिकांत देशपांडे दिग्दर्शित संगीतमय चित्रपट ‘राजा’ २५ मे ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/homemade-beauty-tips-for-glowing-skin-in-marathi/", "date_download": "2019-02-18T17:05:38Z", "digest": "sha1:DHXDICH5H7NMF6CNPBDKNTGKROJLTGIG", "length": 6837, "nlines": 69, "source_domain": "m4marathi.com", "title": "नितळ कांती व त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या | m4marathi", "raw_content": "\nनितळ कांती व त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\n१) नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे . चनाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे .\n२) दुध पावडर १ टेबल स्पून , मध २ टेबल स्पून , १ चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा , मान , उरल्यास हाताला चोळून लावावी . वाळल्यानंतर धुऊन टाकावी .\n३) कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी . त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे . हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे .\n४) ओली हळद व मोहरी वाटून दररोज Black हेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावे . हळू-हळू Black हेडस कमी होतात .\n५) ओटचे पीठ , चंदनाचे चूर्ण , १ टेबल स्पून ओट व १/४ टेबल स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावे . थोडया वेळाने धुऊन टाकावे . कच्च्या बटाट्याचे पातळ चकत्यांसारखे कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे . नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा . चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो . ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी ही कृती उपयोगी आहे .\n६) १ टेबल स्पून ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ५ ते १० थेंब टाकून चेहऱ्यावर लावावे . मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे . तोंड धुतल्यावर ग��लाब पाणी चेहऱ्याला लावावे . त्वचा मृदू होते . ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी ही कृती लाभदायक आहे .\n७) १ लिंबू , १ अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे . साधारण वीस मिनिटांनी धुवावे .\n८) त्वचा मृदू , मुलायम , स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा .\n९) त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते . त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्चरायझर टिकवणे असे म्हणतात . घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्चरायझर करून त्वचेला चमक आणता येते .\n१०) बाजारात जोजोबा नावाचे तेल मिळते , त्याचे चार-पाच थेंब , तेवढेच खोबऱ्याचे तेल व गुलाबपाणी एकत्र करावे . चेहरा धुतल्यावर वरील मिश्रण चेहऱ्यावर लावावे . त्वचेला आर्द्रता तर मिळतेच , शिवाय एक मोहक , दीर्घकाळ रेंगाळणारा सुगंध मिळतो .\nचेहरा नेहमी तजेलदार राहण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-27-november-2018/", "date_download": "2019-02-18T17:08:12Z", "digest": "sha1:3M6634FJGA5XK3XFNCIZ3VHW4EJHT4WV", "length": 14166, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 27 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nनॅशनल हेल्थ एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आयुषम भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झाल्याच्या दोन महिन्यांनंतर गुजरात या योजनेअंतर्गत सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या यादीत प्रथम स्थानी आहे.\nमार्च-अखेरीस सरकारी मालकीच्या बँकांमध्ये भारतीय सरकार 42,000 कोटी रुपयांचा भांडवलाची भर घालत आहे आणि पुढील रक्कम डिसेंबर 2018 पर्यंत जाहीर होईल, असे वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.\nनिवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पुढील 2 डिसेंबर रोजी ते पुढील सीईसी म्हणून प्रभारी होतील.\nव्हाट्सएपचे मुख्य बिझनेस ऑफिसर नीरज अरोरा यांनी कंपनीत 7 वर्षानंतर पदावरून राजीनामा दिला आहे.\nउत्तराखंड सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर देहरादून विमानतळ (जॉली ग्रांट विमानतळ) चे नाव बदलण्याचे ठरविले आहे.\n26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला गेला.\nनॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) इनसाईट स्पेसक्राफ्ट जवळजवळ 7 महिने, 458 दशलक्ष-किलोमीटरचे प्रवासानंतर आणि लाल ग्रहांच्या वातावरणाद्वारे 6.5-मिनिटांचे पॅराच्युटेड बेट तयार केल्यानंतर मंगळावर आले.\nसी. ए. भवानी देवी ऑस्ट्रेलियातील कॅनबरा येथे झालेल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय ठरली आहे.\nअनुभवी कन्नड अभिनेता आणि माजी कॅबिनेट मंत्री एम. एच. अंबरीश यांचे निधन झाले आहे. ते 66 वर्षांचे होते.\nमाजी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री के. के. जाफर शरीफ यांचे निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते.\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बां��काम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T16:55:50Z", "digest": "sha1:7EI2IY74GMUGRWDFR7LOTAJU3RUYE2LW", "length": 13264, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धक्कादायक ! आंध्र सरकारने केला लाखो लोकांचा आधार डेटा सार्वजनिक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n आंध्र सरकारने केला लाखो लोकांचा आधार डेटा सार्वजनिक\nनवी दिल्ली- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भोंगळ कारभार उघड झाला आहे. आंध्र प्रदेशातल्या मनरेगा योजनेत नोंद असलेल्या जवळपास 89 लाख लोकांचा आधार डेटा आंध्र सरकारकडून सार्वजनिक केल्याची माहिती समोर येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी वृत्त दिले आहे.\n26 एप्रिल रोजी सकाळी हैदराबादेतल्या इंटरनेट सुरक्षा संशोधक कोडाली श्रीनिवास यांनी आधार नंबर लीक झाल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच साइटवरून त्या नंबरांना ब्लर करण्यात आले. आंध्र प्रदेशात बेनिफिट डिस्बर्समेंट पोर्टल(बीडीपी) मनरेगाशी संबंधित लोकांची मजुरी, सोशल सिक्युरिटीसह पेन्शनचा हिशेब ठेवते. राज्यातील 89 लाख 38 हजार 138 लोकांनी स्वतःचा आधार नंबर या योजनेबरोबर जोडला आहे. या सर्व लोकांचे नाव, गावाचे नाव, जॉब कार्ड नंबर, आधार नंबर वेबसाइटवर टाकण्यात आले आहेत. जवळपास या योजनेत 1 कोटी 2 लाख लोकांनी सहभाग नोंदवला आहे.\nदरम्यान, राज्याचे प्रधान सचिव विजयानंद यांनी हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून होणा-या डेटा लीक प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनाही या गोष्टीची माहिती न��ही. परंतु आधार डेटा बीडीपीवर उपस्थित आहे. विजयानंद यांच्या मते, राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशमध्ये सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटरही सुरुवात करण्यात आली आहे. एका आठवड्यात सर्वकाही सुरळीत होणार असून, आम्ही पूर्णतः सावधानता बाळगली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंसेचा ‘तो’ व्हिडीओ हटविण्यासाठी गुगलला पत्र : राजस्थान सरकारची कोर्टात माहिती\nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nतृणमूल आमदाराच्या खुनातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती\nआसामला दुसरे काश्मीर बनू दिले जाणार नाही\nशहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला सिद्धू गैरहजर\nभारताच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास मोदी सरकारला अपयश -मनमोहनसिंग\nमोदींना इतके खोटे बोलण्याचे धाडस कोठून येते – तेजस्वी यादव\nचौकीदार चोर नव्हे, प्रामाणिक – राजनाथसिंह\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 ��ेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E/", "date_download": "2019-02-18T16:01:43Z", "digest": "sha1:M5CIZ656TSWWESOW4W2E23WLJ4CDDYJH", "length": 15157, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बना सोशल मीडिया तज्ज्ञ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबना सोशल मीडिया तज्ज्ञ\nसध्याच्या मोबाइलच्या विश्वात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या साधारण 50 टक्के लोकांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. यातील अनेक जण त्यांचा बहुमूल्य वेळ सोशल मीडियावर व्यतीत करतात. आजच्या काळात उत्पादक कंपन्यानही एखाद्या उत्पादनाचे लॉन्चिंग, बिझनेस मार्केटिंग यासोबतच बिझनेस कम्युनिकेशन आणि रिसर्च यासारखे काम सोशल मीडियाच्यामाध्यमातून करत आहे.\nत्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडिया जर तुमची पॅशन असेल तर तुम्ही देखील यामध्ये करिअर करू शकता. यासाठी गरज आहे ती केवळ काही कौशल्ये विकसित करण्याची. अशी कौशल्ये असणाऱ्या उमेदवाराला गूगल, फेसबूक, लिंक्डइन आणि ट्विटर यांसह अनेक इलेक्टॉनिक्स कंपन्या, आयटी क्षेत्रात कामाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.\nपात्रता – या क्षेत्रामध्ये येण्यासाठी विशिष्टि शैक्षणिक पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी यामध्ये करिअर करू शकतो. यामध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन स्कील चांगले असले पाहिजे. या क्षेत्रात क्लायंट सोबत रायटिंगमध्ये डिल केली जाते त्यामुळे तुमच्याकडे रायटिंग स्कील्स असणे गरजेचे आहे. डिजिटल मीडियातील सोशल मीडिया, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनस, ई-मेल मार्केटिंग, मोबाइल मार्केटिंग, एफिलिएटेड मार्केटिंग यांची माहिती असणे गरजेच आहे.\nकामाचे स्वरूप – सोशल वेबसाईट्सच्या माध्यामातून एखादी वस्तू अथवा सेवा यांची प्रसिद्धी करून ती लोकप्रिय बनवण्याचे काम या क्षेत्रातील उमेदवारांना पार पाडावे लागते. यासाठी एखादी कंपनी तुम्हाला चांगला परतावा देऊ शकेल.\nयेथे आहे नोकरीची संधी – ज्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी दुसऱ्या कंपन्यांसाठी काम करतात अशा ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. याखेरीज अनेक कंपन्या स्वतःच डिजिटल मार्केटिंगसाठी तज्ज्ञांची निवड करतात. ई-कॉमर्स, एफएमसीजी, मीडिया, आयटी, ट्रॅव्हल, फायनान्स, बॅंकिंग यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया तज्ज्ञांची मागणी असते.\nत्याशिवाय आज अनेक कंपन्या सोशल मीडिया स्पेशालिस्ट हायर करत आहेत. या तज्ज्ञांकडून सोशल साइट्सवर प्रॉडक्ट लॉंचिंग, ग्राहकांसोबत चर्चा करणे आणि संशोधन करणे यासारखे काम केले जाते. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथे या क्षेत्रामध्ये चांगल्या संधीसाठी आहेत. सुरुवातीच्या काळात उमेदवारांना साधारण 15 ते 20 हजार वेतन मिळू शकते.\nसर्टिफाइड डिजिटल मार्केटिंग मास्टर कोर्स\nसर्टिफिकेशन प्रोग्राम इन डिजिटल मार्केटिंग\nप्रोफेशनल डिप्लोमा इन सोशल मीडिया मार्केटिंग\nप्रोफेशनल डिप्लोमा इन सर्च मार्केटिंग\nप्रोफशनल डिप्लोमा इन मोबाइल मार्केटिंग\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यभरात 10 हजार रिक्त पदांची भरती\nदक्षिण पूर्व रेल्वे : ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1785 जागांसाठी भरती\nचीप डिझायनिंगची वेगळी वाट…\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%A2%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T17:30:22Z", "digest": "sha1:LD6CUV4477NSKQ2WOTZVGHBMLIQZE3ZP", "length": 9228, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "ढोलताशाच्या गजरात श्रींचे विसर्जन | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri ढोलताशाच्या गजरात श्रींचे विसर्जन\nढोलताशाच्या गजरात श्रींचे विसर्जन\nसाक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल साक्री येथे शनिवार दि. २२ रोजी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनासाठी सत्यनारायणाची पुजा शाळेचे व्यवस्थापक वैभव सोनवणे, सरिता सोनवणे या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती विसर्जनानिमीत्त सर्व शुक्रवारी महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पालकांसाठी मोदक डिश डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यामध्ये माधुरी पवार, रोहिणी सोनवणे, मनिषा काकुस्त, प्रिया भदाणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच, गणेशोत्सवातील दहा दिवसात शाळेअंतर्गत माळ डेकोरेटीव स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात नर्सरी – अजिंक्य देसले, शौर्य सोनवणे, वेद अहिरे, अनुश्री देशमुख, निधी सदर. युकेजी गोल्ड – धैर्या शेवाळे/ हितार्थ सोनवणे, प्रांजल नांद्रे / सिद्धांत जाधव, आरोही देवरे. युकेजी डायमंड – देवेश गवळे / पार्थ कांकरिया, निरज सोनवणे / पार्थ सोनवणे, विश्वजीत सोनवणे. युकेजी लोटस – शिवाजी सोनवणे / हर्षाली सोनवणे, आर्यन भदाणे, राजश्री अहिरराव, योगीराज सोनवणे, वैधवी भामरे. युकेजी रोझ – आरव देसले / प्रणित बागुल, रोहित पवार / अनामिका देसले, तनिष्का सोनवणे / रिषभ बारसे, चैतन्या शिंदे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.\nत्यानंतर, ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गुलाल उधळून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. अशा घोषणा देत श्रींना निरोप देण्यात आला. यावेळी, स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्यासह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नृत्य सादर केले. यावेळी, शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन\nNext articleनरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार – राहुल गांधी\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T16:52:00Z", "digest": "sha1:IX7Z22TOLBNFV2KC46MT5GQ3FPD3ZIT2", "length": 19067, "nlines": 194, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ध्यास… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलातूर जिल्ह्यातील उदगीर या गावी लालबहादूर शास्त्री विद्यालयात रमाकांत बनशेळकीकर हे शिक्षक अध्यापन करीत होते. एके दिवशी ते पाचवीच्या वर्गावर गेले. तर मुले ओरडून म्हणाली, “सर, गोष्ट सांगा.’ बेनशेळकीकर सर त्या वर्गाला शिकवत नव्हते, पण जादा तास दिल्यामुळे ते त्या वर्गावर शिकवायला आले होते आणि मुलांना माहीत होते की बनशेळकीकर सर छान गोष्ट सांगतात. म्हणून मुलांनी गिल्ला केला. आग्रह करून गोष्ट सांगायला लावली.\nसरांनी मुलांना अब्राहम लिंकनची चरित्रकथा सांगितली. तसेच अब्राहम लिंकनने त्याच्या मुलाला शिकवणाऱ्या हेडमास्तरास पाठविलेले पत्रही उद्धृत केले. त्या पत्रातील सारांश सांगितला. ते पत्र प्रा. वसंत बापट यांनी मराठीत अनुवादित केले आहे. बनशेळकीकर सर पत्र वाचून दाखवत होते आणि मुले तन्मयतेने ऐकत होती.\nसगळीच माणसे न्यायप्रिय नसतात\nहे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी\nमात्र त्याला हे देखील शिकवा\nअसतो एक साधुचरित पुरुषोत्तमही\nस्वार्थी राजकारणी असतात जगात\nतसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही\nगोष्ट संपली. तास संपल्याचा टोल पडला. सर वर्गाबाहेर आले. तर पाठीमागून एक हाक कानावर आली. ती प्राजक्त कोंगे नावाच्या विद्यार्थ्याची हाक होती. तो सरांजवळ आला आणि म्हणाला, “”सर, गोष्ट छान होती. मला आवडली. पण सर, अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव तुम्ही सांगितले नाही. त्या मुलाचे नाव काय\nसर नम्रपणे म्हणाले, “”आता मला नाव माहीत नाही. पण शोध घेऊन मी तुला दोन दिवसात सांगतो.”\nमुलगा खूश होऊन वर्गात परतला. पण सरांच्या मनात विचारचक्र सुरू झालं. खरंच अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव काय असेल त्या नावाचा शोध घेतल्याशिवाय गोष्ट पूर्ण होणार नाही.\nमग सर तसेच ग्रंथालयात गेले. रमेश कुलकर्णी नावाच्या ग्रंथपालांना म्हणाले, “”मी सातवीच्या वर्गाचा तास घेऊ�� येतो. तोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी अब्राहम लिंकन यांच्या जीवनावरील पुस्तके काढून ठेवा.”\nसर सातवीच्या वर्गात आले. पण अब्राहम लिंकनचे पोर त्यांची पाठ सोडेना. तास संपताच ते ग्रंथालयात आले. तर ग्रंथपालांनी काढून ठेवलेली पुस्तके चाळली. तरी त्यात अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडेना. शेवटी शाळा सुटली. ग्रंथपाल जायच्या तयारीला लागले. तेव्हा बनशेळकीकर सरांनी त्यांची अडचण सांगितली. त्यांच्या विनंतीवरून ग्रंथपाल थांबले. दोघांनीही रात्री सात वाजेपर्यंत अनेक पुस्तकांचा धांडोळा घेतला. पण अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडेना. मग सर खिन्न मनाने घरी आले. तेवढ्यात त्यांच्या मनात एक कल्पना आली. ते गावातल्या कॉलेजच्या ग्रंथपालाकडे गेले. त्यांची अडचण सांगितली. योगायोगाने या ग्रंथपालांचा मुलगाही लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिकत होता. शिवाय सरांची अभ्यासू वृत्ती, विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा तृप्त करण्याची तळमळ पाहून त्यांनीही सहकार्य केले. मग सर आणि कॉलेजचे ग्रंथपाल निरणे रात्री ग्रंथालयात गेले. निरणे सर एकेक पुस्तक काढून देत होते आणि बनशेळकीकर सर अधाशासारखे त्या पुस्तकांवर तुटून पडत होते. बारकाईने वाचत होते. अखेर एका पुस्तकात अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडले. त्यात लिहिले होते, “”अब्राहम लिंकन यांना एकूण चार मुले होती. पण त्यातील तीन मुले देवाघरी गेली. एकच मुलगा जगला. त्याचे नाव रॉबर्ट होते.”\nअब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव सापडले आणि सरांना अतिशय आनंद झाला. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. सर तडक प्रश्न विचारणाऱ्या प्राजक्त कोंगेच्या घरी गेले. तर त्याची आई म्हणाली, “”आताच तो जेवण करून झोपलाय.”\nसर म्हणाले, “”त्याला उठवा. माझे काम आहे त्याच्याकडे.”\nत्याच्या आईने प्राजक्तला उठवले. सरांना पाहून त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा सर म्हणाले, “”बाळा, शाळेत तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अब्राहम लिंकनच्या मुलाचे नाव रॉबर्ट होते. आता तू झोप. मीही झोपायला जातो. आज मला शांत झोप येईल.”\nअसं म्हणून सर घरी आले. घडलेली सर्व हकीगत घरच्यांना ऐकवली. जेवण करून ते तृप्त मनाने झोपले. पण ज्या प्राजक्त कोंगेने प्रश्न विचारला तो शांत बसला नाही. अब्राहम लिंकनचे चरित्र त्याच्या मनात पाझरले. रक्तात मुरले. पुढे हा मुलगा शिकून मोठा झाला. उच्च श���क्षणासाठी अमेरिकेत गेला. तेथे त्याला अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सचिवपदाची नोकरी मिळाली. बनशेळकीकर सरांची धडपड आणि अब्राहम लिंकनचे चरित्र प्राजक्त कोंगेला अमेरिकेत घेऊन गेले आणि मराठी झेंडा अमेरिकेत फडकला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कं��स्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2019-02-18T16:53:37Z", "digest": "sha1:BHB5IGBJOTFAPHC4365PXSIE4N74MXC4", "length": 4332, "nlines": 21, "source_domain": "mr.videochat.world", "title": "डाउनलोड डेटिंगचा साइट मुक्त", "raw_content": "डाउनलोड डेटिंगचा साइट मुक्त\nआम्ही केले डेटिंग न करता बांधिलकी सुंदर मुली आणि यशस्वी पुरुष म्हणून जलद शक्य म्हणून. या शक्य झाले योग्य कठोर नियंत्रण मुली, आणि «क्लब» प्रणाली मजबूत लिंग (पुरुष सेवा शुल्क). हे धोरण चेंडू बंद चाहते ‘गप्पा’ आणि आकर्षित करण्यासाठी फक्त संसाधन त्या शोधत रिअल डेटिंगचा आणि डेटिंगचा आहे.\n«स्त्री पुरुष समागम डेटिंगचा,» नाही लपलेले किंवा अनिवार्य सदस्यता. » डेटिंगचा» \n«स्त्री पुरुष समागम डेटिंगचा» पासून सेवा «गरीब प्रकल्प» आधीच सिद्ध डेटिंगचा खरोखर सुंदर महिला शोधत यशस्वी पुरुष इच्छित कोण पैसा खर्च एक सभ्य भेट. विविध मुली देखील म्हणतात ठेवले «स्त्री»आहे.\nआवश्यक प्रायोजक, मित्र, जोडीदार किंवा सोबती संध्याकाळी, वर जाऊ इच्छित तारीख, प्रेम शोधू शोधत एक जिव्हाळ्याचा चकमकीत एक दोन म्हणून, डेटिंग डेटिंग (स्त्री पुरुष समागम डेटिंग) ऑनलाइन डेटिंगचा, प्रेम खेळ, आभासी लिंग, गंभीर किंवा जड संबंध सोयीसाठी एक मनोरंजक व्यक्ती आहे शोधत एक जिव्हाळ्याचा चकमकीत एक दोन म्हणून, डेटिंग डेटिंग (स्त्री पुरुष समागम डेटिंग) ऑनलाइन डेटिंगचा, प्रेम खेळ, आभासी लिंग, गंभीर किंवा जड संबंध सोयीसाठी एक मनोरंजक व्यक्ती आहे निसर्ग संपर्क द्वारे केले जाते फक्त\nआपण एक वकील मोफत प्रेम, पती किंवा पत्नी थकल्यासारखे आहे, आपण करायचे आहे एक प्रकरण बाजूला, मी असे वाटते की, आपल्या प्रिन्स किंवा मुलगी तुम्ही अजूनही कुठेतरी बाहेर तेथे आहे, पण एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग देते मजा भौगोलिक, आपण नाही नंतर डाउनलोड करा «लिंग डेटिंगचा»\nपाठवा संदेश, फोटो शेअर करा तुमच्या सर्व ��च्छा आणि अंमलबजावणी, त्यांना जीवन शोधू, जोडप्यांना आपले शहर.\nअर्ज चिन्ह होऊ करणार नाही, इतर अनावश्यक प्रश्न; प्रवेश अनुप्रयोग द्वारे संरक्षित केलेला आहे एक कोड-.\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8-4/", "date_download": "2019-02-18T17:38:34Z", "digest": "sha1:RDEJFNUEA4PSCPXDPBRA266N5WPAEAUP", "length": 10605, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये शाळेअंतर्गत “रेड कलर डे” आणि कविता गायन स्पर्धा संपन्न | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये शाळेअंतर्गत “रेड कलर डे” आणि कविता गायन स्पर्धा...\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये शाळेअंतर्गत “रेड कलर डे” आणि कविता गायन स्पर्धा संपन्न\nपिंपळनेर – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये शाळेअंतर्गत रेड कलर डे आणि कविता गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. व्यवस्थापक राहुल पाटील यावेळी उपस्थित होते.\nसरस्वती प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनिता पाटील यांनी लाल रंगाचे महत्व विषद केले. अर्चना मॅडम यांनी रेड रेड ॲपल ही कविता विद्यार्थ्यांकडून सादर करून घेतली. इयत्ता २ रीची विद्यार्थीनी प्राची शिंदे, इ.३ री चा विद्यार्थी चैतन्य दाभाडे यांनी रेड डे बद्दलची माहिती दिली.\nयुकेजीच्या शिक्षीका अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून रेड डे निमित्ताने फुलपाखराचे चित्र काढून त्यात लाल रंग भरण्याचा उपक्रम राबविला. पहिलीच्या शिक्षीका अर्चना देसले यांनी लाल रंगाचे मुखवटे विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले. इ. २ रीच्या शिक्षीका आश्विनी पगार यांनी स्ट्रॉबेरी चित्र काढले. तसेच, इ. ३ रीच्या शिक्षीका पूनम बिरारीस यांनी रांगोळीच्या माध्यमातून लाल रंगाच्या वस्तू / चित्र बनवून घेतले. एलकेजीच्या शिक्षीका कृषाली भदाणे यांनी सफरचंदाचे चित्र काढले. नर्सरीच्या शिक्षीका निलीमा मॅडम यांनी टोमॅटो चित्रात रंग भरण्याची स्पर्धा घेतली. दरम्यान, प्राचार्या वैशाली लाडे यांनी लाल रंगाचे महत्व विषद केले. लाल रंग हा प्राथमिक रंगाचा आहे. प्रेमाचा व सौभाग्याचा, क्रोध दर्शविणारा रंग म्हणून त्याची ओळख असल्याचे त्यांनी सां��ितले.\nदरम्यान, रेड डे निमीत्ताने कविता स्पर्धा पार पडली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रेड डे च्या शुभेच्छा देणारे चित्र रेखाटण रांगोळीच्या माध्यमातून काढण्यात आले. लाल रंगाच्या विविध वस्तूंची माहिती देणारे चित्र फलकलेखनातून काढण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राचार्य वैशाली लाडे, व्यवस्थापक राहुल पाटील, अनिता पाटील, अर्चना देसले, कृषाली भदाणे, निलीमा देसले, आश्विनी पगार, पुनम बिरारीस, ज्योत्स्ना भदाणे, वर्षा भामरे यांच्यासह माहेश्वरी मॅडम, संगीता कोठावदे, खैरनार, जयेश घरटे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषाली भदाणे यांनी केले. आभार आश्विनी पगार यांनी मानले.\nPrevious articleप्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये “रेड कलर डे” उत्साहात\nNext articleलाल रंगातून ध्येय प्राप्तीसाठी प्रेरणा मिळते – प्रशांत पाटील\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:16:40Z", "digest": "sha1:JIQJB2KHHYN4TVSDIMCXTYFXLS6C45EP", "length": 6613, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "KAY ZALA KALANA - (काय झालं कळंना) - KAY ZALA KALANA - (काय झालं क��ंना) -", "raw_content": "\nप्रेम.. ही सुंदर भावना.\nकुणाला कळलेली, कुणाला न कळलेली.\nकाहींना अलगद सहजपणे स्वर्गसुख देणारी. तर काहींसाठी विरह आणि वेदना देणारी. पहिल्या प्रेमाची तर बातच न्यारी… प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणारा ‘काय झालं कळंना’ हा प्रेमपट येत्या २० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन’ ची प्रस्तुती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे.\nकुणाचं प्रेम अनंत अडचणीतून यशस्वी होतं, तर कुणाला प्रेम मिळतच नाही. प्रेम’ हा मध्यबिंदू ठेवून शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा या चित्रपटातून मांडली आहे. प्रेमासाठी त्याग, संघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या शरद आणि पल्लवी यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेत हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणार हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणार हे दाखवतानाच जगण्याचा नवा अर्थ उलगडून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका आहेत.\nप्रेमकथेला कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.\n‘��ाय झालं कळंना’ हा मराठी चित्रपट २० जुलैला प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:11:28Z", "digest": "sha1:QP4MPB5AESZVGQYOIU4TARGJKBV65OHA", "length": 7004, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘व्हॅलेंटाईन्स डे ' च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप - ‘व्हॅलेंटाईन्स डे ' च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप -", "raw_content": "\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nसाधारण फेब्रुवारी महिना उजाडला की वातावरणाला गुलाबी रंग चढू लागतो. त्यामागचं कारणही तसंच खास आहे. जगभरातील प्रेमी युगुलं ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झालेली असतात. या गोड-गुलाबी रंगाची झलक मराठी चित्रपटात दिसली नाही तर नवलच. ‘रॉकी’ या आगामी मराठी चित्रपटाला एका हळुवार प्रेमकथेची पार्श्वभूमी आहे. अॅक्शन, रोमान्स, ड्रामा आणि इमोशनने परिपूर्ण असलेला ‘रॉकी’ येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं’ या उक्तीला अनुसरून स्वतःच्या प्रेमासाठी लढणाऱ्या एका युवकाची कथा ‘रॉकी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून संदीप साळवे आणि अक्षया हिंदळकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘मुळात प्रेमाला विश्वासाची साथ मिळाली की त्याच्या जोरावर माणूस काहीही साध्य करू शकतो, हेच आम्ही ‘रॉकी’ चित्रपटातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवा आणि त्याला साथ द्या.’ असा संदेश चित्रपटाची नायिका अक्षया हिंदळकर हिने दिला तर ‘प्रेम ही खूप व्यापक संकल्पना आहे. ‘रॉकी’ची कथा सुद्धा प्रेमाच्या पार्श्वभूमीवर खुलत जाते. पण प्रेमाकडे संकुचित दृष्टीकोनातून न बघता त्याची व्यापकता आपण जाणून घेतली पाहिजे.’ अशा भावना संदीप साळवे याने व���यक्त केल्या.\nपेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर आहेत. दिग्दर्शन अदनान ए.शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान ए.शेख व विहार घाग यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान ए. शेख यांची आहे. छायांकन फारुख खान यांनी केले आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. सुनिता त्रिपाठी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.\nअॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2019-02-18T17:37:30Z", "digest": "sha1:73HKUTABYKU5OZ4N7CFLM7WAMAIOXZDJ", "length": 16232, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : जिल्हा परिषद करणार ‘भूखंड’ विकसित | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : जिल्हा परिषद करणार ‘भूखंड’ विकसित\nपुणे- जिल्हा परिषदेच्या मालकीचे भूखंड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर विकसित करण्यास ग्रामविकास मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर अशा काही जागांवर विकसन झाले. परंतु, त्यातून अपेक्षित उत्पन्न उपलब्ध होत नसल्याने अशा जागा जिल्हा परिषद स्वत: विकसीत करण्याच्या तयारीत आहे. परंतु, संबंधीत जागांवरील अतिक्रमणं तसेच स्थानिक राजकारणातून होणारा विरोध मोडून काढण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनासमोर असणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या मालकीचे भुखंड विकसीत करण्याकरिता प्रयत्नशील आहोत. याकरिता स्वतंत्र समिती काम करीत आहे. याद्वारे उत्पन्न वाढण्याबरोबरच अधिकारी, पदाधिकारी यांच्या निवासाची व्यवस्था, असे काही अन्य विषयही प्रस्तावित आहेत.\n– विश्वासराव देवकाते, जि.प.अध्यक्ष, पुणे\nराज्यातील जिल्हा परिषदांच्या ताब्यात असलेले भूखंड “बीओटी’ तत्त्वावर विकसीत करण्याचा निर्णय (आघाडी) शासनाने 2010 मध्ये घेतला होता तसेच ही सर्व कामे 2013 पर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. यानुसार शासनाकडे पाठविण्यात आलेल्या शिरूर, मावळ, मुळशी, जेजुरी, मंचर, दौंड, खेड या तालुक्यांपैकी केवळ जेजुरी, शिरूर, मावळ आणि मुळशी येथील भूखंड विकसनास मंजुरी मिळाली होती.\nमंचर आणि दौंड येथील भुखंडांबाबतचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवले गेले. मात्र, मंजुरीपैकी काही भुखंड विकसीत करताना अतिक्रमणं तसेच कायदेशीर आणि राजकीय अडचणी आल्या त्यातूनही ज्या ठिकाणी अशी कामे झाली तेथेही ठेकेदारांनी कुचराई केली. जिल्हा परिषदेला अपेक्षित बांधकामे झाली नाहीत. याच कारणामुळे जिल्हा परिषदेच्या ताब्यातील भूखंड विकसनाचे काम रेंगाळत गेले. मात्र, आता जिल्हा परिषद प्रशासन पुन्हा एकदा हे काम हाती घेत आहे.\nजिल्हा परिषदेच्या उत्पन्नांचे हक्काचे स्त्रोत म्हणून या भुखंडाकडे पाहिले जात असून आता नव्याने अशा ठिकाणी बांधकामे केली जाणार आहेत. बीओटी तत्त्वावर काम करण्यापेक्षा जिल्हा परिषदेने स्वत: हे भुखंड विकसीत करावेत, असा मतप्रवाह आहे. याकरिता स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून जिल्ह्यातील तसेच पुणे शहरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भुखंडांचा अभ्यास केला जात आहे. असे भुखंड ताब्यात घेणे, त्यावरील अतिक्रमणे उठविणे, निधी उपलब्ध करून घेणे याकरिता जिल्हा परिषदेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.\nजिल्हा परिषदेच्या ताब्यातील भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित झाल्यानंतर, असे प्रकल्प जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत, हद्दीत असेल तर प्रकल्पाचे उत्पन्न फक्त जिल्हा परिषदेला तसेच जागा जिल्हा परिषदेची परंतु, ती पंचायत समिती हद्दीत असेल तर प्रकल्पाचे 50 टक्के उत्पन्न हे ग्रामपंचायतीला आणि 25 टक्के उत्पन्न संबंधित पंचायत समितीला.\nयाशिवाय पंचायत समितीच्या मालकीची जागा असलेल्या भूखंडाचे 75 टक्के उत्पन्न हे संबंधित पंचायत समितीला तर 25 टक्के उत्पन्न हे ग्रामपंचायतीला मिळण्याचे नियोजन होते. आता, जिल्हा परिषद स्वत: असे भुखंड विकसीत ��रणार असेल तर याचा लाभ नियोजीत नुसार होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nई-वॉलेटवर भरता येणार पालिकेचा कर\nमहाराष्ट्राला सर्वांधिक “फायर अलर्ट’\n“ईएसआयसी’च्या परीक्षेत उमेदवारांचा उडाला गोंधळ\n“एमपीएससी’चा बायोमेट्रिक हजेरीला “फाटा’\nसुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करभरणा केंद्र\nविद्यापीठात दुचाकी वाहनांना बंदी\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्���री कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/aadhaar-mandatory-avoid-fake-pan-cards-government-tells-supreme-court-43081", "date_download": "2019-02-18T17:03:55Z", "digest": "sha1:TU67SK2LD7V5WEV3DXC5KBHMTSC3CJ55", "length": 17800, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aadhaar mandatory to avoid fake PAN cards: Government tells Supreme Court बनावट पॅन कार्डच्या प्रतिबंधासाठी आधार आवश्यक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nबनावट पॅन कार्डच्या प्रतिबंधासाठी आधार आवश्यक\nबुधवार, 3 मे 2017\nमोबाईल फोन, क्रेडिट कार्ड नसायला आपण काही हिमालयात राहत नाही, अशाप्रकारच्या पोकळीत आपण जगूच शकत नाही. त्यामुळे अदृश्य जीवन जगण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे मुकुल रोहतगी म्हणाले.\nनवी दिल्ली - बनावट पॅन कार्डवर प्रतिबंध घालण्यासाठी आधार कार्ड आवश्यक केले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे केंद्र सरकारची बाजू मांडली.\nपॅन कार्ड हे संशयित असू शकते किंवा ते बनावटही असू शकते; मात्र आधार कार्ड हे सुरक्षित व मजबूत अशी व्यवस्था असून, ज्याद्वारे व्यक्तींची ओळख पटवता येऊ शकते व बनावट व्यक्ती जनतेसमोर आणता येणे शक्य असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. आधार कार्डच्या उपयोगामुळे केंद्र सरकारने गरीब, तसेच निवृत्तिवेतनधारकांसाठीचे पन्नास हजार कोटी रुपये वाचविले असल्याचेही रोहतगी यांनी या वेळी सांगितले. देशभरात दहा लाखांवर पॅन कार्ड रद्द करण्यात आली असून, 113.7 कोटी आधार कार्डचे वितरण करण्यात आले असून, आधार कार्डमध्ये बनावटगिरी करता येणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nनागरिकांची ओळख माहिती असणे हा केंद्र सरकारचा हक्क आहे. समाजाचा एक घटक म्हणून कोणत्याही नागरिकाला स्वत:ची ओळख लपवण्याची मुभा देता येणार नाही, असेही केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. कर भरण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान रोहतगी यांनी युक्तिवाद केला.\nमोबाईल फोन, क्रेडिट कार्ड नसायला आपण काही हिमालयात राहत नाही, अशाप्रकारच्या पोकळीत आपण जगूच शकत नाही. त्यामुळे अदृश्य जीवन जगण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे मुकुल रोहतगी म्हणाले.\nनुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामधील वित्त विधेयक 2017 मधील प्राप्तिकर कायद्याच्या कलम \"139 अअ'च्या घटनात्मक अस्तित्वाला जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या कलमान्वये पॅन कार्ड नोंदविण्यासाठी व करभरणा करण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ शाम दिवाण यांनी युक्तीवाद केला. यासंदर्भात युक्तिवाद करताना दिवाण म्हणाले, \"आधार कार्डच्या सक्तीमुळे नागरिक गुलाम होतील, असे सांगत आधार कार्डच्या सक्तीमुळे नागरिकांना जबरदस्तीने त्यांच्या हातांचे ठसे व बुबुळांचे छायाचित्र द्यावे लागते. यामुळे राज्यघटनेच्या नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली ठरेल. हात आणि डोळा हे शरीराचे प्रमुख अंग असून, संपूर्ण शरीरावर संबंधित व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्याचे नमुने मागण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाही व्यवस्थेत सरकारने नागरिकांवर पाळत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे आधारची संकल्पनाच लोकशाही मूल्यांविरोधात आहे.'\nमात्र महाधिवक्ता रोहतगी यांनी ही भूमिका खोडून काढली. \"कोणाताही अधिकार हा सर्वोच्च नसतो. त्याप्रमाणे शरीरावरील अधिकारही सर्वोच्च नाही. अपवादात्मक परिस्थितीत हा अधिकार काढून घेतला जाऊ शकतो. बायोमॅट्रिक माहिती ही अतिश्य संवेदनशील माहिती असते. तसेच बायोमॅट्रिक माहिती सार्वजनिक करायची झाल्यास कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागेल. प्रशासन या माहितीची गुप्तता आणि सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेईल, असेही रोहतगी यांनी या वेळी सांगितले.\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\nनागपूर मेट्रोचे 'एलिवेटेड ट्रॅक'वरून 'ट्रायल'\nनागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) ध���वण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nनगर जिल्हा परिषदेचा यंदा 44 कोटी 37 लाखाचा अर्थसंकल्प\nनगर : नगर जिल्हा परिषदेत सोमवारी डझालेल्या सर्वसाधारण सभेत यंदा 44 कोटी 37 लाख 24 हजार423 रूपयाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंचायत समितीसह हा...\nपिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष करवाढ नाही; कर वसुलीवर भर\nपुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी १३ लाख रूपयांचा केंद्राच्या योजनेंसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:37:59Z", "digest": "sha1:QNR6UJMU6FJKT4LD2USNRZLNOLJZJ4KC", "length": 9571, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे इच्चुकांच्या यादीत | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे इच्चुकांच्या यादीत\nमावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे इच्चुकांच्या यादीत\nचौफेर न्यूज – मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र इच्छुक असलेले पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. आज कर्जत-खालापूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाघेरे पाटील ���ांनी मावळ मतदार संघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.\nकर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसेच शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, शहर उपाध्यक्ष संतोष वाघेरे आदी उपस्खित होते.\nगेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. पवारांची तिसरी पिढी, अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार यांची मावळातून राजकीय एंन्ट्री होणार असल्याची चर्चा झाली. परंतू खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पार्थ यांच्या मावळातील उमेदवारीला पुर्नविराम दिला आहे. दरम्यान नुकत्याच मुंबईत पक्षाच्या बैठकीत पवारांनी मावळचा आगामी खासदार राष्टवादीचाच झाला पाहिजे असे आवाहन केले आहे.\nशरद पवारांच्या या आवाहनानंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी मावळसाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ चांगलाच पिंजून टाकला आहे. उमेदवारी मिळणारच या अपेक्षेने वाघेरेंनी मावळ मतदारसंघात जोरदार फिल्डींग लावली आहे. आज कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसानिमित्त वाघेरेंनी मावळात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. वाघेरे यांच्या सुरू असलेल्या तयारीमुळे राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nPrevious articleस्थायीची २६ कोटी ३९ लाखाच्या विकास विषयक कामांना मंजूरी\nNext articleआधी ब्रिटिशांनी आपले विभाजन केले आता आपणही तेच करतोय – आनंद महिंद्रा\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://builttobrag.com/rise-street-team/?lang=mr", "date_download": "2019-02-18T16:03:42Z", "digest": "sha1:5V3WY7OPQXVVV72SEQXPN6YJYWYAASRU", "length": 9567, "nlines": 61, "source_domain": "builttobrag.com", "title": "स्ट्रीट टीम ऊठ — ट्रिप ब्रेट ली - अधिकृत साइट", "raw_content": "\n माझे पुस्तक ऊठ जानेवारी रोजी केला आहे 27 (पुढील आठवड्यात) मी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.\nआम्ही एक स्ट्रीट टीम एक भाग असल्याचे मदत आणि आणि आम्हाला ऑनलाइन पुस्तक बद्दल प्रचार मदत आपल्या सोशल मिडिया वर शकता लोक शोधत आहात.\nआपण पुस्तक अधिक तपासू शकता http://RiseBook.tv\nयेथे तो काम करेल कसे आहे ...\n1 – लागू करा येथे.\nआम्हाला आपण अधिक माहिती द्या, आपण संघाचा भाग होऊ इच्छित का, आणि आपण सामाजिक मीडिया आणि आम्हाला इतर ऑनलाइन दुवे शेअर.\nमाझे प्रकाशक अर्ज पुनरावलोकन करेल आणि निवडला असेल तर…\n2 – पुस्तक आगाऊ प्रत वाचा.\nवाचा ते आपण पुस्तक एक एफ प्रत पाठवू.\n3 – खाजगी फेसबुक गटात सामील व्हा.\nतू माझा प्रकाशक खाजगी फेसबुक गटात सामील होण्याचे आमंत्रण प्राप्त कराल. तेथे, आपण आपल्या मित्रांसह सामायिक महान सामग्री एक टन मिळेल. त्या तुम्हाला माहिती इच्छित असाल प्रकाशन सुमारे काय काही महान गोष्टी आहेत.\nमी काही वेळा गट पॉप शकते, खूप\n4 – शब्द प्रचार\nआम्ही आगाऊ प्रत बदल्यात विचारू सर्व आपण आपल्या मित्रांना प्रचार इच्छित की तसेच पुस्तक प्रामाणिक आढावा पोस्ट करता हे तपासून संधी मिळाली आहे एकदा आहे.\nमी हे संदेश विश्वास आणि ते तुमच्यासाठी व इतरांना त्यांच्या जीवनात देवाचा उद्देश ऊठ होण्यासाठी प्रेरणा होईल की प्रार्थना करू. एक चळवळ सुरू करू. आपण सुरू करू शकता.\nडेव्हिड • जानेवारी 21, 2015 येथे 10:22 दुपारी • उत्तर द्या\nडेव्हिड • मार्च 29, 2015 येथे 5:13 दुपारी • उत्तर द्या\nद्या उत्तर रद्द करण्यासाठी येथे क्लिक करा.\nप्रवासाचा च्या नवीनतम अल्बम पासून गोड विजय व्हिडिओ पहा, ऊठ\nMillennials आणि वांशिक सलोखा\nया गॉस्पेल आणि वांशिक सलोखा वर ERLC कळस सहल चर्चा आहे. खाली संदेश हस्तलिखित आहे. या संध्याकाळी, मी millennials आणि वांशिक सलोखा बोलणे करण्यास सांगण्यात आले आहे. आणि देवाच्या मंडळीचा मी मध्ये ऐक्य दिशेने हे आश्चर्यकारक प्रयत्नांचा एक भाग म्हणून येथे उभे राहा आणि सेवा करण्याचा बहुमान मिळाला वाटत. जस कि\nकाय विषय पुस्तक चर्चा का\nप्रवासाचा च्या या नव्या पुस्तकात, ऊठ, तो ही पिढी संबंधित गोष्टी आहेत, त्या बद्दल लिहायला प्रयत्न केला. तो सामग्री अध्याय काही माध्यमातून फिरायला आणि एक कटाक्ष देते म्हणून पहा.\n\"प्रवासाचा च्या मी प्रत्येक तरुण व्यक्ती वाचा करणे आवश्यक आहे असे वाटते का की एक पुस्तक लिहिले. येशू त्याची आवड व या पिढीने प्रत्येक पानावर मोठा आवाज आणि स्पष्ट माध्यमातून येतो. मी परिणाम हा संदेश कारणासाठी भुकेलेला आहे की एक पिढी पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. \"- Lecrae, ग्रॅमी देवून- कलाकार @lecrae जिंकून \"ऊठ एक आहे\nपावा वाजवणारा च्या उदय प्रस्तावना\nप्रवासाचा च्या नवीन पुस्तक, ऊठ, आता आहे खाली पुस्तक जॉन पावा वाजवणारा च्या प्रस्तावनाही वाचा. आपण पुस्तक पूर्व ऑर्डर आणि अधिक Risebook.tv एक मुख्य गोष्टी मी प्रवासाचा ली आणि त्याच्या पुस्तक बद्दल आवडत शोधू शकता, ऊठ, आदर आणि संदर्भाप्रमाणे प्रतिक्रिया आहे. अमेरिकन संस्कृती मध्ये समर्पकता येथे हेतू सामान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/education-outside-of-the-college-engineering/", "date_download": "2019-02-18T16:35:19Z", "digest": "sha1:KN7XMCLZU4NEXSYJN25RCX5X657QOSAE", "length": 11234, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "युवा दिन विशेष- कॉलेजबाहेर तंबू ठोकून घिसाडी पोरांचं इंजिनिअरींग", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nयुवा दिन विशेष- कॉलेजबाहेर तंबू ठोकून घिसाडी पोरांचं इंजिनिअरींग\nटीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद : “लागली मुलं शिकवायला, शिकून मोठे इंजिनिअरच होणार असल्यागत.” हा नातेवाईकाने मारलेला टोमणा आईच्या काळजात रुतून बसला, अन् “त्या’ मुलांच्या आईने त्यालाच आव्हान समजले. मुलांना शिकवून मोठे करण्याचे ठरविले. उराशी बाळगलेली जिद्द आता प्रत्यक्षात उतरतेय; दोन मुलं इंजिनिअर होताहेत. मुलगी स्पर्धा परिक्षेची तयारी करतेय.. ही कहानी आहे, मुलांच्या शिक्षणासाठी कॉलेजबाहेरच तंबू ठोकून घिसाड्याचे काम करणाऱ्या साळुंके कुटुंबाची.\nमूळचे नवगाव (ता. पैठण) येथील अलका आणि भगवान साळुंके यांचा मनोज, विनोद, वर्षा आणि सुनिल असा परिवार. पोट भरण्यासाठी गाव बदलत वडिलोपार्जित घिसाडकाम करतच ते बीडवरुन इथे पोहचले होते. मुले लहान होती, तोपर्यंत थोडेफार पैसे गाठीशी बांधत तिथेच घरही घेतले. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी घर विकावं लागलं. अर्थातच त्यानंतर प्रवास पुन्हा घिसाडकाम करणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच. सुरवात झाली ती, मुलीच्या शिक्षणाने. धानोरा रुई (ता. गेरवाई) येथे वर्षा हिच्या बी. एड. साठी तीन वर्ष मुक्काम टाकला. दरम्यान, अकरावीला दांडी मारुन दोन वर्षे कंपनीत नोकरी करणाऱ्या मनोजला बहिणीचे शिक्षण संपायच्या एक वर्ष आधीच छत्रपती शाहू महाराज पॉलिटेक्निकला प्रवेश मिळाला. तिचे शिक्षण संपल्यानंतर मनोजच्या शिक्षणासाठी कुटुंबाने कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजबाहरेच आपला तंबू थाटला.\nकांचनवाडीत कचराकुंडी हटवून संसार थाटलेल्या साळुंके कुटुंबातील मनोज, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत पॉलिटेक्निक पूर्ण करुन इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. त्याचाच कित्ता गिरवत लहान भाऊ विनोद त्याच कॉलेजात पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला शिकतोय. बहीण बी. एड. करुन स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय. सुनिल बिडकीनला रोज 20 किलोमीटर प्रवास करुन नववीच्या वर्गात शिकतोय. सुरवातीचे तीन महिने रस्त्याकडेच्या झोपडीतच काढल्यानंतर आता चंद्रकला देवकते यांनी त्यांना राहायला पत्र्याची खोली दिली आहे. शिक्षणासाठी नातेवाईकांकडे लाखांवर उसनवारी झाली असली, तरी जमेल तशी फेडण्याचा प्रयत्नही हे कुटुंब करत आहे.\nसंघर्षात मिळणारे मदतीचे हात…– संघर्षात मदत करणाऱ्यांची नावं मनोज आणि कुटुंबियांच्या तोंडून पटापट बाहेर पडतात. यात आई वडिलांना बोलता ��ावे, यासाठी मोबाईल रिचार्ज करून देणारे गोसावी सर. कॉलेज फीसमध्ये सवलत देणारे शिक्षण संस्थेचे प्रशासन. एकही रुपया न घेता गणित शिकवणारे मतीन सय्यद. विषयांच्या माहितीसोबत इंजिनिअरींगच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणारे संकेत जाधव, मोहसीन इनामदार यांच्यासारखे मित्र. घिसाडकामासाठी जागा देणारे नगरसेवक जनार्दन कांबळे, वामनराव वाघमोडे, तसेच खानावळ आणि घरभाडे बाकी असतानाही उन्हा-पावसात संरक्षण करण्यासाठी पत्र्याची खोली देणारे सूरज आणि चंद्रकला देवकते इत्यादि. सोळुंके कुटुंबीय त्यांना “पडत्या काळातील देवदूत’ अशीच उपमा देतात.\nकॉलेजला येता-जाता सहकारी पहायचे. कुतुहलापोटी काहींनी भावनिक आधार दिला. “तू अभ्यास कर’ म्हणत काहींनी क्लासच्या नोट्सही पुरवल्या. कधी पैसे नसल्याने प्रॅक्टिकल्स पूर्ण करण्यात अडचणी यायच्या. सादर करायला वेळ लागल्याने काही मित्र टोमणेही मारायचे. मात्र, मदतीचे हात भक्कम असल्याने त्याकडे दुर्लक्षच करतो. – मनोज साळुंके (सौजन्य – अतुल पाटील, औरंगाबाद. )\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nमुख्यमंत्री, अर्थमंत्री पैसे देत नाहीत, मी काय करू\nआठवले यांच्यात बौद्धिक क्षमताच नाही – प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T16:03:43Z", "digest": "sha1:FTFJT5NHS2MZ7M5YEYLE2DSVJCBWQDEA", "length": 12839, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गैरवर्तणुकीबद्दल अमेरिकेतील भारतीय वैज्ञानिक निलंबीत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगैरवर्तणुकीबद्दल अमेरिकेतील भारतीय वैज्ञानिक निलंबीत\nवॉशिंग्टन – अमेरिकेतील एका प्रख्यात संशोधन संस्थेत कार्यरत असलेले ज्येष्ठ भारतीय वैज्ञानिक इंदर वर्मा यांना गैरवर्तणुकीच्या आरोपावरून त्या संस्थेतून निलंबीत करण्यात आले आहे. इंदर वर्मा हे कॅन्सरवरील संशोधन आणि जीन थेरपीतील तज्ज्ञ वैज्ञानिक आहेत. ते 70 वर्षीय आहेत.\nतथापी त्यांनी नेमकी काय गैरवर्तणुक केली य��ची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. त्यांच्यावरील प्रशासकीय चौकशीसाठी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याची माहिती कॅलिफोनिर्यातील साल्क इन्स्टिट्युट ऑफ बायलॉजिकल स्टडीज या संस्थेने म्हटले आहे. त्यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी द रोझ ग्रुप या संस्थेला पाचारण करण्यात आले आहे.\nवर्मा हे अनेक भारतीय वैज्ञानिक संस्थांवरही संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी पुर्ण होई पर्यंत त्यांना आता कोणत्याही प्रकारच्या संशोधन कार्यात भाग घेता येणार नाही. एका अनाधिकृत वृत्तानुसार त्यांच्या विरोधात तीन महिलांनी आरोप केले असून त्यांनी महिलांवर अन्याय करण्याच्याच दृष्टीकोनातून आपल्याला हीन वागणूक देऊन डावलले असल्याची या महिलांची तक्रार आहे. त्यातच त्यांच्यावर लैंगिक स्वरूपाच्या अत्याचाराचाही आरोप आहे. पण त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुलभूषण जाधव निर्दोष ; पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवत आहे- अॅड. हरिश साळवे\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nब्रिटनच्या राजघराण्यामध्ये पडणार फूट; विल्यम्स आणि हॅरी यांचे मार्ग होणार वेगळे\nसिरीयात पकडलेले 800 दहशतवादी परत न्या- डोनाल्ड ट्रम्प\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/best-articles-in-marathi/good-article-to-read-in-marathi/page/3/", "date_download": "2019-02-18T16:03:35Z", "digest": "sha1:YS7NLTLKWTQ3EVFX2L4I3ADF3JIA3LUQ", "length": 7996, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "विचारधन | m4marathi - Part 3", "raw_content": "\nआळशी लोकांबरोबर काम करताना\nआळशी लोकांबरोबर काम करताना खूप त्रास होतो , त्याचाच एक भाग म्हणून आज हा लेख प्रकाशित करीत आहोत . दैनंदिन जीवनात ऑफिस मध्ये काम करताना अश्या व्यक्ती आपल्या\nपुढच्या वर्षी लवकर या..\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत राज्यभरातील विविध शहरांमध्ये घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात प्रतिष्ठापित केलेल्या गणपतीचे विविध भागातील\n‘ज्ञान मंदिरा,सत्यं शिवं सुंदरा ‘ह्या भावगीताच्या ओळी,आपल्याला आपल्या शाळेच्या आठवणी दाखवीत असतात.शाळा म्हणजे आपल्या आयुष्यातील गोड आठवणी पैकी एक गोड आठवण आणि अविस्मरणीय अनुभ��. ५ सप्टेबर म्हणजे शिक्षक\nमोदींचे भाषण सर्व शाळांमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्व शाळेत सक्तीच्या भाषणाच्या प्रसारणासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.तसेच महाराष्ट्र राज्यातील 95 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये या भाषणाविषयी उत्सुकता आहे.\nभावना नेमक्या कशा दुखावतात \nभारतीय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्या बरोबर सामाजिक संवेदनांना खूप महत्व आहे.कारण जातीयवाद आणि धर्मवाद इथल्या रक्ता-रक्तात मिसळलेला आहे,त्यामुळे कुठल्याही गोष्टीची वाच्यता करत असतांना खबरदारी खूप महत्वाची आहे. आणि आपलं\nकाहीही जगावेगळ आपल्या कडे घडलं कि Its Happen Only in India असे आपण सर्रास म्हणतो.पण कधी हा विचार केलाय काकि हे फक्त आपल्या भारतातचं का शक्य आहे.दुसर्या देशात\n‘जन धन योजना ‘\nमोदीराज्यात जनतेसाठी नवीन काय असेल अशी उत्सुकता सर्वांनाच होती,त्यादृष्टीने आता नवीन पाऊल उचलले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “जन धन योजने’चे उद्घाटन झाले. एकाच दिवसात तब्बल\nमहाराष्ट्रातल्या धार्मिक संस्कृतीमध्ये अतिशय मानाचा आणि श्रद्धेचा सोहळा म्हणजे गणरायाचं आगमन….. दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि १० व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला त्याच विसर्जन केलं\nव्यर्थ न जावो बलिदान…\nडॉ.नरेंद्र दाभोळकर,अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आपलं उभ आयुष्य वेचून शहीद झालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व.भारतीय समाज हा अंधश्रद्धेतून बाहेर आला पाहिजे,विज्ञानाधिष्ठ झाला पाहिजे,अघोरी जीवघेण्या आणि लुबाडणूक करणाऱ्या प्रथा आणि परंपरा बंद\nपोळा हा शेतकऱ्यांचा आवडता सण आहे,आपल्या कष्टात नेहमी साथ देणाऱ्या बैलाला मायेने गोंजारण्याचा त्याची पूजा करण्याचा आणि त्याने केलेल्या श्रमाला मोल देणारा सण म्हणजे बैल पोळा. बैलाचे शेतकऱ्यावरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-uddhav-thackeray-says-government-doing-scam-loan-waiver-scheme-nagar-13106", "date_download": "2019-02-18T17:50:15Z", "digest": "sha1:2GXBX27U2XP5A6C4SRSXMMKWIZ2FGDX4", "length": 16207, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, uddhav thackeray says government doing a scam in loan waiver scheme, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव ठाकरे\nसरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव ठाकरे\nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nनगर ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषणा केली; मात्र शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. ‘तुम्हाला कर्जमाफी मिळाली का’ असे उपस्थितांना विचारत सरकारने कर्जमाफीत घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. प्रत्येकास घर, खात्यावर पंधरा लाख, अच्छे दिन हा सारा जुमला असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.\nनगर ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषणा केली; मात्र शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. ‘तुम्हाला कर्जमाफी मिळाली का’ असे उपस्थितांना विचारत सरकारने कर्जमाफीत घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. प्रत्येकास घर, खात्यावर पंधरा लाख, अच्छे दिन हा सारा जुमला असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.\nनगर येथे रविवारी (ता. २१) शिवसेनेतर्फे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी महापालिकेची भुयारी गटार योजना व अमृत पाणी योजनेचा प्रारंभ श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पर्यावरणमंत्री रामदास कदम, आमदार विजय औटी, नीलम गोऱ्हे, महापौर सुरेखा कदम, माजी आमदार अनिल राठोड, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर या वेळी उपस्थित होते.\nश्री. ठाकरे म्हणाले, की नगरसह राज्यातील अनेक भागांत दुष्काळ आहे, सरकारला मात्र पाहायला वेळ नाही. इतरांकडे जातीपातीच्या भिंती आहेत, पण छप्पर नाही. आम्ही भिंती नसल्या तरी चालेल, छप्पर देतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक वर्षे भाजप- शिवसेनेची युती आहे. मात्र भाजपला राममंदिराचा विसर पडला आहे. राज्यात महिला, मुले, नागरिक असुरक्षित आहेत. चांगेल काम करणाऱ्याला शिक्षा दिली जातेय. नगर जिल्ह्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची मिलीभगत असून ते सामाईकपणे गुंडगिरी करत आहेत, ती मोडून काढणार आहे. सरकार येण्याचा भाजपच्या लोकांना विश्वास नव्हता, असे त्यांचेच लोक सांगत असले, तरी अशाच लोकांचे सरकार येतेय. राज्यात दुष्काळ आहे, पाणी नाही, लोक पाण्यासाठी आजच भटकंती करत आहेत आणि सरकार मात्र घरपोच दारू देण्याचा विचार करतेय, असे सांगत सरकार आणि भाजपवर श्री. ठाकरे यांनी टीका केली.\nउद्धव ठाकरे म्हणाले, की आम्ही सरकारविरोधी बोलत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे; आम्ही सरकारविरोधी नाही, तर जनतेच्या बाजूने बोलतोय. विरोधात आहोत असे म्हणणारे गप्प आहेत. सरकार घोषणांचा पाऊस पाडतेय, प्रत्यक्षात काहीच मिळत नाही. शिवसैनिक आता प्रत्येक लाभार्थ्याकडे जाऊन योजनांची पोलखोल करणार आहे.\nनगर कर्जमाफी सरकार उद्धव ठाकरे दुष्काळ भाजप काँग्रेस पाऊस\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/maha-dma-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:10:45Z", "digest": "sha1:MD3FRNTS35QDCNM3RCYNGIXSSF2JCDSZ", "length": 13759, "nlines": 175, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maha DMA Recruitment 2018 - Maha DMA Bharti - Nagar Parishad Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(DMA) महाराष्ट्र र���ज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती – मुख्य परीक्षा [1889 जागा]\nशैक्षणिक पात्रता: पूर्व परीक्षा उत्तीर्ण\nFee: अमागास: ₹600/- [मागासवर्गीय: ₹300/-]\nप्रवेशपत्र: 24 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2018\nमुख्य परीक्षा (CBT): 02 सप्टेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2018\nस्थापत्य अभियंता (गट क): 367 जागा\nविद्युत अभियंता (गट क): 63 जागा\nसंगणक अभियंता (गट क): 81 जागा\nपाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क): 84 जागा\nलेखापाल /लेखापरीक्षक (गट क): 528 जागा\nकर निर्धारण प प्रशासकीय अधिकारी (गट क): 766 जागा\nपद क्र.5: वाणिज्य शाखेतील पदवी.\nपद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी.\nवयाची अट: 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nपूर्व परीक्षा ₹600/- ₹300/-\nमुख्य परीक्षा ₹600/- ₹300/-\nप्रवेशपत्र: 04 ते 18 मे 2018\nपूर्व परीक्षा (CBT): 18 मे 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2018\nPrevious (BMRC) बंगलोर मेट्रो रेल्वेत 99 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ���या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/close-sale-animal-bird-immediately-43437", "date_download": "2019-02-18T17:07:49Z", "digest": "sha1:VF3F74JQY2FEB7B2VD26EPWVLWDTEQE4", "length": 13792, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Close the sale of animal-bird immediately पशू-पक्ष्यांची विक्री त्वरित बंद करा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपशू-पक्ष्यांची विक्री त्वरित बंद करा\nशुक्रवार, 5 मे 2017\nमुंबई - केवळ क्रॉफर्ड मार्केटच नव्हे, तर मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाळीव पशू-पक्ष्यांची बेकायदा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर उच्च न्यायालयाने हा धंदा बंद करण्याचे आदेश गुरुवारी (ता. 4) दिले.\nमुंबई - केवळ क्रॉफर्ड मार्केटच नव्हे, तर मुंबईत बऱ्याच ठिकाणी पाळीव पशू-पक्ष्यांची बेकायदा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर उच्च न्यायालयाने हा धंदा बंद करण्याचे आदेश गुरुवारी (ता. 4) दिले.\nदक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून विनापरवाना चालणारा पशू-पक्ष्यांचा बाजार बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते, तरीही तो सुरू असल्याचे पुरावे उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. बंद दुकानांबाहेर पशू-पक्ष्यांची खरेदी-विक्री कशी केली जाते, याचे चित्रणही न्यायालयाने नेमलेल्या समितीने सादर केले. हा बाजार कुर्ला व बोरिवली परिसरातही वाढल्याचे समितीने न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. त्यावर केवळ क्रॉफर्ड मार्केटच नव्हे, तर संपूर्ण मुंबईत बेकायदा चालणाऱ्या पशू-पक्ष्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले.\nपशू-पक्ष्यांची विक्री करणारी दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत याची दक्षता पालिका प्रशासन व पोलिसांनी घ्यावी, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाचे आदेश धुडकावून हा धंदा सुरू असल्याचे पुरावे पाहिल्यानंतर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले आणि याबाबत शुक्रवारी (ता. 5) अहवाल सादर करण्��ाचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले.\nएका सेवाभावी संस्थेने मुंबईतील पाळीव पशू-पक्ष्यांच्या बेकायदा विक्रीविषयी याचिका दाखल केली आहे. दुकानदार पशू-पक्ष्यांवर अत्याचार करतात. त्यांना छोट्या छोट्या पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाते. पाळीव प्राण्यांच्या पिल्लांनी डोळे उघडण्यापूर्वीच त्यांच्या आईपासून हिरावून, गुंगीचे औषध देऊन त्यांची विक्री करण्यात येते, असे आरोप याचिकाकर्त्यांनी केले होते.\nनागपूर मेट्रोचे 'एलिवेटेड ट्रॅक'वरून 'ट्रायल'\nनागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) धावण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात...\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nपरळी शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर\nपरळी वैजनाथ - शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी व शहराच्या सुरक्षिततेसाठी आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. बारा...\nबलात्काऱ्याला फाशी द्या असे लिहून युवतीची आत्महत्या\nमौदा - मौदा तालुक्यातील मारोडी येथील दारू पाजून अत्याचार करण्यात आलेल्या पीडित युवतीने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे....\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/marathi-movie-ubuntu-live-review-soumitra-pote-esakal-72219", "date_download": "2019-02-18T17:14:27Z", "digest": "sha1:ZEAN2M5GPRPKMJD6KY5KYKE7XC2SKN6U", "length": 13403, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi movie Ubuntu live review soumitra pote esakal ई सकाळ Live Review उबुंटू : मुलांनी मोठ्यांची घेतलेली शाळा | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nई सकाळ Live Review उबुंटू : मुलांनी मोठ्यांची घेतलेली शाळा\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nपुष्कर श्रोत्रीने आपला पहिला सोलो दिग्दर्शन असलेला उबुंटू हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटातून शाळेचं, शालेय वयात होणाऱ्या संस्कारांचं आणि शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात आलं आहे. नेटका अभिनय, श्रवणीय संगीत, रेखीव छायांकन यामुळे हा चित्रपट एक नाॅस्टॅल्जिया देतो. या प्रामाणिक प्रयत्नाला ई सकाळच्या लाईव्ह रिव्ह्यूने दिले 3 चीअर्स.\nपुणे : पुष्कर श्रोत्रीने आपला पहिला सोलो दिग्दर्शन असलेला उबुंटू हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटातून शाळेचं, शालेय वयात होणाऱ्या संस्कारांचं आणि शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात आलं आहे. नेटका अभिनय, श्रवणीय संगीत, रेखीव छायांकन यामुळे हा चित्रपट एक नाॅस्टॅल्जिया देतो. या प्रामाणिक प्रयत्नाला ई सकाळच्या लाईव्ह रिव्ह्यूने दिले 3 चीअर्स.\nई सकाळने सुरू केलेल्या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये कलाकार, दिग्दर्शकांना सहभागी होण्याची संधी असते. पण काही करणाने हे कलाकार लोक व्यग्र असल्यामुळे त्यांना या रिव्ह्यूमध्ये भाग घेता आला नाही. पुष्करने आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शकीय चुणूक दाखवली आहे. ही गोष्ट ढोबळेवाडी या गावात घडते. या गावाची शाळा टिकावी यासाठी एक शिक्षक प्रयत्न करत आहेत. सुरूवातीला दांडगी असलेली मुलं नंतर शाळेत रमतात. कारण या शिक्षकांची शिकवण्याची, समजून घेण्याची आपली अशी पद्धत आहे. त्यामुळे आता शाळेत येणारी मुलं ही शाळा चुकवत नाहीत. पण पट वाढणंही आवश्यक आहे. त्याचवेळी काही व्यक्तिगत कामानिमित्त शिक्षकांना बाहेरगावी जावं लागतं. त्यानंतर या शाळेचं काय होतं, पुढे ही शाळा नेमकी कशी वळण घेते यावर हा चित्रपट बोलतो.\nई सकाळने या चित्रपटाला थ्री चीअर्स दिले असून, सर्व एकपडदा चित्रपटगृहांमध्ये शालेय मुलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.\n\"बजेट'नुसार करावी लागणार \"चॅनल्स'ची निवड\nजळगाव : \"ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅ��ल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या \"पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक...\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी\nमुंबई - काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या...\nपाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय\nमुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय चित्रपट उद्योगाने ठराव...\nजब कोई बात बिगड जाये...(पहाटपावलं)\nपरवा वारसाहक्काच्या वादाच्या कोर्टात गेलेला मित्र पेढे घेऊन आला. \"सुटलो रे बाबा' असं म्हणून त्यानं निःश्वास टाकला. मी विचारलं, तेव्हा म्हणाला, \"अरे...\nविकी कौशल म्हणतो, 'आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना गमावल्याचे दु:ख'\nपुलवामा येथील दहशतवादी हल्लात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना सर्वच क्षेत्रातील लोकांनी श्रध्दांजली वाहिली. यातच या हल्ल्याचा निषेध अभिनेता विकी कौशल...\n'हिरो' पडद्यावरचे अन् वास्तवातले\nप्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे; पण या \"हिरो' होण्याच्या नादात हजारो लोक \"झिरो' होण्याकडं प्रवास करत असतात. तुम्ही इतर कुठल्याही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanatil-potacha-gher", "date_download": "2019-02-18T17:53:54Z", "digest": "sha1:HNSIMWYVSJAE6KR6QO55NZ6YINBK6QZH", "length": 12828, "nlines": 226, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणातला पोटाचा घेर ह्या कारणांनी वाढत असतो - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणातला पोटाचा घेर ह्या कारणांनी वाढत असतो\nतुम्हाला माहीतच आहे की तुम्ही गरोदर आहात हे इतरांकडून तुमच्या पोटाच्या घेरावरूनच पहिल्यांदा ओळखले जाते. यात तुमचे गोंडस बाळ मस्त आराम करत असते. बाळाची लाथ किंवा हालचाल जाणवते का हे बघण्याची आतुरता सगळ्यांना असते त्यामुळे हे पोट दिसू लागले की सगळ्यांना तुमच्या पोटाला हात लाऊन बघण्याची इच्छा होते. कधी कधी अनोळखी व्यक्ती देखील तुमच्या पोटाच्या घेराकडे बघून एक छानशी स्माईल तुम्हाला देते, जणू काही आई होण्यासाठी त्या शुभेच्छा असतात. हा काळ सुखावह असतो कारण येणाऱ्या नवीन जीवासाठी सगळेच आनंदी असतात, अनोळखी व्यक्ती सुद्धा\nत्मच्या ओतचा हा घेर जर जास्त मोठा असेल किंवा छोटासा जरी असेल तरी याबाबतीत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या बाळासाठी यात काहीही चुकीचे नाहीये. हा घेर रत्येक आईचा वेगळा असतो. याच्या आकारात वेगळेपण अनेक कारणांमुळे येऊ शकते. याची कारणे आम्ही खाली दिली आहेत त्यावरून तुमच्या मनात काही भीती असेल तर ती आताच दूर करा.\nतुमच्या मैत्रिणीचे किंवा इतर कोणा स्त्रीचे पोट तुमच्यापेक्षा मोठे किंवा लहान असेल तर अजिबात त्याविषयी विचार करत बसू नका. गर्भधारणा कितवी आहे यावर पोटाचा घेर अवलंबून असतो. जर तुम्ही पहिल्यांदा आई होणार असाल तर हा घेर कमी दिसतो कारण त्यावेळी पोटातील स्नायू घट्ट असतात. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गर्भधारणेत पोटाचा घेर मोठा होतो कारण पोटातील स्नायूंचे प्रसरण होते आणि खिचाव कमी होतो. तुमच्या आधीच्या गर्भधारणेपेक्षा आता घेर वाढू शकतो.\nजर तुमच्या पोटात २ गोंडस बाळ असतील तर अर्थातच तुमच्या पोटाचा घेर या दोन जीवांच्या योग्य विकासासाठी पोषक अशी जागा निर्माण करेल आणि तुमचे पोट मोठे दिसेल. दोघांना लागणारी जागा नक्कीच एकापेक्षा जास्त असणार तेंव्हा मैत्रिणींनो तुम्हाला एका ऐवजी दोन गिफ्ट्स मिळणार आहेत \n३) बाळाच्या भोवती असणारे गर्भातील द्रव\nबाळाच्या वाढीसाठी गर्भात पोषक वातावरणाची गरज असते. त्यांच्या शरीरातील अनावश्यक गोष्टी रक्तातून बाहेर काढल्या जातात आणि रक्तातूनच बाळासाठी पोषकद्रव्ये आईकडून दिली जातात. केवळ रक्तच नव्हे तर बाळाच्या आजूबाजूला असणारे गर्भातील द्रव देखील बाळाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते. बाळाच्या संरक्षणासाठी हे द्रव खूप महत्वाचे आहे. या द्रवाच्या पातळीमुळे देखील पोटाचा घेर बदलतो.\nकोणास माहित, कदाचित तुमच्या पोटात पुढचा माईकल जॅक्सन किंवा प्रभूदेवा वाढत असेल विनोदाचा भाग सोडला तर बाळाच्या गर्भातील स्थितीवर देखील पोटाचा घेर अवलंबून असतो. बलाने त्याची स्थिती बदलली की पोटाचा घेर बदलतो. तुमच्या हे एव्हाना लक्षात आले असेलच.\nएक जबाबदार ��ई बाळासाठी सर्व काही करते. बाळाच्या योग्य विकासासाठी श्वसनाचे प्रकार, व्यायाम आणि उत्तम आहार घेणे हे त्या आईचे नियम असतात. व्यायाम केल्याने उर्जा तर मिळतेच पण सोबत शरीरचा एक उत्तम ढब कायम राहतो. थोडक्यात काय तर तुमची गरोदरपणात स्वतःला कसे ठेवता, आणि तुमच्या झोपण्याची स्थिती, चालण्याची पद्धत यावर पोटाचा घेर लहान किंवा मोठा ते ठरतो.\nया काळात पोटाचा घेर किती आहे ही काळजी करण्याची गोष्ट नाहीच आहे. लहान, मोठे किंवा गोल पोट असले तरीही त्याचा काहीच संबंध नसतो. बाळ आतमध्ये व्यवस्थित वाढत असते. तुम्ही फक्त बाळाच्या विकासाची आणि तुमच्या उत्तम आहाराची काळजी घ्या. एक सुपर-मॉम बनण्यासाठी सज्ज व्हा \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/deny-permission-to-bheem-armys-pune-rally-demands-milind-ekbote/", "date_download": "2019-02-18T16:51:35Z", "digest": "sha1:5OKCKPFZCYLNOMCKG3Y2WKNIUKNGDVPO", "length": 5728, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भीम आर्मीच्या सभेला पुण्यात कुठेच परवानगी देऊ नका ; मिलिंद एकबोटेंची मागणी", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nभीम आर्मीच्या सभेला पुण्यात कुठेच परवानगी देऊ नका ; मिलिंद एकबोटेंची मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : 30 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये भीम आर्मीने जाहीर सभेचं आयोजन करायचं ठरवलं आहे. या भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद या सभेला उपस्थित राहणार आहे. एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे उसळलेली दंगल लक्षात घेता या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. भीमा कोरेगांव दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला पत्र लिहून एकबोटे यांनी ही मागणी केली आहे.\n31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा इथे एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शहरी नक्षलसमर्थकांविरुद्ध कारवाई देखील केली आहे. एकबोटे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की माओवाद्यांशी संबंध असलेल्या एल्गार परिषदेमुळे जानेवारी 2018 मध्ये हिंसा भडकली होती. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भीम आर्मीला सभेसाठी परवानगी देण्यात येऊ नये कारण या सभेमधून जातीय विद्वेषाची गरळ ओकली जाईल असं एकबोटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nमुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे – शरद पवार\nगणेशोत्सवाचा त्रास, तर मग सनबर्न फेस्टिव्हलंचा एवढा लाड कशाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T17:15:43Z", "digest": "sha1:NTHLRI7L7XZSCAKC3IQBL2X442EL7YQ7", "length": 12409, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पश्तून युवा नेत्यामुळे पाकिस्तान जेरीस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपश्तून युवा नेत्यामुळे पाकिस्तान जेरीस\nपेशावर (पाकिस्तान) – पश्तून ताहफूज आंदोलनाचा युवा नेता मंजूर पश्तीन याने पाकिस्तान सरकारला जेरीस आणले आहे. हा 25 वर्षे वयाचा नेता आणि पश्तूनच्या रक्षणासाठी त्याने चालवलेले पश्तून ताहफूज आंदोलन यांच्यापुढे पाकिस्तान सरकारने हात टेकले आहेत. गेल्या दहा वर्षात अतिरेक्यांविरुद्धच्या कारवायांमध्ये जे लोक गायब झालेले आहेत त्यांना न्यायालयासमोर पेश करून कायदेशीर कारवाई करावी याकरता त्याने जोरदार आंदोलन छेडले आहे. त्याचे हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी पाकिस्तान सरकार करत असलेल्या सर्व प्रकारच्या जुलूम-जबरदस्तीला न जुमानता हे आंदोलन वेगाने जोर पकडत आहे.\nहजारो लोक यात सहभागी होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कराचीत एका कबायली युवकाच्या एन्काऊंटर नंतर हे आंदोलन सुरू झाले. एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्याला अटक करावी अशी त्यांची प्राथमिक मागणी होती. पण नंतर या आंदोलनाची व्याप्ती वाढतच गेली. खैबर पख्तुनवा आणि वजीरीस्तानमध्ये यासाठी जोरदार आंदोलने चालू आहेत. मंजूर पश्तीन याची भाषणे ऐकण्यासाठी लोक प्रचंड संख्येने जमा होत आहेत. पाकिस्तानी सेनाच अतिरेक्यांना प्रोत्साहन देत असल्याचा मंजूर पश्तीनचा आरोप आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुलभूषण जाधव निर्दोष ; पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवत आहे- अॅड. हरिश साळवे\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nब्रिटनच्या राजघराण्यामध्ये पडणार फूट; विल्यम्स आणि हॅरी यांचे मार्ग होणार वेगळे\nसिरीयात पकडलेले 800 दहशतवादी परत न्या- डोनाल्ड ट्रम्प\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाक��स्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/farzand-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-18T17:08:06Z", "digest": "sha1:B37NRELAM4MJQ4RZCI5CFZ33NOJCZOF2", "length": 10950, "nlines": 48, "source_domain": "mediaonepr.com", "title": "FARZAND -(फर्जंद) - FARZAND -(फर्जंद) -", "raw_content": "\nशिवकालीन पराक्रमाची गाथा पुन्हा होणार जिवंत\nशिवाजी महाराज आणि शिवकाल हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. परंतु दुर्देवाने शिवकालावर उत्तम चित्रपट निर्मिती आदरणीय भालजी पेंढारकरांनंतर कुणी केल्याचं दिसत नाही. तब्बल ४० वर्षानंतर असा प्रयत्न करत शिवरायांची युद्धनीती, मावळ्याचं शौर्य, आणि त्यांचा रणझुंजारपणा हे सगळं आगामी ‘फर्जंद’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असून सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.\nभौगोलिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने पन्हाळा गडाचे महत्त्व, महाराजांचा राज्याभिषेक, पन्हाळा गडाच्या आसपास असलेल्या सामान्य जनतेवरील वाढता अन्याय या सगळ्या गोष्टी महराजांच्या प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. या साऱ्या परीस्थितीत पन्हाळा जिंकणे हे महाराजांसाठी अतिशय महत्त्वाचे होते. ‘फर्जंद’ या आपल���या धाडसी वाघावर महाराजांनी ही जबाबदारी सोपवली. ‘आपण फकस्त लडायचं.. आपल्या राजांसाठी… आन् स्वराज्यासाठी’… असं म्हणत पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा शूर मावळा असलेल्या याच ‘कोंडाजी फर्जंद’ याच्या पराक्रमाची गाथा ‘फर्जंद’ चित्रपटाद्वारे १ जूनला चित्रपटगृहात उलगडणार आहे.\nमहाराष्ट्राला इतिहासाची उज्ज्वल परंपरा आहे. शिवकालीन मावळ्यांच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोह्चेलेल्या नाहीत. शिवरायांची प्रत्येक मोहीम ही योजनाबद्ध राहिलेली आहे. ‘फर्जंद’ या चित्रपटातून शिवाजी महाराजांच्या ६० पराक्रमी वीरांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाची गोष्ट उलगडण्यात येणार आहे. या ६० मावळ्यांनी २५०० विजापूरी सैनिकांचा पराभव करून पन्हाळा किल्ला अवघ्या साडेतीन तासात जिंकला. या मोहिमेमागे बहिर्जी नाईक यांच्याप्रमाणे पंत, गणोजी, गुंडोजी, मर्त्या, मोत्याजी मामा हे सगळेजण महिनोमहिने काम करत होते. त्यांनी पुरवलेल्या अचूक माहितीच्या व पराक्रमाच्या जोरावरच एका रात्रीत हा अवाढव्य किल्ला महाराजांनी जिंकला.\nमराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असून शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर, तर अंकित मोहन या कलाकाराने कोंडाजी फर्जंद साकारला आहे. या व्यतिरिक्त गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, अस्ताद काळे, हरिश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, निखील राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देशपांडे, समीर धर्माधिकारी तसेच ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटात लादेनची भूमिका करणारा प्रद्युमन सिंग या सर्व कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.\nकथेला पूरक चार श्रवणीय गाणी या चित्रपटात आहेत. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. ‘राखू द्या ना मर्जी स्वारींची’ ही लावणी ज्येष्ठ लोककलाकारांच्या मार्गदर्शनाखाली चित्रित करण्यात आली आहे. ‘आई अं��े जगदंबे तारी संगरात’ हा गोंधळ ही ठेका धरायला लावणारा आहे. तसेच संस्कृत शब्दरचना असलेले कोंडाजी थीम चे गीत ही स्फूर्तीदायक झाले आहे. ‘शिवबा मल्हारी’ हे गीत ही चांगलं जमलं आहे.\n‘फर्जंद’ चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड यांनी केले असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक तर रंगभूषा सचिन देठे यांची आहे. अक्षता तिखे यांचे नृत्यदिग्दर्शन आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.\nकोंडाजीच्या झुंजीची संघर्षमय विजयी गाथा… राजे शिवाजी महाराजांची धोरणी भूमिका अन् लढवय्या मावळ्यांचे योगदान हे सारं उलगडणारा हा शिवकालीन युद्धपट नवी ऐतिहासिक दृष्टी देणारा ठरेल हे नक्की.\n१ जूनला ‘फर्जंद’ प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jaggery-deals-starts-kolhapur-maharashtra-6657", "date_download": "2019-02-18T17:42:58Z", "digest": "sha1:JYDKSXKTV5IPIR6JQ2YHXWJITKGI7RD3", "length": 13419, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, jaggery deals starts, kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे\nकोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे\nसोमवार, 19 मार्च 2018\nकोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त रविवारी (ता. १८) काढण्यात आलेल्या गूळरव्यास प्रतिक्विंटल २८०० ते ५१०० रुपये दर मिळाला. साताप्पा बुरगे यांच्या दुकानात हे सौदे काढण्यात आले. सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे यांच्या हस्ते हे सौदे काढण्यात आले.\nकोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त रविवारी (ता. १८) काढण्यात आलेल्या गूळरव्यास प्रतिक्विंटल २८०० ते ५१०० रुपये दर मिळाला. साताप्पा बुरगे यांच्या दु��ानात हे सौदे काढण्यात आले. सभापती कृष्णात पाटील, उपसभापती अमित कांबळे यांच्या हस्ते हे सौदे काढण्यात आले.\nबाजार समितीत रविवारी गुळाची १० गूळरव्याची आवक झाली. बाजार समितीच्या वतीने चांगल्या प्रतीच्या गुळास नेहमीच उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केला जातो. बाजार समितीत चांगल्या प्रतीचा गूळ यावा व त्याला चांगला दर मिळावा यासाठी बाजार समितीच्या वतीने विविध प्रकारची चर्चासत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शनाचे आयोजन करून येणाऱ्या गुळाचा दर्चा सुधारण्याचा प्रयत्न बाजार समिती करत असल्याची माहिती सभापती श्री. पाटील यांनी दिली.\nया वेळी विलास साठे, उत्तम धुमाळ, बाबूराव खोत, भगवान काटे, किरण पाटील, सचिव मोहन सालपे, रामचंद्र खाडे आदी उपस्थित होते.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस��थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/child-of-a-novel/articleshow/64515056.cms", "date_download": "2019-02-18T17:34:20Z", "digest": "sha1:47ESYCL3XRZOTT3PHRWDR27NC3RYW3GT", "length": 41366, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: child of a novel - कादंबऱ्यांची पिले | Maharashtra Times", "raw_content": "\nभालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' या कादंबरीवर आधारित कादंबरी लिहिण्याची स्पर्धा 'मॅजेस्टिक प्रकाशना'ने अलीकडेच जाहीर केली आहे. एका अर्थाने तो सिक्वेलच असेल. अशा प्रकारचे पूर्वी झालेले प्रयोग आणि त्यातून निर्माण झालेल्या, होऊ शकणाऱ्या कलाविषयक आणि इतर प्रश्नांची ही रोखठोक मीमांसा आणि चिकित्सा...\nभालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू' या कादंबरीवर आधारित कादंबरी लिहिण्याची स्पर्धा 'मॅजेस्टिक प्रकाशना'ने अलीकडेच जाहीर केली आहे. एका अर्थाने तो सिक्वेलच असेल. अशा प्रकारचे पूर्वी झालेले प्रयोग आणि त्यातून निर्माण झालेल्या, होऊ शकणाऱ्या कलाविषयक आणि इतर प्रश्नांची ही रोखठोक मीमांसा आणि चिकित्सा...\nचित्रपट, संगीत, खेळ, नृत्य, नाटक, दूरदर्शन, कथा व कादंबरी, चरित्रे-आत्मचरित्रे आद�� ललित व ललितेतर कलांच्या आविष्कार माध्यमांत सिक्वेलचे-पुनःनिर्मितीचे नवे-नवे प्रयोग जगात सर्वत्र अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. इंग्रजीत या प्रयोगाला सीक्वेल (Sequel) असा शब्द वापरला जातो. A book, film or play that continues the story of privious book, etc अशी सिक्वेलची परिभाषाही शब्दकोशात दिलेली आहे. an event that happens after and is the result of an earlier event. सिक्वेलमध्ये आधीच्या कृतीतील आनंदाचे, पुन्हा नव्याने पर्यवसान झाल्याचा आनंद निर्मिणारी उत्तरकृती अनुभवणे अपेक्षित आहे. अस्तोदय म्हणजेच सिक्वेल होय. अस्तानंतर उदय पावणे म्हणजे अस्तोदय. सिक्वेलचे अनेक अर्थ संभवतात. पर्यवसान, उत्तरकथा, उत्तरार्ध, पुन्हा नव्याने सुरूवात, मागच्या पानावरून पुढे सुरू, पुढे सुरुवात करणे, पुढचा भाग, पुढे नेणे वगैरे. अर्थातच सिक्वेलमध्ये पुननिर्मिती-नवनिर्मिती अपेक्षित असते. लोकप्रिय चित्रपटांच्या बाबतीत जगात सर्वत्र चित्रपटाचे सिक्वेल निर्माता आणि निर्देशक तयार करतात. चित्रपटाच्या प्रांतात आणि दूरदर्शन मालिकांच्या वाहिन्यांवर सिक्वेल निर्मितीची चढाओढ जगात सर्वत्र दिसून येते. चित्रपटांचे सिक्वेल सांगता येतील. उदाहरणार्थ, हॅरी पॉटर, स्पायडरमॅन, जेम्स बाँड, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई, धूम, डॉन, बाहुबली वगैरे. सामान्यपणे लोकप्रिय कलाकृती किंवा चित्रपटांचे सिक्वेल वारंवार लोकरंजनासाठी निर्मिण्याची व्यावसायिक टूम एकविसाव्या शतकात जगासह भारतासारख्या देशातही रुढ झालेली आहे.\nललित कला प्रकारातही साहित्यकृती-कलाकृतीचे सिक्वेल-निर्माण करण्याची परंपरा जागतिक स्तरावर विसाव्या-एकविसाव्या शतकात रुजत गेल्याचे दिसते. रामायण, महाभारताचे सिक्वेल कथा-कादंबरीच्या रूपात तर प्रत्येकच कालखंडात शेकड्यांनी झाल्याची उदाहरणे आहेत. पुराणे, बखरी, शाहिरी, महाकाव्ये आदींचेही जगभरातल्या प्रतिभावंतांनी आपापल्या प्रतिभाधर्मानुसार 'कलाकृतीची पुनःनिर्मिती' केल्याचीही भरपूर उदाहरणे आढळतात. भगवद्गीतेचे लोकप्रिय सिक्वेल संत ज्ञानोबांची 'भावार्थदीपिका' तसेच रवीन्द्रनाथ टागोरांची 'गीतांजली' व आचार्य विनोबांची 'गीताई' मानली जाते. मराठीत वि. स. खांडेकरांची 'ययाती', शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय', रणजित देसाईंची 'राधेय'; दूरदर्शनवरील लोकप्रिय रामायण, महाभारत कथांच्या मालिका वगैरे.\nतात्पर्य, लोकप्रिय पौराणिक कल���कृतीच्या पुनःनिर्मितीची परंपरा प्राचीन ते आधुनिक कालखंडात जगात सर्वत्रच आढळून येते. ऐतिहासिक-पौराणिक कलाकृतींवर पुन्हा नव्याने कलाकृतींची निर्मिती करताना मूळ लेखकाच्या कलाकृतीचे कथाबीज, पात्रे, कथानके, उपकथानके, सामाजिक व भौगोलिक पार्श्वभूमी कालसापेक्ष परिवर्तीत करून आजचे वर्तमान अधोरेखित करून, आधुनिक जीवनासमोर काही जीवनादर्श उभे केले जातात. पौराणिक ते ऐतिहासिक कलाकृतीचे सिक्वेल कालनिहाय लिहिते नवेजुने लेखक तयार करतात. लेखक बदलला की नव्या लेखकाच्या प्रतिभेला व शैलीनिष्ठ कलाकृतीच्या नवनिर्मितीला पुरेसा अवकाशही मिळू शकतो. नव्या लेखकाला जुन्या लेखकाच्या कलाकृतीचे पुनःनिर्माण करताना जुना लेखक जिथे थांबला, तिथूनच भाषिक व शैलीदृष्ट्या तसेच कथानकदृष्ट्याही कलाकृतीच्या अवकाशात दुसऱ्या किंवा तिसऱ्या जगाचे दर्शन घडवणे अभिप्रेत असते. सिक्वेल ही निर्मितीचीच पुन्हा नवनिर्मिती किंवा उत्तरकथारूप दर्शवणारी असेल तरच ती लोकांच्याही नजरेत भरेल. प्राचीन व मध्यकालीन जागतिक वाङ्मयात पौराणिक कलाकृतीच्या सिक्वेलची उदाहरणे खूप आढळतात.\nआधुनिक साहित्यातही कथा-काव्य-कादंबरी-नाट्य आदी क्षेत्रांत सिक्वेलची उदाहरणे आढळतात. आधुनिक काळात मुख्यतः भारतीय भाषांतही कलाकृतीचे सिक्वेल खुद्द लेखक-कवीच निर्माण करतात. उदाहरणार्थ, मराठी कादंबरीच्या शृंखला निर्मिणारे कादंबरीकार म्हणून शरश्चंद्र मुक्तिबोध, भालचंद्र नेमाडे, श्री. ना. पेंडसे अशी काही ठळक उदाहरणे देता येतात. 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांनी जीवन आणि साहित्याला एकात्मरूप देताना असे प्रयोग केलेले आहेत. पहिले कादंबरीचे चतुःष्ट्य-बिढार (१९७५), हूल (बिढारचा दुसरा भाग २०००), जरीला (१९७७), झूल (१९७९) ह्या उदाहरणार्थ तीन व पुढे बिढारचे सिक्वेल म्हणून हूल चौथी कादंबरी. (ताजा कलम - चतुःष्ट्य जाहीर केल्यावर चौथा भाग नवीन लिहिण्याऐवजी 'हिंदू' हीच चौथ्या कादंबरीची कल्पना असावी. हिंदुचेच चतुष्ट्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे, बिढारचाच उत्तरार्ध नंतर स्वतंत्र हूल नावाने तब्बल २५वर्षानंतर प्रकाशात आणून; पहिल्या चतुःष्ट्याच्या पूर्ततेची हूल उठवून, झूल झटकून सांगता करावी लागली.) 'हिंदू' याच कादंबरीचे चतुष्ट्य नेमाडे यांनी जाहीर करताना, तीन भागांच्या पूर्तीचा अंदाज घेऊन; पहिल�� भाग-हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ (२०१०), दुसरा भाग-हिंदू- केवळ वंशवृक्ष पारंबी, तिसरा भाग-हिंदू : बाहेर काळ मोठा कठीण आहे, असे तीन भाग त्यांनी घोषित केले. (ताजा कलम २ : हिंदुच्या चौथ्या भागाचे नाव निश्चित केलेले नाही. लेखकाची कादंबरीलेखन व प्रकाशनाचा वेग पाहता, हिंदुचा चौथा भाग ही सुद्धा हूल ठरेल की काय याचे उत्तर काळच देईल.) तात्पर्य, उपरोक्त मीमांसेवरून साहित्यकृतीच्या सिक्वेलनिर्मितीचेही दोन प्रकार संभवतात. एक, पौराणिक-ऐतिहासिक साहित्यकृतींना आधार मानून समकालीन लेखकाने समकालाच्या किंवा गृहीत काळाच्याच परिप्रेक्ष्यात साहित्यकृतीचा सिक्वेल निर्माण करणे. दोन, लेखक असतानाही प्रयोग म्हणून समकालीन लेखकाच्या लोकप्रिय साहित्यकृतीचा सिक्वेल नव्याच लेखकाने तयार करणे. आधुनिक काळात म्हणजेच आधुनिक मराठी साहित्य कालखंडात मराठी साहित्यातील विविध वाङ्मय प्रकारांत लोकप्रिय लेखकांनी आपल्या लोकप्रिय कलाकृतींच्या पुनःनिर्मितीचे किंवा नवनिर्मितीचे सिक्वेल (उत्तरकथा) निर्माण केल्याची उदाहरणे आहेत. समकालीन कालखंडात लेखक जिवंत असतांना व तो सृजनशील साहित्याच्याही निर्मितीत सक्षम असतानाच, त्याच्या लोकप्रिय साहित्यकृतीचा-कलाकृतीचा सिक्वेल समकाळात लिहित्या नव्या किंवा जुन्याही लेखकाने निर्मिल्याची उदाहरणे मात्र अपवादभूत आहेत.\n'साहित्यसूची दिवाळी अंक २०१४'चा विषय साहित्य, चित्रपट, व्यंगचित्रे या माध्यमांतील सिक्वेल्सचा वेध घेणे हा होता. 'राजहंस प्रकाशन' प्रायोजित व 'साहित्यसूची' आयोजित लेखनस्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. अतिथी संपादनाची जबाबदारी मराठीतील प्रयोगशील लेखक संजय भास्कर जोशी यांनी स्वीकारली होती. 'कोसलाचा सिक्वेल' या विषयावर भालचंद्र नेमाडे यांच्याशी संजय भास्कर जोशींची मनमोकळी चर्चाही कुतूहल म्हणून प्रकाशित करण्याची बाब नमूद होती. सिक्वेल लेखनासाठी तीन विषय देण्यात आले होते.\n१. भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला'चा सिक्वेल, ज्याचे पहिले वाक्य असेल-'मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंच्याहत्तर वर्षांचा आहे...'\n२. मिलिंद बोकील यांच्या 'शाळा' कादंबरीचा सिक्वेल.\n३. जी. ए. कुलकर्णी यांच्या 'कैरी', 'तुती' मालिकेतील तिसऱ्या न लिहिलेल्या 'केळं' या कथेचा सिक्वेल.\nतीन ते साडेतीन हजार शब्दमर्यादा असलेले पुरस्कार���्राप्त काही सिक्वेल 'साहित्यसूची' दिवाळी अंकातून प्रकाशित झाले. पैकी बालाजी सुतार आणि रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचे 'कोसला'वरील सिक्वेल साहित्यसूचीतून प्रकाशित झाले होते. साहित्यसूचीचा सिक्वेल प्रयोग मराठी साहित्यक्षेत्रात नवीन होता. शब्दमर्यादा, शैलीचे अनुकरण, नवीन शैली व नवीन कथानकाची निर्मिती न होणे, अनुभवाचा मर्यादित अवकाश, जीवनाशयाच्या अवकाशातील प्रश्न नीट न हाताळणे, सिक्वेलची कल्पकता नीट न कळणे; अशा काही मर्यादांमुळे कोसलाच्या सिक्वेलची पुरेशी दखल घेतली गेली नाही (खेळघर लिहिणारे स्वतंत्र प्रतिभेचे कथा-कादंबरीकार रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचा अपवाद वगळता.). शिवाय सिक्वेल ही नवकलाकृती मानण्याची मानसिकता व अभिरूचीही मराठी वाङ्मय प्रांतात रुजल्याचे दिसत नाही.\n'कोसला' ही तारुण्यातील सणकीपणाची मानसिकता असणाऱ्या शंभरातील नव्याण्णवांची कादंबरी आहे. कोसलासदृश अनेक कादंबऱ्या नव्या पिढीने साठोत्तरी कालखंडात शेकड्यांनी लिहिल्या. परंतु 'कोसला'ची सरहद्द कुणालाही पार करता आल्याचे उदाहरण नाही. पन्नास वर्षानंतरही 'कोसला'चा प्रभाव ओसरल्याचे चित्र दिसत नाही. तरुण पिढीच्या शाश्वत मानसिक प्रश्नांची अभिव्यक्ती कोसलाच्या प्रभावाचा आधार आहे. याचाच अर्थ कोसलाचा सिक्वेल खुद्द नेमाडेंनाही पुढच्या काळात निर्माण करता आलेला नाही. म्हणूनच तर नेमाडे कोसलाच्या पन्नाशीनंतरच्या मनोगतात म्हणतात, कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्याबरोबर सती जातात, तू मात्र मला पुरुन उर... आजतरी या विनाधातील गर्भितार्थ पटण्यासारखा आहे.\nरवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथना पाठवलेल्या पत्रात नेमाडे लिहितात, 'पंच्याहत्तरीतल्या पांडुरंग सांगवीकरचा कोंडमारा वाचून मीही कोसलावर एक सिक्वेल लिहावा असे वाटत राहिले... एकूण आपल्या दोघांनाही पांडुरंग नीट कळला आहे. लिहिता तर सर्वांनाच येते, पण चांगले सूत्र सापडणे साक्षात्कार होण्यासारखे आपोआप घडते.' एका नव्या लेखकाने लिहिलेला सिक्वेल जेव्हा खुद्द मूळ लेखकालाच नवीन सिक्वेल लिहिण्याची उर्मी जागवतो, तेव्हा अर्थातच सिक्वेल हा नवाकोरा आणि अनुकरणापेक्षा आशय, अभिव्यक्ती, समकालीन प्रश्न, नायकाचे वयाच्या वाढीबरोबर निर्माण झालेले प्रश्न अशा व्यापक परिप्रेक्ष्यात अर्थपूर्ण असल्यामुळेच कोसलाकाराची शाब��सकी मिळाली असावी. साक्षात कोसलाच्या नायकाला पुढे नेणारा कोसलाचा सिक्वेल प्रतिभावंताने निर्माण केला, तरच कोसलाच्याही सिक्वेल निर्मितीला नवनवोन्मेषशाली सृजनाचे आयाम लाभू शकतात. शैली आणि कथानकाचे नवेपण हे कोणत्याही उत्कृष्ट सिक्वेलचे मूलभूत लक्षण असावे. या पार्श्वभूमीवर 'मॅजेस्टिक प्रकाशना'ने नुकत्याच जाहीर केलेल्या 'हिंदूः जगण्याची समृद्ध अडगळ' (२०१०)या 'कादंबरीच्या सिक्वेल' निर्मितीचे आवाहन मराठी कादंबरीच्या क्षेत्रात एका नव्या वाङ्मयीन प्रयोगाचे धाडसी पाऊल आहे. हे आवाहन पेलण्याची क्षमता सिद्ध झाली, तरच सिक्वेलच्या निर्मितीचे नवनवे प्रयोग मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात होण्याचे मार्गही सुकर होत जातील.\n'हिंदूः जगण्याची समृद्ध अडगळ' ही महाकाव्यसदृश कादंबरी आहे. आशय, विषय, कथाबीजे, कथानके-उपकथानके, पात्रसमूह, हिंदू सांस्कृतिक ऐतिहासिक परिप्रेक्ष्यात खंडेराव या महानायकाची नवनिर्मिती आदींमुळे अनेक नवीन कादंबऱ्यांना नवसृजनाची ऊर्जा पुरविण्याचे सामर्थ्य भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीत आहे. खरेतर हिंदूचा सिक्वेल हा पूर्णपणे नवीनच कादंबरीच्या फॉर्ममध्ये अपेक्षित असल्याचे दिसते. हिंदू या कादंबरीतील कथाबीजांवर, उपकथांवर आधारलेली, तीमधील नायक, पात्रे, प्रसंग, वातावरण इत्यादिचा आवश्यक तर संदर्भ घेऊन सर्वस्वी नवीन कादंबरी लेखकांनी लिहावी, असा हेतूही मॅजेस्टिकने जाहीर केला आहे.\nतात्पर्य, हिंदूच्या कथाबीजांचा केवळ आधार घेऊन सर्वस्वी नवीन कादंबरीचे सर्जन लेखकांनी करावे, हा हेतू स्पष्ट केल्यामुळे कोसलाचे जसे सिक्वेल आजपर्यंत कळत नकळत निर्माण झाले तसे होऊ नये, याची दक्षता आधीच घेण्यात आली. 'हिंदू' या कादंबरीची नक्कल न करता, नवीन कादंबरीच्याच रूपात नवसृजनशील कलाकृती निर्माण होण्याच्याही शक्यता अशा लेखनाच्या प्रकारांतून, स्पर्धांतून मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रांत रुजतील असे वाटते. यानिमित्ताने काही कला आणि प्रतिभाविषयक, उपयुक्तता व व्यावहारिकताविषयक प्रश्नही उपस्थित करता येतील.\n१. कोसलाच्या आशयापेक्षा शैलीचाच प्रभाव अधिक राहिल्यामुळे कोसलाच्या शैलीची नक्कल मारणाऱ्या अनेक कोसलासदृश कादंबऱ्या कोसलाच्याच पन्नास वर्षांत निर्माण झाल्या. अर्थातच कोसलाची शैली अनुकरणीय आ���े. 'हिंदू'च्या शैलीचे रूप खुले आणि व्यापक असल्यामुळे, हिंदुच्या शैलीची नक्कल करून, आजवर एकही कादंबरी ह्या दशकात आलेली नाही. कोसलाची शैली तरुणसुलभ व सणकी स्वरूपाची असल्यामुळे, तिच्या प्रभावातून नव्या पिढीला अजूनही मुक्त होता आले नाही. कोसलासदृश कैकांच्या कादंबऱ्या शैलीच्या तंतोतंतपणामुळेच सती गेल्या. तसे 'हिंदू'च्या बाबतीत संभवत नाही. हिंदूची शैली ही 'बिढार ते हिंदू' अशी जीवनावकाश व्यापत आली आहे. ती बहुमुखी व बहुआयामी, पसरट, खुली, विद्वत्तापूर्ण असल्यामुळे तिचे अनुकरण असंभव वाटते. हिंदूच्या स्पर्धेतून येणारा सिक्वेल लेखकाच्या आशयाभिव्यक्तीचे व नवीन शैलीच्या नवनिर्मितीचे परिमाण सिद्ध करणारा असू शकेल.\n२. हिंदूचा आशय आणि कथाबीजे अफाट जीवनावकाश व्यापणारा आहे. खुद्द नेमाडे यांच्या जीवन जाणिवांच्या अभिव्यक्तीचे ते कथनरूप आहे. विशाल अनुभवाचा अवकाश पेलणारा लेखकच हिंदूचा सिक्वेल नव्याने तयार करू शकतो. नेमाडे यांच्या प्रतिभा आणि कलाविषयक जाणिवांच्या अवकाशात हिंदूची तंतोतंत नक्कल असंभवच आहे. नेमाडे यांनी हिंदूचा आशय आणि विषय, नायक आणि भोवतालची पात्रसृष्टी, घटना व प्रसंग, संवाद आणि वातावरण, हिंदूंची सांस्कृतिकता आदी घटकांच्या रसायनातून कथाबीज व अनुरूप शैली कशी घडवायला हवी होती याचा वस्तुपाठही यानिमित्ताने समोर येऊ शकतो. नेमाडे लिहितात तसेच सिक्वेल लेखकाने लिहिले तर ती हिंदूची कॉपीही होईल की नाही याबद्दल शंका आहे. हिंदूच्या निर्मिती व शैलीतील उणीवांना टाळणाराही सिक्वेल तयार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नेमाडेंनाही पुढील भागांच्या निर्मितीचा पुनर्विचार करायला भाग पडेल असा सिक्वेल असायला हरकत नसावी.\n३. हिंदूचाच सिक्वेल का हिंदूचा सिक्वेल कुण्या नवीन लेखकाने लिहिल्यावर तो कितपत स्वतंत्र मानावा हिंदूचा सिक्वेल कुण्या नवीन लेखकाने लिहिल्यावर तो कितपत स्वतंत्र मानावा हिंदूचाच गौरव होईल की लेखकाच्या सिक्वेलचा गौरव होईल हिंदूचाच गौरव होईल की लेखकाच्या सिक्वेलचा गौरव होईल हिंदूच्या सिक्वेलचे भवितव्य काय हिंदूच्या सिक्वेलचे भवितव्य काय लेखक म्हणून सिक्वेल लेखकाचे अस्तिव दुय्यम की प्रथम लेखक म्हणून सिक्वेल लेखकाचे अस्तिव दुय्यम की प्रथम सिक्वेल ही कृत्रिम की अकृत्रिम निर्मिती सिक्वेल ही कृत्रिम की अकृत्रिम निर्मिती प्रतिभावंताची निर्मिती की लेखनाचा सराव असलेल्या कारागिराची निर्मिती प्रतिभावंताची निर्मिती की लेखनाचा सराव असलेल्या कारागिराची निर्मिती कल्पक की काल्पनिक की वास्तविक कल्पक की काल्पनिक की वास्तविक सिक्वेल हा साहित्यकृतीच्या निर्मितीचा प्रयोग मानला, तरी त्याची उपयुक्तता आणि व्यावहारिकता किती सिक्वेल हा साहित्यकृतीच्या निर्मितीचा प्रयोग मानला, तरी त्याची उपयुक्तता आणि व्यावहारिकता किती कुणासाठी असे अनेक प्रश्न साहित्यकृतीच्या सिक्वेल निर्मिती संदर्भात उपस्थित होतात. या कलाविषयक प्रश्नांची चिकित्सा आणि मीमांसाही समीक्षेच्या प्रांतात जाणकारांनी करायला हवी.\nतात्पर्य, कलाकृतीचे सिक्वेल असो की एका कलाकृतीनंतर त्याच कलाकृतीचा सृजनधागा पुढे विणण्याचे प्रयोग असोत; साहित्यकृतीचे स्थित्यंतर, पर्यवसान, उत्तरकथा, नवीन सुरूवात; नवसृजनशील साहित्यकृती म्हणून ह्या वाङ्मयीन प्रयोगांकडे सकारात्मक दृष्टिकोणातून पाहायला हरकत नाही. मराठी साहित्यकृतीत सिक्वेलनिर्मितीची, 'एका लेखकाच्या कादंबरीला दुसऱ्याने उबवून पिले काढण्याची' परंपरा रुजत गेली, तर वाचकांच्या अभिरूची संवर्धनासाठीही त्याचा उपयोग होईल. सिक्वेलच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या कलाविषयक प्रश्नांची मीमांसा आणि चिकित्सा करण्याचाही मार्ग प्रशस्त होत जाईल\nमिळवा मटा संवाद बातम्या(samwad News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nsamwad News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:हिंदू|चरित्रे-आत्मचरित्र|कादंबऱ्यांची पिले|sequel|child of a novel\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nमटा संवाद याा सुपरहिट\nहमारे पास टायगर है\nदु:खाच्या तळाचा शोध घेणारा गालिब\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब कर���\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-17-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:40:04Z", "digest": "sha1:MOMQNFOW3UJ2IOMBVFKZG3QTAECQVFPN", "length": 8000, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी महापालिका सभा 17 ऑक्टोबरला | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी महापालिका सभा 17 ऑक्टोबरला\nपिंपरी महापालिका सभा 17 ऑक्टोबरला\nपिंपरी : विधान परिषद व महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अल्पावधीतच विकास कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे या दोन्ही आचारसंहितेच्या धास्तीनेच स्थायी समिती असू देत की महापालिकेची सर्वसाधारण सभा नगरसेवकांना विषय मंजूरीची घाई लागली आहे. याचाच परिणाम म्हणजे पिंपरी पालिकेची 20 ऑक्टोबरची सभा तीन दिवस आधी म्हणजे 17 ऑक्टोबरलाच होणार आहे. अवघ्या दोन महिन्यात विकास कामांना मंजुरी घेवून ती मार्गी लावणे हे सध्या नगरसेवकांसमोर मोठे आव्हान आहे. त्यात प्रभाग रचनेची सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वांचा एकच गोंधळ उडणार आहे. एकीकडे प्रचार व दुसरीकडे कामाची घाई यात नगरसेवकांची चांगलीच कसरत होणार आहे. त्यामुऴेच ऐनवेळी विषयपत्रीकेवर करोडोंचे विषय आणले जात आहेत. व ते चर्चा न करताच एकमताने मंजूर होत आहेत. शेवटच्या टप्प्यात जेवढी जास्तीत-जास्त विकास कामे मंजुर करून घेता येतील याकडे सर्व पक्षांच्या नगरसेवकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे दोन महिन्यांसाठी का होईना विषय सभापतीपद मिळविण्यासाठीही सत्ताधारी नगरसेवकांची चांगलीच चढाओढ लागली आहे.\nPrevious articleम्हाडाच्या सदनिका व भूखंडांसाठी दोन नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ\nNext articleतृप्ती देसाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्��� प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-18T16:36:11Z", "digest": "sha1:EQQVL4RJ7LC6PEPC3AUPEJSFLGTUMATA", "length": 7755, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "बसमधील राखीव जागेची कहाणी...... | m4marathi", "raw_content": "\nबसमधील राखीव जागेची कहाणी……\nएकदा बसने नाशिकला निघालो. सोमवार असल्याने सकाळच्या बसला बऱ्यापैकी गर्दी होती. बसायला जागा न मिळाल्याने उभे राहूनच प्रवास करावा लागला. मला तशी सवय असल्याने काही वाटले नाही, मात्र माझ्यासोबत प्रवास करणारा सहप्रवासी जो पायाने बराच अधू होता. तो बिचारा कसाबसा उभा राहिला. त्याची कुणाला कीव आली नाही. ते जावू द्या, अपंगांकरिता राखीव असणाऱ्या सीटवरील प्रवासी देखील जागा देण्याचे सौजन्य दाखविण्यास तयार नव्हता. अशातच तिकीट काढण्यासाठी कंडक्टर आला. अपंग सह्प्रवाशाकरिता भाड्यात सवलत असल्याने त्याने सवलतीचे तिकीट मागितले. मात्र, कंडक्टरने त्याच्याकडे अपंग असल्याचे प्रमाणपत्र मागितले. आधीच गर्दी, त्यात अवघडून कसे-बसे उभे असलेल्या ‘त्या’ने कशाबशी आपली कुबडी सांभाळत पिशवीतून प्रमाणपत्र काढून कंडक्टरला दाखविले आणि सवलतीच्या दरांत तिकीट घेतले. कंडक्टरने त्याचे ‘कर्तव्य’ चोख बजावले. मात्र मला न राहवून असे वाटले कि, त्या सह्प्रवाशाचे अपंगत्व लक्षात न येण्याजोगे नव्हते. गर्दी असल्याने त्याला अवघडायला नको म्हणून प्रमाणपत्र मागितले नसते तरी चालले असते. मनातील चलबिचल न दाखविता मी कंडक्टरकडे ‘त्या’ सह्प्रवाशाकरिता अपंगांसाठी राखीव असलेल्य�� जागेची मागणी केली. कंडक्टरने मग राखीव जागेवर बसलेल्या प्रवाशाला उठून अपंग सहप्रवाशाला बसू देण्याची विनंती केली. मात्र तो उठण्यास तयार झाला नाही. बरीच बाचाबाची झाली, माझी त्या कंडक्टरशी आणि कंडक्टरची राखीव जागेवर बसलेल्या धडधाकट प्रवाशाशी. तितक्यात चांदवड आले आणि एक जागा रिकामी झाली. मी त्या जागेवर त्या अपंग सहप्रवाशाला बसवून वाद मिटविला.\nमात्र हा वाद इथेच मिटला असे नाही. कित्येकदा बसने प्रवास करतांना असेच होते. अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक इ. करीता राखीव जागेवर इतर लोकच अधिक प्रवास करतांना आढळतात. ज्याचे-त्याचे दुखणे ज्याला-त्यालाच कळते, मात्र आपण थोडेफार सौजन्य दाखवून ते कमी तर करू शकतो ना महिलांकरिता राखीव असलेल्या जागेवर एखादा कॉलेजकुमार आणि जागा नसल्याने अवघडून उभी असलेली गरोदर महिला असेहि प्रसंग पाहायला मिळतात. आपण आपली संवेदनशिलता हरवून बसलो आहोत का महिलांकरिता राखीव असलेल्या जागेवर एखादा कॉलेजकुमार आणि जागा नसल्याने अवघडून उभी असलेली गरोदर महिला असेहि प्रसंग पाहायला मिळतात. आपण आपली संवेदनशिलता हरवून बसलो आहोत का असाच प्रश्न अशावेळी पडतो. जसे आपल्या घरातील लोक हे आपले कुटुंबीय असतात, तसे बसने प्रवास करीत असताना आपले सहप्रवाशी हे आपले कुटुंबियाच का वाटू नयेत असाच प्रश्न अशावेळी पडतो. जसे आपल्या घरातील लोक हे आपले कुटुंबीय असतात, तसे बसने प्रवास करीत असताना आपले सहप्रवाशी हे आपले कुटुंबियाच का वाटू नयेत गरजू प्रवाशांकरिता जागा सोडली अथवा वाटून घेतली तर बिघडते कुठे गरजू प्रवाशांकरिता जागा सोडली अथवा वाटून घेतली तर बिघडते कुठे त्याउलट आपल्याला त्यांच्या शुभेछाच प्राप्त होतात आणि आपल्यालाही आपण एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पडल्याचे समाधान मिळते त्याउलट आपल्याला त्यांच्या शुभेछाच प्राप्त होतात आणि आपल्यालाही आपण एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पडल्याचे समाधान मिळते बघा असे समाधान मिळवून, खूप छान वाटते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T17:27:34Z", "digest": "sha1:4RGUVFC647TA6GXJO3WOGUD4LFJFNXE7", "length": 7554, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "व्यर्थ न जावो बलिदान…! | m4marathi", "raw_content": "\nव्यर्थ न जावो बलिदान…\nडॉ.नरेंद्र दाभोळकर,अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आपलं उभ आयुष्य वेचून शहीद झालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व.भारतीय समाज हा अंधश्रद्धेतून बाहेर आला पाहिजे,विज्ञानाधिष्ठ झाला पाहिजे,अघोरी जीवघेण्या आणि लुबाडणूक करणाऱ्या प्रथा आणि परंपरा बंद झाल्या पाहिजे ह्यासाठी पेटलेलं एक अग्निकुंड.\nअंधश्रद्धेचा समाज मनावर होणारा खोलवर परीणाम हा अखं:कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला उधवस्त करू शकतो त्यामुळे अश्या कर्मकांडाला अंकुश लागायला हवा,आणि मानवीय मर्यादेला जाचक अटी बसायला हव्या जेणेकरून भारताची ओळख हि पुरोगामी म्हणून टिकून राहिलं हा डॉ.दाभोळकारांचा अट्टहास होता.आणि म्हणूनच समाज परिवर्तनासाठी अशा बिनबुडाचे अघोरी कर्मकांड बंद झाले पाहिजे,दैव वादाच्या साखळदंडात अडकलेली माणुसकी जागृत झाली पाहिजे आणि खोटी चमत्कारे बंद व्हयला हवी ह्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस)ची स्थापना झाली आणि जोडली गेली अनेक कर्तुत्ववान हात ह्या चळवळीत.आणि उभ राहिलं एक जनांदोलन…….\nमात्र ह्या चळवळीला काही धर्मांध वर्ण-वर्चस्ववादी सनातन टोळीनी हाणून पाडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि हे आंदोलन थांबत नाही म्हणून डॉ दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली.मात्र ह्या असुरी शक्तींना हे ठाऊक नाही कि व्यक्ती मारून विचार थांबवता येत नाहीत.डॉ. दाभोळकर यांच्या खूनाला आज वर्ष झालं तरी मारेकरी सापडले नाही वा एखादी संशयास्पद अटकही झाली नाही ,याला प्रशासनाची हलगर्जी म्हणावी कि दाभोळकरांचा उपहास तपासासाठी चक्क प्लान्चेट चा वापर करण्यात आला.ज्या माणसाने अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य खर्ची घातलं त्या माणसाच्या खूनाचा तपास अंधश्रद्धेतून व्हावा.तसे या देशाला दिवंगत महापुषांचे होणारे अपमान हि काही नवीन गोष्ट नाही,आजही नथुराम गोडसेचे गोडवे गाणारे देशद्रोही या देशात आहेत .बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या राज्यघट नेला न मानणारे देखील आहेत,शिवरायांची बदनामी करणारे उपटसुंभ देखील आहेत,त्यामुळे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागच्या शोधाचा हलगर्जीपणा एक स्वाभाविक गोष्ट आहे.कारण जात भाईच्या पाठींब्यावर धुडघूस घालणारे महाभाग गल्लो गल्ली आहेत .\nजि लोक आंदोलन करतात,तोडफोड करतात.मंत्र्यांच्या अंगावर शाई फेकतात अश्या लोकांच्या मागण्या लगेच मान्य केल्या जातात.मात्र विवेकवा��ी ,अहिंसेच्या मार्गाने न्याय मागणार्यांची नेहमी उपेक्षाच होते.असो तरी हि चळवळ चालूच राहणार आहे अखंडपणे……….न्यायासाठी,हक्कासाठी शांतीच्या मार्गाने.कारण डॉ.नरेंद्र दाभोलकरांच बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%A8-citizen/", "date_download": "2019-02-18T17:15:07Z", "digest": "sha1:D57Y4N67KZA6UUYKJ5UD7MQXT7T3DOIA", "length": 5962, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "सिटीझन - Citizen - सिटीझन - Citizen -", "raw_content": "\nनवे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करत आहेत. असाच एक वेगळा जाणीव संपन्न मनोरंजक सिनेमा घेऊन दिग्दर्शक अमोल शेटगे, अभिनेत्री राजश्री लांडगे, कॅमेरामन सुरेश देशमाने हे मराठी चित्रपटसृष्टीतील तीनजण एकत्र आले आहेत. १६ ऑक्टोबरला ‘सिटीझन’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nकृष्णराज फिल्म्स बॅनर प्रस्तुत अमोल शेटगे, राजश्री लांडगे, सुरेश देशमाने निर्मित ‘सिटीझन’ हा एक युथबेस सिनेमा आहे. आजच्या तरूणाईचा आवाज सिटीझन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनेक फ्रेश चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत.\nहा विषय चित्रपटातून मांडणं गरजेचं असल्यामुळेच अमोल शेटगे, राजश्री लांडगे, सुरेश देशमाने या तिघांनी एकमताने या चित्रपटाच्या निर्मिती करिता पुढाकार घेतला. यावर एक उत्कृष्ट चित्रपट होऊ शकतो असं आमचं मत होतं. त्यामुळे या प्रकल्पात आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून सामील होतो. आम्ही तिघं या विषयावर काम करत होतो, त्यातूनच ‘सिटीझन’ चित्रपटाची निर्मिती झाल्याचं या तिघांनी सांगितलं.\n‘सिटीझन’ चित्रपटाची कथा अमोल शेटगे, व राजश्री लांडगे यांची आहे. कथेच्या अनुषंगाने चित्रपटात गीतांचा सुरेख वापर करण्यात आला असून अविनाश-विश्वजीत यांच संगीत या गीतांना लाभलं आहे. सुरेश देशमाने यांच छायांकन असून कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचं आहे. संकलन सर्वेश परब यांनी केलं आहे. राजश्री लांडगे, राकेश वशिष्ठ, यतीन कार्येकर, पुष्कर श्रोत्री, उदय टिकेकर, नंदिनी जोग, श्रीरंग देशमुख, माधव देवचक्के, कौस्तुभ दिवाण, सुषमा देशपांडे, ऋषी देशपांडे, प्रतीक जंजिरे, सुनील रानडे आदि कलाकारांच्या यात भूमिका आहेत.\nचित्रपटाच्या माध्यमातून कॉलेज जीवनाचे वास्तव उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शकांना जे वास्तव अधोरेखित ���रायचं आहे ते अनेकांना माहीत आहे; पण ते स्वीकारून त्यात बदल करण्याची धमक फार कमीजण दाखवतात. एक चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न ‘सिटीझन’ चित्रपटात करण्यात आला आहे. येत्या १६ ऑक्टोबरला ‘सिटीझन’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:19:47Z", "digest": "sha1:UQULIMNPHZBKG4J2FJWY4ERAVOLHOND3", "length": 11616, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "न भरणा", "raw_content": "\n‘ खर्च तास भरून फॉर्म शोधण्यासाठी आपल्या डेटिंगचा ऑनलाइन जुळत. काय करू शकता, परिणाम एक प्रकार आहे की आपण सांगू शकत नाही, आधीच स्वत: साठी न्यायाधीश ऑनलाइन कोणीतरी बैठक गरजा एक चांगला डेटिंगचा साइट जसे «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» आहेत जेथे इतर समविचारी व्यक्ती. निर्णय आणि संवाद आहे. आपण करण्याची गरज नाही उत्तर बरेच प्रश्न — या साठी आपण भेटू तेव्हा समोरासमोर. ऑनलाइन डेटिंगचा नाही एक गहाण अर्ज, जसे काही इतर साइट बाहेर ते तयार करण्यासाठी. «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» परत मूलतत्त्वे. चांगल्या प्रामाणिक सोपे डेटिंगचा किमान गुंतागुंत. तर कोणीतरी तुम्हाला आवडलेल्या आणि आपण अधिक जाणून घेऊ इच्छित, तेव्हा त्यांना, नंतर आपण करावे लागेल सर्व आहे विचारू. आणि «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» आहे, काही हुशार प्रणाली मध्ये ‘ त्रास करून ‘ ऑनलाइन डेटिंगचा शिष्टाचार आहे. तेव्हा आपण साइन अप करा «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ», नाही फक्त आपण प्राप्त शोध मोफत आणि संदेश इतर सदस्य मोफत, आपण आम्हाला सांगू शकता किती वेळा किंवा नाही आपण प्राप्त करू इच्छित ईमेल सूचना. सर्वात विपरीत इतर ऑनलाइन डेटिंगचा, साइट, आम्ही नाही प्रयत्न करा करण्यासाठी तुम्हाला भडिमार ईमेल प्रत्येक वेळी कोणीतरी दिसते येथे आपल्या प्रोफाइल किंवा पाठवते आपण एक संदेश आहे. त्याऐवजी, आपण निवडू शकता करण्यासाठी एक दैनिक किंवा साप्ताहिक यादी क्रियाकलाप आपल्या खात्याशी संबद्ध ईमेल आपण. किंवा आपण इच्छित असल्यास, आपण न करणे निवडू शकता कोणत्याही ईम���ल सूचना सर्व येथे आहे. तो आपल्या डेटिंगचा अनुभव आणि आपण परवानगी पाहिजे. आम्ही देखील गरज नाही कोणत्याही निर्बंध संदेश सामग्री पेक्षा इतर एक आक्षेपार्ह शब्द फिल्टर. फोन नंबर किंवा ईमेल पत्ते कोणीतरी, नंतर आपण हे करू शकता. की काय एक डेटिंगचा साइट कशाबद्दल आहे — बैठक कोणीतरी. «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» ऑनलाइन डेटिंगचा. कुकीज लहान तुकडे आहेत, अशी माहिती, आपल्या संगणकावर संचयित तेव्हा आमच्या साइटवर प्रवेश आहे. आपला वापर «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» डेटिंगचा साइट अर्थ असा आहे की आपण स्वीकार आमच्या कुकीज धोरण आहे. अधिक माहितीसाठी आमच्या कुकीज धोरण, कृपया येथे क्लिक करा. हा संदेश फक्त दिसतात एकदा तोपर्यंत आपल्या ब्राउझर इतिहास हटविले आहे. हा संदेश प्रदर्शित भाग म्हणून, अलीकडील युरोपियन युनियन कुकी कायदा ई-गोपनीयता आदेशानुसार आपण एकच आहोत आणि शोधण्यासाठी शोधत कोणीतरी एक संबंध — आपण काय प्रतीक्षेत आहेत ऑनलाइन कोणीतरी बैठक गरजा एक चांगला डेटिंगचा साइट जसे «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» आहेत जेथे इतर समविचारी व्यक्ती. निर्णय आणि संवाद आहे. आपण करण्याची गरज नाही उत्तर बरेच प्रश्न — या साठी आपण भेटू तेव्हा समोरासमोर. ऑनलाइन डेटिंगचा नाही एक गहाण अर्ज, जसे काही इतर साइट बाहेर ते तयार करण्यासाठी. «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» परत मूलतत्त्वे. चांगल्या प्रामाणिक सोपे डेटिंगचा किमान गुंतागुंत. तर कोणीतरी तुम्हाला आवडलेल्या आणि आपण अधिक जाणून घेऊ इच्छित, तेव्हा त्यांना, नंतर आपण करावे लागेल सर्व आहे विचारू. आणि «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» आहे, काही हुशार प्रणाली मध्ये ‘ त्रास करून ‘ ऑनलाइन डेटिंगचा शिष्टाचार आहे. तेव्हा आपण साइन अप करा «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ», नाही फक्त आपण प्राप्त शोध मोफत आणि संदेश इतर सदस्य मोफत, आपण आम्हाला सांगू शकता किती वेळा किंवा नाही आपण प्राप्त करू इच्छित ईमेल सूचना. सर्वात विपरीत इतर ऑनलाइन डेटिंगचा, साइट, आम्ही नाही प्रयत्न करा करण्यासाठी तुम्हाला भडिमार ईमेल प्रत्येक वेळी कोणीतरी दिसते येथे आपल्या प्रोफाइल किंवा पाठवते आपण एक संदेश आहे. त्याऐवजी, आपण निवडू शकता करण्यासाठी एक दैनिक किंवा साप्ताहिक यादी क्रियाकलाप आपल्या खात्याशी संबद्ध ईमेल आपण. किंवा आपण इच्छित असल्यास, आपण न करणे निवडू शकता कोणत्याही ईमेल सूचना सर्व येथे आहे. तो आपल्या डेटिंगचा अनुभव आणि आपण परवानगी पाहिजे. आम्ही देखील गरज नाही कोणत्याही निर्बंध संदेश सामग्री पेक्षा इतर एक आक्षेपार्ह शब्द फिल्टर. फोन नंबर किंवा ईमेल पत्ते कोणीतरी, नंतर आपण हे करू शकता. की काय एक डेटिंगचा साइट कशाबद्दल आहे — बैठक कोणीतरी. «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» ऑनलाइन डेटिंगचा. कुकीज लहान तुकडे आहेत, अशी माहिती, आपल्या संगणकावर संचयित तेव्हा आमच्या साइटवर प्रवेश आहे. आपला वापर «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» डेटिंगचा साइट अर्थ असा आहे की आपण स्वीकार आमच्या कुकीज धोरण आहे. अधिक माहितीसाठी आमच्या कुकीज धोरण, कृपया येथे क्लिक करा. हा संदेश फक्त दिसतात एकदा तोपर्यंत आपल्या ब्राउझर इतिहास हटविले आहे. हा संदेश प्रदर्शित भाग म्हणून, अलीकडील युरोपियन युनियन कुकी कायदा ई-गोपनीयता आदेशानुसार आपण एकच आहोत आणि शोधण्यासाठी शोधत कोणीतरी एक संबंध — आपण काय प्रतीक्षेत आहेत सामील व्हा «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» आज आणि शोध लोक आपल्या क्षेत्रात. साइन अप जलद आणि सोपे आहे, गरज फक्त एक फोटो स्वत: ला. आम्ही होणार नाही वसंत ऋतु कोणत्याही शुल्क आपण वर किंवा धमकी आपले सदस्यत्व रद्द कारण आमच्या डेटिंगचा साइट आहे, एक पूर्ण मुक्त साइट आहे. याचा अर्थ असा की, कोणत्याही प्रीमियम सेवा आम्ही ऑफर आहेत व्यतिरिक्त सामान्य मोफत सेवा. आणि सामान्य विनामूल्य सेवा आहे, आम्ही मुक्त याचा अर्थ शोध आमच्या सदस्य आणि मोफत संदेश त्यांना. ‘ इतर सदस्य इतर पेक्षा फिल्टर आक्षेपार्ह भाषा आहे. सर्व केल्यानंतर, एक डेटिंगचा साइट परवानगी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे लोक एकमेकांना पूर्ण करू इच्छित असल्यास त्यामुळे विनिमय ईमेल पत्ते किंवा फोन नंबर्स, त्या दंड आहे आम्हाला. ‘ ‘ येथे. ‘ एकच पालक, येत हातचलाखी वेळी आपल्या मुलांना आणि वेळ बनवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी कोणीतरी एक संबंध कठीण होऊ शकते. «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» मदत करू शकता थोडे सोपे गोष्टी करा आपण करून देत आपण एक संधी ऑनलाइन कोणीतरी पूर्ण न करता अदा सदस्यता किंवा तयार जटिल खाती. आम्ही आहोत परत मूलतत्त्वे. आणि आहोत कारण सोपे आहे, आपण अधिक वेळ सुमारे शोध आणि कमी वेळ अत्यंत काळजी काय माहिती आपण दिली. आमच्या सदस्य आहेत, एकच पालक शोधत एक संबंध आहे. ऑनलाइन डेटिंगचा एक चां��ला मार्ग आहे, पूर्ण करण्यासाठी, इतर, एकच पालक किंवा इतर एकच. ‘. सामील व्हा «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» आज आणि शोध लोक आपल्या क्षेत्रात. साइन अप जलद आणि सोपे आहे, गरज फक्त एक फोटो स्वत: ला. आम्ही होणार नाही वसंत ऋतु कोणत्याही शुल्क आपण वर किंवा धमकी आपले सदस्यत्व रद्द कारण आमच्या डेटिंगचा साइट आहे, एक पूर्ण मुक्त साइट आहे. याचा अर्थ असा की, कोणत्याही प्रीमियम सेवा आम्ही ऑफर आहेत व्यतिरिक्त सामान्य मोफत सेवा. आणि सामान्य विनामूल्य सेवा आहे, आम्ही मुक्त याचा अर्थ शोध आमच्या सदस्य आणि मोफत संदेश त्यांना. ‘ इतर सदस्य इतर पेक्षा फिल्टर आक्षेपार्ह भाषा आहे. सर्व केल्यानंतर, एक डेटिंगचा साइट परवानगी करण्यासाठी डिझाइन केलेले आहे लोक एकमेकांना पूर्ण करू इच्छित असल्यास त्यामुळे विनिमय ईमेल पत्ते किंवा फोन नंबर्स, त्या दंड आहे आम्हाला. ‘ ‘ येथे. ‘ एकच पालक, येत हातचलाखी वेळी आपल्या मुलांना आणि वेळ बनवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी कोणीतरी एक संबंध कठीण होऊ शकते. «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ» मदत करू शकता थोडे सोपे गोष्टी करा आपण करून देत आपण एक संधी ऑनलाइन कोणीतरी पूर्ण न करता अदा सदस्यता किंवा तयार जटिल खाती. आम्ही आहोत परत मूलतत्त्वे. आणि आहोत कारण सोपे आहे, आपण अधिक वेळ सुमारे शोध आणि कमी वेळ अत्यंत काळजी काय माहिती आपण दिली. आमच्या सदस्य आहेत, एकच पालक शोधत एक संबंध आहे. ऑनलाइन डेटिंगचा एक चांगला मार्ग आहे, पूर्ण करण्यासाठी, इतर, एकच पालक किंवा इतर एकच. ‘. एक चांगला फोटो आपल्या डेटिंगचा प्रोफाइल एक मोठा फरक करू शकता, प्रतिसाद तुम्हाला प्राप्त आणि व्यक्ती प्रकार आहे की आपण प्रतिसाद. वेळ घेऊन निवडा एक चांगली चित्र, स्वत: ला आहे अतिशय महत्वाचे आहे. आधी फोटो दिसत «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ», ते तपासले जातात याची खात्री करण्यासाठी ते आमच्या पूर्ण मार्गदर्शक तत्त्वे, त्यामुळे ते नाही पाप करायला प्रवृत्त करतो इतर वापरकर्ते. फोटो जे करू शकत नाही, नाकारले आहेत. त्यामुळे काय एक चांगला फोटो आहे का एक चांगला फोटो आपल्या डेटिंगचा प्रोफाइल एक मोठा फरक करू शकता, प्रतिसाद तुम्हाला प्राप्त आणि व्यक्ती प्रकार आहे की आपण प्रतिसाद. वेळ घेऊन निवडा एक चांगली चित्र, स्वत: ला आहे अतिशय महत्वाचे आहे. आधी फोटो दिसत «नखरा डेटिंगचा गप्पा व्हिडिओ», ते तपासले जातात याची खा���्री करण्यासाठी ते आमच्या पूर्ण मार्गदर्शक तत्त्वे, त्यामुळे ते नाही पाप करायला प्रवृत्त करतो इतर वापरकर्ते. फोटो जे करू शकत नाही, नाकारले आहेत. त्यामुळे काय एक चांगला फोटो आहे का तद्वतच, आपला चेहरा पूर्ण न सनग्लासेस, हॅट्स किंवा कोणत्याही इतर अडथळ्यामुळे मध्ये एक छान आसपासच्या आणि शक्यतो विरुद्ध एक प्रकाश पार्श्वभूमी आहे. आपण पाहिजे, तसेच आणि शोधत आपल्या सर्वोत्तम आहे. ‘ अपेक्षा पूर्ण करणे कोणीतरी शोधत जसे आपण केले नाही प्रयत्न जे जे काही आपण तद्वतच, आपला चेहरा पूर्ण न सनग्लासेस, हॅट्स किंवा कोणत्याही इतर अडथळ्यामुळे मध्ये एक छान आसपासच्या आणि शक्यतो विरुद्ध एक प्रकाश पार्श्वभूमी आहे. आपण पाहिजे, तसेच आणि शोधत आपल्या सर्वोत्तम आहे. ‘ अपेक्षा पूर्ण करणे कोणीतरी शोधत जसे आपण केले नाही प्रयत्न जे जे काही आपण मंच आणखी काही इशारे आणि सल्ला काय एक चांगला ऑनलाइन डेटिंगचा प्रोफाइल फोटो पाहिजे सोबत इतर विषयांवर चर्चा\nमोफत चॅट रूम मोफत ऑनलाइन चॅट नाही नोंदणी →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-pradyuman-thakur-murder-case-72043", "date_download": "2019-02-18T17:15:49Z", "digest": "sha1:G2TDTSNKJGHNAIBRC2ZO56VQYP7Q5A2K", "length": 13950, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Pradyuman Thakur murder case प्रद्युम्न ठाकूर हत्याप्रकरणी अटकपूर्व जामीन नामंजूर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nप्रद्युम्न ठाकूर हत्याप्रकरणी अटकपूर्व जामीन नामंजूर\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nमुंबई - हरियानातील गुरगावमधील दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येच्या प्रकरणात रायन इंटरनॅशनल शाळेचे सीईओ रायन पिंटोसह तिघांनी केलेला अटकपूर्व ट्रान्झिट जामीन अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला.\nमुंबई - हरियानातील गुरगावमधील दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येच्या प्रकरणात रायन इंटरनॅशनल शाळेचे सीईओ रायन पिंटोसह तिघांनी केलेला अटकपूर्व ट्रान्झिट जामीन अर्ज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला.\nप्रद्युम्नची हत्या अत्यंत निघृर्णपणे झाली असून, पोलिसांनी स्कूल बसच्या चालकाला अटक केली आहे. रायन यांच्यासह त्यांचे आई-वडील व शाळेचे संस्थापक ऑगस्टीन पिंटो आणि ग्रेस यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्याय��ीश अजय गडकरी यांच्यापुढे सुनावणी झाली. गुन्हा गंभीर असल्यामुळे अशाप्रकारे अर्ज मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पिंटो यांना पोलिस आयुक्त कार्यालयात पारपत्र जमा करायचे आहे. हरियाना उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यासाठी सशर्त अवधीही न्यायालयाने मंजूर केला आहे. यानुसार शुक्रवारी 5 वाजेपर्यंत ते हरियानामध्ये अर्ज दाखल करू शकतात. गुरुवारी पिंटो यांनी पोलिसांकडे पारपत्र जमा केले नाही, तर त्यांना दिलेला हा अवधी रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. राज्य सरकारच्या वतीने या अर्जाला विरोध करण्यात आला. अशा प्रकरणांमध्ये गुन्हा घडलेल्या राज्यातील सरकारला नोटीस देणे बंधनकारक आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. प्रद्युम्नचे वडील वरुण यांनीही ऍड. सुशील टेकडीवर यांच्यामार्फत न्यायालयात जामिनाला विरोध करणारा अर्ज केला होता. संस्थाचालक म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पिंटो यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर होता कामा नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. विद्यार्थी संघटनेच्या वतीने ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनीही अर्जाला विरोध केला होता.\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...\nकलाभवन शाहीर परिषद कोकण विभागाचेच\nमंडणगड - अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई यांनी केलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. मात्र, आम्ही न्याय व्यवस्थेवर कायम विश्वास ठेवून शाहिरांचे...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी\nदेवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा...\nग्राहक जागा झाला तरी यंत्रणा झोपलेलीच\nमुंबई - ग्राहकांचे हित व हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/samgamadhi-y-goshti-karnae-tala", "date_download": "2019-02-18T17:49:22Z", "digest": "sha1:37DGG3J3DTJLOMKMRQJIZZLLARTKR7ZH", "length": 11921, "nlines": 226, "source_domain": "www.tinystep.in", "title": "समागमाआधी या गोष्टी करणे टाळावे - Tinystep", "raw_content": "\nसमागमाआधी या गोष्टी करणे टाळावे\nतुम्ही आपल्या जोडीदारबरोबर एखादी खास रात्र घालवण्याच्या विचारात आहात किंवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे,अश्यावेळी तुम्हांला सगळ्या गोष्टी कश्या नीटनेटक्या व्हाव्यात असे वाटत असते. तुम्हांला सर्वार्थाने हि रात्र जोडीदाराबरोबर घालवायची असते, अश्यावेळी समागमाच्या आधी काही गोष्टी करणे टाळावे.\nतिखट पदार्थ किंवामसालेदार पदार्थ हे साधारणता समागमाच्यावेळी टाळणे चांगले . कारण यामुळे कदाचित तुम्हांला सारखे बाथ्रूमला जावे लागण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुमचा मूड बिघडण्याची शक्यता असते. तसेच अश्या प्रकारच्या पदार्थाच्या खाण्याने योनीला देखील विचित्र वास येण्याची शक्यता असते. आणि यामुळे समागमाच्यामध्ये अडथळा ठरू शकते.\nज्या दिवशी तुम्ही असा बेत आखणार असाल त्या दिवशी तुम्ही वॅक्सिंग विशेषतः बिकनी वॅक्सिंग करू नका जरी तुम्हांला ती रात्र खास करायची असेल तर त्याची तयारी २ते ३ दिवस आधी करा, शेवटच्या क्षणापर्यंत हे काम ठेऊ नका. कारण वॅक्सिंगमुळे त्या भागाची आग होण्याची शक्यता असते. वॅक्सिंगमुळे तो भाग नाजूक होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे तुम्हांला समागमाच्या दरम्यान त्रास होण्याची शक्यता असते. आणि ही गोष्ट तुमच्या आनंदाच्या क्षणांमध्ये त्रासदायक ठरू शकते.\nजर आपल्याला विशिष्ट आरोग्यविषक समस���यांसाठी औषध दिले गेले असेल तर आपल्या समागमाच्या आधी ही औषधे घेणे योग्य ठरेल का यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण त्यांचे काही विशिष्ट दुष्परिणाम असतात ज्यामुळे तुमची रात्री थोडा कमी विशेष होईल. उदासीनता,नैराश्य अश्या आजारांवर देण्यात येणारी काही औषधे शरीरातील सेरोटोनिन पातळी वाढवतात. आणि यामुळे तुमचा समागममधला रस कमी होण्याची शक्यता असते. यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोला आणि अश्यावेळी काय करावे याची माहिती करून घ्या.\nपुरुषांमध्ये समागमापूर्वी जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास अडथळा येण्याची शक्यता असते .तसेच स्त्रियांमध्ये त्यांना समागमाचा आनंद कमी मिळण्याची आणि आनंदी क्षण कमी मिळण्याची शक्यता असते. आणि हे कोणालाच आवडणार नाही. समागमाचा आधी थोडेसे मद्यप्राशन करण्यास हरकत नसते. परंतु मद्य आरोग्यासाठी घातकच असते.\nसमागमापूर्वी अती कॉफीच्या सेवनामुळे तुम्ही अति उत्साही बनता आणि तुमचा सगळा उत्साह समागमाच्या आधीच कमी होऊन जातो. त्यामुळे तुम्ही थकता आणि तुमचा समागमामधील रस कमी होतो.\n६. त्रासदायक तणावपूर्ण काम\nइथे काम म्हणजे अति आणि त्रासदायक किंवा मानसिक आणि शाररिक तणाव असणारे काम असा होतो. जर तुम्ही थकलेले असाल किंवा तुम्ही खूप तणावात असाल तर तुमचा समागमामधला रस कमी होतो आणि तुम्ही त्याबाबत विचार करू शकत नाही. जर तुम्ही मानसिक आणि शारीरिक तणावात असाल तर समागममध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे समागमाआधी तणाव कमी करण्यासाठी अंघोळ करा. समागमापूर्वी तणावमुक्त व्हा. मनाला प्रसन्न वाटलं अश्या गोष्टी करा. जोडीदाराशी गप्प मारा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/arvind-kejriwal-criticize-on-bjp-at-sindkhed-raja/", "date_download": "2019-02-18T16:37:41Z", "digest": "sha1:4CDK46S4T732TW4SIX2MYVTFB3JYABBC", "length": 5997, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तान ७० वर्षात करू शकला नाही ते भाजपने तीन वर्षात घडवले – केजरीवाल", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपाकिस्तान ७० वर्षात करू शकला नाही ते भाजपने तीन वर्षात घडवले – केजरीवाल\nसिंदखेडराजा: हिंदू मुस्लिम शीख इसाई हे भारत मातेचे चार पुत्र आहेत मात्र भावा भावात भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पाकिस्तान गेली ७० वर्ष भारतात जातीय दंगली घडवण्याचे स्वप्न बघत आहे, मात्र त्यांना जे जमल नाही ते अवघ्या 3 वर्षात भाजपने केल्याचा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.\nराजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने केजरीवाल यांनी सिंदखेडराजा येथे मातृतीर्थाचे आज दर्शन घेतले यानंतर झालेल्या सभेत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजप आणि आरएसएसने कोरेगाव भीमाची दंगली घडवली, भाजप म्हणजे देशद्रोही आणि गद्दार पार्टी असून जनतेला आणखीन दंगे हवे असतील तर त्यांना मतदान करावे. तर शांतता आणि विकास हवा असल्यास ‘आप’ला साथ देण्याच आवाहन यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केले.\nपुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील युवकांनी एकत्र येण्याची गरज आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्या मुलांना समान शिक्षण मिळणारा भारत निर्माण करायचा आहे. त्यामुळे युवकांनी एकत्र येवून गावागावात आप च्या शाखा उभ्या कराव्यात आणि भाजपाला लाथ मारून हाकलून लावाव.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nआजचा दिवस हा न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस-उज्वल निकम\n‘इस्रो’ची सेंच्युरी :३१ उपग्रहांसह ‘पीएसएलव्ही स��-४०’ अंतराळात झेपावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-wins-beed-district-pangri-grampanchyat/", "date_download": "2019-02-18T17:05:20Z", "digest": "sha1:676HI5NTA4Z46JU7ZBNZHVZUT3WSVFLO", "length": 5910, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘गोपीनाथ गडा’वर धनंजय मुंडेंची सत्ता; पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n‘गोपीनाथ गडा’वर धनंजय मुंडेंची सत्ता; पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात\nबीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या पॅनलने जिंकली आहे. गोपीनाथ गड असणाऱ्या पांगरीमध्ये 12 सदस्य पैकी धनंजय मुंडे गटाचे 10 सदस्य निवडून आले आहेत.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने राज्याच्या राजकारणात कधी नव्हे एवढे महत्व या निवडणुकांना आले आहे.\nबीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडेंचा असा सामना रंगला आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना हरवलं होतं. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमधे नक्की कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्या लक्ष लागल होत. सध्या बीडमध्ये होणा-या प्रत्येक निवडणुकीकडे पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे म्हणून पाहिले जाते. आज राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरु आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिली��\nहे तर कॉंग्रेसची ‘बी टीम’ ; मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z101020044549/view", "date_download": "2019-02-18T16:58:24Z", "digest": "sha1:JMSJK7T6FVXFSOYDZHNFK6SQR4N6UCEZ", "length": 20172, "nlines": 234, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १६०१ ते १६५०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १ ते ५०\nओव्या ५१ ते १००\nओव्या १०१ ते १५०\nओव्या १५१ ते २००\nओव्या २०१ ते २५०\nओव्या २५१ ते ३००\nओव्या ३०१ ते ३५०\nओव्या ३५१ ते ४००\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या ४५१ ते ५००\nओव्या ५०१ ते ५५०\nओव्या ५५१ ते ६००\nओव्या ६०१ ते ६५०\nओव्या ६५१ ते ७००\nओव्या ७०१ ते ७५०\nओव्या ७५१ ते ८००\nओव्या ८०१ ते ८५०\nओव्या ८५१ ते ९००\nओव्या ९०१ ते ९५०\nओव्या ९५१ ते १०००\nओव्या १००१ ते १०५०\nओव्या १०५१ ते ११००\nओव्या ११०१ ते ११५१\nओव्या ११५१ ते १२००\nओव्या १२०१ ते १२५०\nओव्या १२५१ ते १३००\nओव्या १३०१ ते १३५०\nओव्या १३५१ ते १४००\nओव्या १४०१ ते १४५०\nओव्या १४५१ ते १५००\nओव्या १५०१ ते १५५०\nओव्या १५५१ ते १६००\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १६५१ ते १७००\nओव्या १७०१ ते १७५०\nओव्या १७५१ ते १८००\nओव्या १८०१ ते १८५०\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १९०१ ते १९५०\nओव्या १९५१ ते २०००\nओव्या २००१ ते २०५०\nओव्या २०५१ ते २१००\nओव्या २१०१ ते २१५०\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या २२०१ ते २२५०\nओव्या २२५१ ते २३००\nओव्या २३०१ ते २३५०\nओव्या २३५१ ते २४००\nओव्या २४०१ ते २४५०\nओव्या २४५१ ते २५००\nओव्या २५०१ ते २५५०\nओव्या २५५१ ते २६००\nओव्या २६०१ ते २६५०\nओव्या २६५१ ते २७००\nओव्या २७०१ ते २७५०\nओव्या २७५१ ते २८००\nओव्या २८०१ ते २८५०\nओव्या २८५१ ते २८७५\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १६०१ ते १६५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nओव्या १६०१ ते १६५०\nपरी पाहणें धर्म तिचा विद्यावृत्तींत जें बिंबलें \nईश हें नाम तया आलें \nहाचि धर्म असे स्वभावीं \nयेथें कोणी आशंका करिती कीं ईश प्रेरिता जीवाप्रति \nतरी होणार तें न चुके कल्पांतीं मग जीवाचा यत्न व्यर्थ तरी अवधारा याचें उत्तर \nहोणार तें न चुके अनुमात्र \nपरी प्रयत्न करिती जे नर हाही भोग सुखदुःखाचा ॥४॥\nमग पुरुषप्रयत्न काय राहिला म्हणसी तरी ऐके या बोला \n येविषयीं प्रय��्न नको ॥५॥\nहोणार ते अन्यथा न घडे न होणार तें नव्हे कोडें \nहा नेमचि असे प्रवृत्तीकडे तो न करो करो प्रयत्न ॥६॥\nतस्मात् प्रयत्न प्रवृत्तीचा न करावा घडणार तें घडेल स्वभावा घडणार तें घडेल स्वभावा परंतु निवृत्तिरूप मोक्ष स्वभावा \nप्रयत्नेंवीण नव्हे प्रारब्धाधीन मोक्ष नाहीं कारण कीं अभोक्ता आत्मा विदेही \nतो कळावा विचारें निःसंदेहीं तेथें सुखदुःखें आटतीं सुखदुःख होणें तें प्रारब्धें घडे \nकर्महानि प्रारब्धें केवीं जोडे \nअमुक करीन जीवा उद्भवे तेंचि ईश्र्वरें यया साह्य व्हावें \nतरी मग अपौरुषत्व संभवे \nअसो धर्मधर्मी सांगत असतां मध्यें आलें तें बोलिलें तत्त्वतां \nजीवाचा धर्म ऐके आतां ईश प्रेरिता सहज ॥११॥\nपुढें बुद्धि प्रगटतां अपैसें तेही भासवी विषयांत ॥१२॥\nहें पुढें बहुधा निरूपण जीवाचें रूप स्पष्टतर होणें \nपरंतु जीवाचा धर्म स्फुरवणें बुद्धींत बिंबून बुद्धीसी ॥१३॥\nएवं सहजत्वें वृत्ति जे निर्विकारी उठली जळीं जेवीं लहरी \nतयेचे प्रकार बोलिजे चारी जीव ईश विद्या अविद्या तया वृत्तीचा जो\n होय नव्हे संशय परम \nहेचि मनाचे स्वभाव ॥१५॥\nसंशय न फिटतां ध्यास लागे \nतेंचि चित्त भिन्न दिसे प्रसंगें परी तें मनचि ॥१६॥\nअमुक होय अथवा नव्हे अमुक निश्चय करी धर्म हा एक \n धर्माधर्मीं भेद नाहीं ॥१७॥\nदुसरा धर्म एक बुद्धीचा करणें न करणें अभिमान साचा \nतो अहंकार नामें वेगळा कैंचा \n नामें परी असती द्वय \nकोश म्हणजे आहे जें रूप तें आच्छादून भावावें दुजें अल्प \nतयाचि नांवें जाणिजे विक्षेप \nते पांच प्रकार तया म्हणावें \nश्रोत्रें बरा अथवा वाईट शब्द ऐकावा हा धर्म स्पष्ट \nमृदु कठिण ओळखणें अविट हा धर्म त्वचेचा ॥२२॥\nचांगलें ओंगळ रूप पहावें हा चक्षूचा धर्म स्वभावें \nतीक्ष्णादि सर्व रस घ्यावे हा धर्म जिव्हेचा ॥२३॥\n यया धर्मासीच नाम हें घ्राण \n पंच विषय घ्यावे ॥२४॥\nउगेचि कांही कळणे नसतां जडत्वें वावरती देहा आंतौता \n देहा पुष्टी द्यावी ॥२५॥\nक्षुधा तृषा जयाच्या विहरणें मना इंद्रियां जयांत राहाणें \n हे धर्म प्राणाचे ॥२६॥\nप्राण कर्मेंद्रिय प्राणमय कोशीं \n शब्द तितुका मुखीं बोलावा \nहा धर्मचि वाणीचा जाणावा जेणें प्रवृत्ति निवृत्ति चाले घ्यावें द्यावें पदार्थांसी \nहा धर्म असे पाणींद्रियांसी \n हा धर्म पादांचा ॥२९॥\n हा उपस्थेंद्रियाचा धर्म होणें \n ग���दाचा धर्म हा ॥१६३०॥\n जितुकीं चंचंल तत्त्वें समस्त \n दृश्यत्वें वाईट बरें दिसावें \n हा धर्म देहाचा ॥३२॥\nअसो स्थूळ घट सूक्ष्म जल त्यांत प्रतिबिंब तो जीव केवळ \nऐसेचि जाणावे पिंड सकळ \nअसतीं न होतीं न्यूनाधिकीं स्थूल सान थोर जरी ॥३५॥\nजैसे धातु खापरें शेणाचे घट सान किंवा असोत मोठे \nपरी जल आणि प्रतिबिंब गोमटें \nतैसे देव मानव कीटकांचे साकार सान थोर सर्वांचें \nपरी सूक्ष्म तत्त्वेंसहित जीवाचें \nऐशीं नाना पिंडें जंगमाचीं आणि साकारता सर्व स्थावराची \nजया ब्रह्मांडीं वस्ती इतुक्यांची ं तीं पंचमहाभूतें जड सर्व घटासहित\n इतुकियांतही एक आकाश दाट \n एक रेणु रिता नाहीं ॥३९॥\n सर्वही मुख्य आकाशें व्याप्त \nमायादि तृणांत जें निर्माण \n सर्व ब्रह्मांड जें दृश्यत्वें रचिलें \nत्यांतील सान थोर देह दाटले \nसूक्ष्म तत्त्व तें जितुकें सांगितलें \nहें इतुकेंही व्यापून ठेलें \n पुढील पदीं असे ॥४४॥\nयेथें रूप नाम जें जें उद्भवलें अथवा रूपरसादि दृश्य जेतुलें \nइतुक्यांचे धर्माहून भिन्न संचलें हें निरूपण या पदीं ॥४५॥\n स्वस्वरूप केवीं कळे विलक्षण \nयास्तव सदृष्टांत केलें निरूपण जें जें रूप जयाचें ॥४६॥\nआतां रविदत्ता जें स्वस्वरूप कवणाऐसें असे पाहे साक्षेप \nतोही संवाद कीजेल अल्प \nजैसें आकाश काय मठासम कीं घट जला ऐसा नेम \nतयासारखें तरी असे तैसें परब्रह्म सच्चिदघन \nजें व्यापक रितें नव्हे तृण \nतें कवणाऐसें पाहे विचारून \nआधीं पिंडींचा शोध घ्यावा मग ब्रह्मगोळ त्या रीतीं जाणावा \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80623092547/view", "date_download": "2019-02-18T17:22:17Z", "digest": "sha1:UPJKVBIH4TNYHXVXWEACW322TU2NOAMD", "length": 19622, "nlines": 197, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १०", "raw_content": "\nकोणता शब्द योग्य आहे नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १०\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nविकास पावता ���ृष्णारविंद ॥ गुंजारव करिती भक्तमिलिंद ॥ प्रेमेचि धावती येता सुगंध ॥ मकरंद सेवन करावया ॥१॥\nकृष्णामाहात्म्य ऐकता ॥ निर्भय होय श्रोता वक्ता ॥ संशय नुरे मनन करिता ॥ मुक्तता पावे निजध्यासे ॥२॥\nऋषींस म्हणे ब्रह्मतनय ॥ वैराजक्षेत्र महापुण्य ॥ स्मरणे ज्याचिया चित्तजन्य ॥ दोष दहन पावती ॥३॥\nजेथे ब्रह्मा वैराजकल्पी ॥ द्वादशाब्द सत्र संकल्पी ॥ बुडो वासना निर्विकल्पी ॥ हाचि हेतू धरोनि ॥४॥\nतये सत्रामाजी शब्द ॥ भोजन करा तुम्ही स्तब्ध ॥ दैवे झाला हरी लब्ध ॥ आपुलीये उच्छिष्टे ॥५॥\nसुखप्रद असे जे सत्र ॥ सर्वत्र असे सुवर्णपात्र ॥ सभासद ऋषी सकलत्र ॥ यज्ञकर्मी पै असती ॥६॥\nवसु मनू विद्याधर ॥ सिद्ध गंधर्व सकल अमर ॥ अप्सरागण सपरिकर ॥ यज्ञकर्मी पै असती ॥७॥\nयूप वेदी कनकाची ॥ सुपे उखळी त्यापरीची ॥ स्रुक् स्त्रुवा कल्पतरूची ॥ विरिंची यजमान जयाठायी ॥८॥\nचित्रविचित्र मृगाजिन ॥ कंबल आणि दर्भासन ॥ विशाल मंडप शोभायमान ॥ विश्वकर्मे निर्मिला ॥९॥\nशंख दुंदुभी वाजती ॥ गंधर्वगण मधुर गाती ॥ ऋग यजू साम पढती ॥ मूर्तिमंत्र जयाठायी ॥१०॥\nनैऋत्येस पत्नीशाला ॥ आग्नेयदिशी पाकशाला ॥ पश्चिमेस पुष्पमाला ॥ वायव्येसी द्विजतर्पण ॥११॥\nउत्तरेस अश्वहत्ती ॥ धनधान्या नाही मिती ॥ ईशान्येस देव वसती ॥ ब्रह्मसभा पूर्वेसी ॥१२॥\nऐशी असे सर्व आयति ॥ परि नसे दाक्षायणीपती ॥ म्हणोनि आसनी कोणी न बैसती ॥ तदा ब्रह्मा बोलला ॥१३॥\nरुद्राविण यज्ञप्राप्ती ॥ कैसी होईल मजप्रति ॥ ऐकोनिया देव म्हणती ॥ वायूप्रति सत्वर ॥१४॥\nजाऊनिया वाराणशी ॥ उमेसहित शंकराशी ॥ दंडपाणी माधवासी ॥ शीघ्र आणी या ठायी ॥१५॥\nऐसे परिसोनिया वात ॥ काशीस जावोनि जगन्नाथ ॥ तैसाचि विनवी उमाकांत ॥ वंदोनि पाय तयांचे ॥१६॥\nकराया चलावे सोमपान ॥ तुम्ही कौस्तुभ सौमार्धभूषण ॥ समारंभी सत्र कमलासन ॥ येऊनि सांग करावे ॥१७॥\nस्वाहा स्वधा वषट्कार ॥ प्रणव यज्ञ ॐकार ॥ तुजविण कैसे विश्वंभर ॥ परिपूर्ण होती सांगपा ॥१८॥\nऐशी ऐकोनि विनंती ॥ संतोषोनि म्हणे भगवती ॥ त्वरित चलावे यज्ञाप्रति ॥ प्रजापती तोषव ॥१९॥\nतदा गौरी त्रिलोचन ॥ लक्ष्मीसहित मधुसूदन ॥ नंदी गरूडारूढ होऊन ॥ वैराजक्षेत्री निघाले ॥२०॥\nश्वेत कृष्ण धूम्राक्ष ॥ दंडपाणी पद्माक्ष ॥ गदा खड्ग परश धनुष ॥ घेवोनि गण निघाले ॥२१॥\nकलावती चंद्रवती ॥ पद्ममालिनि मालती ॥ विश्व आणि हेमकांती ॥ विद्याधरी निघाल्या ॥२२॥\nअसित भरद्वाजान्वय शिव ॥ देवल व्यास मुनिपुंगव ॥ सस्त्रीक निघाले अभिनव ॥ यज्ञशोभा पहाया ॥२३॥\nऐसा आला पाहोनि शंभु ॥ हर्षे दाटला तो स्वयंभु ॥ म्हणे झाला महालाभु ॥ शीघ्र सन्मुख निघाला ॥२४॥\nशंख दुंदुभी वेदघोष ॥ करिती होवोनि अति हर्ष ॥ ऐसा आणिला पार्वतीश ॥ यज्ञयश मिळवाया ॥२५॥\nविश्वेश्वर महाविष्णु ॥ पूजोनि बोले कमलासनु ॥ अंबिकेसहित आपुले चरण ॥ लागता पावनु होय मी ॥२६॥\nब्रह्मा बोले हरिहरांस ॥ पूर्ण केले तुम्ही यज्ञास ॥ आता रक्षावे यमसदनास ॥ प्रलयकालपर्यंत ॥२७॥\nऐकोनि ब्रह्मयांचे वचन ॥ तथास्तु बोले गौरीरमण ॥ कृष्णातीरी वास करून ॥ राहते झाले तेधवा ॥२८॥\nतयांची आज्ञा घेवोन ॥ यज्ञास आरंभी चतुरानन ॥ ऋत्विजां वरावया कारण ॥ पाचारण करी पत्नीसी ॥२९॥\nअरुंधती भानुमती ॥ पूजीतसे सावित्री सती ॥ हळदी कुंकुम देत होती ॥ गंध तांबूल कंचुकी ॥३०॥\nतदा कोपोनि सरस्वती ॥ बोलती झाली शांडिल्याप्रति ॥ पवित्र व्हावया सत्रपूर्ती ॥ गायत्रीसि पाचारी ॥३१॥\nऐकोनि शांडिल्य गायत्रीसी ॥ आणिता विधि सत्रासी ॥ प्रारंभ करिता अति त्रासी ॥ स्त्रीस्वभावे सावित्री ॥३२॥\nकोपोनि म्हणे गायत्रीसी ॥ मजवाचूनि पतिस्थितीसी ॥ कोठेही तू न पावसी ॥ अगे सवती निश्चये ॥३३॥\nसावित्री बोलोनि यापरी ॥ अंतर्धान पावे वटाभीतरी ॥ सवेंचि तेथोनि निघे वारी ॥ प्रवाहरूपे जातसे ॥३४॥\nपश्चिमाब्धिची धरिता वाट ॥ ब्राह्मण करिती कलकलाट ॥ सवेचि धावती पाठोपाठ ॥ परत भेट व्हावया ॥३५॥\nजाती विप्र समुद्रतीरी ॥ तो सागरामाजी प्रवेश करी ॥ ऋषींस म्हणे तारकारी ॥ तीर्थ थोर ते झाले ॥३६॥\nसावित्रीसी न देखता ॥ मूर्च्छा पावे सृष्टिकर्ता ॥ महापापी असुर अवचिता ॥ आला क्रियालोपार्थ ॥३७॥\nब्रह्मयासी नाही शुद्धि ॥ आला असे पापबुद्धि ॥ ऐसे जाणोनि दंडपाणि तधी ॥ महादेवासी कळवीतसे ॥३८॥\nऐकोनिया अंधकारी ॥ शूल फेकी तयावरी ॥ असुर चकवोनी झडकरी ॥ सह्यजातीरी बुडाला ॥३९॥\nऐसे जाणोनि पिनाकपाणी ॥ सुदर्शन घेत विष्णूपासोनि ॥ सोडोनि मारिला पापखाणी ॥ रजनीचर तात्काळ ॥४०॥\nतेथ जाहले चक्रतीर्थ ॥ स्नाने पावती चारी पुरुषार्थ ॥ त्रिशूळ फेकिला ते तीर्थ ॥ त्रिशूल नामे जाणावे ॥४१॥\nसिद्धेश्वरापासून ॥ दंडशते त्रिशूल जाण ॥ वीस धनुष्य तेथून ॥ पतितपावन चक्रतीर्थ ॥४२॥\nचक्रतीर्थी अन्नदान ॥ करता तोषे गौरीरमण ॥ पंचवीस धनु चक्रतीर्थाहून ॥ महाभैरव तीर्थ ते ॥४३॥\nआश्विनमासी रविवारी ॥ प्रातःकाळी मौन धरी ॥ स्नान करोनि दर्शन करी ॥ फिरोनि उदरी न ये तो ॥४४॥\nभैरवतीर्थी करोनि स्नान ॥ घेता कालभैरव दर्शन ॥ पुण्य जोडे काशीहून ॥ यवा आगळे बोलती ॥४५॥\nकालभैरव क्षेत्राधिप ॥ देखता पुण्य जोडे अमूप ॥ दग्ध होय महापाप ॥ काय वर्णू ऋषी हो ॥४६॥\nचक्रतीर्थ भैरवतीर्थ ॥ मध्ये असे हरिहरतीर्थ ॥ विशालाक्षी कृपा करित ॥ काय वर्णू ऋषी हो ॥४७॥\nअष्टमी चतुर्दशी एकादशी ॥ सतिल करता स्नानासी ॥ विशालाक्षी हरिहरासी ॥ तिल बिल्वपत्रे पूजिता ॥४८॥\nस्वर्गी राहे तो नर ॥ यावच्चंद्र दिवाकर ॥ ऐसे तीर्थ महाथोर ॥ काय वर्णू ऋषि हो ॥४९॥\nअमा रविवारी धेनूसी ॥ देता महाकाल साक्षीसी ॥ मधुकुल्या क्षीरकुल्यासी ॥ भक्षिती पितर तयांचे ॥५०॥\nसोमवारी श्रवण येता ॥ स्नान करोनि वस्त्रदाता ॥ त्रिशूलेश्वर तुष्ट होता ॥ सोमलोक मेळवी ॥५१॥\nमाघशुक्ल द्वादशीसि ॥ मालतीपुष्पे विष्णुसि ॥ पूजिता पावे लक्ष्मीसि ॥ ह्रषीकेशीप्रसादे ॥५२॥\nमहाशिवरात्री मध्यरात्रीसी ॥ पंचामृते विश्वेश्वरासी ॥ स्नान घालिता त्या नरासी ॥ कैलासवासी मुक्त करी ॥५३॥\nकन्याराशीस येता गुरु ॥ बिल्वपत्रे विश्वेश्वरू ॥ पूजिता त्याने महाथोरू ॥ दान दिधले निश्चये ॥५४॥\nस्कंद म्हणे ऋषींप्रति ॥ ऐशी तीर्थे अपरिमिती ॥ कृष्णेमाजी पाप हारिती ॥ भक्तजनांचे तात्काळ ॥५५॥\nविश्वेश्वर दंडपाणी ॥ माधव कृष्णातटी राहुनी ॥ रक्षण करिती ब्रह्मयज्ञी ॥ भक्तजनांचे सर्वदा ॥५६॥\nहा अध्याय वासरमणी ॥ उगवता जाय तम निरसुनी ॥ सत्यज्ञानस्वरूप होवोनि ॥ निरंजनी राहती ॥५७॥\nपुढले अध्यायी कथा सुंदर ॥ रामतीर्थमहिमा थोर ॥ ऐकावा तो सपरिकर ॥ अंतर सावध करोनी ॥५८॥\nकृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ दशमोऽध्याय वर्णिला ॥५९॥\n॥इति श्रीस्कंदपुराणे कृष्णामाहात्म्ये भैरवतीर्थवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T17:37:55Z", "digest": "sha1:PANCHC37D5CN6HOJVMOZCYQA6OSLF62X", "length": 13736, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापूर : जिल्हयात पुरेसा पाणीसाठा – चंद्रकांत पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोल्हापूर : जिल्हयात पुरेसा पाणीसाठा – चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर – कोल्हापूर जिल्हयात पुरेसा पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा चांगला आहे. चिकोत्रा आणि चित्री या दोन ठिकाणी पिण्यासाठी पाणी शिल्क ठेवल्यानंतर शेतीसाठी दोन आवर्तने देता येतील. मे पुर्वी जिल्हयात तलावांचे व विहिरीचे गाळ काढणे, इंधन विहिरीची कामे करणे आदी 339 कामे करण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटी 32 लाखाचा निधी खर्च करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.\nकोल्हापूर जिल्हयातील सन 2017-18 मध्ये पाणी टंचाईबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, किरण पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस.एस.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nकोल्हापूर जिल्हयातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगून टंचाई जाणवून काही ठिकाणी टँकरची मागणी आल्यास तहसिलदारांनी एका दिवसात पुर्तता करावी असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. याबरोबरच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादीही प्रशासनाकडे द्यावी असे सांगितले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये समाविष्ठ न होवू शकलेल्या पण कामांची आवश्यकता असलेल्या गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून गावांनी लोकवर्गणीसह प्रस्ताव तयार करावेत, असेही पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले श्री जोतिबाचं दर्शन\nपरभणीच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन\nकोल्हापूरातील सराफी दुकान���त धाडसी चोरी\nभारत राखीव बटालियनच्या समादेशकास लाचप्रकरणी अटक\nजलसिंचन योजनांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा\nआता जनता भाजपची धुलाई केल्याशिवाय राहणार नाही – अजित पवार\nमोदी फक्त हवेत घोषणा करतात- जयंत पाटील\nभाजपा – शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : धनंजय मुंडे\n‘नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार ; जिल्हा बँकांमध्ये अजूनही पैसे पडून’\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-level-inspection-non-register-agri-inputs-maharashtra-6830", "date_download": "2019-02-18T18:00:36Z", "digest": "sha1:MWD2GQXOLPWKRXC6XPMUZTHS6OJLIYJK", "length": 19079, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, State level Inspection of non register agri inputs, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबिगर नोंदणीकृत निविष्ठांची राज्यव्यापी तपासणी\nबिगर नोंदणीकृत निविष्ठांची राज्यव्यापी तपासणी\nरविवार, 25 मार्च 2018\nपुणे : बिगर नोंदणीकृत निविष्ठांची तपासणी करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे. विशेष म्हणजे अॅग्रो इनपुट अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या धोरणाचे स्वागत केले आहे.\n‘‘बिगर नोंदणीकृत निविष्ठांमध्ये मान्यता नसतानाही कीटकनाशके टाकली जातात, त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी अशा निविष्ठांची तपासणी करावी. कीटकनाशकांचे अंश आढळलेल्या अप्रमाणित नमुन्यांचा अहवाल हाती येताच फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच न्यायालयात खटला देखील भरण्यात यावा,’’ असे आदेश राज्याचे गुणनियंत्रण संचालक म. स. घोलप यांनी दिले आहेत.\nपुणे : बिगर नोंदणीकृत निविष्ठांची तपासणी करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम हाती घेण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे. विशेष म्हणजे अॅग्रो इनपुट अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या धोरणाचे स्वागत केले आहे.\n‘‘बिगर नोंदणीकृत निविष्ठांमध्ये मान्यता नसतानाही कीटकनाशके टाकली जातात, त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी अशा निविष्ठांची तपासणी करावी. कीटकनाशकांचे अंश आढळलेल्या अप्रमाणित नमुन्यांचा अहवाल हाती येताच फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच न्यायालयात खटला देखील भरण्यात यावा,’’ असे आदेश राज्याचे गुणनियंत्रण संचालक म. स. घोलप यांनी दिले आहेत.\nखरीप हंगाम तोंडावर आलेला असल्यामुळे राज्यातील नमुने घेणे, कायद्यांतर्गत तरतुदींचा वापर करून कारवाई करणे, लेबलक्लेम व लिफलेटसची तपासणी करणे यासाठी आता राज्यभर तपासणी मोहीम राबविली जाईल. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल झालेली असून, कृषी विभागाच्या निविष्ठा विक्रीविषयक धोरणालाही स्थगिती दिली गेलेली आहे.\n‘‘आम्ही १५ एप्रिलपर्यंत या मोहिमांचे अहवाल मागविले आहेत. बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, त्यामुळे तीन ऑक्टोबर २०१७ पासून शासनाने मान्यताप्राप्त दुकानांमधून बिगर नोंदणीकृत निविष्ठा विकण्यास बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.\nया निर्णयाला निविष्ठा उत्पादकांनी न्यायालयात आव्हान दिले व स्थगिती आणली. त्यामुळे आता दुकानांमधून बिगर नोंदणीकृत निविष्ठांची विक्री पुन्हा सुरू झाली. परिणामी तपासणी मोहीम राबविणे देखील क्रमप्राप्त झाले,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.\nॲग्रो इनपुट अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे म्हणाले, की बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा या उपयुक्त आहेतच. मात्र, काही जण त्यात कीटकनाशकांची अनधिकृत भेसळ करतात, त्यामुळे आम्ही सर्व जण बदनाम होतो.\nकृषी विभाग आता स्वतः अशी तपासणी करणार असल्यास लबाडी करणारे आपोआप अडचणीत येतील. या मोहिमेला आमचा पाठिंबा असून, यात चांगला व्यवसाय करणाऱ्या घटकांना त्रास होणार नाही याची दक्षता मात्र कृषी विभागाला घ्यावी लागणार आहे.\nबिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठांचा\nवापर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जैविक घटक म्हणून सेंद्रिय शेतीसाठीही केला जातो. तथापि, या निविष्ठांमध्ये प्रभाव वाढविण्यासाठी बेमालुमपणे रासायनिक खते किंवा कीटकनाशके टाकली जातात, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे लिफलेटवर खते, कीटकनाशकांचा उल्लेख असल्यास कायद्याचा भंग झाल्याचे समजून कृषी विभाग करवाई करणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nयवतमाळ घटनेमुळे तपासणी अभियान\nबिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठांसोबत कायद्यात नोंदणी केलेली खते किंवा कीटकनाशके मिसळून वापरावीत अशा शिफारशी केल्या जातात. या शिफारशींना कोणत्याही संशोधनाचा आधार नाही, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे. यवतमाळ भागात झालेल्या कीटकनाशक विषबाधा प्रकरणातून ही बाब पुढे आली. त्यामुळे अशा संशोधनाचा तपशील देखील तपासला जाईल, असे कृषी आयुक्तालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.\nकृषी आयुक्त कीटकनाशक खरीप मुंबई कृषी विभाग भेसळ व्यवसाय शेती यवतमाळ\nभा��तीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्रा���्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Monkey-damaged-farming-in-Kudal-taluka/", "date_download": "2019-02-18T16:42:44Z", "digest": "sha1:XWEIVYHKQX7OEMWGTZTDV4W2NX6BFBCT", "length": 10892, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुडाळ तालुक्यात माकडांचा हैदोस! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › कुडाळ तालुक्यात माकडांचा हैदोस\nकुडाळ तालुक्यात माकडांचा हैदोस\nपणदूर : प्रकाश चव्हाण\nअपार मेहनत घेऊन घडवलेल्या व जीवापाड जतन-संवर्धन केलेल्या माड बागायती माकडांमुळे फळाविना ओस पडल्याने कुडाळ तालुक्यातील माड बागायतदार शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. हजारो रूपये खर्च करून उभ्या केलेल्या 10-15 वर्षाच्या बागांतूनही मिळणारे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत शुन्य आहे. घावनळे सारख्या भागात 400-500 झाडे असलेल्या शेतकर्यांवर नारळ विकत घेण्याची पाळी आली आहे. डिगस सारख्या डोंगराळ नसलेल्या भागातील बागायतींतूनही माकडांचा स्वैर वावर बागमालकांना डोकेदुखी ठरत आहे.माकडांच्या त्रासाला कंटाळून काहींनी आपल्या बागा बुलडोजरने उखडून टाकल्या आहेत. वनविभागही माकडांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताबाबत हतबल झाले आहे. काही गावात माकड नुकसानभरपाई दहा वर्ष मिळालेलीच नाही.काहींना तर अशी नुकसानभरपाई मिळते याची माहिती देखील नसल्याची स्थिती कुडाळ तालुक्यातील अनेक गावात दिसत आहे.\nमाकडांनी केल्या बागा उजाड\nतालुक्यात बामणादेवी व लगतच्या वाड्या तसेच निवजेच्या काही वाड्यावरील शेकडो माडबागा माकडांच्या हैदोसामुळे उध्वस्थ झाल्या आहेत. 10-15 वर्षाच्या व त्याहूनही जून्या बागांमध्ये झाडे फळांनी लगडलेले न दिसता पूर्णपणे उजाड झालेली दिसून येत आहेत.घावनळे बामणादेवी भागात जगन्नाथ तेलींची 150-200 झाडांची बाग आहे. डोंग�� उतारावरची अगदी वस्तीतही ही बाग माकडांमुळे अक्षरशः ओस पडली आहे.त्यामुळे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले आहे.\nघावनळे माजी सरपंच संतोष मुंज यांची देखील 500 ते 550 झाडांची माड बागायत असून माकडांमुळे संकटात आल्याचे ते सांगतात.50 ते 60 माकडांची झुंड बागेत हैदोस घालताना पिटाळायचे तरी कोणाला व कसे असे ते सांगतात.माकडे हाकविण्यासाठी मजुरांवर आपणाला खर्च करावा लागतो. असे मुंज यांनी सांगितले.घावनळे, निवजे, तुळसूली, पावशी, डिगस आदी भागातील अनेक शेतकर्यांच्या मोठ-मोठ्या बागा माकडांच्या त्रासाला बळी पडल्याचे दिसत आहे.\nघावनळेत तेंडोलकरांची मोठी माड बागायत होती. माकडांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी अख्या बागेवरच बुलडोजर फिरवला. अशीच मानसिकता इतर बागायतदारांची झाल्यास यात आश्चर्य वाटणार नाही.अनेक मोठे बागायतदार माकडांमुळे बेजार झाले आहेत.\nहत्ती गेले...आता माकडांना घालवा\nमाकडांचा कायमचा बंदोबस्त कसा करायचा याचे उत्तर ना बागायतदार शेतकरी ना वनविभागाकडे आहे. बागायतींतून माकडांना पिटाळण्याचा प्रयत्न होतो. या प्रयत्नात हा प्राणी मरू नये याचीही काळजी घेताना शेतकरी दिसतो. दरम्यान, वनविभागाने यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची शेतकर्यांची मागणी आहे. हत्तींचा बंदोबस्त होवू शकतो मग माकडांचा का नाही असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहे. दरम्यान वनविभागाचा माकड नुकसानीचा प्रति नारळ फळ दर 7 रू.आहे.वनरक्षक, कृषीसहाय्य व तलाठी नुकसानीचा सर्वे करून पंचनामा करतात. सद्यस्थितीत लाखो रूपयांची नुकसानी झालेली असताना कुडाळ परिक्षेत्रात 2018-19 या वर्षात केवळ अडीज लाख रु.नुकसानभरपाई वनविभागाकडून दिली गेली आहे.\nवनविभागाकडून माकडांपासून झालेल्या नारळ फळांची नुकसानी मिळते याबाबत अनेक लोकांपर्यंत माहिती पोचलेली नाही.वनविभागाने याबाबतीत पुढाकार घेतल्याचे कुठे दिसत नाही. अर्ज आल्यावर नुकसानी देवू ही नेहमीची उत्तरे ऐकायला मिळतात. नुकसानी संदर्भात तक्रारीची दखल वनविभाग घेत नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. कुडाळ व कडावल वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार शासकीय अधिनियमानुसार माकड या वन्य प्राण्यांकडून होणार्या नुकसानग्रस्थांकडून नुकसानीसंदर्भात प्रस्ताव येत नाहीत तर शेतकर्यांना नुकसानी मिळणार कशीअसा प्रश्न वनविभागाकडून उपस्थित केला जात आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Will-not-merge-Vijaydurga-Depot/", "date_download": "2019-02-18T16:53:22Z", "digest": "sha1:PJFTGRKVJDEQZSE2ED6ABFKFUL35XQ6P", "length": 6641, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजयदुर्ग डेपोचे विलिनीकरण होऊ देणार नाही : दुधवडकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › विजयदुर्ग डेपोचे विलिनीकरण होऊ देणार नाही : दुधवडकर\nविजयदुर्ग डेपोचे विलिनीकरण होऊ देणार नाही : दुधवडकर\nविजयदुर्ग येथील एसटीच्या समस्यांबाबत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी गुरूवारी शिवसेना पदाधिकार्यांसह सिंधुदुर्ग विभागनियंत्रक चेतन हसबनीस यांची भेट घेतली. विजयदुर्ग डेपोचे देवगड डेपोमध्ये विलीनीकरण प्रस्तावित असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी याबाबत विभागनियंत्रकांना विचारणा केली. या विलीनीकरणास शिवसेनेचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, कणकवली शिवसेना शहरप्रमुख शेखर राणे, मंदार सोगम, तेजस राणे, अरूण परब, महेश राणे आदी उपस्थित होते.\nयावेळी विजयदुर्गमधून रत्नागिरी, इचलकरंजी, सोलापूर, पुणे, पंढरपूर, बोरिवली या बस फेर्या नव्याने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच रिक्त असलेली वाहक, चालक पदे त्वरित भरण्याची देखील मागणी करण्यात आली.विजयदुर्ग डेपोचे देवगड डेपोमध्ये प्रस्तावित विलीनीकरण संदर्भात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन विलीनीकरण प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे अरूण दुधवडकर यांनी सांगितले. यावेळी विजयदुर्ग डेपोसंबंधी एसटीच्या विविध प्रश्नांबाबत अरूण दुधवडकर आणि सेना पदाधिकार्यांनी विभागनियंत्रकांशी चर्चा केली.\nगुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nचिपळूण-कराड रेल्वेमार्गाबाबत खा. राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट\nमहाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन\nचिपळूण न.प. कारभाराची चौकशी सुरू\nसागरमालातून बंदरांसह बेटांचा होणार विकास\n‘रिफायनरी’बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Speaking-on-mobile-is-expensive-for-ST-drivers/", "date_download": "2019-02-18T16:18:35Z", "digest": "sha1:XFTNBN2ZY5IPUGA6373MJ2FCSIUZR7EX", "length": 7022, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोबाईलवर बोलणे एसटी चालकांना पडतेय महाग | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईलवर बोलणे एसटी चालकांना पडतेय महाग\nमोबाईलवर बोलणे एसटी चालकांना पडतेय महाग\nनवी मुंबई: राजेंद्र पाटील\nराज्यातील एसटीचे वाढते अपघात रोखण्यासाठी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापकांनी मोबाईलवर बोलणार्या चालकांना चाप लावण्यासाठी निलंबन, वेतनवाढ रोखणे, दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नऊ चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर गेल्या चार महिन्यांत दहा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.\nविशेष करुन मुंबई पुणे एक्सप्रेस��े वरुन जाणार्या शिवनेरी, लालडबा आणि आता शिवशाही बसचे चालक महामार्गावर मोबाईलवर बोलताना आढळून येतात. तर ग्रामीण भागात आगारातुन गाडी बाहेर काढतानाचा चालक कानाला मोबाईल लावत गाडी मार्गस्थ करताना अनेकदा दिसून येतात. पुणे- मुंबई विना वाहक, नाशिक -मुंबई विना वाहक, नाशिक -ठाणे विनावाहक, नाशिक -धुळे विनावाहक, मुंबई सोलापूर, मुंबई अलिबाग, मुंबई-सातारा यामार्गावर मोठ्या प्रमाणावर हा प्रकार चालकांकडून होताना दिसून येतो. याबाबत वाढत्या तक्रारी आल्यानंतर एसटी महांडळाने कडक पाऊल उचलत कारवाईला सुरुवात केली आहे.\nएसटीचे अपघात रोखता यावेत यासाठी वाहतूक विभागाने ही कंबर कसली आहे. राज्यातील 34 विभागीय अधिकार्यांना कर्तव्यावर असताना म्हणजेच एसटी चालवत असताना चालक मोबाईलवर बोलताना आढळून आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत 2009 पासून ही कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र अनेक आगारप्रमुखांनी या आदेशाचे पालन केले नव्हते. मात्र प्रवाशांनी व्हिडीओ शुटिंग करुन ती क्लिप व्हायरल करण्यास सुरुवात केल्यापासून पुन्हा एकदा ही कारवाई प्रभावीपणे सुरु झाली आहे. सिंधुदुर्ग विभागातील तीन तर औरंगाबाद (पैठण) एक, सोलापूर ( अक्कलकोट) तीन आणि सातारा वडूज येथील एक अशा नऊ एसटी चालकांवर निलंबनाची करावाई करण्यात आली आहे. तर काही चालकांवर शभंर रुपये दंड, तीन महिने अल्प वेतनवाढ स्थगित, मुळवेतनाच्या दहापट वसूली, मुळवेतनाच्या तीनटक्के दंड, एक वर्ष वेतनवाढ कायमस्वरुपी स्थगित करण्यात आली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bopkhelkar-has-now-turned-the-morcha-to-the-ministry/", "date_download": "2019-02-18T17:26:37Z", "digest": "sha1:OQYMYUD3G44RM6ELTZQTDKTLJ2GZQZOF", "length": 7868, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोपखेलकरांनी वळवला आता मंत्रालयाकडे मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › बोपखेलकरांनी वळवला आता मंत्रालयाकडे मोर्चा\nबोपखेलकरांनी वळवला आता मंत्रालयाकडे मोर्चा\nपिंपरी : नरेंद्र साठे\nपिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात अडीच वर्षे हेलपाटे मारून हाती काहीच न आल्यानंतर, बोपखेलकरांनी आता मंत्रालयाकडे मोर्चा वळवला आहे. तात्पुरत्या पुलाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय गावकर्यांनी गावात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ देखील मागितली असून, गावकर्यांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जाणार असल्याची माहिती गावकर्यांनी दिली.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्यांच्या उदासीनतेचा बोपखेलकरांना आलेला अनुभव या शिष्टमंडळाच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकार्यांकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी ठराविक राजकीय नेतेमंडळींच्या इशार्यावर पुढचे पाऊल उचलत नसल्याचा आरोप गावकरी करतात. आयुक्तांना काम करत असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यांचे अधिकारी गावकर्यांनी सुचवलेल्या पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी देखील येत नाहीत.\nगावकरी महापालिकेत आले की, आयुक्तांना भेटतात, त्यांच्यापुढे गार्हाणे मांडतात. आयुक्त संबंधित अधिकार्यांना फोन करतात. अधिकारी लवकर भेटण्याचे सांगतात. आयुक्त गावकर्यांना गावात अधिकारी भेट देणार असल्याचे सांगून बोळवण करतात; परंतु आयुक्तांना दिलेला शब्द देखील संबंधित विभागाचे अधिकारी पाळत नसून, बोपखेलकर संबंधित अधिकार्याला भेटायला गेले, तर केबीनमध्ये नसल्याचा निरोप बाहेर ठेवला जातो. या सर्व प्रकारामुळे बोपखेलकर त्रस्त झाले असून, अधिकार्यांना दाखवण्यासाठी दोन जागा सुचवून देखील अधिकारी कुठलेच पाऊल उचलत नाहीत. या सर्वाला कंटाळून बोपखेलकरांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.\nबोपखेलचा रस्ता बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आणि एकूणच सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. यासंदर्भात बोपखेलकरांनी गावात, महापालिकेजवळ, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणे केली आहेत; परंतु त्यातून हाती काहीच आले नाही. नदीपात्रात जी मोकळी जागा आहे, त्यातून गावकर्यांना दापोडीकडे येण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करावा किंवा खडकीतील महादेववाडी भागात देखील रस्ता काढता येऊ शकतो, असे पर्याय महापालिकेच्या अधिकार्यांना गावकर्यांनी सुचवले होते; परंतु अधिकार्यांनी ठिकाणावर येऊन पाहण्याची देखील तसदी घेतली नसल्याचा आरोप बोपखेलकर करत आहेत.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-zp-devlopment-fund-member-issue/", "date_download": "2019-02-18T16:49:50Z", "digest": "sha1:SPQXOKQO6XMOMSSSBLIZHIVVEH3OXCXG", "length": 7549, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरुन सदस्यांची नाराजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Solapur › जिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरुन सदस्यांची नाराजी\nजिल्हा परिषदेच्या अखर्चित निधीवरुन सदस्यांची नाराजी\nजिल्हा परिषदेच्या अनेक विभागांचा विकास निधी अखर्चित राहिल्याने तो निधी शासनाला परत करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढावली आहे. अधिकार्यांच्या कामकाजावर शंका उपस्थित करीत अनेक योजनांपासून सर्वसामान्य लोकांना वंचित ठेवल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. समाजकल्याण व कृषी विभाग निधी खर्च करण्यात पिछाडीवर आहे.\nजिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी अर्थ समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी समाजकल्याण विभागाला जि.प. सेसमधून 6 कोटी 34 लाख रुपयांचा निधी दलित वस्ती सुधार आणि मागासवर्गीय लोकांच्या विकासासाठी देण्यात आला होता. त्यापैकी केवळ 2 कोटी 61 लाख रुपये खर्च करण्यात समाजकल्याण समितीला यश आले आहे. सेसमधील जवळपास 3 कोटी 61 लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. जिल्हा नियोजन मंडळातून 16-17 साठी 63 कोटी 10 लाख, तर 17-18 साठी 58 कोटी 31 लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता.\nएकूण 121 कोटी रुपयांचा निधी समाजकल्याण विभागाला मिळाला होता. त्यापैकी आजपर्यंत 46 कोटी 16 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात समाजकल्याण समितीला यश आले. यापैकी जवळपास 75 कोटी 15 लाख रुपयांचा निधी शिल्लक राहिला आहे. यामुळे अनेक गावच्या दलित वस्त्या विकासापासून वंचित राहिल्या आहेत. कृषी विभागाला सौरदिव्यांसाठी देण्यात आलेल्या निधीपैकी 3 लाख रुपयांचा निधी शासनाला परत पाठविण्याची वेळ आली आहे. इतर काही विभागांचा निधी काहीअंशी झाला असला तरी अनेक विभागांचा निधी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जि.प. सेस योजनेसाठी शासनाने आता पहिल्यांदा खरेदी करण्याची पध्दत अवलंबिल्याने अनेक योजनांना लाभार्थ्यांनी नकारात्मकता दर्शविल्याने तो निधी खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे अनेक विभागांचा निधी अखर्चित राहिला असल्याचे विभागप्रमुखांनी सांगितले आहे. या बैठकीस श्रीमंत थोरात, भारत शिंदे, समता गावडे, रोहिणी मोरे, अंजनीताई पाटील आदी उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-18T16:35:56Z", "digest": "sha1:UM36CCKL6GRCKVIYG2Z5MWIAHHDXPIPU", "length": 15616, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगमनेर : शिवसेना तालुकाप्रमुखासह 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंगमनेर : शिवसेना तालुकाप्रमुखासह 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल\nसंगमनेर : एमएच. 17 परवानाधारक वाहनांना पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर टोलमुक्ती मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी शिवसैनिकांनी टोलनाक्याच्या कॅबीनची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्यासह 20 शिवसैनिकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहिवरगावपावसा टोलनाका प्रशासनाकडून वाहनधारकांना दमबाजी केली जात असे, स्थानिकांना करामध्ये सवलत दिली जात नाही, शेतकर्यांची वाहने अडवून त्यांच्याकडून कर वसूल केला जातो. टोलनाका प्रशासनाच्या हुकूमशाहीला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे, अशा अनेक तक्रारी शेतकर्यांच्या शिवसेनेकडे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिकांना टोलमुक्ती द्या, अन्यथा टोलनाका कायमचा बंद करु, असा इशाराच शिवसेनेच्यावतीने देण्यात आला होता. मात्र टोलनाका प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सोमवारी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, संजय फड, अशोक सातपुते, दिलीप साळगट यांच्यासह शिवसैनिकांनी हिवरगाव पावसा टोलनाक्यावर मोर्चा नेत तीव्र आंदोलन केले.\nयावेळी संतप्त शिवसैनिकांनी टोलनाका बुथ क्रमांक 2 च्या काचा फोडल्या. दरम्यान टोलनाका व्यवस्थापक संजय तुकाराम लोणे यांनी याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर (घारगाव), उपतालुका प्रमुख गुलाब भोसले (बिरेवाडी), भीमाशंकर पावसे (हिवरगावपावसा), भाऊसाहेब हासे (संगमनेर) व संदीप रामचंद्र गुंजाळ (खांडगाव) यांच्यासह इतर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एम. बी. खान करीत आहेत.\nसंगमनेर तालुक्यातील शेतकर��यांचा शेतीमाल घेऊन येणार्या वाहनांना संपूर्ण टोलमाफ व्हावा ही आमची मागणी आहे. तालुक्यातील शेतकर्यांना टोल पावतीच्या 50 टक्के टोल आकारला जातो आहे. शेतकर्यांचा हा टोल देखील माफ झाला पाहिजे. तालुक्यातील शेतकर्यांच्या वाहनांना पूर्णतः टोलमाफी झाली पाहिजे. शेतकरी व सर्वसामान्य जनसेसाठी आमचा लढा आहे. येत्या 29 एप्रिलला होणार्या बैठकीत टोलमाफीचा निर्णय अपेक्षित आहे. तसे न झाल्यास या पेक्षाही मोठे आंदोलन उभारण्यात येईल, त्यासाठी कितीही गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे. मात्र शेतकर्यांसाठी केलेल्या आंदोलनात माझ्यासह शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे आहे. – जनार्दन आहेर, शिवसेना तालुका प्रमुख, संगमनेर\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंगमनेरमध्ये स्वाईन फ्लूचा सहावा बळी\nचारा-पाण्याचा प्रश्न गंभीर; मेंढपाळांचे स्थलांतर\nग्रामविस्तार अधिकारी व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण\nहतबल शेतकऱ्यावर उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ\nघारगाव परिसरात पुन्हा २.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का\nआश्वी बुद्रुक येथिल सेन्ट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न\nVideo : बोटा येथील आठ दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडली\nसोशल मिडीयावर व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल\nसंगमनेर शंभर टक्के बंद\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/shilpa-shetty-meeting-goldie-hawn-43548", "date_download": "2019-02-18T17:07:15Z", "digest": "sha1:CG2CMUD7GGAY3SU375U4OQ53KT6J5ZZ7", "length": 12270, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shilpa Shetty meeting Goldie Hawn शिल्पा व गोल्डी हॉनचा योगमंत्र | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nशिल्पा व गोल्डी हॉनचा योगमंत्र\nशुक्रवार, 5 मे 2017\nशिल्पा शेट्टी-कुंद्रा नुकतीच एका चॅरिटी फंक्शनसाठी लंडनला गेली होती. तेथे ती तिची आवडती हॉलीवूड स्टार गोल्डी हॉन हिला भेटली.\nतिला शिल्पा पाहून खूपच खूश झाली. 71 वर्षांच्या गोल्डी हॉनशी बोलता बोलता त्यांचा विषय आरोग्य, योगा, फिटनेस याकडे वळला. शिल्पा शेट्टी खूपच फिटनेस फ्रिक आहे. ती आहार, आरोग्य याबाबतीत खूपच जागरूक असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे.\nअशातच तिचे आणि तिच्या आवडत्या स्टारचे विचार जुळले. त्या दोघींनाही फिटनेसची भयंकस आस आहे. गोल्डी हॉन यांना योगा, मेडिटेशनचे सखोल ज्ञान आहे, हे ऐकून शिल्पा भारावूनच गेली.\nशिल्पा शेट्टी-कुंद्रा नुकतीच एका चॅरिटी फंक्शनसाठी लंडनला गेली होती. तेथे ती तिची आवडती हॉलीवूड स्टार गोल्डी हॉन हिला भेटली.\nतिला शिल्पा पाहून खूपच खूश झाली. 71 वर्षांच्या गोल्डी हॉनशी बोलता बोलता त��यांचा विषय आरोग्य, योगा, फिटनेस याकडे वळला. शिल्पा शेट्टी खूपच फिटनेस फ्रिक आहे. ती आहार, आरोग्य याबाबतीत खूपच जागरूक असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे.\nअशातच तिचे आणि तिच्या आवडत्या स्टारचे विचार जुळले. त्या दोघींनाही फिटनेसची भयंकस आस आहे. गोल्डी हॉन यांना योगा, मेडिटेशनचे सखोल ज्ञान आहे, हे ऐकून शिल्पा भारावूनच गेली.\nगोव्यात गोवा सुरक्षा मंचाचे आव्हान, सुभाष वेलिंगकर यांचा मुत्सद्दीपणा\nपणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान...\nगोळेगावच्या द्राक्षमहोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद\nजुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास...\nलंडन कॉलिंग काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑक्सफर्ड शहराला भेट दिली. ऑक्सफर्डची विद्यापीठं आणि महाविद्यालयं खूप प्रसिद्ध आहेत...\nचंदगडच्या कन्या शाळेत दप्तर हलके-फुलके\nचंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी...\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेत ‘बायोमेट्रिक’चा विसर\nपुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर...\nसशक्त गावासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार\nभवानीनगर - केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या असांसर्गिक आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D-8/", "date_download": "2019-02-18T17:33:26Z", "digest": "sha1:RYKXETT6PHQ5KYEMJMJLINL4G3CG37O2", "length": 8899, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner पिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप\nपिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप\nपिंपळनेर – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर अशा गजरात सात दिवसाच्या बाप्पाचे बुधवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी नदीवर विद्यार्थी व शिक्षकांनी गर्दी केली होती.\nगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर… या अशा घोषणा देत गणपती बाप्पा उंदरावर बसून परतीच्या मार्गावर निघाले. तत्पूर्वी, विद्यार्थ्यांच्या हस्ते गणपती उत्साहा निमित्ताने गणपती स्तोत्र, गीतगायन, आरती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गणरायाचे सुंदर असे चित्र रेखाटन, स्पर्धेच्या शुभेच्छा फलक लेखनातून देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले. सरस्वती प्रतिमा पूजनाने स्पर्धेची सुरुवात झाली.\nविद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी घेत गणरायाविषयी असलेले प्रेम गीत, स्तोत्र, आरती यातून व्यक्त केले. गणरायाच्या विसर्जनासाठी सत्यनारायणाची पूजन श्रीकांत पाटील, अनिता पाटील यांनी केले. महाप्रसादानंतर वाजत गाजत मिरवणुक काढून गणपती बाप्पा तलावावर विसर्जनासाठी निघाला. यावेळी, स्कूलच्या प्राचार्या वैशाली लाडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. बाप्पाचा मुक्काम चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील सगळी दु:ख दूर करतो, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी व्यक्त केली.\nPrevious articleभाजपा युवती आघाडी प्रमुखपदी तेजस्विनी कदम\nNext articleप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये वादविवाद स्पर्धा उत्साहात\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्र��यमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-18T17:34:11Z", "digest": "sha1:ZPQQJLA7JSF4Q3BZBVZGKUDAAQBQ2SYC", "length": 11407, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "सामान्यांच्या हितासाठी पक्षाचा व्हिप नाकारण्याचे धाडस संजय (नाना) काटे यांनी दाखविले….खा. बारणे | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड सामान्यांच्या हितासाठी पक्षाचा व्हिप नाकारण्याचे धाडस संजय (नाना) काटे यांनी दाखविले….खा. बारणे\nसामान्यांच्या हितासाठी पक्षाचा व्हिप नाकारण्याचे धाडस संजय (नाना) काटे यांनी दाखविले….खा. बारणे\nपिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) सत्ताधारी पक्षात राहून वेळप्रसंगी सर्व सामान्य नागरीकांच्या हितासाठी पक्षाचा व्हिप नाकारण्याचे धाडस नगरसेवक संजय (नाना) काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात दाखविले. अशा गरीबांच्या कल्याणासाठी काम करणा-या सुशिक्षित उमेदवारासह प्रभाग क्र. 30 मधून शिवसेनेच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.\nदापोडी – कासारवाडी प्रभाग क्र. 30 मधील शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक संजय (नाना) केशव काटे, छाया तुषार नवले, शुभांगी प्रविण गायकवाड, गोपाळ प्रकाश मोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदयात्रेत शिवसेना विभाग ��्रमुख तुषार नवले, हाजी शेख, उपविभाग प्रमुख चंद्रकांत शिंदे, चंद्रकांत काटे पाटील, अर्जुन लांडगे, एकनाथ हाके, शंकर कु-हाडकर, अनिल तारु, सुनिल ओव्हाळ, शिवा कु-हाडकर, राजू सोलापूरे, वामन कांबळे, जलाल शेख, मनोज उप्पार, बाळासाहेब जगताळे, विलास आण्णा काटे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.\nखा. बारणे पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मानधन वाढीस सभागृहात नगरसेवक संजय (नाना) काटे यांनी सत्ताधारी पक्षात असताना देखिल प्रखर विरोध करुन शहरातील कष्टकरी, गोरगरीब करदात्या नागरीकांचे आर्थिक हित जपले. पक्षाचा व्हिप असतानाही त्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे आणि भले सत्तेत असलो तरी चुकीच्या कामाला साथ देणार नाही असे सांगून सत्ताधा-यांचा रोष पत्कारला. संजय (नाना) काटे यांच्या भुमिकेमुळे पाशवी बहुमत असतानाही नगरसेवकांच्या मानधन वाढीचा हा विषय अखेर प्रशासनाला दप्तरी दाखल करावा लागला. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांना आरोग्य विमा पॉलिसी देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या ठरावास देखिल संजय (नाना) काटे यांनी विरोध करण्याचे धाडस दाखविले. त्यांनी स्वत: आणि कुटूंबियांसाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारी आरोग्य विमा पॉलिसी नाकारली. उलटपक्षी दापोडी, बोपखेल, फुगेवाडी परिसरातील रिक्षा चालकांसाठी आणि सफाई कर्मचा-यांसाठी स्वत:च्या खर्चाने आरोग्य विमा पॉलिसी सुरु करुन दिली. असे दातृत्व दाखविणारा युवा कार्यकर्ता संजय (नाना) काटे आणि दापोडी – कासारवाडी प्रभाग क्र. 30 मधील शिवसेनेचे उमेदवार छाया तुषार नवले, शुभांगी प्रविण गायकवाड, गोपाळ प्रकाश मोरे यांना मतदार बहुमतांनी निवडून देतील अशी खात्री खा. बारणे यांनी व्यक्त केली.\nPrevious articleसोमवारी उध्दव ठाकरे यांची आकुर्डीत सभा\nNext articleविकास कामांमुळेच राष्ट्रवादी ‘हॅट्रिक’ करणार…. विलास लांडे\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करण��रा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T17:10:41Z", "digest": "sha1:HH7KN63FG7RPBGXZUMHLSY6SD5ZWN3L7", "length": 6523, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘होते कुरूप वेडे’ नाटकासाठी अनोखा प्रयोग - ‘होते कुरूप वेडे’ नाटकासाठी अनोखा प्रयोग -", "raw_content": "\n‘होते कुरूप वेडे’ नाटकासाठी अनोखा प्रयोग\n‘होते कुरूप वेडे’ नाटकासाठी अनोखा प्रयोग\nप्रत्येक कलाकृतीसाठी शीर्षक ही पहिली पायरी असते. कलाकृती निर्माण करणे जितके आव्हानात्मक; तितकेच किंवा त्याहून कठीण काम म्हणजे तिचे नामकरण करणे. शीर्षकातून कलाकृतीचा संपूर्ण गाभा व्यक्त होत असतो. नावात काय आहे असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. पण नावाला असे दुर्लक्षित करता येत नाही. नावची हीच किमया लक्षात घेऊन ‘होते कुरूप वेडे’ या नाटकाच्या शीर्षकासाठी खास प्रेक्षक मतांचा कौल घेण्यात आला.\nया नव्या प्रयोगाबद्दल बोलताना राजेश देशपांडे सांगतात कि, शीर्षकामधून नाटकाचा संपूर्ण विषय व आशय सांगता येतो. नाटकाबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी शीर्षक सुद्धा तितकीच मोलाची भूमिका बजावतात. या विचारातून आम्ही प्रेक्षकांना दोन-चार शीर्षकांचे पर्याय उपलब्ध करून दिले. व प्रेक्षकांच्या मतानुसार आम्ही आमच्या नाटकाचे शीर्षक ठेवले. नाटकाच्या जाहिरातीतही उलट्या अक्षरांची गंमत करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न या नाटकाने केला असून विचित्र फोटो काढण्याचे अनोखे कॅम्पेन ही या नाटकाच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आले. त्या कॅम्पेनला ही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.\nया प्रत्येक नावाचे स्वतःचे वेगळेपण असते. हा वेगळेपणा आम्ही आमच्या शीर्षकातूनही जपला आहे. रंग, वर्ण हा काही कुणाच्या हातात नसतो. पण आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही याचा विचार करणारे अधिक आहेत याच मनोवृतीवर प्रकाश टाकणारे ‘होते कुरूप वेडे’ हे नाटकं आहे. संजय नार्वेकर या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्या सोबत नयन जाधव, भारत सावले, शलाका पवार, नितीन जाधव, मिनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर हे कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.\nडिएसपी एन्टरटन्मेंट प्रा.लि. निर्मित ‘होते कुरूप वेडे’ या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार राजेश देशपांडे असून निर्माते दादासाहेब पोते आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत आमीर हडकर यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. मंगेश नगरे हे नाटकाचे कार्यकारी निर्माते आहेत. नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग ११ जानेवारीला, शिवाजी मंदीर, दादर येथे दुपारी ३.३० वाजता होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/final-list-of-election-list-publish-on-11th-jan/", "date_download": "2019-02-18T16:34:50Z", "digest": "sha1:RGMQ2GGOAINY3UOZD2QKXAMQ4JIABB3F", "length": 4808, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'या' तारखेला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n‘या’ तारखेला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध\nटीम महाराष्ट्र देशा – पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 11 जानेवारीला अंतिम मतदार यादी प���रसिद्ध केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यासंदर्भातला कार्यक्रम जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या मतदार संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेतील दुरुस्तीही त्यासाठी गृहीत धरली जाणार आहे.\nया मतदार यादीसाठीच्या माहितीचं अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि मतदार यादीच्या छपाईसाठी 10 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल असं पुण्याच्या जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे काल सांगण्यात आलं.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nइन्स्टाग्रामवर नमो लाट, सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर\nशासकीय विश्रामगृहात भेट नाही म्हणून संभाजी भिडेंनी गाठलं थेट चंद्रकांत पाटलांचं घर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:03:40Z", "digest": "sha1:ESHESLXTFGUHGDBHQYONO2A2RTKKE4EU", "length": 11802, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यूएनएसडब्ल्यू सिडनी देशातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयूएनएसडब्ल्यू सिडनी देशातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणार\nपुणे -आज-काल नोकऱ्यांची स्थिती सतत बदलत आहे. आता असलेली संधी ही पुढच्या 5 ते 10 वर्षांत निघून गेलेली असते. सततच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी समाधानासोबतच आयुष्यात पुढे जाण्याकरिता यशस्वी करियरची इच्छा बाळगतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या करियर यशाला नवा आयाम मिळावा म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स (यूएनएसडब्ल्यू), सिडनी यांनी सु-संशोधित आणि अतिशय यशस्वी असा प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम (पीडीपी) तयार केला.\nयुनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स (युएनएसडब्ल्यू), सिडनी, ऑस्ट्रेलिया, क्यूएस अनुसार 45व्या क्रमांकावर आहे आणि युएनएसडब्ल्यू सिडनीचा एम्प्लॉयर रेप्युटेशन क्रमांक 26 आहे, त्याचा भर केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवर असून विद्यार्थी रोजगारावर आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नव्या क्षेत्रातील कौशल्यात वाढ होऊनही त्यांना उत्पादक रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेड���ध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:16:19Z", "digest": "sha1:Y33EGHV5UMPO25FGZGSR5AMWZZKM4GOG", "length": 6044, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही - ‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही -", "raw_content": "\n‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही\n‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही\nमहाराष्ट्रात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ‘मी शिवाजी पार्क’ हा मराठी चित्रपट आता परदेशात प्रदर्शित होणार आहे. दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही आपली घौडदौड सुरु केली आहे. येत्या १ नोव्हेंबरला जर्मनीतील म्युनिच मध्ये तर शनिवार ३ नोव्हेंबरला स्वीडनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शुक्रवार २ नोव्हेंबर आणि शनिवार ३ नोव्हेंबरपासून मी शिवाजी पार्क अमेरिकेतील न्यू जर्सी, डल्लास, बे एरिया, फिलाल्डेफिया, पोर्टलॅण्ड, सियाटेल, अटलांटा, हॉस्टन या शहरांतील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट आहे. मराठीतील पाच दिग्गज कलाकार आणि तितकेच ताकदीचे दिग्गज दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला चित्रपट परदेशातील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.\n‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’च्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे,सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, ���िप्ती धोत्रे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.\nया चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. छायांकन करण रावत यांचे असून संकलन सर्वेश परब यांनी केले आहे. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T17:21:34Z", "digest": "sha1:VSRYJUNO46VKJWNEVOOW2GBEWS4WFMTJ", "length": 11472, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चारा टंचाईमुळे शेळ्या-मेंढ्यासाठी विकत खाद्य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचारा टंचाईमुळे शेळ्या-मेंढ्यासाठी विकत खाद्य\nगराडे-पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात चारा टंचाई मोठा प्रमाणात झाल्यामुळे मेंढपाळांना विकत खाद्य आणून जनावरांचे धन जगवत आहे.\nबारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यातील मेंढपाळ पुरंदर तालुक्यात येऊन भटकंती करून सुका चारा चारुन जनावरांची कशीबशी भूक भागवत आहेत; परंतु या भागात जमीन खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे माळरान, शेती याला तारेचे कंपाऊंड घातलेले आहेत. तसेच सर्वच डोंगर भागात वणवा लागल्यामुळे गवत, झाडे झुडपे नष्ट झाल्यामुळे चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आम्ही पुण्यातील मार्केटयार्ड भाजी मंडईतून कोबी, फ्लॉवर, कांदा, हिरवा पाला दररोज विकत आणून शेळ्या-मेंढ्या जगवत आहे, असे मेंढपालक बिरा लकडे यांनी सांगितले.\nपुरंदर तालुक्यात चाराटंचाई मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून जनावरांना आवश्यक असणारा चारा सहजासहजी उपलब्ध होत नाही. मेंढपाळांना तर शेतात रानोमाळ भटकून या महागाईतही मेंढ्या, बकरी सांभाळावी लागत आहेत. भर ऊन्हात रिकामे झालेल्या शेतात मिळेल तो चारा, पाला, पाचोळा चारून बकरी सांभाळावी लागतात. गावाच्या अवत���-भवती असलेल्या शेतशिवारात व डोंगरात बकरी सोडून द्यावी लागतात. तसेच चारा उपलब्ध नसल्याने बकरी जागेवर थांबत नाही. त्यासाठी चांगलीच कसरत जनावरांबरोबर आमची होत आहे. डोंगरावर पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी ही वणवण करावी लागत आहे. असे योगेश लकडे यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/gajar-halwa-recipe-marathi/", "date_download": "2019-02-18T17:41:39Z", "digest": "sha1:D35LDXGYV6PO4HB77H6GBJIWSF3TTR3D", "length": 3338, "nlines": 87, "source_domain": "m4marathi.com", "title": "गाजर हलवा | Gajarcha Halwa Recipe in Marathi | m4marathi", "raw_content": "\n१) अर्धा किलो गाजर\n२) दीड पावशेर साखर\n३) एक वाटी तूप\n४) काजू व बदामचे काप पाव वाटी\n५) जायफळ , दोन चमचे वेलदोडे पूड\n६) एक पेलाभर दुध .\n१) प्रथम गाजर धुऊन घ्यावीत , व कोरडे करून किसून घ्यावीत . गाजराचा कीस तुपात तांबूस होईपर्यंत परतावा .\n२) या परतून घेतलेल्या मिश्रणात दुध ओतावे व साखर टाकून एकसारखे हलवत राहावे .\n३) मिश्रण घट्ट होत आले की वरून जायफळ व वेलदोडे पूड टाकून काजू व बदामाचे काप टाकून सर्व्ह करावे .\nम्याडम तोंडाला पानीच सुटलं हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-18T15:58:03Z", "digest": "sha1:XAP25I5HYMKJSCV2MBWFMM3M4FYGNI42", "length": 12656, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिख धर्मात पगडी घालणे अनिवार्य आहे का ?- सर्वोच्च न्यायालयाचा सवाल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिख धर्मात पगडी घालणे अनिवार्य आहे का - सर्वोच्च न्यायालयाचा सवाल\nनवी दिल्ली : शिख धर्मात पगडी घालणे अनिवार्य आहे का असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना केला आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने स्थानिक सायकलिंग असोसिएशनच्या नियमांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला त्यावेळी न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे.\nदिल्लीचे सायकलिस्ट जगदीप सिंह पुरी यांनी सायकलिंग असोसिएशनच्या नियमांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायाधीश एस.ए.बोडबी आणि एल.एन.राव सुनावणी करत आहेत. या याचिकेत त्यांनी असोसिएशनच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला डोक्यावर पगडी असते त्यामुळे आपल्याला हेल्मेट घालणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.\n५० वर्षीय पुरी यांनी या नियमात आपल्याला सुट मिळावी यासठी त्यांनी न्यायालयास विनंती केली आहे. त्यावर न्यायालयाने पगडी घालणे आवश्यक नसून केवळ डोके झाकणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी न्यायालयाने मिल्खा सिंह, बिशन सिंह बेदी या खेळाडूंचे उदाहरण दिले आहे. ते मैदानात पगडी न घालता केवळ डोक झाकत��त असे म्हटले आहे. तसेच शीख धर्मात पगडी घालणे बंधनकारक आहे का असा सवालदेखील न्यायालयाने यावेळी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंसेचा ‘तो’ व्हिडीओ हटविण्यासाठी गुगलला पत्र : राजस्थान सरकारची कोर्टात माहिती\nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nतृणमूल आमदाराच्या खुनातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती\nआसामला दुसरे काश्मीर बनू दिले जाणार नाही\nशहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला सिद्धू गैरहजर\nभारताच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास मोदी सरकारला अपयश -मनमोहनसिंग\nमोदींना इतके खोटे बोलण्याचे धाडस कोठून येते – तेजस्वी यादव\nचौकीदार चोर नव्हे, प्रामाणिक – राजनाथसिंह\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचे��� नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhima-koregaon-violence-case-pune-police-files-chargesheet-against-the-five-accused/", "date_download": "2019-02-18T16:40:39Z", "digest": "sha1:YTIVIKAKAHXWGSFM5AV3L7ZB62D5SED7", "length": 8536, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार असलेल्या आरोपींविरुद्ध 5,160 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन आणि फरार असलेले कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे, किशनदा बोस, प्रकाश उर्फ ऋतुपर्ण गोस्वामी, कॉम्रेड दीपू आणि कॉम्रेड मंगलू यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.\nपुण्यातील रहिवाशी तुषार दामगुडे यांनी ८ जानेवारी रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पँथरच्या हर्षाली पोतदार आणि सुधीर ढवळे यांची नावे घेतली होती तसेच कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप यांची नावे घेतली होती.स��पीआय-माओवाद्याच्या रणनितीनुसार आरोपींनी दलितांची दिशाभूल करुन त्यांच्या मनात हिंसाचाराचा विचार पसरवले असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला होता.\nभारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण केंद्रीत अजेंड्याच्या विरोधात दलित समाज गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून अटकेतील आरोपींनी केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून, सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.\nया प्रकरणी पुणे पोलिसांनी ६ जून रोजी विल्सन, गडलिंग, सेन, राऊत आणि ढवळे यांना अटक केली. एल्गार परिषदेला संशयितांनी निधी पुरवला असा आरोप पोलिसांनी केला आहे. सर्वांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमाअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. २८ ऑगस्टला दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नन गोन्सालविस, अरुण फरेरा आणि गौतम नवलखा या पाच प्रख्यात कार्यकर्त्यांना सीपीआय माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक केली.\nऔरंगाबाद – दंगलीचा दुसरा बळी; सतरा वर्षीय मुलगा ठार\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T16:08:59Z", "digest": "sha1:YSJ7R33FBMB7MFSIFMHDQ6IFSV55BCCX", "length": 17574, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपच्या सावलीखाली आयुक्तांची वर्षपूर्ती! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजपच्या सावलीखाली आयुक्तांची वर्षपूर्ती\nपिंपरी – “सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले’, “भाजपचे प्रवक्ते’, “ध्रुतराष्ट्राची भूमिका’ असे एक ना अनेक आरोप झेलणाऱ्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभाराची आज वर्षपूर्ती झाली. आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीबाबत आपण समाधानी असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याचा संकल्पही त्यांनी यानिमित्ताने सोडला.\nमहापालिकेत सत्तांतराबरोबरच आयुक्तही बदलले. त्यामुळे महापालिकेतील राजकीय तसेच प्रशासकीय कारभारही बदलला. बदलीपासूनच आयुक्त हर्डीकर यांच्यावर “भाजप प्रेमाचा’ आरोप झाला. वर्षभर हा आरोप कायम राहिला. सामाविष्ट गावांमधील रस्ते विकास, गतवर्षी उन्हाळ्यात केलेली पाणी कपात, कचऱ्याची निविदा, मुख्य वैद्यकीय अधिकारी नेमणूक प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले. आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असल्याचीही टीका झाली. मात्र, हे आरोप हसतमुखाने झेलत आयुक्तांनी वर्षपूर्ती केली.\nवर्षपूर्तीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त हर्डीकर यांनी शहराच्या विकास आराखड्यापासून क्रीडाक्षेत्र सक्षमीकरणापर्यंतच्या अनेक विषयांचा उहापोह केला. ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आराखडा कालबाह्य झाला होता. विकास आराखडा सुधारीत करण्यासाठी पाऊले उचलली. त्याचे काम देखील वेगात सुरु आहे. केंद्र सरकार पुरस्कृत योजना पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, महापालिका आयुक्तपदावर नियुक्तीनंतर काही दिवसांत शहराची माहिती घेतली. आगामी काळात विकास कामांचे नियोजन केले आहे. आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल. वेळेत विकास कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. उर्वरित मार्गांवर बीआरटी सुरु केली जाईल. शहरात मेट्रोचे काम वेगात सुरु असून ते वेळेत पुर्ण करण्यात येईल.\nमहापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कायम कमतरता भासत असते. यावर आयुक्त हर्डीकर यांनी वायसीएम रुग्णालयात लवकरच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु झाल्याने रुग्ण सेवेवरील ताण कमी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती दिली.\nशहराची लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेत, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाच्या कामाला चालना देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आ��ास योजनेअंतर्गत शहरात 50 हजार घरे बांधण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. रावेत, मोशी येथील गृहप्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे काम देखील प्रत्यक्षात लवकरच सुरु होणार असल्याने नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे. बहुचर्चित “स्मार्ट सिटी’ची प्राथमिक कामे झाली आहेत. एच. ए. कंपनीची 59 एकर जागा सार्वजनिक सुविधांसाठी ताब्यात घेण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला महासभेची मान्यता घेऊन राज्य सरकारकडे पाठविला आहे. सुधारित क्रीडा धोरण तयार केले आहे. टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती, शुटिंग या खेळावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. थेरगावात क्रीडा अकादमीचे काम उत्कृष्टपणे सुरु आहे. हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.\nकचरा समस्या न सोडवल्याची खंत\nघरातील कचरा उचलून डेपोपर्यंत नेऊन त्यावर योग्य प्रक्रिया करण्याचा हा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते. परंतु, हा प्रश्न मार्गी न लागल्याची खंत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली. शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून फेरनिविदा काढणार असल्याने, हा प्रश्न सुटण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. “पार्किंग पॉलीसी’ तयार केली आहे. गटनेत्यांसमोर त्याचे सादरीकरण देखील झाले आहे. लवकरच त्याचे धोरण महासभेसमोर आणले जाईल. महासभेची मान्यता घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी नागरिकांना शेअर-ए-सायकल सारखे पर्याय उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, अशी माहितीही आयुक्त हर्डीकर यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : ���ुतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160725091725/view", "date_download": "2019-02-18T17:09:48Z", "digest": "sha1:FVYOGWEG47OQB3PGJ5RMUNWV5NVJ5WWH", "length": 46775, "nlines": 295, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय ७", "raw_content": "\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|॥ श्रीभक्तविजय ॥|\nआरती श्रीविठ्ठलाची युगें ...\nसंतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित\nTags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥\n॥ ऐका संतचरित्र ग्रंथसार ॥ हाचि पयोब्धि क्षीरसागर ॥ नाना दृष्टांत हे जलचर ॥ सप्रेम जीवनीं धांवती ॥१॥\nआवडीच्या लाटा उसळती ॥ ज्ञानाकाश भेदूं पाहती ॥ भाविक मेघ धांवोनि येती ॥ जीवन पीती कथानक ॥२॥\nमग संसारतापेंकरून ॥ संतप्त झाले होते जन ॥ त्यांवरी वर्षती जाऊन ॥ स्वानंदजीर्वन ते वेळीं ॥३॥\nश्री���ांडुरंगकृपा चंद्र थोर ॥ तो उदयासी येतां साचार ॥ मग या सागरासी अपार ॥ सप्रेम भरतें आवरे ॥४॥\nकीर्तप्रसंगपर्वकाळीं जाण ॥ जो या ग्रंथसागरीं करील स्नान ॥ त्याचा भवरोग दारुण ॥ जाईल जाण निश्चयेंसीं ॥५॥\nमागील अध्यायीं कथा पवित्र ॥ संतीं उठविला कबीरपुत्र ॥ पुढें काय वर्तलें चरित्र ॥ श्रोते पवित्र परिसावें ॥६॥\nएके दिवशीं कमालतात ॥ रात्रीं चालिला बाजारांत ॥ श्रीरामभजन प्रेमयुक्त ॥ करीतसे तेधवां ॥७॥\nवीणा घेऊनियां करीं ॥ मंजुळस्वरें कीर्तन करी ॥ श्रीरामरूप आठवूनि अंतरीं ॥ सप्रेमभरीं गातसे ॥८॥\nमोह ममता मानाभिमान ॥ दुराशा टाकून निजमन ॥ सांडोनि अहंता मीतूंपण ॥ श्रीरामचिंतन करीतसे ॥९॥\nतों एक वाणीण बाजारांत ॥ दळीत बैसली असे तेथ ॥ तें दृष्टीं देखोनि कबीरभक्त ॥ द्रवलें चित्त तयाचें ॥१०॥\nउभा ठाकूनि ते अवसरीं ॥ दीर्घस्वरें रुदन करी ॥ देखोनि हांसता नरनारी ॥ नवल करिती तेधवां ॥११॥\nएक पुसती कबीरासी ॥ कां गा येथें रुदन करिसी ॥ कोणें गांजिलें आहे तुजसी ॥ सांग आम्हांसी ये वेळे ॥१२॥\nऐसें बोलती लोक अपार ॥ परी कोणासी नेदी प्रत्युत्तर ॥ म्हणे माझ्या दुःखाचा परिहार ॥ यांचेनि साचार नव्हे कीं ॥१३॥\nशिणल्यपासीं सांगतां दुःख ॥ तरी अधिकचि वाटे संताप ॥ दुर्दुरें मित्र केलीया सर्प ॥ सौख्य अणुमात्र नेदीच तो ॥१४॥\nमद्यपियासी विवेक नीती ॥ चतुर पंडित न पुसती ॥ रोगियापासोनि औषध न घेती ॥ तार्किक जैसे सर्वथा ॥१५॥\nनातरी तृषा लागतां अपार ॥ चातक न पीती नदीचें नीर ॥ कीं चंद्रउदयावीण साचार ॥ चकोर तृप्त होतीचना ॥१६॥\nकीं खळ अज्ञान असतां श्रोता ॥ प्रेमउल्हासें न वदेचि वक्ता ॥ कीं पार्याचे मोतियां सर्वथा ॥ राजहंस चित्ता न आणिती ॥१७॥\nकीं मातंग देखोनि दुरून ॥ द्विज न देती आशीर्वचन ॥ कीं निंदकापासीं एकांत जाण ॥ चतुर सज्ञान न सांगती ॥१८॥\nतेवीं मायालोभी अज्ञान नर ॥ कबीरासी पुसती विचार ॥ परी तो नेदीच प्रत्युत्तर ॥ रुदन करी अनुतापें ॥१९॥\nनानापरींचे त्रिविध जन ॥ एकमेकांसीं बोलती वचन ॥ कबीरासी वेड लागलें म्हणून ॥ उगाच रडतो बाजारीं ॥२०॥\nतंव निपटनिरंजन ते समयीं ॥ अवचित आले तये ठायीं ॥ कबीरासी पुसती लवलाहीं ॥ किमर्थ शोक मांडिला ॥२१॥\nनेत्र उघडोनि जंव पाहे ॥ तंव ज्ञानसागर पुढें उभा आहे ॥ मग धैर्य धरूनि लवलाहें ॥ बोलता जाहला ते समयीं ॥२२॥\nम्हणे यासी सांगतां साचार ॥ कांही��� करील परिहार ॥ ऐसें म्हणोनि भक्त कबी ॥ बोलतां जाहला ते समयीं ॥२३॥\nसद्वैद्यासी व्यथा सांगतां जाण ॥ रोगियांचें उल्हासयुक्त मन ॥ कीं मायेपासीं सासुरवासिण ॥ दुःख सांगतां न वंची ॥२४॥\nकां संशय वाटला चित्तासी ॥ तो सच्छिष्य सांगे श्रीगुरूसी ॥ तेवीं कमालतात निपटयासी ॥ सांगता जाहला तेधवां ॥२५॥\nकबीर म्हणे सद्गुरुमूर्ती ॥ अनुताप जाहला माझे चित्तीं ॥ कृपावंतें पुसिलें प्रीतीं ॥ तरी सांगतों रीती ते ऐका ॥२६॥\nजांतें फिरतां देखिलें जाण ॥ त्यामाजी पीठ होताती कण ॥ तैसी गती मजकारण ॥ भवचक्रांत पडली या ॥२७॥\nम्हणोनि भय वाटलें देख ॥ अट्टहासें मांडिला शोक ॥ तुम्हांवांचूनि भवदुःख ॥ कोण निवारील आमुचें ॥२८॥\nऐकोनि निपट बोले त्यासी ॥ व्यर्थ कां उगाचि शोक करिसी ॥ जांतें फिरतां देखोनि तुजसी ॥ अनुताप चित्तासी वाटला ॥२९॥\nतरी येचिविषयीं विष्णुभक्ता ॥ संशय निरसीन तुझा आतां ॥ आधार टाकूनि भोंवतें फिरतां ॥ काळचक्रीं पीठ होती ॥३०॥\nखुंटियासी कण लागोनि राहिले ॥ ते काळचक्रीं पीठ नाहीं जाहले ॥ तेवीं श्रीरामभजनीं जे विनटले ॥ ते काळें ग्रासिले नाहींत कीं ॥३१॥\nतूं तरी सत्त्वधीर वैराग्यशीळ ॥ शांतिक्षमेचा होसी अचळ ॥ आणि स्वप्नींचें भय देखोनि तळमळ ॥ व्यर्थ कासया करितोसी ॥३२॥\nऐसी ऐकोनियां मात ॥ कबीर जाहला सावचित्त ॥ प्रेमभावें आलिंगीत ॥ एकमेकांसी तेधवां ॥३३॥\nयेरयेरांसी नमस्कार ॥ प्रेमें घालिती वैष्णववीर ॥ मग कबीर तेथोनि सत्वर ॥ आश्रमासी पातला ॥३४॥\nनानापरींचे प्रबंध कवित ॥ नित्य हरीचे गुण वर्णीत ॥ आनंदभरें प्रेमयुक्त ॥ नित्य करीत कीर्तन ॥३५॥\nतंव कोणे एके अवसरीं ॥ निजमानसीं विचार करी ॥ म्हणे सद्गुरु न करितां संसारीं ॥ तो प्रेतवत प्राणी म्हणावा ॥३६॥\nकांतेविण प्रपंच करणें ॥ मंदिर शून्य बाळकाविणें ॥ कुंकुमाविणें अलंकार लेणें ॥ व्यर्थ जैसें दिसतसे ॥३७॥\nफळें न येतां वृक्ष वाढला ॥ कीं पुरुषार्थाविण राव जन्मला ॥ लवण नसतां स्वयंपाक केला ॥ व्यर्थ जैसा अलवण ॥३८॥\nआयुष्येंविण तारुण्यशरीर ॥ कीं द्रव्यावांचूनि सावकार ॥ महत्त्वावांचूनि कारभार ॥ व्यर्थ कासया उगाचि ॥३९॥\nमेघावांचूनि वर्षाकाळ ॥ कीं जीवनेंविण तळें विशाळ ॥ कीं तीर्थावांचूनि पर्वकाळ ॥ कुग्रामांत पडिलेया ॥४०॥\nकणांवांचूनि जैसीं कणसें ॥ धन्यावांचूनि शून्य परिवार दिसे ॥ प्रेमावांचूनि कीर्तन जै���ें ॥ गोरियाचें गायन ॥४१॥\nमर्यादेविण मित्रपण ॥ कीं भूतदयेविण जैसें ज्ञान ॥ कीं अनुतापेविण संन्यासग्रहण ॥ व्यर्थ कासया करावें ॥४२॥\nद्रव्यावांचोनि भोगविलास ॥ कीं नेमावांचूनि व्रत कायेस ॥ शांति नसतां महापुरुष ॥ व्यर्थ कासया म्हणविती ॥४३॥\nचंद्रावांचोनि चातकें जाण ॥ दिसती जैसीं शोभाविहीन ॥ तेवीं सदुगुरूवांचोनि नरदेहा येणें ॥ वृथाचि येरझार केली कीं ॥४४॥\nतरी रामानंद स्वामी संन्यासी ॥ सद्भावें शरण जावें त्यांसी ॥ विचार करूनि निजमानसीं ॥ निश्चय करूनि राहिला ॥४५॥\nअनेक राजे देखोनि नयनीं ॥ विचार करीजनकनंदिनी ॥ मग श्रीरामरूप देखोनी ॥ मनेंकरूनि वरियेला ॥४६॥\nश्रीकृष्णध्यान ऐकोनि भीमकात्मजा ॥ वरूं आहे अधोक्षजा ॥ तेवीं रामानंदाचे चरणरजा ॥ धरिली आशा कबीरानें ॥४७॥\nमग एकांत पाहूनि एकदिनीं ॥ सत्वर उठिला तयेक्षणीं ॥ रामानंदाचे आश्रमीं जाउनी ॥ चरणीं प्रेमें लागला ॥४८॥\nउभा ठाकोनियां दूरी ॥ रामानंदासी विनंति करी ॥ म्हणे स्वामी मजवरी ॥ कृपा करावी समर्था ॥४९॥\nऐसी कबीराची वाणी ॥ ऐकोनि बोटें घातलीं कानीं ॥ गुंफेमाजी जाउनी ॥ एकांत आसनीं बैसले ॥५०॥\nकबीर ठाकोनि बाहेरी ॥ काय बोले मधुरोत्तरीं ॥ दीन अनाथ ठाकलों द्वारीं ॥ अभय देऊनि तोषवा ॥५१॥\nमग म्हणे कबीरासी ॥ तूं जन्मलासी अविंधवंशीं ॥ उपदेश द्यावया आम्हांसी ॥ अधिकार नाहीं सर्वथा ॥५२॥\nभूमी पाहोनि बीज पेरणें ॥ सत्पात्र पाहूनि दान करणें ॥ वर पाहूनि कन्या देणें ॥ सर्वज्ञ जन जाणती ॥५३॥\nकबीर बोले ते समयीं ॥ माझा निश्चय तुमचे पायीं ॥ काया वाचा मनें पाहीं ॥ वंचिलें नाहीं सर्वथा ॥५४॥\nचंद्राचा हेत चकोरावरी ॥ अनन्य प्रीती नसली जरी ॥ परी अमृतवर्षाव तयावरी ॥ ईश्वर करी निजनिष्ठें ॥५५॥\nकमळिणीवरी अनन्यप्रीती ॥ उदय न होतां न करी गभस्ती ॥ परी त्या विकासातें न पावती ॥ अन्य प्रीति लावूनी ॥५६॥\nमातीचा द्रोण केला जाणें ॥ कोळियास भाव फळला तेणें ॥ तेवीं मी काया वाचा मनें ॥ स्वामीचे चरण धरियेले ॥५७॥\nऐसें म्हणोनि स्वामीप्रती ॥ पुनः दंडवत घातला प्रीतीं ॥ घरासी गेला सत्वरगतीं ॥ अनन्य प्रीती लावोनी ॥५८॥\nएकांतीं बैसूनि एके दिनीं ॥ विचार करित निजमनीं ॥ म्हणे स्वामीच्या मुखेंकरूनी ॥ रामनामध्वनी ऐकावी ॥५९॥\nआणि चरणरज लागती जेणेंकरून ॥ ऐसा उपाय रचावा कवण ॥ मग मार्गावरी गार खणोन ॥ केलें शयन ते ठायीं ॥६०॥\nमानससरोवरींच्या कमळिणी ॥ निशाकाळीं जाती मिळोनी ॥ म्हणती कधीं उगवेल वासरमणी ॥ उल्हास मनीं होईल ॥६१॥\nकीं तृषा लागतां अपार ॥ चातक इच्छिती जलधर ॥ तैशा रीतीं भक्त कबीर ॥ वाट पाहे श्रीगुरूची ॥६२॥\nकीं येतां पौर्णिमेचा सुदिन ॥ चकोर इच्छिती चंद्रदर्शन ॥ कीं क्षुधातुर बाळक जाण ॥ वाट पाहे जननीची ॥६३॥\nकीं अवर्षण पडतां अपार ॥ प्रजा इच्छिती जलधर ॥ तैसी रामानंदाची भक्तकबीर ॥ वाट पाहे निजप्रीतीं ॥६४॥\nतंव मागील रात्र घटिका चार ॥ राहिली असे साचार ॥ रामानंद स्वामी सत्वर ॥ गंगास्नानासी चालिले ॥६५॥\nचालत जातां वेगेंसीं ॥ पाय लागला कबीरासी ॥ राम राम म्हणोनि वाचेसी ॥ चरण कोणासी लागल ॥६६॥\nवचन ऐकोनि साचार ॥ उभा ठाकला भक्त कबीर ॥ म्हणे स्वामी मजवर ॥ कृपा अपार आजि केली ॥६७॥\nसहज भाळीं लागले चरण ॥ राम राम हा मंत्रश्रवण ॥ मजऐसा सभाग्य जाण ॥ त्रिभुवनीं कोणी दिसेना ॥६८॥\nअनंत जन्मीं सुकृत केलें ॥ त्याचें फळ आतां पावलें ॥ आजि जन्म मरण माझें टळलें ॥ सद्गुरुचरण लागतां ॥६९॥\nप्राक्तन साह्य होतांचि जाण ॥ सिकतेचीं होती दिव्यरत्नें ॥ आडांतील क्षार असतां जीवन ॥ अमृताऐसें तें होय ॥७०॥\nरामानंदस्वामीसमोर ॥ सप्रेम नाचे भक्त कबीर ॥ मनीं वाटला आनंद थोर ॥ स्वानंदें निर्भर जाहला ॥७१॥\nभुकेलियासी मिळालें मिष्टान्न ॥ कीं झाड सुकतां वर्षता घन ॥ कीं आयुष्यहीनासी अमृतपान ॥ शचीरमणें पाजिलें ॥७२॥\nदुर्बळासी सांपडल्या द्रव्यराशी ॥ कीं दिव्यरस लाधला रोगियासी ॥ नातरी सत्संग जोडतां साधकांसी ॥ आनंद मानसीं न समाये ॥७३॥\nकीं सासुरवासिणीसी भेटली माय ॥ कीं दुर्बळा जोडली कामधेनु गाय ॥ कीं प्रतापें भद्रीं बैसतां राय ॥ आनंद होय तयासी ॥७४॥\nगौतमासी लाधली गोदावरी ती ॥ स्वानंदभरित झाला चित्तीं ॥ कीं भगीरथें आणिली भागीरथी ॥ आनंद चित्तीं वाटला ॥७५॥\nकीं वनांत असतां अंजनीसुत ॥ अकस्मात भेटला श्रीरघुनाथ ॥ कीं नारद देखतां सत्यवतीसुत ॥ स्वानंदभरित जाहला ॥७६॥\nयापरी कबीराचें मन ॥ पावलें असे समाधान ॥ रामानंदस्वामी हांसोन ॥ विस्मित मनीं जाहलें ॥७७॥\nमौन धरूनि ते समयीं ॥ स्नानासी गेले लवलाहीं ॥ म्हणे कबीराऐसा निश्चय पाहीं ॥ कोणाचा नाहीं देखिला ॥७८॥\nतरी करूनि याचें छळण ॥ कसवटीस लावूनि पाहावें मन ॥ पोटीं हीणकसी असेल सोनें ॥ तें परीक्षक तावून पाहाती ॥७९॥\nकीं ऐरणीवरी ठेवूनि हिरा ॥ घण मारूनि पाह��ी खरा ॥ कीं सूत गुंडाळूनि मोहरा ॥ टाकिती बरा अग्नींत ॥८०॥\nकीं विश्वामित्रें करूनि छळण ॥ हरिश्चंद्राचें पाहिलें मन ॥ कीं श्रियाळापासीं उमारमण ॥ अतीत होऊन पातला ॥८१॥\nकीं शरपंजरीं पडिला कर्ण ॥ तेथें दान मागावया गेला कृष्ण ॥ तेवीं बाह्यात्कारें राग धरून ॥ पाहूं मन कबीराचें ॥८२॥\nतंव एके दिवशीं बाजारांत ॥ कबीर आनंदें गात नाचत ॥ आनंदाश्रु नेत्री वाहत ॥ सप्रेमभरित तेधवां ॥८३॥\nप्रेमें नाचत निजछंद ॥ म्हणे माझा गुरु रामानंद ॥ त्याचें हृदयीं चरणारविंद ॥ धरितां आनंद मानसीं ॥८४॥\nऐसा सप्रेम गातां जाण ॥ रामानंद ऐकती दुरून ॥ पायींच्या खडावा काढून ॥ क्रोधेंकरून काय बोले ॥८५॥\nमाझा शिष्य उगाचि म्हणसी ॥ कधीं उपदेश दिधला तुजसी ॥ कोण साक्षी ठेविले यासी ॥ ऐसें आम्हांसी सांगावें ॥८६॥\nम्हणोनि ते अवसरीं ॥ पादुका हाणिली मस्तकावरी ॥ जैसी माता बाळकावी ॥ बाह्यात्कारें कोपत ॥८७॥\nकीं वरिवरी राग धरून ॥ माता कन्येसी दे शिकवण ॥ कीं विद्या यावी म्हणून ॥ करी ताडण कुळगुरु ॥८८॥\nकां सकळ रोग व्हावया वाव ॥ बळेंचि पशुसी देती डाव ॥ कां सुवर्णासी देऊनि ताव ॥ परीक्षा घेती सुजाण ॥८९॥\nतेवीं कबीराचा पहावया निर्धार ॥ पादुका हाणीतली मस्तकावर ॥ भडभडां वाहतसे रुधिर ॥ परी कबीर थोर संतोषला ॥९०॥\nम्हणे ऐका जी चित्त देऊनी ॥ उपदेश दिधला मजलागूनी ॥ तेव्हां साक्षी नव्हतें कोणी ॥ म्हणोनि स्वामींनीं निर्भर्त्सिलें ॥९१॥\nआतां देखतां सकळ लोकां ॥ माझे शिरीं दिधली पादुका ॥ ठावें असोंद्या सकळिकां ॥ ऐसें लोकां सांगतसे ॥९२॥\nआप पृथ्वी वायु जाण ॥ आकाश तेज नारायण ॥ यांसी साक्षी ठेवून ॥ तुमचे चरण सेविले म्यां ॥९३॥\nऐसें बोलतां कबीर भक्त ॥ संतोषले सद्गुरुनाथ ॥ कबीरपासीं जाऊनि त्वरित ॥ मस्तकीं हात ठेविला ॥९४॥\nतुझा निश्चय पाहतां जाण ॥ माझे कसीं उतरलें मन ॥ आतां रामकृष्णमंत्र जपोन ॥ करीं भजन अहर्निशीं ॥९५॥\nऐसें बोलतां सद्गुरुनाथ ॥ कबीर जाहला आनंदभरित ॥ नानापरींछे प्रबंध कवित ॥ गुण वर्णित श्रीरामाचे ॥९६॥\nसांडोनि दुराशा लौकिक मान ॥ सांडूनि इंद्रियांचें विषयध्यान ॥ सांडूनियां ज्ञानाभिमान ॥ करी कीर्तन अहर्निशीं ॥९७॥\nवाराणसेचे सकळ जन ॥ कबीरासी म्हणती धन्य धन्य ॥ ऐसी प्रतिष्ठा होतांचि जाण ॥ हें दुर्जनांकारण असह्य ॥९८॥\nसज्जनाची कीर्ति ऐकोनि कानीं ॥ दुर्जन साशंकित होती मनीं ॥ जेवी�� उदया येतां वासरमणी ॥ दिवाभीत मनीं लज्जित ॥९९॥\nकीं चंद्रोदय देखोनि दृष्टीं ॥ तस्कर होती परम कष्टी ॥ कीं दात्याची कीर्ति ऐकोनि मोठी ॥ कृपण जळती पोटांत ॥१००॥\nकीं पतिव्रतेची कीर्ति ऐकोनी ॥ पोटीं संतापती जैशा जारिणी ॥ कीं वेदांतज्ञान ऐकोनि कानीं ॥ पाखंडी मनांत जळती ॥१॥\nतेवीं कबीराची प्रतिष्ठा होतांचि जाण ॥ निंदक पाहूं इच्छिती उणें ॥ मग एकांती मिळोनि अवघे जण ॥ विचार दुर्जन करिताती ॥२॥\nम्हणती संतसेवा करितां अद्भुत ॥ थोर वाढला कबीरभक्त ॥ तेणे निजपुत्र वधिला स्वहस्तें ॥ संतीं त्वरित उठविला ॥३॥\nत्या दिवसापासून ॥ यास नमिती सकळ जन ॥ आतां कबीरास न कळतां जाण ॥ संट सज्जन आणावे ॥४॥\nत्यांच्या नांवें पत्र लिहूनी ॥ वैष्णव आणावे एके दिनीं ॥ असंख्य संत देखोनि नयनीं ॥ कबीर पळून जाईल ॥५॥\nएकदांचि येतां अति मेळा ॥ तयास येईल कंटाळा ॥ मग संत शापितील त्याला ॥ शब्द आपणाला लागेना ॥६॥\nदैत्यदेवांत लावूनि भांडण ॥ कौतुक पाहे ब्रह्मनंदन ॥ कीं कौरवपांडवांत कळी लावून ॥ शकुनी दुरून विलोकी ॥७॥\nतेवीं संत बोलावूनि अपार ॥ अपमानावा भक्त कबीर ॥ ऐसा दुर्जनीं विचार ॥ केला साचार तो कालीं ॥८॥\nकबीराच्या नांवें पत्र लिहूनी ॥ हरिद्वारीं पाठविलें त्यांनीं ॥ मथुरा गोकुळ वृंदावनीं ॥ द्वारकापट्टणीं समवेत ॥९॥\nएकमासीं एकेच दिवसीं ॥ बोलाविलें वैष्णवांसी ॥ आणिक बैरागी क्षेत्रवासी ॥ मूळें तयांसी पाठविलीं ॥११०॥\nएकमेकांसीं विचार करिती ॥ कळों न द्यावें कबीराप्रती ॥ असावध असतां संत येती ॥ मग कोण गती करील तो ॥११॥\nएकेच तिथीस जे वेळां ॥ लक्षावधी मिळेल मेळा ॥ मग कोण असे सत्वागळा ॥ अन्न त्यांजला पुरवील ॥१२॥\nपदरचें द्रव्य वेंचूनि जाण ॥ बोलाविले वैष्णव जन ॥ अपाय रचिती दुर्जन ॥ कबीराचें उणें पहावया ॥१३॥\nदुर्योधनें वेंचून तपासी ॥ दुर्वास पाठविला पांडवांपासीं ॥ तेवीं दुर्बुद्धि धरूनि मानसीं ॥ अगणित संतांसी पाचारिलें ॥१४॥\nअसो कबीराचें पत्र ऐकोनि कानीं ॥ मस्तकीं वंदिलें संतजनीं ॥ पत्रीं नेम लिहिला जे दिनीं ॥ त्याच तिथीस पातले ॥१५॥\nपूर्व पश्चिम दक्षिणेहून ॥ अगणित आले संतजन ॥ कबीरें त्यांसी करूनि नमन ॥ दिधलें आलिंगन निजप्रीतीं ॥१६॥\nअसंख्य वैष्णवांचा मेळा ॥ नयनीं देखोनि संत तोषला ॥ म्हणे आजिचा सुदिन उगवला ॥ देखिले डोळां वैष्णव ॥१७॥\nतंव कुटिल मान तुकाविती ॥ आतां होईल कैसी ��ती ॥ एकाकडे एक पाहूनि हांसती ॥ टाळिया पिटिती परस्परें ॥१८॥\nऐसें संकट देखोन ॥ अयोध्यावासी जानकीजीवन ॥ म्हणे निजभक्ताचें पडतां उणें ॥ आपणाकारणें न साहे ॥१९॥\nकबीर तों निःसंग निराळा ॥ अगणित आला संतमेळा ॥ तरी आपण साह्य होऊनि त्याला ॥ सांभाळ केला पाहिजे ॥१२०॥\nक्षेत्रींचे वैष्णव उठाउठीं ॥ उतरले येऊनि गंगातटीं ॥ ऐसें देखोनि जगजेठी ॥ पावला संकटीं कबीरासी ॥२१॥\nजितुके आले वैष्णववीर ॥ तितुके आपण जाहला कबीर ॥ अनंतरूपें शारंगधर ॥ धरिता जाहला तेधवां ॥२२॥\nकबीराचीं रूपें धरूनि हरी ॥ निजभक्तांची सेवा करी ॥ कौतुक पाहती दुराचारी ॥ अद्भुत परी देखोनी ॥२३॥\nएकमेकांचा हात धरूनी ॥ मेळ्यांत पाहती तये क्षणीं ॥ तों अनंत कबीर देखोनि नयनीं ॥ विस्मित मनीं जाहले ॥२४॥\nनिजभक्तांची करितां सेवा ॥ बहु उल्हास वाटे देवा ॥ अनंत रूपें धरिलीं तेव्हां ॥ अकळ माव तयाची ॥२५॥\nकौतुक पाहती नारीनर ॥ जिकडे तिकडे भक्त कबीर ॥ संतसेवेसी होऊनि सादर ॥ समाचार घेतसे ॥२६॥\nकोठें करीत चरणक्षालन ॥ कोठें संतांसी घाली स्नान ॥ कोठें देवपूजेसी चंदन ॥ उगाळून देतसे ॥२७॥\nकोठें उभा जोडिल्या करीं ॥ कोनाचें चरणसंवाहन करी ॥ कोठे संतांच्या पादुका धरी ॥ लाघवी हरी तेधवां ॥२८॥\nकोणापुढें करी गायन ॥ कोणासी घालीतसे भोजन ॥ कोणासी विडे करून ॥ जगज्जीवन देतसे ॥२९॥\nकोणासी निजवूनि पलंगावरी ॥ आपण बैसला त्याशेजारीं ॥ कोणासीं प्रत्युत्तर मुरारी ॥ मधुरोत्तरीं बोलत ॥१३०॥\nकोणासी भांग घोंटूनी ॥ कुसुंबा पाजी चक्रपाणी ॥ कोणासी गुडगुडी भरूनी ॥ पाणी आणूनि निजप्रीतीं ॥३१॥\nकोणासी म्हणे जगदुद्धार ॥ मंदिरा चलावें सत्वर ॥ कोणासी म्हणे वारंवार ॥ कृपा मजवर असों द्या ॥३२॥\nकोणासी लावी गोपीचंदन ॥ पुढें दावीतसे दर्पण ॥ कोणासी तुळसीमाळा करून ॥ अंगें श्रीराम घालीतसे ॥३३॥\nकोणासी केशर चंदन उटी ॥ चर्चित बैसला जगजेठी ॥ कोणासी कस्तूरी लल्लाटीं ॥ सुरेख भ्रुकुटी रेखीत ॥३४॥\nकोणासी वस्त्रें भूषण ॥ अंगीं लेववी जगज्जीवन ॥ कोणासी एकांतीं नेऊन ॥ आत्मज्ञान पुसतसे ॥३५॥\nकोणाच्या पादुका घेउनि करीं ॥ भावें धरीत मस्तकावरी ॥ कोणापुढें लाघवी हरी ॥ गायन करी संगीत ॥३६॥\nकोणासी घालोनि तृणासन ॥ निद्रा करवी जगज्जीवन ॥ कोणासी तलफ होतां जाण ॥ अफीण आणून देतसे ॥३७॥\nकोठें अगणित जेविती पंक्ती ॥ तेथें वाढी जगत्पती ॥ कोणासी पाणी श्रीपती ॥ पाजीत प्रीतीं निजछंदें ॥३८॥\nकोठें तुळसीमाळा करूनी ॥ गळां घालीत चक्रपाणी ॥ कोठें पंखा हातीं घेऊनी ॥ शीतळपवनीं रंजवीत ॥३९॥\nकोठें निजवूनि संतजन ॥ रगडीत बैसला जगज्जीवन ॥ कोठें पुस्तक वाचितां जाण ॥ करी श्रवण निजप्रीतीं ॥१४०॥\nकोणी चालिले स्नानासी ॥ त्यांसवें जात हृषीकेशी ॥ कोणासी म्हणे वैकुंठवासी ॥ कार्य मजसी सांगावें ॥४१॥\nकोणासी करवीत उपाहार ॥ जवळ बैसला शारंगधर ॥ कोणासी वारीत चामर ॥ रुक्मिणीवर उभा असे ॥४२॥\nजैसा एकचि वासरमणी ॥ सर्वांघटीं अलिप्त बिंबोनी ॥ तैसा व्यापक चक्रपाणी ॥ कबीररूपें नटलासे ॥४३॥\nमागें बाळपणीं कृष्णमूर्ती ॥ गौळणीनीं धरिला हातीं ॥ यशोदेसी सांगावया येती ॥ तैं अनंत मूर्ति प्रकटल्या ॥४४॥\nकीं कौरवपंक्तीसीं द्रुपदबाळा ॥ वाढितां दुर्जनीं छळिलें तिला ॥ पात्रासी द्रौपदी आपण जाहला ॥ अपमानिलें दुर्योधना ॥४५॥\nतेवीं कबीराची देखोनि भक्ती ॥ असंख्यात रूपें धरी श्रीपती ॥ नर नारी कौतुक पाहती ॥ देखोनि करिती आश्चर्य ॥४६॥\nवाराणसी क्षेत्रांत ॥ त्रिरात्र राहिल वैष्णवभक्त ॥ तोंपर्यंत वैकुंठनाथ ॥ सेवा करीत निजप्रीतीं ॥४७॥\nवस्त्रें भूषणें सकळांसी ॥ निजांगें देत हृषीकेशी ॥ जया चित्ती वासना जैसी ॥ तैसी तयासी होतसे ॥४८॥\nमग बोळवूनि वैष्णवजन ॥ अदृश्य जाहले सीतारमण ॥ कबीरापासीं सकळ दुर्जन ॥ येऊन चरणा लागले ॥४९॥\nम्हणती तूं वैष्णव भक्त ॥ आम्ही छळणा केली बहुत ॥ परी साह्य होऊनि श्रीरघुनाथ ॥ अद्भुत कीर्ति वाधविली ॥१५०॥\nदीपकाचें तेज गहन ॥ पतंग विझवितां न विझे जाण ॥ कीं खद्योताचे द्वेषेंकरून ॥ सूर्यनारायण झांकेना ॥५१॥\nकीं लाक्षाजोहरीं पांडवांप्रती ॥ कौरवीं जाळिल्या न जळती ॥ वडवानळें जाळिलें समुद्राप्रती ॥ परी तो कदापि जळेना ॥५२॥\nऐसें म्हणूनियां त्वरित ॥ मागुती घातले दंडवत ॥ विकल्प द्वेष टाकूनि निश्चित ॥ सप्रेम गात गुणनामें ॥५३॥\nपुढील अध्यायीं रुक्मिणीवर ॥ जो भक्तभूषण कृपासागर ॥ तो ज्ञानेश्वरूपें अवतार ॥ घेईल साचार मृत्युलोकीं ॥५४॥\nतेचि कथा नवरसउत्पत्ती ॥ वाढीन आर्तांचिये ताटीं ॥ सभाग्य प्रेमळ जे क्षुधार्थी ॥ तेचि सेविती निजप्रेमें ॥५५॥\nविकल्प मक्षिका उडवूनि दूरी ॥ कथारस सेचिजे भक्तचतुरीं ॥ महीपती तुमचा आचारी ॥ प्रार्थना करी निजप्रेमें ॥५६॥\nस्वति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ सप्तमाध्याय रसाळ हा ॥१५७॥\n॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥ श्रीरस्तु ॥७॥\n॥ श्रीभक्तविजय सप्तमाध्याय समाप्त ॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:27:47Z", "digest": "sha1:LS4F2SVOOZG3LLGIZJ5OB6BPDIAF22NY", "length": 3854, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "गुणकारी मोहरी | m4marathi", "raw_content": "\nमोहरीउष्णस्वयंपाकघरात रोजच्या वापरात असणार्या मोहरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. पायात काटात रुतला असेल किंवा काच शिरली असेल तर मोहरीच्या पिठामध्ये तूप किंवा मध एकत्र करून मिश्रण चांगले फेटून ते या ठिकाणी लावावे. शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी ६ ग्रॅम वाटलेली मोहरी आणि ६ ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला द्यावे. यामुळे उलट्या होऊन पोटातील विष बाहेर पडतं. रांजणवाडीचा त्रास होत असल्यास मोहरीचे पीठ ताकात मिसळून लावावे. मात्र याचा अंश डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरी कोड, खरूज आणि पोटातील जंतांवर गुणकारी ठरते. मोहरी अत्याधिक उष्ण आहे. त्यामुळे अतिरिक्तसेवन केल्यास आतड्याचे, जठराचे नुकसान होण्याची शक्यता असते. भूक वाढवण्यासाठी आणि अन्न पचनासाठी मोहरी उपयुक्त ठरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/indian-regional-navigation-satellite-system-for-ship-trackin/", "date_download": "2019-02-18T16:02:27Z", "digest": "sha1:XFOMEVWDG4UKGWZWBPW7WT7TMVGHMORZ", "length": 4792, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "नौकावहनासाठी मदत करणारा उपग्रह भारताचा पहिला उपग्रह | m4marathi", "raw_content": "\nनौकावहनासाठी मदत करणारा उपग्रह भारताचा पहिला उपग्रह\nनौकावहनासाठी अचूक दिशा दाखवण्यासाठी मदत करणारा भारताचा पहिला उपग्रह येत्या १ जुलै रोजी आकाशांत झेपावेल. नौदल तसेच व्यावसायिक जहाजांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे इस्रोच्या अधिकार्यांनी सांगितले.\n‘आयआरएनएसएस-१ए’ असे या उपग्रहाचे नाव आहे. हा उपग्रह फक्त नौकावहनासाठी दिशादर्शनाचे काम करणार आहे. ह्या उपग्रहाचे आयुर्मान १० वर्षे आहे. हा उपग्रह १ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी२२ या रॉकेट लाँचरच्या साहाय्याने अवकाशात झेपावेल. उपग्रहाच्या उड्डाणासाठी ६४ तासांच्या उलटगणतीला २९ जून रोजी सुरुवात होईल. उपग्रहाच्या सर्व पूर्व चाचण्या घेतल्याची माहिती इस्रोचे प्रवक्ते देवीप्रसाद कर्णिक यांनी पीटीआयला दिली. इस्रोचे हे २४ वे अभियान आहे. हा एक्सएल आवृत्तीचा चौथा उपग्रह आहे. यापूर्वीही नौकावहनासाठीचे ६ उपग्रह भारताने अवकाशात सोडलेले आहेत. मात्र ह्या उपग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या उपग्रहाकडे केवळ नौकावहनाचे काम असणार आहे. यामुळे खवळलेल्या समुद्रातही अचूक दिशा दाखवणे शक्य होईल.\nइंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा\nमोबाइल पर्सनल सिक्युरिटी अँप्लिकेशन्स\nमानवी मेंदूही होणार संगणकावर अपलोड….\nमोबाईल चार्ज करणाऱ्या शॉर्टस….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/336808-2/", "date_download": "2019-02-18T17:31:30Z", "digest": "sha1:K6FCFRL2MHK6NNXMANSAW4NEW32X26TR", "length": 14603, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : एकाच वेळी तीन मुलांचे सुधारगृहातून पलायन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : एकाच वेळी तीन मुलांचे सुधारगृहातून पलायन\nपुणे : शिवाजीनगर येथील बाल सुधारगृहातून एकाच वेळी तीन मुले पळून गेली आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना 17 एप्रिल रोजी घडली, तर त्यांच्या शोधासाठी प्रसिद्धीपत्रक तब्बल आठ दिवसांनी काढण्यात आले आहे.\nअमितकुमार रामसजीवन चौहान (15, रा. सूरजपूर, छत्तीसगड), श्रीशा प्रकाश कुलकर्णी (17, रा. कैलास कृपा, औंधरोड जवळ, चिखलवाडी) व राहुल सुरेश उराव उर्फ राहुल शिवम (15, रा.लंका वाराणसी, उत्तरप्रदेश) अशी पळून गेलेल्या मुलांची नावे आहेत. यासंदर्भात बालसुधारगृह काळजीवाहक विश्वनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा परीविक्षा आणि अनुसंधारण संघटना यांचे शिवाजीनगर येथे मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह आहे. यामध्ये 17 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता बालगृहाची पाहणी करताना तिन्ही मुले दिसली नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवल्याचे म्हटले आहे.\nयासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा��, यातील दोघांवर लैंगिक अत्याचार झाले होते. यामुळे तो पळून पुण्यात आला होता. पुण्यात त्या दोघांना ताब्यात घेतल्यावर बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. तर यासंदर्भातील गुन्हा दाखल करुन तो झिरो नंबरने संबंधित पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे.\nदरम्यान, या घटनेमुळे बालसुधारगृह व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विविध गुन्ह्यातील अल्पवयीन मुले सातत्याने पळून जाण्याच्या घटना घडूनही शासनाकडून त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचे घटनेतून पुन्हा समोर आले आहे.\nबाल सुधारगृहात लैंगिक छळ\nजुलै 2015 मध्ये या बालसुधारगृहातून दोन मुले पळाली होती. अवघ्या 8 ते 10 वर्षे वय असलेही ही दोन मुले एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सापडली होती. बालसुधारगृहात असलेली मोठी मुले त्यांच्याकडू अश्लिल चाळे करुन घेत होती. त्यांना बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी दखल न घेतल्याने मुले भिंतीवरुन उडी मारुन पळाली होती. बालसुधारगृहात जवळपास 170 मुले आहेत. यातील बहुतांश गुन्हेगारी पार्शवभूमीची आहेत. तर येरवडा येथील जवाहरलाल नेहरू बाल सुधारगृहातून 2 डिसेंबर 2014 रोजी 5 तर पुन्हा 20 डिसेंबर रोजी 5 मुले पळाली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे : शिरखुर्म्याच्या बहाण्याने नेऊन शीर केले धडावेगळे\nपुणे : बेकायदा वाळू उपसा प्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले\nपुणे : नोटा खराब असल्याची बतावणी करून 16 हजार लांबविले\nपुणे : सराईत मोबाईल चोर जेरबंद\nपुणे : चंदनाचे झाड तोडण्याचा प्रयत्न\nपुणे : दोन वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने दिले चटके\nभीमा-कोरेगाव हिंसाचाराचे नक्षलवादी कनेक्शन\nसायबर सेलही करणार राज कुंद्राची चौकशी\nपुणे : जेसीबी यंत्राचे खोरे दोन मजुरांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्���ेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:02:07Z", "digest": "sha1:FPU2E25PEIPYI7DAOAJVDU4W6INYPT2N", "length": 4309, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "परंपरा भेटवस्तूची | m4marathi", "raw_content": "\nदिवाळीनिमित्त एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आपल्याकडे संस्कृती म्हणून जपली जाते. भेटवस्तू छोटी का मोठी याचे मोल नसते, ती ज्याला द्यावयाची असते, त्या व्यक्तीचे, नात्याचे मोल अमूल्य असते. म्हणूनच भेट म्हणून निवडावयाची वस्तू चोखंदळच निवडावी.\nदिवाळीनिमित्तच्या भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. ग्लास, वूडन, मोती, मेटल यापासून बनविलेल्या भेटवस्तूंबरोबर सोन्या, चांदीच्या किंमती दागिन्यांची भेट देऊनही आपल्या माणसांना खूश केले जाते. याकरिता ��राफ बाजारात अनेक कंपन्यांनी खास भेट देण्याकरिता म्हणून अनेक छोट्या पण मौल्यवान वस्तूंची निर्मिती केली आहे. गिफ्ट शॉपीमध्ये चक्कर मारली असता लक्षात येईल की, आपापल्या आवडीनुसार असंख्य व्हरायटी बजेटमध्ये उपलब्ध आहेत.\nभेटवस्तू देण्यात परफ्यूमची पसंती आाघडीवर आहे. याशिवाय दिवाणखान्यातल्या शो केसमध्ये दिमाखात झळकतील, अशा अनेक वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. गिफ्ट देताना कोणाला देणार आहोत, नाते, वय, देणार्याचा स्वभाव, आवड याची नोंद घेत अशी भेट द्या की, जी दिल्याने देणारा आणि घेणारा सुखावून जाईल.\nवादग्रस्त PK चं poshter\nआ गये अच्छे दिन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-december-2018/", "date_download": "2019-02-18T16:24:53Z", "digest": "sha1:IXMWQG3DOELVRUMN2RKAHW2HZYBLV6ZA", "length": 13937, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 04 December 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला गेला.\n2022 मध्ये भारत वार्षिक G20 शिखर आयोजित करेल.\nNHPCने राज्य-मालकीच्या जलविद्युत कंपनीने 500 कोटी रुपयांच्या टर्म लोनसाठी देशाच्या सर्वात मोठ्या कर्जदार स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे.\nअँडरस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी मेक्सिकोचे राष्ट्रपती म्हणून शपथ दिली घेतली.\nपवन सिंग ISSF न्यायाधीश समितीत निवडून येणारे पहिले भारतीय ठरले आहेत. पवन सिंग हे राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) चे संयुक्त महासचिव आहेत.\nयस बँक मंडळाने स्वतंत्र संचालक म्हणून टी. एस. विजयन यांची नियुक्ती केली आहे.\nपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या गल्फ देशाच्या चालू भेटीदरम्यान इथिओपियापासून सुरू होणाऱ्या तिसर्या देशांमध्ये प्रकल्पांची स्थापना करण्यासाठी प्रथमच भारत आणि संयुक्त अरब अमीरात एक सामंजस करारावर हस्ताक्षर करतील.\nकतारने पुढील वर्षी जानेवारीपासून पेट्रोलियम निर्यात करणार्या देशांची (ओपेक) संघटना सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे आणि नैसर्गिक वायूच्या निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.\n2018 मधील अल्ट्रा रनिंग (आयएयू) 24 तास एशिया व ओशिनिया चॅम्पियनशिपमध्ये तैपेई, तैवान येथे कांस्यपदक जिंकून उल्लास नारायण आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनिंग इव्हेंटमध्ये प्रथम भारतीय वैयक्तिक पदक विजेता ठरला आहे.\nमहाराष्ट्रातील भाजपाचे माजी लोकसभा सदस्य डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.\nPrevious (DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 127 जागांसाठी भरती\nNext (South Indian Bank) साउथ इंडियन बँकेत ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-aima-followup-remove-agri-equipment-form-dbt-maharashtra-9330", "date_download": "2019-02-18T17:57:34Z", "digest": "sha1:OHNYXPGUSFBKSLK5ZQTWBRUMHYATGKU7", "length": 14054, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, AIMA followup for remove agri equipment form DBT, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा पाठपुरावा\n‘डीबीटी’तून औजारे वगळण्यासाठी 'आयमा'चा पाठपुरावा\nशनिवार, 16 जून 2018\nपुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, कृषी आयुक्तालयात देखील पत्रव्यवहार सुरू आहे, असे अॅग्रीकल्चर इम्प्लिमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनने (आयमा) स्पष्ट केले आहे.\nपुणे: डीबीटीतून सुधारित औजारे वगळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून, कृषी आयुक्तालयात देखील पत्रव्यवहार सुरू आहे, असे अॅग्रीकल्चर इम्प्लिमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनने (आयमा) स्पष्ट केले आहे.\nअल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी; तसेच विविध गटांतील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध अनुदानांतून ५० टक्के ते १०० टक्के अनुदानावर औजारे दिली जात होती. त्यासाठी कृषी उद्योग महामंडळ गेल्या काही वर्षांपासून काम करीत होते. मात्र, आता थेट बॅंकेत अनुदान जमा करण्याची पद्धत आल्यामुळे औजारांची खरेदी केली जात नाही. त्यामुळे डीबीटीतून सुधारित औजारांना वगळावे, असे आयमाने म्हटले आहे.\n''आयमा''चे सचिव रणजित जाधव म्हणाले की, औजारांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची आवश्यकता आहे. तसेच, ट्रॅक्टर व रोटरच्या तुलनेत औजारांना किती अनुदान द्यायचे, याचेदेखील निकष ठरविण्यात यावेत. औजारांना तपासणी अहवाल सक्तीचा केला असला तरी अहवाल वेळेत मिळत नसल्याने उत्पादकांचे नुकसान होते.\nडीबीटीमु��े निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण वाढले असून, ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीची अवजारे वगळण्यासाठी कृषी मंत्रालयाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत पुन्हा कृषिमंत्र्यांना भेटून आमच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही श्री.जाधव म्हणाले.\nकृषी आयुक्त कृषी उद्योग अवजारे मंत्रालय\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार���यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/there-is-no-strong-point-for-the-bjp-to-speak-without-hindutva-chief-minister-siddaramaayya/", "date_download": "2019-02-18T16:41:01Z", "digest": "sha1:327XXV4DXSBOT54R2OMRNWGHADLFSLUQ", "length": 6006, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला ठोस मुद्दाच नाही ; मुख्यमंत्री सिद्धरमय्या", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nभाजपकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला ठोस मुद्दाच नाही ; मुख्यमंत्री सिद्धरमय्या\nटीम महाराष्ट्र देशा: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारला टार्गेट केले आहे. सिद्धरमय्या यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल यांची भेट घेतली. सिद्धरमय्या म्हणाले, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अनावश्यक मुद्द्यांवरून एकसारखीच भाषा बोलत आहेत. त्यांच्याकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला कोणताच ठोस मुद्दा उरला नसल्याने असे होत आहे. याआधी संघ आणि भाजपवाले माणुसकी नसलेले हिंदू अशी टीका सिद्धरमय्या यांनी केली होती.\nयोगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यावर टीका करत यांच्याकडे बोलायला ठोस मुद्दे नाहीत. त्यामुळे सातत्याने अनावश्यक मुद्दे उकरुन काढले जात आहेत.\nकर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप मध्ये शाब्दिक चकमक होत आहे. यामध्ये भाजपने कर्नाटकमधील काँग्रेस सरकारविरुद्ध जोरदार मोहीम सुरु केली आहे. मात्र कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसविरोधात कोणीही नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहजपणे विजय मिळवेल असा दावा सिद्धरमय्या यांनी केला आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nकोरेगाव-भीमा हिंसाचारात हात असल्याप्रकरणी ७ संशयित नक्षली ताब्यात\nन्यायाधीशांच्या वादात बार कौन्सिल घडवून आणणार समेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11562", "date_download": "2019-02-18T18:05:17Z", "digest": "sha1:ITCPK76YCY6VFWKCNLT3HRBOIMCV2OHL", "length": 15889, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, army worm management in Rice crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभातावरील लष्करी अळीचे नियंत्रण\nभातावरील लष्करी अळीचे नियंत्रण\nआर. डी. चव्हाण, डॉ. एन. एस. देशमुख\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nभात हे राज्यातील कोकण आणि पूर्व विदर्भातील मुख्य पीक आहे. पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांतील सुमारे ७ ते ७.५ लाख हेक्टर क्षेत्रावर भात घेतले जाते. किडीच्या प्रादुर्भावामुळे भात पिकांची उत्पादकताही राज्यामध्ये कमी आहे. सध्या भातामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव पूर्व विदर्भात दिसून येत आहे. त्याचा वेळीच नियंत्रण करावे.\nभात हे राज्यातील कोकण आणि पूर्व विदर्भातील मुख्य पीक आहे. पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांतील सुमारे ७ ते ७.५ लाख हेक्टर क्षेत्रावर भात घेतले जाते. किडीच्या प्रादुर्भावामुळे भात पिकांची उत्पादकताही राज्यामध्ये कमी आहे. सध्या भातामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव पूर्व विदर्भात दिसून येत आहे. त्याचा वेळीच नियंत्रण करावे.\nपूर्ण वाढलेली लष्करी अळी २.५ ते ४ सेंमी लांब असून लठ्ठ, मऊ, हिरवी काळी रंगाच्या अंगावर लाल पिवळसर रेषा असतात. या अळीचा पतंग मध्यम आकाराचा, १ ते २ सेंमी लांब, समोरील पंख गडद पिंगट व त्यावर काळसर ठिपका असतो. कडेवर नागमोडी पट्टे असतात. मादी पतंग धान किंवा गवतावर २०० ते ३०० अंडी पुंजक्यामध्ये घालते. ही अंडी करड्या रंगाच्या केसाने झाकलेली असतात. अंडी अवस्था ५ ते ८ दिवस, अळी अवस्था २० ते २५ दिवस, कोषावस्था १० ते १५ दिवसांत पूर्ण होते. कोषण धानाच्या बुंध्याजवळील बेचक्यामध्ये किंवा जमिनीत आढळतात. लष्करी अळीची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात.\nनुकसान ः लष्करी अळी भाताच्या रोपवाटिका, रोवणीनंतर पीक पक्वतेच्या वेळी नुकसान करतात. तीव्र प्रादुर्भावामध्ये कुरतडलेल्या लोंब्याचा सडा शेतात पडलेला आढळतो.\nआर्थिक नुकसानीची पातळी ः ४ ते ५ अळ्या प्रतिचौ.मी.\nरोपवाटिकेत अथवा भात बांधीमध्ये पाणी साठवणे.\nशेताचे बांध स्वच्छ ठेवावेत.\nकिडीच्या कोषावस्था नष्ट करण्यासाठी भात कापणी झाल्यानंतर खोलवर नांगरणी करून धसकटे जाळून टाकावीत.\nबांधीत बेडकाचे संवर्धन करून, टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.\nकिडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच, फवारणी प्रतिलिटर पाणी\nसायपरमेथ्रील (१० टक्के प्रवाही) ०.६ मि.लि.\nडॉ. एन. एस. देशमुख (कार्यक्रम समन्वयक), ७५८८५०१४८९\nआर. डी. चव्हाण (विषय विशेषज्ञ- किटकशास्त्र), ८४८४९८४१२०\n(कृषी विज्ञान केंद्र, हिवरा, गोंदिया)\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउ��्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/women-urged-for-special-trains/articleshowprint/66154070.cms", "date_download": "2019-02-18T17:31:47Z", "digest": "sha1:PIDYAVGG4YX3WJOSJCQRC2B5POIXSEBM", "length": 5440, "nlines": 5, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "महिला विशेष गाड्यांसाठी आग्रह!", "raw_content": "\nतेजस्विनी महिला संघटनेच्या माध्यमातून महिलांचा प्रयत्न\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nमध्य रेल्वेच्या मार्गावरील महिला प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक असली, तरी या महिलांसाठी रेल्वेडब्यांची आणि विशेष गाड्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करण्यासोबत जनरल डब्यांमधून प्रवास करण्याची नामुष्की महिलांवर येत आहे. हा अनुभव अत्यंत विदारक असतो. यामुळे महिला विशेष गाड्यांची आणि महिलांसाठीच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी डोंबिवलीतील तेजस्विनी महिला संघटनेच्या माध्यमातून सातत्याने केली जात आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच वेळा महिलांसाठी विशेष फेऱ्या असतात, तर केवळ १५ डब्यांच्या काही गाड्यांमध्येच ठराविक डबे महिलांसाठी आरक्षित ठेवतात. परंतु मध्य रेल्वेच्या सगळ्याच गाड्या १५ डब्यांच्या करून या गाड्यांना पहिले तीन डब्बे महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची गरज संघटनेच्या वतीने व्यक्त होत आहे. यासाठी संघटनेच्या लता आरगडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.\nमहिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकूण प्रवाशांच्या ४० टक्के महिलांचे प्रमाण वाढले आहे. अनेक महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला, उद्योग करणाऱ्या महिला आणि व्यावसायिक महिला मोठ्या संख्येने रेल्वेचा प्रवास करतात. मुंबईचा रेल्वेप्रवास सुरक्षित असल्यामुळे महिला प्रवासांची गर्दी अधिक वाढत असते. परंतु या महिलांना सामवून घेण्याइतके डब्बे अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही. महिला विशेष गाड्यांची संख्याही सकाळी आणि संध्याकाळी एकच्या पलीकडे गेलेली नाही. त्यामुळे या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी तेजस्विनी महिला संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या संघटनेच्या लता आरगडे यांनी महिला प्रवाशांच्या वतीने रेल्वेमंत्र्यांपासून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे. मध्य रेल्वेच्या सगळ्या गाड्या १५ डब्यांच्या करून त्यातील किमान ४० टक्के भाग महिलांसाठी दिल्यास जनरल डब्यातील महिलांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे आरगडे सांगतात. एक जलदगाडीही महिलांसाठी उपलब्ध झाल्यास लांबचा प्रवास अधिक वेगात आणि आपल्या हक्काच्या गाडीतून होऊ शकेल, असे त्यांना वाटते. यासाठी पुढील पाठपुरावा ���ायम राहणार आहे. रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/life-story-sweet-thing/", "date_download": "2019-02-18T16:00:04Z", "digest": "sha1:U7UOV2EW65MQSB2CHVUF4UAOJ2JIO7RW", "length": 13539, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीवनगाणे : मीठाची गोष्ट | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजीवनगाणे : मीठाची गोष्ट\n“सागर, चला या जेवायला, आजोबांनाही बोलावं, पानं वाढलीत म्हणावं…’ सुनबाईचे बोलणे ऐकले आणि आजोबा आणि नातू दोघेही जेवायला येऊन ताटावर बसले. आजोबांनी ताटाभोवती पाणी फिरविले, देवाला हात जोडले आणि त्यांनी जेवायला सुरूवात केली. “सागर.. अरे सुरूवात कर ना जेवायला. शाळेत जायला उशीर होईल हं तुला’ आई म्हणाली. त्याने जेवायला सुरूवात केली आणि पहिल्याच घासाबरोबर तो ओरडला, “आई काय हे भाजीत साधे मीठही नीट घातले नाहीस का’ आई म्हणाली. त्याने जेवायला सुरूवात केली आणि पहिल्याच घासाबरोबर तो ओरडला, “आई काय हे भाजीत साधे मीठही नीट घातले नाहीस का\n“अरे बापीश… राहिले का सॉरी हं.’ असं म्हणत आईने भाजीच्या कढईत मीठ घातले, ती ढवळली आणि त्याच्या पानात वाढली. कसे बसे चार घास घाईघाईने खाऊन सागर स्कूलबसची वेळ झाली म्हणून पळाला. सुनबाईने पाहिले नाना शांतपणे जेवत होते. ती म्हणाली, “नाना सॉरी हं.’ असं म्हणत आईने भाजीच्या कढईत मीठ घातले, ती ढवळली आणि त्याच्या पानात वाढली. कसे बसे चार घास घाईघाईने खाऊन सागर स्कूलबसची वेळ झाली म्हणून पळाला. सुनबाईने पाहिले नाना शांतपणे जेवत होते. ती म्हणाली, “नाना… सागरच्या नादात तुम्हाला विचारायचेच राहून गेले…. चुकले माझे…’ तेव्हा तिला समजावीत नाना म्हणाले, “सीमा… सागरच्या नादात तुम्हाला विचारायचेच राहून गेले…. चुकले माझे…’ तेव्हा तिला समजावीत नाना म्हणाले, “सीमा तू नको मनाला लावून घेऊस. अग होत घाई गडबडीत. त्यात बोलून काय दाखवायचं तू नको मनाला लावून घेऊस. अग होत घाई गडबडीत. त्यात बोलून काय दाखवायचं पानात मीठ वाढलेलं होतचं ना… घेतलं स्वत:चे स्वत: लावून तर बिघडले कुठे पानात मीठ वाढलेलं होतचं ना… घेतलं स्वत:चे स्वत: लावून तर बिघडले कुठे\nनाना सुनबाईला समजावीत होते. पण त्यांच्या मनात खरी खळबळ चालली होती ती या विचाराने की आम्हीच कुठे आमच्या नव्या पिढीवर संस्कार करायला कमी पडतोय का का आईने मुलाला सॉरी म्हणावे का आईने मुलाला सॉरी म्हणावे इतके आम्ही सु-शिक्षित झालो आहोत इतके आम्ही सु-शिक्षित झालो आहोत ते काही नाही.. हे असं होता कामा नये…’ नानांनी मनाशी निर्णय केला.\nरात्री सागर जेव्हा त्यांच्या खोलीत आजोबा गोष्ट सांगा ना म्हणून आला. तेव्हा त्यांनी तीच “श्यामची आई’ पुस्तकातली आळणी भाजीची गोष्ट मुद्याम सांगितली. श्यामच्या आईच्या हातूनही भाजीत मीठ घालायचे राहून जाते. पण त्याबद्दल ना श्यामचे वडील आईला जाब विचारीत, किंवा मुलेही काहीही न बोलता ती भाजी तशीच गपचूप खातात. एखाद्या वेळी चुकून भाजी जरी आळणी झाली असेल तर पानातलं मीठ लावून घ्यावं. त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं मन दुखावण्यात काय अर्थ आहे म्हणून आला. तेव्हा त्यांनी तीच “श्यामची आई’ पुस्तकातली आळणी भाजीची गोष्ट मुद्याम सांगितली. श्यामच्या आईच्या हातूनही भाजीत मीठ घालायचे राहून जाते. पण त्याबद्दल ना श्यामचे वडील आईला जाब विचारीत, किंवा मुलेही काहीही न बोलता ती भाजी तशीच गपचूप खातात. एखाद्या वेळी चुकून भाजी जरी आळणी झाली असेल तर पानातलं मीठ लावून घ्यावं. त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं मन दुखावण्यात काय अर्थ आहे हा भाग नानांनी प्रभावीपणे सागरला सांगितला. दुसऱ्याच क्षणी त्याने जाऊन सकाळच्या कृतीबद्दल आईची क्षमा मागितली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविज्ञानविश्व: द ग्रेट ग्रीन वॉल\nजीवनगाणे: माणूस म्हणून जगा…\nपर्यावरण: राज्यातील प्रदूषित नद्या आणि कोंडलेले जनजीवन…\nदिल्ली वार्ता: भारताविरुद्धच भारतीय तरुणांचा गैरवापर\nअग्रलेख: प्रश्न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nलेटर्स फ्रॉम इजिप्त: हतशेपसुत टेम्पल\nविदेशरंग: भारत-भूतान मैत्रीचा अध्याय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्��कार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-29/", "date_download": "2019-02-18T17:32:52Z", "digest": "sha1:H6HO3XKA2BO4OIZADQWJIGV3FTSAWKIU", "length": 6968, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी गोवर, रुबेला लसीकरण | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी गोवर, रुबेला लसीकरण\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी गोवर, रुबेला लसीकरण\nसाक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवार दि. ०८ डिसेंबर २०१८ रोजी गोवर, रुबेला लसीकरणचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त, धुळे शहर यांच्या आवाहनानुसार सर्व गावांतील, वाडी, वस्ती, पाड्यांवरील नऊ ते पंधरा वर्षातील सर्व मुलांना मोफत लस देण्यात येणार आहे. हा केंद्र व राज्य शासनाचा उपक्रम असून २७ नोव्हेंबर ���ोजी या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. ही लस “9 महीने ते 15 वर्ष”पर्यंत च्या सर्व बालकांना देण्यात येणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना घेवून शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.\nPrevious articleचाकण हिंसाचाराप्रकरणातील ११ आंदोलक अटकेत\nNext articleधुळे आदिवासी विकास प्रकल्पाचा रुग्णवाहिनीका लोकार्पण सोहळा उत्साहात\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/pimpalner/page/8/", "date_download": "2019-02-18T17:31:44Z", "digest": "sha1:OFGPLCCNJJNEBDV5EWZHO2C2EI5VYELN", "length": 9106, "nlines": 127, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News | Page 8", "raw_content": "\nपिंपळनेर येथे प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये जागतिक योगदिन साजरा\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूल येथे जागतिक योगदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, शाळेच्या पटांगणात सुंदर रांगोळी रेखाटणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाची...\nशेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करा\nपिंपळनेर (दि. 03 एप्रिल 2017) : कमी पाण्यात जास्त सिंचन व जास्त उत्पन्नासाठी नियोजन करता येवू शकते, त्यासाठी पाणी वापर संस्थांनी आपल्या भागातील पाटचार्या...\n४४ गावांचा ‘पेसा’ त समावेश करा – आ.अहिरे यांचे राज्यपालांना साकडे\nपि���पळनेर (दि. 27 मार्च 2017) : साक्री तालुक्यातील ४४ गावांचा पेसा कायद्यांतर्गत समावेश करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आ. डि.एस. अहिरे यांनी राज्यपालांकडे केली...\nबुक बॅलेन्स, लिंबू चमचा, संगीत खूर्ची\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलच्या क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळनेर : लिंबू चमचा, बुक बॅलेन्स, शंभर मीटर धावणे, संचलन, संगीत खूर्ची आदी खेळांचा पूर्व...\nयेलो डे उत्साहात साजरा\nदिनांक 26/1/2017 रोजी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, पिंपळनेर येथे येलो डे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचे फुगे आणि कार्डशिट द्वारे हॉल सजवण्यात...\n68 वा प्रजासत्ताक दिन साजरा\nप्रचिती प्री-प्रायमरी स्कुल, पिंपळनेर येथे 68 वा प्रजासत्ताक दिन जयघोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून श्री.डॉ. निलेश भामरे हे उपस्थित होते....\nप्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nदिनांक १९/०१/२०१७ वार गुरुवार रोजी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडांगण आखून सुशोभित करण्यात...\nशेतीविरोधी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या : घनवट\nपिंपळनेर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. शेतकरी समृध्द होण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या कृषी टास्क फोर्सच्या शिफारशी लागू...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकर���ावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/blog/page/4/", "date_download": "2019-02-18T17:13:37Z", "digest": "sha1:BHT3SVFWIHVKKCE4OVB7PHBFCZ6OGBVA", "length": 6495, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Blog Archives - Page 4 of 8 - Blog Archives - Page 4 of 8 -", "raw_content": "\n‘ती फुलराणी’ रुपेरी पडद्यावर\nगाजलेली कलाकृती प्रत्येक प्रतिभावंताला खुणावत असते. अनेक गाजलेल्या कलाकृतीचं माध्यमांतर हे �\nप्रियदर्शन व प्राजक्ताचा धिंगाणा\nप्रियदर्शन व प्राजक्ताने घातलेला धिंगाणा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. या दोघांनी का व कोणता ‘धि�\nझी टॉकीजवर ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on झी टॉकीजवर ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर\nनिखळ मनोरंजनाची हमी घेत प्रेक्षकांना नानाविध कार्यक्रमांची व चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या �\nमि. परफेक्टनिस्ट आमिरला पहायचाय ‘पिंजरा’\nमराठी सिनेसृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेला व्ही शांताराम दिग्दर्शित नव्या ढंगातला पिंजरा सिने�\nकृष्णाजी एक योद्धा चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on कृष्णाजी एक योद्धा चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\nमराठी चित्रपटांच्या बदलत्या परिभाषेने रुपेरी पडदा अधिक विस्तारु लागला आहे. या रुपेरी पडद्याव\nमराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड जाणीवपूर्वक निर्माते व दिग्दर्शक करू ल�\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.च्या सिद्धहस्त लेखणीतून रसिकांच्या मनात अ�\n‘टाफेटा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘प्रेम’ या विषयाने निर्माता-दिग्दर्शकांना नेहमीच मोहिनी घातली आहे. माध्यमं बदलली तरी ‘प्रेम�\n‘भो भो’ चा कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on ‘भो भो’ चा कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठसा\nविविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या ‘भो भो’ चित्रपट\nऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हलाल\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हलाल\n‘हलाल’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून विशेष गाजत आहे. ‘धग’\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/crystal-tower-fire", "date_download": "2019-02-18T17:34:37Z", "digest": "sha1:UAHYWX7QNJPAXCTAADDZEEKBRF3DX7TT", "length": 20621, "nlines": 284, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "crystal tower fire Marathi News, crystal tower fire Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nयुती राज्यात किमान ४५ जागा जिंकणार: अमित शहा\nकटू अनुभव पुन्हा येऊ नयेत: उद्धव ठाकरे\nरंगणार दोन दिवसांची मटा साहित्य मैफल\nShivsSena BJP: ही राफेल चोर आणि सत्तेसाठी...\nShiv sena-BJP: लोकसभा, विधानसभेसाठी शिवसेन...\nLok Sabha Polls: काँग्रेस महाआघाडीची संयुक...\npulwama encounter तब्बल १८ तासांनी संपली पुलवामा च...\n५९१ टॅटू गोंदवून जवानांना आदरांजली\nkamal haasan: काश्मीरमध्ये जनमत घ्या: कमल ...\n...आणि आमदारच विधानसभेत रडायला लागले\nतुतीकोरीनचा स्टरलाइट प्रकल्प बंदच राहणार: ...\nKulbhushan Jadhav कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्र...\nKulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय कोर्टात आ...\nTej Hazarika: भारतरत्न स्वीकारणे हा मोठा स...\nभारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला अमेरिकेचा...\nmasood azhar: चीनची कुरघोडी; मसूद अजहरला प...\nमहागड्या ‘ए३८० सुपरजम्बो’ची निर्मिती थांबण...\nजेटली-रिझर्व्ह बँक बैठकीचे आयोजन\n‘यूपीआय’ अॅपद्वारे बँक खात्यांवर डल्ला\nनकारात्मक परताव्याचा एसआयपीवर परिणाम\nनिर्गुंतवणुकीतून ५३ हजार कोटी जमा\nबाजार भांडवलात ९८ हजार कोटींची घट\nपुलवामा: ...तोपर्यंत पाकशी क्रिकेट नाहीच- शुक्ला\nKusal Perera: परेराची कसोटी क्रमवारीत झेप;...\nवर्ल्ड कपनंतर ख्रिस गेल होणार ODI मधून निव...\nपाकिस्तानसोबत वर्ल्डकपही खेळू नका: CCI\nमहाराष्ट्राला उपविजेतेपद; रेल्वे संघाची सर...\nसंजीवनी क्रिकेट अकादमीला विजेतेपद\nकाही खुलासे; काही प्रश्न\n'टोटल धमाल' पाकिस्तानात प्रदर्शित करणार नाही\nपाकिस्तानी कलाकारांना काम दिल्यास कारवाई: ...\nविद्युत जामवालच्या 'स्पेशल फ्रेन्ड'ची रंग...\nशहीद जवानांना अक्षय कुमारची ५ कोटींची मदत\nअभिनेत्री होण्यापूर्वी सारा शिकवायची इतिहा...\nडॉ. आंबेडकरांच्या जीवनावर येणार मालिका\n‘अभाविप’तर्फे ‘स्टुडंट्स लीडर कॉनक्लेव्ह’\nकसोटीआधी सराव होऊ द्या\nएनडीएसटी सोसायटीचे लवकरच अॅप\nहॉल तिकिटात चुका असल्यास साधा संपर्क\nPromise Day 2019: प्रॉमिस डे: कस्मे-वादे न...\nchocolate day: चॉकलेट्स गिफ्ट करताय; 'हे' ...\n���मंदर तेरी प्यास से डरे...\nपत्नी घरी येत नाही - कायद्याचं बोलू काही\nPromise Day 2019: प्रॉमिस डे: कस्मे-वादे न...\nchocolate day: चॉकलेट्स गिफ्ट करताय; 'हे' ...\nसमंदर तेरी प्यास से डरे...\nपत्नी घरी येत नाही - कायद्याचं बोलू काही\nस्थळ - सदाशिवपेठवडिल - हे बघ, आज तुला जितके\nघर आवरताना सासूला, सुनेनं लग्नासाठी खास तय...\nमीठ जास्त नाही, भाजीच कमी पडली\nघर आवरताना सासूला, सुनेनं लग्नासाठी खास तय...\nबजेट सादर झालं आणि\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दि..\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा ..\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा ..\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो ..\nबारावर्षीय झेनचे आयुक्तांसमोरच अग्निसुरक्षा धडे\nझेनच्या धाडसाला सलाम म्हणून मुंबई महापालिकेने शनिवारी तिचा विशेष सत्कार केला, त्यावेळी झेनने पालिका आयुक्तांसमोरच अग्निनियमांची जाणीव करून दिली.\n'इमारतीतील अग्निसुरक्षेची जबाबदारी ही रहिवाशांचीच आहे', असा अजब दावा करत क्रिस्टल टॉवर अग्निकांड प्रकरणातील आरोपी बिल्डर अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याने भोईवाडा ...\n‘... तर मातोश्री किंवा वर्षा वर आश्रय घेऊ’\n'आमची इमारत ही सध्या राहण्यायोग्य नाही, असे मुंबई महापालिकेचे व राज्य सरकारचे म्हणणे असेल तर नियमाप्रमाणे आम्हाला पर्यायी घरे देऊन आमचे पुनर्वसन करण्यात यावे.\nCrystal Tower Fire: वडिलांना वाचवायला गेले आणि...\nपरळ येथील हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवरला बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे कळताक्षणी शेजारच्याच इमारतीत राहत असलेल्या अशोक संपत (४८) यांनी टॉवरकडे धाव घेतली.\nCrystal Tower Fire: अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती\nपरळच्या क्रिस्टल टॉवर इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसवली होती. मात्र ती कार्यान्वित करण्यात आली नव्हती. याच बेपर्वाईमुळे चौघांचा मृत्यू ओढवल्याचे समोर येत आहे. ..\nCrystal Tower Fire: अग्निशमनासाठी जिवाची बाजी\nनैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीमध्ये अग्निशमन दलाचे जवान प्राणाची बाजी लावतात. परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीमध्येही अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वतःला\nCrystal Tower Fire: शेजाऱ्यांना वाचवताना भाजले\nईद साजरी करण्यासाठी परळमधल्या क्रिस्टल टॉवर मध्ये राहणारे मुफी अहमद त्यांच्या शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. इतक्यात आग आग...\nपरळमध्ये टॉवरला आग, चौघांचा मृत्यू\nसुरक्षानियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या इमारती व या नियमभंगाकडे डोळेझाक करणाऱ्या यंत्रणांमुळे बुधवारी मुंबईत आणखी एक अग्निदुर्घटना घडली. परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण विभाग...\nतो फोन शेवटचा ठरला...\nकोलकात्याचा बबलू (हसन )शेख हा मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये सुवर्णअंलकार बनवणारा कारागीर म्हणून काम करतो. त्याचे सगळे कुटुंब कोलकात्याला राहते. ईद असल्यामुळे ती एकत्र साजरीकरण्यासाठी ...\nलहानगीने वाचवले १७ जणांचे प्राण\nक्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्याला आग लागल्यानंतर त्यावरील चारही मजल्यांवर धूरच धूर पसरला. जो तो जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळू लागला. आरडाओरड ऐकून अवघ्या बारा वर्षांच्या झेन सदावर्ते हिने ...\nचिमुरडीने 'असे' वाचवले १७ जणांचे प्राण\nपरळमधील क्रिस्टल इमारतीच्या १२ व्या मजल्याला आग लागली आणि धुराचा एकच लोळ उठला. या आगीत अडकलेल्या एका कुटुंबातल्या झेन सदावर्ते या चिमुरडीने प्रसंगावधान राखत आपल्या कुटुंबाला आणि अन्य शेजाऱ्यांनाही आगीतून सुखरूप बाहेर येण्यास मदत केली. तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे.\nभाजप-शिवसेना युतीची घोषणा; लोकसभेसाठी २५-२३ फॉर्म्युला\nतुळजापूर: सोलापूरचे ७ भाविक अपघातात ठार\nकटू अनुभव पुन्हा येऊ नयेत: उद्धव ठाकरे\nराज्यात युती किमान ४५ जागा जिंकणार: शहा\nकौल: येत्या निवडणुकीत कोणता मुद्दा निर्णायक\nडीएसकेंवर कोल्हापूर जिल्हा कोर्टातही आरोपपत्र\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nव्हॉट्सअॅप स्टेटस आता होणार रँकिंगनुसार\nकुलभूषण: आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकची कोंडी\n'ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचारांची युती'\nकुंडली 18 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhai-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:08:15Z", "digest": "sha1:WFGAGUHJ73NCCGWDAC7IV2DSRFGEGSKU", "length": 11420, "nlines": 138, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Highways Authority of India - NHAI Recruitment 2019", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHAI) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘उपव्यवस्थापक’ पदांची भरती\nपदाचे नाव: उपव्यवस्थापक (तांत्रिक) [Deputy Manager (Technical)]\nशैक्षणिक पात्रता: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2018\nवयाची अट: 28 फेब्रुवारी 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2019 (06:00 PM)\nPrevious (CSL) कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 195 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्��े ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T17:12:28Z", "digest": "sha1:NEQ3JHPC4OKW26CHLSJUMIBKPTJTCU52", "length": 10029, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "व्हिडिओ चॅट सह मुली ? - कुठे काय:: मला विचारू जलद", "raw_content": "व्हिडिओ चॅट सह मुली — कुठे काय:: मला विचारू जलद\nफक्त कॉपी करण्यासाठी आपल्या वेब ब्राउझर आणि तो थेट आपण त्यांच्या अधिकृत ऑनलाइन डेटिंगचा, साइट पृष्ठ. भरा-अप ऑनलाइन फॉर्म आणि निवडा आपल्या सी. भरण्यासाठी ऑनलाईन अॅड. फॉर्म ऑनलाइन आणि कोणताही फरक ऑनलाइन नोंदणी आणि नोंदणी पूर्ण विविध नोंदणी केंद्रे मी भरून ऑनलाइन फॉर्म आणि टाकल्यावर तर माझा मोबाईल नंबर मी मिळत एक त्रुटी प्रविष्ट करा वैध पूर्णांक मूल्य करू शकता आपण मला मदत करा. तेव्हा मी लॉग इन जात क्रीडा, तो म्हणतो वापरकर्तानाव अनधिकृत क्लिक करा ओके. हे काम करण्यासाठी वापरले माझा दीर्घिका आहे परवानगी देत नाही मला निवडण्यासाठी व्हिडिओ खेळाडू खेळू ऑनलाइन व्हिडिओ. या वर परत निवडा एक क्रिया यादी नाही क्रेडिट कार्ड सिद्ध खरोखर मी. आहे तेथे कधीही एक मुक्त व्यवहार तर मी दिला माझ्या बँक तपशील या वेबसाइट शकते पैसे असू ऑनलाइन डेबिट कार्ड पेमेंट पृष्ठ म्हणतो. आपल्या घरी शाखा तरी मी हा आपण, नंतर आपली खात्री आहे की आपण मजा बोलू. या अवलंबून असेल अधिक वर आपले व्यक्तिमत्व आणि या नाही नाही आपण काहीही खर्च. का सांकेतिक भाषेत बोलणे मी वर माझ्या सॅमसंग ब्लू रे प्लेअर (बी. डी.-डी) मी भरून ऑनलाइन फॉर्म आणि टाकल्यावर तर माझा मोबाईल नंबर मी मिळत एक त्रुटी प्रविष्ट करा वैध पूर्णांक मूल्य करू शकता आपण मला मदत करा. तेव्हा मी लॉग इन जात क्रीडा, तो म्हणतो वापरकर्तानाव अनधिकृत क्लिक करा ओके. हे काम करण्यासाठी वापरले माझा दीर्घिका आहे परवानगी देत नाही मला निवडण्यासाठी व्हिडिओ खेळाडू खेळू ऑनलाइन व्हिडिओ. या वर परत निवडा एक क्रिया यादी नाही क्रेडिट कार्ड सिद्ध खरोखर मी. आहे तेथे कधीही एक मुक्त व्यवहार तर मी दिला माझ्या बँक तपशील या वेबसाइट शकते पैसे असू ऑनलाइन डेबिट कार्ड पेमेंट पृष्ठ म्हणतो. आपल्या घरी शाखा तरी मी हा आपण, नंतर आपली खात्री आहे की आपण मजा बोलू. या अवलंबून असेल अधिक वर आपले व्यक्तिमत्व आणि या नाही नाही आपण काहीही खर्च. का सांकेतिक भाषेत बोलणे मी वर माझ्या सॅमसंग ब्लू रे प्लेअर (बी. डी.-डी) फक्त ऑनलाईन अनुप्रयोग मी पाहू शकता येथे प्रारंभ पृष्ठ आहे वर. मी सुधारित केले आहे याचा अर्थ काय, तेव्हा सूचित नाही ऑनलाइन पण ऑनलाइन एक क्षण आणि सतत बदलत वेळ समाप्त पण नाही ऑनलाइन फक्त ऑनलाईन अनुप्रयोग मी पाहू शकता येथे प्रारंभ पृष्ठ आहे वर. मी सुधारित केले आहे याचा अर्थ काय, तेव्हा सूचित नाही ऑनलाइन पण ऑनलाइन एक क्षण आणि सतत बदलत वेळ समाप्त पण नाही ऑनलाइन मी इच्छित काही पैसे कमवू ऑनलाइन व्यवसाय. पण इंटरनेट अनेक फसवणूक साइटवर उपलब्ध आहे. कोणालाही मदत करू शकता सूचित आणि काही चांगली साइट ऑनलाइन काम मी इच्छित काही पैसे कमवू ऑनलाइन व्यवसाय. पण इंटरनेट अनेक फसवणूक साइटवर उपलब्ध आहे. कोणालाही मदत करू शकता सूचित आणि काही चांगली साइट ऑनलाइन काम ऑनलाइन वेब नफा. मध्ये एक विश्वसनीय साइट. किंवा कोणताही खरा वेब साइट शकतो प्रदान एक चांगला. आपल्या ठिकाणी, ‘ सुंदर. सुंदर स्त्रिया देखील आहेत शोधत चांगले अगं शोधत आणि खूप श्रीमंत आहे. जोडा पोस्टिंग नोकरी. तेथे कोणत्याही प्रकारची नोंदणी शुल्क आधी किंवा नंतर पूर्ण माझे नोंदणी फॉर्म ऑनलाइन वेब नफा. मध्ये एक विश्वसनीय साइट. किंवा कोणताही खरा वेब साइट शकतो प्रदान एक चांगला. आपल्या ठिकाणी, ‘ सुंदर. सुंदर स्त्रिया देखील आहेत शोधत चांगले अगं शोधत आणि खूप श्रीमंत आहे. जोडा पोस्टिंग नोकरी. तेथे कोणत्याही प्रकारची नोंदणी शुल्क आधी किंवा नंतर पूर्ण माझे नोंदणी फॉर्म माझ्या सवय लॉग इन तो मला दाखवते पुनरावलोकन अल��कडील लॉग इन पृष्ठ आणि जेव्हा मी वर क्लिक करा तो मला परत पहिल्या पानावर लॉग इन पृष्ठ मी जाणून घेऊ इच्छित बेबी मुली न नावे एक पत्र. माझ्या सवय लॉग इन तो मला दाखवते पुनरावलोकन अलीकडील लॉग इन पृष्ठ आणि जेव्हा मी वर क्लिक करा तो मला परत पहिल्या पानावर लॉग इन पृष्ठ मी जाणून घेऊ इच्छित बेबी मुली न नावे एक पत्र. आपण हे करू एक मोठी मदत होईल आणि एक मोठा धन्यवाद फॉर्म मुली गप्पा गप्पा मुली मी सांकेतिक भाषेत बोलणे समजून जा कुठे ते विचारून फक्त नोंदणी प्रीमियम संकुल आपण हे करू एक मोठी मदत होईल आणि एक मोठा धन्यवाद फॉर्म मुली गप्पा गप्पा मुली मी सांकेतिक भाषेत बोलणे समजून जा कुठे ते विचारून फक्त नोंदणी प्रीमियम संकुल मी एक फॉर्म पैसे एक वेगळा देश आहे, तो एक आहे, दोन आडव्या ओळी तो जात आणि एक तळाशी डाव्या आणि कोणताही खरे घर आधारित नोकरी कढईत ऑनलाइन फॉर्म भरणे काम काम देऊ शकता, जे मला पैसे आणि सहज उपलब्ध आहे न देता कोणत्याही प्रत्यक्ष वसूली किंवा कोणत्याही मी प्रयत्न करतोय प्राप्त माझे स्वप्न कायदा तयार करून शाळेत जात ऑनलाइन एकदा मी माझ्या डिप्लोमा आणि स्वप्न कायदा फॉर्म सैन्य सामील मी एक फॉर्म पैसे एक वेगळा देश आहे, तो एक आहे, दोन आडव्या ओळी तो जात आणि एक तळाशी डाव्या आणि कोणताही खरे घर आधारित नोकरी कढईत ऑनलाइन फॉर्म भरणे काम काम देऊ शकता, जे मला पैसे आणि सहज उपलब्ध आहे न देता कोणत्याही प्रत्यक्ष वसूली किंवा कोणत्याही मी प्रयत्न करतोय प्राप्त माझे स्वप्न कायदा तयार करून शाळेत जात ऑनलाइन एकदा मी माझ्या डिप्लोमा आणि स्वप्न कायदा फॉर्म सैन्य सामील कसे मी व्हिडिओ चॅट वापरून प्रॉक्सी वेबसाइट आहे कसे मी व्हिडिओ चॅट वापरून प्रॉक्सी वेबसाइट आहे मी माझे मित्र आणि मी कसे जाणून घेऊ इच्छित मी माझे मित्र आणि मी कसे जाणून घेऊ इच्छित मी करत असतो व्हिडिओ कॉल माझा मित्र आहे. माझ्या फर्न च्या पासवर्ड माहित माझ्या गप्पा फर्न आहे. काय तिसऱ्या फर्न ऐकू शकता किंवा मी करत असतो व्हिडिओ कॉल माझा मित्र आहे. माझ्या फर्न च्या पासवर्ड माहित माझ्या गप्पा फर्न आहे. काय तिसऱ्या फर्न ऐकू शकता किंवा आम्ही आपल्या मदतीची गरज आहे. सामग्री काढून प्रश्न आहे की, मूलत: समान आहेत आणि विलीन मध्ये त्यांना हा प्रश्न आहे. कृपया आम्हाला सांगा जे प्रश्न खाली समान आहेत हा एक म्हणून, काय एक चांगली ���ेबसाइट आहे की, मी जाऊ शकता, जेथे मी हे करू शकता व्हिडिओ गप्पा सह महिला कुठे आहे ते पाहु शकता आणि मला न साइन अप किंवा कोणाचे पैसे आम्ही आपल्या मदतीची गरज आहे. सामग्री काढून प्रश्न आहे की, मूलत: समान आहेत आणि विलीन मध्ये त्यांना हा प्रश्न आहे. कृपया आम्हाला सांगा जे प्रश्न खाली समान आहेत हा एक म्हणून, काय एक चांगली वेबसाइट आहे की, मी जाऊ शकता, जेथे मी हे करू शकता व्हिडिओ गप्पा सह महिला कुठे आहे ते पाहु शकता आणि मला न साइन अप किंवा कोणाचे पैसे मी सांकेतिक भाषेत बोलणे व्हिडिओ गप्पा मारू कोण व्यक्ती आहे जी त्याच्या फोनवर. आम्ही करू शकता, ऑडिओ गप्पा स्काईप पण नाही. समस्या काय आहे मी सांकेतिक भाषेत बोलणे व्हिडिओ गप्पा मारू कोण व्यक्ती आहे जी त्याच्या फोनवर. आम्ही करू शकता, ऑडिओ गप्पा स्काईप पण नाही. समस्या काय आहे मी एक व्हिडिओ चॅट सह. व्हिडिओ. गप्पा इतरांना आहेत, आता मी. नाही मी हे करू शकता ऑनलाइन जा, प्रत्येक एक आहे. का मी एक व्हिडिओ चॅट सह. व्हिडिओ. गप्पा इतरांना आहेत, आता मी. नाही मी हे करू शकता ऑनलाइन जा, प्रत्येक एक आहे. का खालील प्रश्नांची गेले आहेत विलीन हे एक. समावेश करण्यात आला आहे त्रुटी सामग्री विभाजन करून या प्रश्नांची मध्ये स्वतंत्र चर्चा आहे. कृपया काही प्रश्न आहेत की, समान नाही म्हणून हे एक: डॅनियल गप्पा समन्वयक सह मला विचारू जलद. दानीएल सामने आपली विनंती आमच्या समुदाय ऑनलाइन तज्ञ. दानीएल साध्य आहे, ‘गोल्ड’ पातळी स्थिती सर्वाधिक एकूण रेटिंग शक्य आहे. आहे एक सकारात्मक अभिप्राय रेटिंग.\n← डेटिंग न करता नोंदणी\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ, व्हिडिओ गप्पा डाउनलोड आणि प्रतिष्ठापन →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F/", "date_download": "2019-02-18T17:34:26Z", "digest": "sha1:GYXB2QCXE62ZU66LGWNZMOLUC5DDM4HQ", "length": 8981, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "बास्केटबॉल स्पर्धेत आयएमइडी महाविद्यालयाचा विजय | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड बास्केटबॉल स्पर्धेत आयएमइडी महाविद्यालयाचा विजय\nबास्केटबॉल स्पर्धेत आयएमइडी महाविद्यालयाचा विजय\nआंतरमहाविद्यालयीन युवोत्सव-2017 मध्ये 16 संघांचा सहभाग\nपिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) – बास्केटबॉलच्या अतितटीच्या अंतिम सामन्यात पुण्यातील ��न्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड आंत्रेपेनरशिप डेव्हलप्मेंट महाविद्यालयाने ताथवडे येथील इंदिरा कॉलेजचा संघावर विजय मिळवला.\nनिगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात तीन दिवसीय ‘युवोत्सव – 2017’ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अरविंद बी. तेलंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पुणे जिल्हयातील 16 संघ सहभागी झाले होते. सर्व विजेत्या संघास आणि सर्वोकृष्ट खेळाडुंना महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ. डॅनियल पेणकर, डॉ. हंसराज थोरात आदी उपस्थित होते.\nप्रथम क्रमांक विजेता संघ – इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड आंत्रेपेनरशिप डेव्हलप्मेंट महाविद्यालय, पुणे, व्दितीय क्रमांक – इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, ताथवडे, बेस्ट शूटर – निखिल पाटील, बेस्ट डिफेंडर – प्रतिक कंग्राळकर, बेस्ट प्रॉमिसिंग प्लेयर – सौरभ बोरा. स्पर्धेचे संयोजन प्रा. अमरीश पद्मा आणि प्रा. काजल माहेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, आजी-माजी विद्यार्थ्यांनी केले होते.\nPrevious articleफुटबॉल स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा कॉलेज विजयी\nNext articleअॅटॉस, टीसीएस संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनि���ब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/uncategorized/page/244/", "date_download": "2019-02-18T17:39:33Z", "digest": "sha1:VFYOHF42Y3KWYVYSN2J22NRRBI2PVXU4", "length": 10474, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Uncategorized | Chaupher News | Page 244", "raw_content": "\nटपाल विभागातर्फे पत्रलेखन स्पर्धा\n‘बच्चोंकी मन की बात, प्रधानमंत्री के साथ’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : भारतीय टपाल खात्याच्या पुणे शहर पूर्व विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली....\nअमृता सुभाष : नाट्य परिषदेच्या शाखेचा वर्धापनदिन पिंपरी : स्मिता पाटील यांच्याकडे बघत बघतच अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. आणि त्यांच्या नावाने जो पुरस्कार मिळाला त्यामुळे...\nसार्वजनिक निधीचा वापर प्रचारासाठी केल्यास राजकीय पक्षांची मान्यता रद्द\nपुणे : भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट आदेश...\n‘पुरंदर येथे उभारणार छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’\nपुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात होणार की, पुरंदर तालुक्यात होणार याबाबत चर्चा सुरू होती. पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल,...\nभाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलची बाजी\nदोंडाईचा-शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक शिंदखेडा : दोंडाईचा-शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 16 जागांसाठी निवडणूक झाली. येथील बिजासनी मंगल कार्यालयात मतमोजणीची...\nसाक्रीच्या प्रचिती स्कूलमध्ये रंगला महाभोंडला\nसाक्री येथील प्रचिती स्कूलतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थिनींसाठी महाभोंडलाही आयोजित करण्यात आला होता. या वेळी संगीत खूर्चीसह विविध स्पर्धा...\nपुणे मनपाची अभय योजना 31 डिसेंबरपर्यंत\nपुणे : मिळकतकर थकबाकी वसुलीसाठ���ची अभय योजना सर्व प्रकारच्या मिळकत धारकांसाठी आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरणार्या मिळकत कर थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट...\nनांदेड येथे डिसेंबरमध्ये शेतकरी संघटनेचे अधिवेशन\nधुळे : दिवंगत शरद जोशी यांच्या पश्चात शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन दि. 10, 11 व 12 डिसेंबर रोजी नांदेड येथे होणार आहे. देशातील शेती...\nउदयनराजे, अजितदादा, वळसे पाटील, आणि हर्षवर्धन पाटीलही सहभागी\nमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, माजी सहकारमंत्री...\nएक मराठा, लाखो मराठे एक मराठा, लाख मराठा, असा जयघोष करत मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू आहेत, त्या झंझावाताचा प्रत्यक्ष अनुभव रविवारी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/health-tips-in-marathi/beauty-tips-in-marathi/page/3/", "date_download": "2019-02-18T16:02:47Z", "digest": "sha1:FI75EPBNQPF6CX27ROVGWTRYMTWAW4ZG", "length": 7880, "nlines": 99, "source_domain": "m4marathi.com", "title": "सौंदर्यसाधना | m4marathi - Part 3", "raw_content": "\nअशी राखा केसांची निगा\nकेस चांगले दिसावेत याकरिता प्रत्येक व्यक्ती नाना क्लुप्त्या शोधात असतो. कित्येकदा त्याने फायदा होतो ही, मात्र याग्य माहिती नसल्यास तोटाही होऊ शकतो. केसांची निगा राखण्यासाठी काही आवश्यक\nतारुण्य पिटिकांपासून मुक्ती मिळविण्यासाठी.\nकिशोरवयात आल्य���नंतर तारुण्यपिटीकांचा त्रास बऱ्याच जणांना सतावतो. बरेच जण यावर घरगुती उपाय करतात. प्रसंगी डॉक्टरचाही सल्ला घेतात. तारुण्यपिटीकांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही फायदेशीर उपाय खालीलप्रमाणे…. १) चंदन पावडर, कच्चे\nसुंदर, नितळ, निरागस डोळ्यांची निगा अशी राखा..\nआपण आपले शरीर, चेहरा सुंदर दिसावा म्हणून बरीच काळजी घेतो. मात्र, तितकीच काळजी आपण डोळ्यांची घेतो का डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपण प्रयत्न करतही असू, मात्र त्याचबरोबर\nदुर्गंधीयुक्त घामापासून सुटका होण्यासाठी..\nअधिक मेहनत केल्याने अथवा भर उन्हात फिरल्याने अंगाला घाम येणारच. मात्र तरीही काही व्यक्तींना घाम येण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे घामाची दुर्गंधी देखील पसरते. वयात\nकित्येकदा त्वचेवरील पांढरे डाग, ज्यांना ‘कोड’ म्हणूनही ओळखले जाते असे डाग असणाऱ्या व्यक्तींबाबत आपण दोन हात लांब राहण्याची भूमिका घेतो. त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. हा\nनखांची अशी घ्या काळजी..\nनखं म्हणजे आपल्या शरीरावरील निर्जीव मात्र नियमित वाढणारे भाग. थोडी जास्त वाढली तर आपण स्वतःच ती कापून टाकत असतो. मात्र, जेवण करतांना नखे नापालता तोंडात जातात तसेच\nचेहरा नेहमी तजेलदार राहण्यासाठी\nआपला चेहरा दिवसभर टवटवीत राहावा, नेहमी तजेलदार दिसावा असे सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी हे बऱ्याच जणींना माहित नसते. मात्र आता काळजी करण्याचे काही\nकेसांचे वाढीसाठी घरगुती उपाय\nकेस आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आणि सुंदर ओळख करून देण्यात नक्कीच मोलाचा वाटा उचलतात . लांब आणि आकर्षक केसांसाठी घरच्या घरी काही उपाय करता येतात . त्याबद्दल थोडस\nसौंदर्य खुलावताना चेहऱ्याची काळजी घेणे हे खूप महत्वाचे असते आणि त्यात नैसर्गिक रित्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मुलतानी माती हा एक महत्वाचा आणि चांगला पर्याय आहे . १) मुलतानी माती\nवाढत्या वयात सौंदर्याची जाणीवपूर्वक काळजी\n१) वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते . त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो . चेहऱ्यावर मोठया आकारात छिद्रे दिसू लागतात . वयाच्या तीस वर्षानंतर तेलकट वा संमिश्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/events/page/10/", "date_download": "2019-02-18T17:06:20Z", "digest": "sha1:YCQOKLK4ZMTQQ3IH7JW3I6Z24PVG2N4Q", "length": 5219, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Events Archives - Page 10 of 13 - Events Archives - Page 10 of 13 -", "raw_content": "\n‘तुझी माझी लवस्टोरी’चे म्युझिक लॉंच\n‘स्वप्नांच्या गावी जाणं, आता रोजच होत असतं. जागेपणी देखील आता, स्वप्नांतच जगणं असतं’ बहुतेक\n“गुरु पौर्णिमा” – एक LOVABLE गोष्ट\nप्रेम… आयुष्यात आलेला एक हळुवार क्षण… प्रेमात असलेल्या ‘त्याला’ आणि ‘तिला’ जोडणा�\n‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ ची शतकी झेप\nएखादी गाजलेली कलाकृती नव्या स्वरुपात तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खुप मोठ्ठ�\nप्रेमाच्या मैदानात रंगणार ‘हुतूतू’चा सामना – ‘हुतूतू’चे म्युझिक लॉंच\n‘हुतूतू’ तांबड्या मातीतला अस्सल मराठमोळा खेळ. खेळ तसा जुनाच, पण रोज नव्याने, नव्य�\n‘इंडस सिने प्रॉडक्शन’ मराठी निर्मितीत\nआशयघनता आणि व्यावसायिक गणितं याची उत्तम सांगड घालीत यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मराठी च�\nमहिला अत्याचारांवर भाष्य करणारा ‘निखारे’ गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त संपन्न\nस्पर्श.. जन्माला येताच शब्द कळण्याआधी संवाद साधण्याचं पाहिलं माध्यम. आयुष्याच्या प्र\nबँकॉक (थायलंड ) मध्ये ४ थे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन\n‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.. ‘ या काव्या सारखा देशहिताचा व्यापक दृष्टीको\n‘लक्स झक्कास हिरोईन’ चा शोध अंतिम टप्प्यात\nलक्स झक्कास हिरोईन चा शोध अंतिम टप्प्यात लाईटस… कॅमेरा…. या ३ शब्दात सामावलेली सोनेरी दुनिया\nप्रेम व्यक्त करायला शिकवणारी… ‘तुझी माझी लवस्टोरी’\nप्रेम… जगणं व्यापून टाकणारी एक नितांत सुंदर भावना… नकळत कधीतरी, कुणीतरी आपल्या हृदयाच्या �\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-Andheri-Virleparley-pedestrian-bridge-collapsed-Chandrasekhar-Sawant-saved-Hazare-jeev/", "date_download": "2019-02-18T17:09:27Z", "digest": "sha1:Q6VJI377MYIFBGGPEJSH3DFO5US6ANK5", "length": 7798, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिकेकोनाळच्या सुपुत्रामुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › भिकेकोनाळच्या सुपुत्रामुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण\nभिकेकोनाळच्या सुपुत्रामुळे वाचले हजारो प्रवाशांचे प्राण\nअंधेरी- विर्लेपार्ले पादचारी पुलाचा भाग मंगळवारी कोसळला. यावेळी तेथून जाणार्या लोकल चालकाने काही सेकंदाचा फरक असताना तात्काळ इमर्जन्सी बे्रक लावून लोकली थांबविली व शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविले. असे प्रसंगावधान दाखविणारे मोटरमन चंद्रशेखर सावंत हे दोडामार्ग तालुक्यातील भिकेकोनाळ गावचे सुपुत्र आहेत.\nयाबाबत बोलताना श्री. सावंत म्हणाले, मंगळवारी मुंबईत पावसाचा जोर होता. आपण चर्चगेट ते विरार मार्गावर लोकल घेऊन तीशी 50 कि.मी. च्या वेगाने अंधेरीच्या दिशेने निघालो होतो. लोकल विर्लेपार्ले स्थानका जवळ जात असताना तेेथील पादचारी पुलाचा काही कोसळताना आपण पाहिला. पूल ट्रॅकवरच कोसळत असल्याने क्षणाचाही विलंब न लावता इमर्जन्सी ब्रेक लावला आणि गाडी थांबवली. श्री. सावंत यांच्या या प्रसंगावधानामुळे एक भीषण दुर्घटना टळली. त्याच बरोबर हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.\n2011 मध्ये मुंबईकर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी दोडामार्ग तालुक्यातील केर-भेकुर्ली येथील विष्णू झेंडे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर लाऊडस्पिकर अनाऊसिंग करून उपस्थित प्रवाशांना दुसर्या मार्गाने बाहेर पडण्याची सूचना केली होती. म्हणून अनेक जण सुरक्षितरित्या बाहेर पडले होते. श्री.सावंत यांच्या प्रसंगावधानाने झेंडे यांच्या कार्यांची आठवण झाली. कार्यामुळे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. श्री.सावंत हे पहिल्यांदा भारतीय सैन्य दलाल कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी पश्चिम रेल्वेमध्ये मोटारमन म्हणून सेवा बजावत आहेत. आपल्या हातातून हजारोंचे प्राण वाचवलेत, यापेक्षा पुण्याचे काम काय आहे. आपले जीवन खर्या अर्थाने सार्थकी लागल्याचे ते म्हणाले.\nदोडामार्ग सरपंच सेवा संघ करणार सत्कार\nअंधेरी(मुंबई) येथे रेल्वे ट्रॅकवर पूल कोसळत असताना मोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी प्रसंगावधान राखत लोकलचा इमर्जन्सी ब्रेक मारून शेकडोंचे प्राण वाचविल्याने दोडामार्ग तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे दोडामार्ग तालुक्याचे नाव उंचावल्याने सरपंच सेवा संघाच्यावतीने यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तर शिवसेनेच्यावतीनेही त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रमुख बाबुराव धुरी व उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी दिली.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chief-minister-inaugurated-the-birth-anniversary-of-mahatma-basaveshwar/", "date_download": "2019-02-18T16:38:04Z", "digest": "sha1:IQ4XJFG3HF7BQLSXZ5SPE2AVF443ZTIS", "length": 4730, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमहात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन\nमुंबई : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nयावेळी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे, उपसचिव छाया वडते, शिवा संघटनेचे पदाधिकारी यांनीही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलल��� \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nवृक्ष लागवडीसोबतच संवर्धनावर भर देण्याचे सहकारमंत्र्यांचे निर्देश\nमोदी सरकार घालवा, साहित्यिक, विचारवंतांचा एल्गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/aniymit-masikpali-astana-kase-garodar-vhal-pregnant-kase-vhal-in-marathi", "date_download": "2019-02-18T17:50:12Z", "digest": "sha1:WKKR3TJKPPWQ4Y3NHZXEX6YGLYB2GLZN", "length": 11868, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हाल - Tinystep", "raw_content": "\nमासिकपाळी अनियमित असतानाही कसे गरोदर व्हाल\nअनियमित मासिकपाळी खूप कमी गोष्टींचे कमतरता असल्याचे लक्षण/चिन्ह असू शकते; पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. हे तुमच्या अंडाशयातून अनियमित उत्सर्ग होण्याचे वा कधीकधी अजिबात न होण्याचे लक्षण असते. अंडपेशीशिवाय गर्भधारणा अशक्य असते; म्हणून जितका तुमचा अंडाशयातून उत्सर्ग कमी होईल, तितकी तुमची गर्भधारणेची शक्यता कमी राहील. गर्भधारणा ही सोपी गोष्ट नसते. नियमित मासिकपाळी येणाऱ्या महिलांची अकरा ते तेरा मासिक चक्रे होतात; म्हणजे त्यांना गर्भधारणेसाठी वर्षातून जास्तीत जास्त १३ संधी उपलब्ध असतात.\nज्यांची मासिकपाळी अनियमित असते ; त्यांचे गर्भधारणेचे प्रमाण ३०-४० टक्क्यांनी कमी होते. म्हणून तुमचा पालकत्वाचा प्रवास हा दीर्घ आणि थकवणारा असू शकतो; पण यामुळे तुम्ही निरुत्साही होऊ नका. कारण अनियमित पाळ्यांबरोबरही गरोदर राहणे शक्य आहे. तुम्हाला प्रथम अनियमित पाळीमागचे कारण समजून घ्यावे लागेल आणि त्यात कशी सुधारणा आणावी, हे शोधावे लागेल. हे करणे तुम्हाला पालकत्वाच्या प्रवासात मोलाची मदत करेल\n'मासिकपाळी असताना देखील रोदर बनण्याची शक्यता कशी वाढवावी' हा प्रश्न तर तुम्ही स्वतःला नेहमीच विचारत असाल' हा प्रश्न तर तुम्ही स्वतःला नेहमीच विचारत असाल ही शक्यता वाढवण्यासाठी ध्यानात घ्याव्यात अशा काही गोष्टी म्हणजे:\n१. निरोगी अन्न आणि संतुलित आहार\nभरपूर भाज्या, फळे खायचा प्रयत्न करा आणि ज्यांमध्ये कर्बोदके आणि फॅटचे प्रमाण जास्त असते, असे पदार्थ खाणे टाळा.\n२. शरीराकृती योग्य ठेवा\nजर तुम्ही स्थूल असाल; तर कर्बोदकांचे प्रमाण कमी करून काही किलोग्रॅम वजन कमी करणे फायदेशीर ठरते. तसेच जर तुमचे वजन कमी असेल; ��र काही किलोग्रॅम वजन वाढवायचा प्रयत्न करा. कारण शरीरातील कमी फॅटमुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे पाळी अनियमित होऊ शकतात.\n३. नियमित व्यायाम करा\nगर्भधारणेमध्ये नियमित व्यायाम हा मोलाची भूमिका बजावतो; पण तुम्हाला भान राखून व्यायाम करावा लागेल. कारण भरपूर ताण हा अनावश्यक परिणाम करू शकतो.\nअशा विटामिन सप्लीमेंट्स चे सेवन हे वाढणाऱ्या गर्भासाठीच्या आवश्यक पोषकतत्त्वांची योग्य पूर्तता करते.\nयाबरोबरच असे मानले जाते की, काही वनौषधी आणि जीवनसत्त्वांमुळे हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित राहते, मासिक चक्र नियमित होते आणि अंडाशयाच्या उत्सर्गाची वारंवारिता वाढते.\nयापुढचा टप्पा म्हणजे प्रत्येक मासिक चक्राचे अचूक मूल्यमापन करणे आणि समागम योग्यवेळी करण्यासाठी तुमच्या अंडाशयाचा उत्सर्ग कधी होईल, याचा अंदाज बांधणे. अनियमित पाळी असणाऱ्या महिलांसाठी हा अंदाज बांधणे हा त्रासदायक विषय असतो. हे सोपे करण्यासाठी 'इलेक्ट्रॉनिक फर्टिलिटी मॉनिटर' ची मदत घेणे योग्य ठरते.\nजरी अनियमित पाळी हे गरोदर बनणे अवघड करून टाकते; तरी तुमच्या लहान छकुल्याला हातात धरणे हे यामागील सर्व प्रयत्न आणि त्यागांना आणखी विशेष बनवते तसेच पालकत्वासाठी तुम्ही जितके कष्ट सोसले आहे; तेच तर त्याला विशेष अनुभूती प्रदान करते, नाही का\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bombay-high-court-refuses-to-hear-milind-ekbote-petition-new-update/", "date_download": "2019-02-18T17:21:33Z", "digest": "sha1:LY5UGIQ6QTFHKSZISXL6IMMVPCVQOACJ", "length": 6075, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार!", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nमिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार\nमुंबई: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीमध्ये संशयित आरोपी मिलिंद एकबोटेची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. माझ्यावर चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा मिलिंद एकबोटेंनी केला आहे. गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.\nन्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठानं मात्र यावर सुनावणी घेण्यास नकार देत, दुस-या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश एकबोटे यांना दिले आहेत. त्यामुळे एकबोटे यांना आता दुस-या खंडपीठापुढे आपली याचिका सादर करावी लागणार आहे.\nकोरेगाव भीमा येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्याविरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी ६ फेब्रुवारीला होणारआहे.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nफक्त मुस्लीम निर्वासितांवरच बंदी का\nमुरली मोहोळ स्थायी समितीतून आउट; चिट्ठीने दिला भाजपला झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sri-lanka-tour-of-india-bcci-announced-schedule-latest-updates-2/", "date_download": "2019-02-18T16:37:26Z", "digest": "sha1:35MFTYU5JU7RGZMZB5V2EUKSNRMCFNMO", "length": 10236, "nlines": 127, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचं वे��ापत्रक जाहीर", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nश्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर\nवेब टीम :बीसीसीआयने श्रीलांकेविरुध्च्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 16 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या या मालिकेत तीन कसोटी, तीन वडे आणि तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत.\nअसे असतील कसोटी सामने\nकोलकात्यातील ईडन गार्डनवर सुरुवातीला 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान सराव सामना खेळवण्यात येईल. कसोटी मालिकेतील पहिला सामनाही याच मैदानावर 16 ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.दुसरा कसोटी सामना नागपुरात 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान, तर अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना दिल्लीत 2 ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येईल.\nवन डे मालिकेची सुरुवात 10 डिसेंबरपासून धर्मशालेच्या मैदानातून होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना मोहालीत 13 डिसेंबर रोजी, तर तिसरा आणि अखेरचा 17 डिसेंबरला विशाखापट्टणमला होईल.\nटी-20 मालिकेची सुरुवात 20 डिसेंबरपासून कटकच्या मैदानातून होणार आहे. तर दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी इंदूरमध्ये आणि तिसरा सामना 24 डिसेंबर रोजी मुंबईत खेळवण्यात येईल.\nयाशिवाय भारतीय संघाचेआगामी काळात असे असेल वेळापत्रक\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक-\n०७ ऑक्टोबर , पहिली टी२०,रांची\n१० ऑक्टोबर, दुसरी टी२०, गुवाहाटी\n१३ ऑक्टोबर , तिसरी टी२०,हैद्राबाद\n२०१७ न्युझीलँड संघाच्या भारत दौरा\n१७ ऑक्टोबर ,पहिला सराव सामना , ब्रेबॉन मुंबई\n१९ ऑक्टोबर ,सराव सराव सामना , ब्रेबॉन मुंबई\n२२ ऑक्टोबर, पहिली वनडे , मुंबई\n२५ ऑक्टोबर , दुसरी वनडे ,पुणे\n२९ ऑक्टोबर ,तिसरी वनडे ,युपीसीए\n०१ नोव्हेंबर, पहिली टी२०, दिल्ली\n०४ नोव्हेंबर, दुसरी टी२०, राजकोट\n०७ नोव्हेंबर, तिसरी टी २० , तिरुणानंतरपूरम\nभारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-\n३० ते ३१ डिसेंबर , सराव सामना , केप टाऊन\n०५ ते ०९ जानेवारी ,पहिली कसोटी , केप टाऊन\n१३ ते १७ जानेवारी ,दुसरी कसोटी ,सेंच्युरियन\n२४ ते २८ जानेवारी ,तिसरी कसोटी, जोहान्सबर्ग\n०१ फेब्रुवारी,पहिला वन-डे सामना , किंग्समेड (दिवस-रात्र)\n०४ फेब्रुवारी,दुसरा वन-डे सामना,सेंच्युरियन (दिवस)\n०७ फेब्रुवारी ,तिसरा वन-डे सामना , केप टाऊन (दिवस-रात्र)\n१० फेब्रुवारी , चौथा वन-डे सामना , जोहान्सबर्ग (दिवस-रात्र)\n१३ फेब्रुवारी ,पाचवा वन-डे सामना, पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र)\n१६ फेब्रुवारी,सहावा वन-डे सामना,सेंच्युरियन (दिवस-रात्र)\n१८ फेब्रुवारी ,पहिला टी-२० सामना , जोहान्सबर्ग (दिवस)\n२१ फेब्रुवारी , दुसरा टी-२० सामना , सेंच्युरियन (दिवस-रात्र)\n२४ फेब्रुवारी , तिसरा टी-२० सामना , केप टाऊन (दिवस-रात्र)\nभारताच्या इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-\n०३ जुलै ,पहिली टी२० ,ओल्ड ट्रॅफिओर्ड\n०६ जुलै ,दुसरी टी२० ,कार्डिफ\n०८ जुलै , तिसरी टी२० , ब्रिस्टॉल\n१२ जुलै , पहिली वनडे, ट्रेंट ब्रिज\n१४ जुलै , दुसरी वनडे ,लॉर्ड्स\n१७ जुलै ,तिसरी वनडे , हेडींगले\n०१ ते ०५ ऑगस्ट,पहिली कसोटी,एडगबास्टोन\n०९ ते १३ ऑगस्ट,दुसरी कसोटी ,लॉर्ड्स\n१८ ते २२ ऑगस्ट ,तिसरी कसोटी , ट्रेंट ब्रिज\n३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर,चौथी कसोटी , अगेस बॉवेल\n७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर ,पाचवी कसोटी , किवा ओव्हल\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्याचा औषध फवारण्याचा प्रयत्न\nसचिनच्या दत्तक गावाला ग्रीन पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kdmc-hawker-71854", "date_download": "2019-02-18T17:04:34Z", "digest": "sha1:T23WVMWNCVWA4LFED7F45M2PZKVM7GCV", "length": 14306, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kdmc hawker फेरीवाल्यांविरोधात कारवाई | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nकल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवालामुक्त करा, असे आदेश आयुक्त पी. वेलारसू यांनी दिल्यानुसार पालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (ता. १२) झालेल्या या कारवाईदरम्यान शेकडो हातगाड्या तोडण्यात आल्या.\nकल्याण - कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवालामुक्त करा, असे आदेश आयुक्त पी. वेलारसू यांनी दिल्यानुसार पालिकेचे क प्रभाग क्षेत्र अधिकारी विनय कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (ता. १२) झालेल्या या कारवाईदरम्यान शेकडो हातगाड्या तोडण्यात आल्या.\nकल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरामधील पदपथ आणि स्कायवॉकवर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने चालणे कठीण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांवरील कारवाईबाबत तंबी दिल्यावर अधिकारी कुलकर्णी यांनी कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्तात कल्याण रेल्वेस्थानक परिसर, दीपक हॉटेल, स्कायवॉक, तहसील कार्यालय परिसरातील पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली.\nसेल्फी का जमाना है...\nकल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पी. वेलारसू आठवड्यातील काही दिवस मुंबईतील निवासस्थानी जातात. येताना पालिकेचे वाहन न वापरता ते लोकलने प्रवास करतात. येताना कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानकाबाहेरील स्कायवॉकची पाहणी करत पालिका मुख्यालयात जातात. मागील आठवड्यातही त्यांनी कल्याणमधील स्कायवॉकवर फेरफटका मारला. या वेळी चक्क सेल्फी काढले. त्यात त्यांच्या पाठीमागे फेरीवाले होते. हेच फोटो दाखवून त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतल्याने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू झाल्याचे समजते.\nकल्याण स्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवालामुक्त करण्याच्या आदेशानुसार मंगळवारपासून फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोन सत्रात विशेष पथकातर्फे ती सुरू राहील.\n- विनय कुलकर्णी, क प्रभाग क्षेत्र अधिकारी, पालिका\nसिलिंडर स्फोटात एक जण जखमी\nमुंबई - घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसगळती होऊन भीषण स्फोट घडल्याची घटना शनिवारी रात्री कल्याण पूर्वेतील नेतवली...\nसैन्यदलात अधिकारी भरतीसाठी शासनाकडून मोफत पूर्व प्रशिक्षण\nनांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी...\nकारगिल युद्धातील सैनिकाची परवड\nकोल्हापूर - कारगिल युद्धात अतिरेक्यांशी लढताना जखमी झालेल्या राजेंद्र विष्णू पाटील (मूळ गाव कवठेमहांकाळ, सांगली, सध्या रा. कोल्हापूर) या जखमी...\nउल्हासनगरात शिवसेनेने पेटवला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज\nउल्हासनगर : काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार)...\nवीकेंड हॉटेल : चटकदार चवीचे मेक्सिकन\nवीकेंड हॉटेल मेक्सिकन फूड त्याच्या चटकदार चव आणि अनोख्या रेसिपीमुळे जगभर आवडीचं खाद्य ठरलं आहे. या पदार्थांतील चटकदारपणाबरोबरच त्यातील फ्रेश आणि...\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत उत्स्फूर्त बंद\nकल्याण - दहशतवादी हल्ल्याचा निषेर्धात कल्याण पूर्वमध्ये आज शुक्रवार ता 15 फेब्रुवारी रोजी दुकाने बंद, रिक्षा बंद, निषेध मोर्चा, सभा, श्रद्धाजली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-18T17:34:11Z", "digest": "sha1:5RQGHZ3INFCJF5CAI5ART3QNCJXEJGKY", "length": 4832, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "दुर्गभ्रमंती- किल्ले \"राजगड\" | m4marathi", "raw_content": "\nशिवरायांनी गड किल्ल्यांवारती आपलं उभं आयुष्य व्यतीत केलं,स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन राजगडला ओळखलं जात.\nगडांचाराजा म्हणजे ‘राजगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे ‘राजगड’. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली असून इ. स. १६४५ ते १६७२जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काहीकाळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती.\nअतिशय दुर्गम किल्ला म्हणूनआजही जागतिक स्तरावर ‘राजगडचा’ गौरव केला जातो. गडावर, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती देऊळ, राजवाडा, मारुती मंदिर आदी महत्त्वाच्याऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पणतरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असाहा किल्ला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी जोतह केलाहोता, त्यामध्ये राजांनी २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. त्यावेळी स्वराज्यात राहिलेल्या १२ किल्ल्यापैकी एक म्हणजे ‘राजगड’ हा प्रसिद्धकिल्ला होय. पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुणेजिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथूनगडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.\nमिल्खा सिंगांचा जीवन यज्ञ : भाग मिल्खा भाग\nह्याचे भान जरासे राहू द्या…..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-18T16:20:04Z", "digest": "sha1:LFAWMEQLT5EZGL7YXPW76VJ2WWM4JXEF", "length": 3255, "nlines": 91, "source_domain": "m4marathi.com", "title": "प्रेम -ब्रेम | m4marathi", "raw_content": "\nप्रेम- ब्रेम ते काही नसते\nक्षणिक सारेच नाटक असते\nबदनाम ते त्यागा करते\nकाहीना ते पळा सांगते\nकित्येकांस तर पंगुच करते\nकित्येकांस भिक्षू करून सोडते\nकाहीना ते वेडे करते\nकित्येकांस ते स्वर्गी धाडते\nधारेवर त्या ईश्वरा धरते\nतरी जगी ते फुलतच असते\nजिवनात मजा घोळत असते\nअश्रुना गुलाम करत असते\nतुझ्या दिलेल्या वचनांचे ….\nप्रेमातच अधिक हरलोय मी ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150406054255/view", "date_download": "2019-02-18T16:54:26Z", "digest": "sha1:VTK5GCIGE4OMTRQIUINDZGJXOEZ7273R", "length": 17522, "nlines": 307, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मुक्तेश्वरांची कविता", "raw_content": "\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जग��ाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\nजाणते पुरुष हो संसारीं ब्रम्हाणक्षोभ न घ्यावा ॥\n यादव कुळासि जाला अंत \n यम जाला भूलोकीं ॥\n सरड देहो मृग नरेशा \nबाम्हाण क्षोभे तो प्रकार \n घेऊनि वना चालिला ॥\nवाजी वारण रथ पदाती संख्या करितां न धरवे गणती \n अनेक वाद्यें अनेक शब्दें \nगर्जती तेणें विचित्र नादें \n गोपुरें गगन भेदीत गेलीं \nतेथें वळघोनि पाहों ठेलीं \n तैशा श्वेत छत्राच्या उभारणी \n कवि गुरु दोन्ही लोपले ॥\n तैसीं दिव्य चामरें झळकती \n नक्षत्रीं चंद्र अवगमे ॥\nहें देखोनि नारी शतानुशत माडिया गोपुरीं वळघल्या ॥\n म्हणती निवालीं अंत: करणें \n समर्था घरीं होईजे दासी \n राहटी करणें जळो तें ॥\nऐसा भ्रतार स्वकीय जन्मांतरीं पावोनि स्वेच्छा भोगावा ॥\n ईश्वर मानूनि स्वकीय भर्ता \nजानवे म्हणजे नेमके काय \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8-5/", "date_download": "2019-02-18T17:37:00Z", "digest": "sha1:PYQFOH3VENB3CLR5VRXZYFN4NXVCQINT", "length": 8026, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे निमीत्त कार्यक्रम | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे निमीत्त कार्यक्रम\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे निमीत्त कार्यक्रम\nपिंपळनेर – मानवी जीवनात निळ्या रंगाला खूप महत्व आहे. विद्यार्थ्यांना या रंगाची ओळख आणि माहिती होण्यासाठी येथील पिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ब्लु डे निमीत्ताने विद्यार्थ्यांनी निळा रंगाचा वेश परिधान केल्याने कार्यक्रमात शाळेचा परिसर निळ्या रंगाने भरून निघाला. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाले.\nप्रसंगी, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी निळ्या रंगाने महत्व विषद केले. यावेळी, शाळेतील शिक्षीकांनी निळ्या रंगातून सुंदर असे निसर्ग चित्र रेखाटले. यामध्ये समुद्र, डॉल्फिन काढून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्���ास्ताविकात निळ्या रंगाचे महत्त्व, माहिती शिक्षिका पूजा नेरकर यांनी सांगितली. यावेळी शिक्षिका अर्चना देसले यांच्यासह विद्यार्थ्यांनी निळ्या रंगाविषयीची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका पूनम बिरारीस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.\nPrevious articleप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये ब्लू डे उत्साहात साजरा\nNext articleप्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये ब्लु डे निमीत्त सेव्ह ट्री अँड सेव्ह वॉटरचा संदेश\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-18T17:26:38Z", "digest": "sha1:ZW7O5F5UCWFWIBVVTC4HEEETUUCFQLCO", "length": 8809, "nlines": 72, "source_domain": "m4marathi.com", "title": "इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा | m4marathi", "raw_content": "\nइंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा\nभारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण व��्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे. आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमां इतकेच महत्व प्राप्त झालेले आहे. म्ह्णूनच तर येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी फेसबुकचा मतदारांपर्यत पोहचण्यासाठी माध्यम म्ह्णून वापर करायला सुरूवातही केली आहे. फक्त मरठी साहित्याच्या दृष्टीने फेसबुकडे पाहिले असता असे लक्षात येते की पूवी फेसबुकवर व्यक्त होण्यासाठी मराठी साहित्यिक इंग्रजीचा वापर करायचे, नंतर ते मराठी इंग्रजीतून लिहू लागले आणि आता मराठी साहित्यिक पूर्णपणे मराठीतून व्यक्त होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सुरूवातीला फेसबुकवर मराठी साहित्य म्ह्णून मराठी कविता आणि विनोद मोठ्या प्रमाणात वाचायला मिळायचे. पण आज सर्वच प्रकारातील मराठी साहित्य फेसबुकवर अगदी मोफत वाचायला मिळ्ते ज्यात कविता, विनोद, कथा, लेख, कादंबरी, जवळ-पास सर्व विषयांना वाहिलेली ई-बुक स्वरूपातील पुस्तके काही नव्याने सुरू झालेली साप्ताहिके आणि मासिके यांचा त्यात समावेश होतो.\nकधी –कधी फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य नक्की कोणाच्या मालकीच आहे या बाबत बर्याचदा संभ्रम निर्माण होतो कारण काही लोक इतरांच्या साहित्याखाली लिह्लेली त्या साहित्यीकांची नावे खोडून साहित्य ‘शेअर’ करतात. हे खरं म्ह्णजे थांबायला हवं. बर्याचदा आपल्याच कविता आपल्याच इतर कोणाच्या तरी नावाने वाचायला मिळतात तेंव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो खास करून प्रेम कविता. त्यामुळे बर्याचदा नामवंत कवी आपल्या नव्याने लिहलेल्या कविता फेसबुकवर प्रकाशित करीत नाहीत. हा पण हे खर आहे की नवोदित लेखक आणि कवी यांच्यासाठी फेसबुक हे एक अमर्याद व्यासपीठ आहे. फेसबुक मूळे आज मराठी साहित्य क्षेत्राला अनेक नवोदित कवी आणि लेखकही लाभत आहेत्. मराठी साहित्याच्या दृष्टीने हे हिताचेच म्ह्णावे लागेल. फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य उत्तम असले तरी त्याला फेसबुकच्या मर्यादांचा सामना करावा लागतोच त्यामुळे फेसबुकवर उपलब्ध असणारे उत्तम साहित्य इतर माध्यमातूनही लोकांपर्यत पोहचायला हवे तसे ते पोहचताना दिसत नाही. ते साहित्य ही आपल्या पर्यत पोहचाव अशी अपेक्षा सर्वसामान्य वाचकांची असणारच. फेसबुक आता पूर्वीसारखे फक्त गपा-टप्पांचे माध्यम उललेले नसून त्याला एका मंचाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आता फेसबुकवर सुरू असलेले रेणुका आर्ट खुले ई साहित्य संमेलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद मराठी साहित्य क्षेत्रात असणारे फेसबुकचे महत्व अधोरेखीतच करीत आहे…\nमोबाईल चार्ज करणाऱ्या शॉर्टस….\nलोड शेडींग का होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/tom-jacky-and-rajnikant-joke/", "date_download": "2019-02-18T16:58:24Z", "digest": "sha1:J2I7Q7VTC7LOLNHBAFJTCJPBCMSPOGEB", "length": 2850, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत | m4marathi", "raw_content": "\nटॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत\nएकदा टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत गप्पा मारत असतात. त्यांच्यात स्पर्धा लागते – प्रत्येकाने जास्तीत जास्त लांब प्रवास करायचा.\nजॅकी अख्खी पृथ्वी पालथी घालतो \n(फक्त ८० दिवसात) टॉम तर चंद्रावर जातो \nआणि आपला रजनी, चक्क मंगळावर पोहोचतो \nमंगळावर (हाताची घडी घालून उभा असलेला) मक्या त्याची विचारपूस करतो… “तुझ्या मायला राजन्या मला सांगितले नाहीस ते रेस लावल्याचे.. \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mh-marathi.com/category/history/", "date_download": "2019-02-18T16:31:17Z", "digest": "sha1:RWNWT4HMMCRYBAIYDMS2NT4STYTF4KVV", "length": 1616, "nlines": 35, "source_domain": "mh-marathi.com", "title": "History", "raw_content": "\nडोंगरगावात पुरातन स्मारकांचा शोध\nJanuary 22, 2018 महाराष्ट्र मराठी 0\nनागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे इ.स.पूर्व ५०० ते १००० च्या शतकातील बृहदाश्यमयुगीन संस्कृतीच्या ३३ एकाश्म स्मारकांचा शोध लावला असल्याचा दावा अमित भगत यांनी केला आहे. […]\nजयंती विशेष: जाणून घ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याबद्दल\nविवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक\nपीएच.डी.धारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर\n बीएसएनएलची नवीन धमाकेदार ऑफर\nदेशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prakash-aambedkar-criticize-govt/", "date_download": "2019-02-18T16:37:56Z", "digest": "sha1:HJOV7PNEAP6GPUF7K22GV4HE4UHVP36A", "length": 5716, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुन्हा दंगली घडवून सत्ता काबीज करण्याचे सरकारचे मनसुबे : प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्���ांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपुन्हा दंगली घडवून सत्ता काबीज करण्याचे सरकारचे मनसुबे : प्रकाश आंबेडकर\nपुणे- सध्या सरकारविरोधात वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अयोध्येचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे. त्यातून पुन्हा दंगल होईल, अशी भीती आहे. या सरकारच्याा पायाखालची वाळू सरकली असून, दंगल, भयाचे वातावरण पसरवून निवडणुका जिंकण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. त्यामुळे दंगली होऊ नये, याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.\n‘जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे’, असे आवाहन करतानाच ‘समझोता झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.\n…उंदीर मारण्यासाठी टीक-ट्वेंन्टीची गरज आहे, बंदुकीच्या गोळीची नव्हे – प्रकाश आंबेडकर\nमातंग समाजाच्या स्वतंत्र आठ टक्के आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nअयोध्येत पाच नाही तर २५ लाख लोक आम्ही जमवून दाखवू,मुस्लीम संघटनेचा दावा\n‘काँग्रेस आणि भाजपचे नाते काय, ते मला चांगले ठाऊक आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/chennai-news-sasikala-dinakarans-expulsion-71659", "date_download": "2019-02-18T16:55:33Z", "digest": "sha1:UCUEU633K2VZQQXTT6DQZP7JPUPYXJYU", "length": 18420, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "chennai news Sasikala, Dinakaran's expulsion शशिकला, दिनकरन यांची हकालपट्टी | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nशशिकला, दिनकरन यांची हकालपट्टी\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nअण्णा द्रमुक कार्यकारिणी बैठकीत निर्णय; या पुढे पक्षात सरचिटणीसपद नाही\nअण्णा द्रमुक कार्यकारिणी बैठकीत निर्णय; या पुढे पक्षात सरचिटणीसपद नाही\nचेन्नई : तमिळनाडूच्या मातब्बर राजकीय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूतील सुरू असलेला राजकीय खेळखंडोबा अजूनही शमण्याची चिन्हे नाहीत. अण्णा द्रमुकच्या कार्यकारिणीने आज काळजीवाहू सरचिटणीस व्ही. के. शशिकला आणि उपसरचिटणीस दिनकरन यांना पदच्युत करून पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाचे संस्थापक दिवंगत एम. जी. रामचंद्रन आणि दिवंगत जे. जयललिता यांच्याशिवाय अण्णा द्रमुक पक्ष अन्य कोणालाही सरचिटणीस म्हणून स्वीकारणार नाही, असे पक्षाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पक्षाच्या बैठकीत शशिकला यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nपक्षाचे आयटी विंगचे सहसचिव हरी प्रभाकरन यांनी ट्विट करून शशिकला आणि दिनकरन यांना पक्षाच्या सर्वच पदांवरून काढल्याचे म्हटले आहे. याशिवाय बैठकीत नियम आणि तरतुदीत संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून भविष्यात पक्षात सरचिटणीसपद राहणार नाही. पक्षासंबंधीचे निर्णय आता संचालक समिती घेणार आहे. ही समिती नेमण्याबाबत 21 ऑगस्टला मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम यांचे विलीनीकरण झाल्यानंतर बैठक झाली होती. आजची बैठक ही विलीनीकरणानंतरची पहिलीच बैठक होती. ई. मधुसूदन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पलानीस्वामी आणि पनीरसेल्वमसह पक्षाच्या अन्य नेत्यांनी सहभाग घेतला होता.\nबैठकीत झालेल्या प्रस्तावाची माहिती तमिळनाडूचे मंत्री आर.बी.उदयकुमार यांनी दिली. ते म्हणाले की, दिवंगत जयललिता यांनी पक्षातील पदाधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. पक्ष आता एकसंघ असून निवडणूक चिन्ह \"दोन पानं' हे परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. काळजीवाहू सरचिटणीस पद रद्द करण्यावर एकमत झाले असून शशिकला यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिवंगत जयललिता या पक्षाच्या कायमस्वरुपी सरचिटणीस म्हणून राहतील, असे उदयकुमार यांनी नमूद केले. संयुक्त अण्णाद्रमुकने शशिकला यांना पक्षातून काढल्याने 26 डिसेंबर 2016 रोजी घेतलेले निर्णय आता गैरलागू ठरले आहेत. त्यात शशिकला यांनी नातेवाईक टीटीव्ही दिनकरन यांना उप सरचिटणीस म्हणून नियुक्त करण���याच्या निर्णयाचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की, दिनकरन यांचा कोणताही आदेश पक्ष कार्यकर्त्यांना लागू असणार नाही.\nअण्णा द्रमुक पक्षात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच दिनकरन आणि त्यांचे समर्थक 14 आमदार सातत्याने फ्लोर टेस्टची मागणी करत होते. या संदर्भात त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. शशिकला सध्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असून दिनकरन हे लाचखोरी प्रकरणी सीबीआय चौकशीचा सामना करत आहेत. पक्षाच्या चिन्हासाठी लाच दिल्याचा दिनकरन यांच्यावर ठपका आहे.\nअण्णा द्रमुकच्या निर्णयाने दिनकरन नाराज\nपक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत घेतलेल्या निर्णयाने दिनकरन यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, की पक्षाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार बैठकीत घेतलेल्या निर्णयासंबंधी दाखल याचिकेवरील निकालानंतरच शशिकला यांना पदावरून काढणे योग्य की अयोग्य आहे, हे ठरणार आहे. दिनकरन म्हणाले, की या मुदद्याला अवास्तव महत्त्व द्यायला नको. याच परिषदेने शशिकला यांची सरचिटणीस म्हणून निवड केली होती, हे लक्षात घ्यायला हवे. दिनकरन यांनी पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांना आव्हान देत पक्ष कार्यकर्त्यांचे समर्थन असेल तर निवडणूक लढवून दाखवावी असे म्हटले आहे. जर निवडणुकीला सामोरे गेलो तर अनेक मंत्र्यांना पराभवाची भिती असल्याचा दावा दिनकरन यांनी केला आहे.\n६७.५० लाखांच्या रोकडसह एक ताब्यात\nनागपूर - रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर येऊन थांबलेल्या जीटी एक्स्प्रेसमध्ये धडक देत ६७.५० लाखांची रोख घेऊन...\nगृहोद्योग कारखान्याला मध्यंरात्री आग; कोट्यावधीचे नुकसान\nशहादा ः शिरूड चौफुली नजीक सालदारनगर भागात सूर्या गृहोद्योग कारखान्याला रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली...\nजेवणात बॅण्डेज सापडल्याने स्वीगीने मागितली माफी\nचेन्नई : ऑनलाईन फूड ऑर्डर करणे आता फार काही नवीन गोष्ट नाही. परंतु, स्विगीवरुन अशाप्रकारे ऑर्डर करणे एका व्यक्तीला चांगलच महागात पडले आहे. जवळपास...\nसौंदर्याच्या प्री-वेडिंगमधील रजनी��ांतचा डान्स व्हायरल\nचेन्नईः दक्षिणेनकडील सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिच्या दुसऱया विवाहापूर्वी प्री वेडिंग पार्टी व संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात...\n#GoBackModi : दक्षिणेत मोदींना जोरदार विरोध\nचेन्नई : काही तासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडूतील तिरुपुर येथे काही योजना व जनतेशी बातचीत कार्यक्रमानिमित्त गेले असता 'गो बॅक मोदी' (#...\nएमबीए, इंजिनिअरला हवी सफाई कामगाराची नोकरी\nचेन्नईः देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा अहवाल नुकताच लीक झाला असून, त्याचा प्रत्येय तमिळनाडू विधानसभेत आला आहे. सफाई कामगाराच्या 14...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nandura-vidarbha-news-fighting-datta-patil-police-70945", "date_download": "2019-02-18T16:58:02Z", "digest": "sha1:KWBJDU2MMPKPICZZ6CQ2ETGZE3VGQG2Q", "length": 14263, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "nandura vidarbha news fighting with datta patil & police शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील व पोलिसांमध्ये फ्रिस्टाइल | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nशिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील व पोलिसांमध्ये फ्रिस्टाइल\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nनांदुरा(बुलडाणा) - राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरातील जुन्या बसस्टँडजवळ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांच्या खाजगी वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालक व पितापुत्रात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहून पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला असता पोलीस व दत्ता पाटील पितापुत्रात फ्रीस्टाइल झाल्याची घटना आज दुपारी घडली.याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nनांदुरा(बुलडाणा) - राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरातील जुन्या बसस्टँडजवळ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांच्या खाजगी वाहनाला धक्का ��ागल्याच्या कारणावरून ट्रकचालक व पितापुत्रात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहून पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला असता पोलीस व दत्ता पाटील पितापुत्रात फ्रीस्टाइल झाल्याची घटना आज दुपारी घडली.याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील हे आपल्या खाजगी वाहनातून मुलासह नांदुऱ्याकडे येत होते.दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर जुन्या बसस्टँडजवळ एका ट्रकने त्यांच्या खाजगी वाहनाला धडक दिली.चालक दत्ता पाटील यांचे पुत्र शुभम पाटील यांचा ट्रक चालकासोबत वाद होत असताना वाहतूक खोळंबली.त्यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले व वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असताना शुभम पाटील व दत्ता पाटील यांची पोलिसासोबत शाब्दिक चकमक झाली.यावेळी फ्री स्टाइल ची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.ज्यामध्ये शुभम पाटील व पोलीस कर्मचारी पराग कोलते जखमी झाले.याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील,त्यांचा मुलगा शुभम पाटील,पवन पाटील व ड्रायव्हर/p a यांच्यावर कलम ३५३,३३२,२९४,५०६,३४भादवि अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.तर ट्रक चालकांविरुद्ध कलम २७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपींना कोर्टात दाखल करण्यात आले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.\nउमेदवार कोणीही असूद्या, मी पुन्हा खासदार होणार\nघोडेगाव - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेली हल्लाबोल यात्रा व परिवर्तन यात्रा कुचकामी ठरल्या आहेत. विरोधी उमेदवार कोणीही असूद्या, आपण...\nमोदी लाटेतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून निवडले गेले. आता त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाचा प्रस्ताव...\nइति रेल्वे, \"सुलवाडे' पुराण संपन्न\nधुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन...\nधुळ्याची \"सुरत' बदलवणार : पंतप्रधान मोदी\nधुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची...\nदारू पाजून तरुणीवर अत्याचार\nमौदा - तालुक्यातील महामार्ग क्रमांक सहावर मारोडी येथील तरुणीला बळजबरीने दारू पाजून अत्याचार केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे गावात...\nधुळ्याची 'सुरत' बदलू : पंतप्रधान मोदी\nधुळे : धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी; तसेच आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/desh-videsh/?filter_by=random_posts", "date_download": "2019-02-18T17:37:24Z", "digest": "sha1:MS2BTPFU7B4SSR2HVM3V36YZEOGOWBII", "length": 10239, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Desh Videsh | Chaupher News", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणे चुकीचेच – उपराष्ट्रपती\nचौफेर न्यूज - मराठा आरक्षणाचा मुद्दा मंगळवारी राज्यसभेतही उपस्थित झाला. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला खरा मात्र, त्यावर उपराष्ट्रपती...\nमुलाने कुऱ्हाडीचे घाव घालून केली आई वडिलांची हत्या\nचौफेर न्यूज - एका २४ वर्षांच्या मुलाने आपल्या आई वडिलांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेओराम (वय ५५) आणि...\nकुमारस्वामींच्या शपथविधिला शरद पवार उपस्थित राहणार\nचौफेर न्यूज - अनेक राजकीय घडामोडीनंतर जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी बुधवारी (दि. २३ मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हाणजे...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजू शेट्टी संसदेत मांडणार विधेयक\nचौफेर न्यूज – आता संसदेत कर्जातून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीड पट हमी भावा द्यावा, अशी...\nश्रीमंत होण्यासाठी ३३ ट्रकचालकांची हत्या, पोलीस चक्रावले\nचौफेर न्यूज - मध्य प्रदेश पोलिसांनी जेव्हा आदेश खांब्रा याला अटक केली त��व्हा त्यांना तो एक साधा गुंड असेल असं वाटलं होतं. व्यवसायाने टेलर...\nऑनलाइन रेल्वे तिकिटाचे बोर्डिंग स्टेशन बदलता येणार\nचौफेर न्यूज - आयआरसीटीसीने ऑनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे. आयआरटीसीने आरक्षित तिकिटांच्या नियमात एक चांगला बदल केला असून आता ऑनलाइन तिकिटावरील प्रवाशांचे...\nट्रॅफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही\nचौफेर न्यूज - वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्रॅफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये...\nभारतात इंटरनेट बंद होणार नाही\nचौफेर न्यूज : मुख्य सर्व्हर्सची देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी इंटरनेट सेवा देणारे जगभरातील मुख्य सर्व्हर्स पुढील २४ तास बंद राहणार आहेत. या काळात इंटरनेट...\nप्राप्तिकर विभागाकडून खबऱ्यांना पाच कोटींचे बक्षिस\nचौफेर न्यूज - परदेशात दडलेले काळे धन आणि बेहिशेबी मालमत्ता यांबाबत माहिती देणाऱ्या खबऱ्याला चक्क एक ते पाच कोटींच्या बक्षिसाचे आमिष प्राप्तिकर विभागाने ठेवले...\nसाक्षी महाराजांना बॉम्बने उडवण्याची धमकी\nचौफेर न्यूज - उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांच्या जामा मशिद उद्ध्वस्त करण्याच्या विधानानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनद्वारे...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/bride-escape-from-wedding-hall/", "date_download": "2019-02-18T17:08:27Z", "digest": "sha1:ZHSPT2SLYIXXBHIGODGHW4Y22S2VXHVK", "length": 6363, "nlines": 63, "source_domain": "m4marathi.com", "title": "लग्नमंडपातून वधूचे पलायन.....मन उध्वस्त करणारा प्रसंग....! | m4marathi", "raw_content": "\nलग्नमंडपातून वधूचे पलायन…..मन उध्वस्त करणारा प्रसंग….\nकाल-परवाचा एका लग्नातील ‘दुर्दैवी’ किस्सा आहे. दुर्दैवी अशासाठी की जे लग्न झालंच नाही, याउलट अनेक मनं उध्वस्त करून गेलं त्याला दुर्दैवी नाही तर अन्य काय म्हणणार\nलग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन तसं दोन परीवारही ‘सोयरीकी’च्या एका अतूट बंधनात बांधले जातात. मात्र झालं उलटंच वाजत-गाजत वरात लग्नमंडपाच्या प्रवेशद्वाराशी आली. तसे भटजीबुवांनी वधूलाही मंडपात आणण्याची सूचना केली तशी वधूपक्षाची लगबग सुरु झाली. मात्र बरांच वेळ झाला तरीही वधू येईच ना वाजत-गाजत वरात लग्नमंडपाच्या प्रवेशद्वाराशी आली. तसे भटजीबुवांनी वधूलाही मंडपात आणण्याची सूचना केली तशी वधूपक्षाची लगबग सुरु झाली. मात्र बरांच वेळ झाला तरीही वधू येईच ना नंतर सर्व प्रकार समजला. वधू लग्नमंडपातून लग्ना आधीच पळून गेली.\nतिचे दुसऱ्याच कुणावर प्रेम होते म्हणे मग, हे आधीच नाही का लक्षात आलं मग, हे आधीच नाही का लक्षात आलं वधूच्या पळून जाण्याने तिचा प्रश्न सुटला असेल, मात्र कितीतरी असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहतात त्याचे काय वधूच्या पळून जाण्याने तिचा प्रश्न सुटला असेल, मात्र कितीतरी असंख्य प्रश्न अनुत्तरीत राहतात त्याचे काय तिच्या आई-वडिलांनी तिच्या सुखी-संसाराविषयी कितीतरी स्वप्नं बघितलेली असतात तिच्या आई-वडिलांनी तिच्या सुखी-संसाराविषयी कितीतरी स्वप्नं बघितलेली असतात ते तर उध्वस्त होतातंच उलट त्यांचीच समाजात नाचक्की होते. मुलीवर चांगले संस्कार न केल्याचा ठपका त्यांच्याच माथी पडतो ना ते तर उध्वस्त होतातंच उलट त्यांचीच समाजात नाचक्की होते. मुलीवर चांगले संस्कार न केल्याचा ठपका त्यांच्याच माथी पडतो ना कोणताही गुन्हा न करताच जबर शिक्षा त्यांना भोगावी लागते.\nमुलीने केलेल्या विश्वासघाताचा जबरदस्त धक्का त्यांना बसतो. त्यातंच एखाद्याचे काही बरे-वाईट नाही झाले म्हणजे मिळविले वराचीही परिस्थिती याहून वेगळी नसते वराचीही परिस्थिती याहून वेगळी नसते आपल्या विवाहाची अनेक स्वप्नं त्यानेही रंगवलेली असतात ती सर्व उध्वस्त होतांना उघड्या डोळ���यांनी बघणे त्याच्या नशिबी येते. वराचे आई-वडीलही चिंताग्रस्त होतात. अशा घटनेमुळे प्रेमाचे पावित्र्य मात्र धोक्यात येते आपल्या विवाहाची अनेक स्वप्नं त्यानेही रंगवलेली असतात ती सर्व उध्वस्त होतांना उघड्या डोळ्यांनी बघणे त्याच्या नशिबी येते. वराचे आई-वडीलही चिंताग्रस्त होतात. अशा घटनेमुळे प्रेमाचे पावित्र्य मात्र धोक्यात येते त्यातंच प्रेमाविषयी वाढत्या गैरसमजांना बळकटी येते.\nटी. व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या बऱ्याच ‘लोकप्रिय’ मालिकांमध्ये देखील असे प्रसंग दाखविले जातात. अशाने ह्या घटनांना अधिकच प्रोत्साहन मिळते. असे करणार्यांना अशा मालिकांमधून एकप्रकारे मार्गदर्शनच केले जाते. त्यामुळे मन उध्वस्त करणारे असे प्रसंग चित्रपट-मालिकांमधून दाखविणे बंद केले पाहिजे असेच वाटते.\nअवघा महाराष्ट्र विकणे आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/girl-killed-in-a-car-accident-Seven-injured/", "date_download": "2019-02-18T17:06:27Z", "digest": "sha1:GIZQGXW6AY7AGURYWAGI5JV6P2JJNUGB", "length": 5142, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कार अपघातात तरुणी ठार, सातजण जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Sangli › कार अपघातात तरुणी ठार, सातजण जखमी\nकार अपघातात तरुणी ठार, सातजण जखमी\nआळते (ता. तासगाव) येथील विटा-तासगाव रोडवर कारला झालेल्या अपघातात एक तरुणी ठार व सात जखमी झाले आहेत. तृप्ती संतोष तांबे (वय 23 रा. निरगुडी, ता. फलटण) असे त्या तरुणीचे नाव आहे. कारचा टायर फुटल्याने गाडी दगडावर आदळल्याने हा अपघात झाला.\nया अपघातात वाहनचालक संतोष विलास तांबे (वय 26) , वैभव आनंदा सपकाळ (वय 24), अमित लक्ष्मण सपकाळ (वय 24), अभिजित लक्ष्मण सपकाळ (वय 28), लक्ष्मण महादेव सपकाळ (वय 50) छाया लक्ष्मण सपकाळ (वय 46, सर्व रा. निरगुडी, ता.फलटण )हे प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nनिरगुडी (ता. फलटण) येथील भाविक कारमधून ( एम.एच. 11 बीव्ही 9485) नृसिंहवाडीला दर्शनासाठी चालले होते. आळते येथे या गाडीचा पुढील चाकाचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांवर जोरात धडकली. नंतर गाडी 25 ते30 फूट उडून बाजूला असणार्या झाडावर आदळली. जोरदार धडकेमुळे गाडीचा चक्काचूर झाला. प्रवासी जखमी झाले.\nतृप्ती तांबे ही तरुणी गंभीर जखमी झाली. उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. तासगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. हवालदार महेश निकम व रूपनर तपीस करीत आहेत.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-editorial-45245", "date_download": "2019-02-18T16:44:28Z", "digest": "sha1:JH7I7USZSFSASQZ5QJYYZ57D77DKX2IC", "length": 18262, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhing tang Editorial बाहुबली-3! (ढिंग टांग! ) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nसोमवार, 15 मे 2017\n\"स्टोरी थोडी काम्प्लेक्स आहे, पण लय भारी आहे, साहेब,'' डायरेक्टरनं शर्टाची बाही ओढत सांगितले. निर्मात्याने अंग चोरले. त्याचे लक्ष समोर थंड होत चाललेल्या चहाच्या कोपाकडे होते. डायरेक्टरने आधीच चहा मारलेला होता. गेला एक तास डायरेक्टरने त्याला खुर्चीत जखडून ठेवले आहे. तेवढ्यात त्याने तीन कोप चहा मारलान. लेकाच्याचे मानधन कापले पाहिजे\n\"स्टोरी थोडी काम्प्लेक्स आहे, पण लय भारी आहे, साहेब,'' डायरेक्टरनं शर्टाची बाही ओढत सांगितले. निर्मात्याने अंग चोरले. त्याचे लक्ष समोर थंड होत चाललेल्या चहाच्या कोपाकडे होते. डायरेक्टरने आधीच चहा मारलेला होता. गेला एक तास डायरेक्टरने त्याला खुर्चीत जखडून ठेवले आहे. तेवढ्यात त्याने तीन कोप चहा मारलान. लेकाच्याचे मानधन कापले पाहिजे\n'' निर्माता म्हणाला. त्याचा जीव घुसमटला होता.\n\"हिते कोणाला टायम आहे दोन मिंटात उडवतो, साहेब दोन मिंटात उडवतो, साहेब'' डायरेक्टरचा इगो दुखावला होता. हिते किती प्रोडुसर येतात. मान खाली घालून बसतात. डायरेक्टरचे म्हणणे निमूटपणाने ऐकून वर पैसे देऊन जातात. हा कोण लागून गेला\n\"\"बरं, बरं, आटपा लौकर. आम्हाला जायचंय'' निर्माता अजीजीने म्हणाला. त्याला खरेच कुठेतरी जायचे असावे.\n\"\"आम्ही पन कामच करतो ना साहेब कामाशिवाय थोडंच पोटाला भेटनार आहे कामाशिवाय थोडंच पोटाला भेटनार आहे पोट तर सर्व्यांना आहे...काय पोट तर सर्व्यांना आहे...काय'' डायरेक्टरने निर्मात्याचे नाक ओढले. निर्मात्याला शिंक येईल, अशी भीती वाटली. एखाद्या प्रसिद्ध गायकाने चक्रीतान घेताना जबड्याची हालचाल करावी, तशी त्याने केलीही. पण शिंक काही निघाली नाही. न निघालेली शिंक फार हळहळ निर्माण करते. जाऊ दे.\n\"\"मुख्य म्हंजे ही बाहुबलीची ष्टोरी आहे, हे ध्यानात घ्या, साहेब,'' डायरेक्टरने पार्श्वभूमी सांगितली.\n,'' निर्मात्याने नाक मुरडले. कारण त्याचे नाक हुळहुळत होते.\n भुजबळ चालतंय तुम्हा लोकांना आणि बाहुबलीनं काय घोडं मारलं,'' डायरेक्टरने बिनतोड सवाल केला.\n\"\"तुमचं म्हणणं खरं आहे. इफ भुजबळ इज ओके, बाहुबली आल्सो ओके'' निर्माता शरण आला. पहिली राउंड डायरेक्टरने जिंकली होती.\n\"\"अमरेंद्र बाहुबलीला कटप्पानं का मारलं मान खाली करा\n,'' मान खाली करून निर्माता म्हणाला.\n येवढं रामायन घडलं तरी आखरीला रामाची सीता कोन अहो, शिवगामीदेवीनंच कटप्पाला ऑर्डर धिली की बाबा, अशानं असं हुतंय तर बाहुबलीचा गेम कर अहो, शिवगामीदेवीनंच कटप्पाला ऑर्डर धिली की बाबा, अशानं असं हुतंय तर बाहुबलीचा गेम कर म्हनून मारलं. काय कळलं म्हनून मारलं. काय कळलं मान वर करा\n\"\"पण शिवगामी त्याची आई होती ना'' निर्माता काकुळतीला आला होता.\n\"\"तीच तर ष्टोरी आहे ना शिवगामी आई, कटप्पा मामा, भल्लालदेव भाऊ, अमरेंद्र बाहुबलीचा पोरगा महेंद्र बाहुबली, झालंच तर-,'' डायरेक्टरने बोटे मोडायला सुरवात केली.\n\"\"आणि ती शिवसेना कोण,'' निर्माता कमालीचा निरागस असावा\n देवसेना...शिवसेना कुटून काढली तुम्ही मान वळवा हितं,'' डायरेक्टर फिक्कन हसला. निर्मात्याची अक्कल काढणे हा डायरेक्टरचा पहिला धर्म असतो. अपमान करणं दुसरा\n\"\"मरू दे. सगळाच घोळ आहे. तुम्ही लौकर आटपा, निघू द्या आम...ब्वॉक...फ्रीक...फॉक...छीक...खॉक खॉक..,'' निर्मात्याच्या नाकातोंडात पाणी गेलं. त्याचा जीव कासावीस झाला. स्टोरी सेशन पुरतं पार पडण्याच्या आत त्याचा चेहरा बाहुबलीसारखा रक्ताने माखला होता. संधी मिळाली तर ह्या डायरेक्टरलाच हत्तीच्या पायी द्यावं, अशी हिंस्त्र कल्पना त्���ाच्या डोक्यात थोडावेळ घुमली.\n\"\"राहू द्या. तुमच्या च्यानी नाय व्हायचं काही,'' डायरेक्टरनं जिव्हारी घाव घातला.\n\"\"आमचं राहू द्या. तुमचं आटपा आता. आम्हाला दुसरी अपाइंटमेंट आहे...'' निर्मात्यानं आता निकराचं धर्मयुद्ध पुकारलं.\n\"\"आम्हाला पन आहेच ना...बघा, चार जण वेटिंग आहेत,'' डायरेक्टरनं आपला बाणा सोडला नाही.\n,'' निर्मात्यानं निर्वाणीचं विचारलं.\n\"\"कटिंगचे साठ, दाढीचे तीस,'' गळ्याभोवतीचा टावेल काढून घेत शांतपणे डायरेक्टर म्हणाला.\nदहा रुपये टीपसकट शंभराची पत्ती देऊन निर्माता वेगाने तेथून बाहेर पडला. तरीही त्याच्या चालीत बाहुबलीचा डौल होता, असे काही लोक म्हणत होते. असो.\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nशिवसेना म्हणणार 'अब की बार, फिर मोदी सरकार'; युती निश्चित\nमुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज (सोमवार) भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना...\nउन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका...\nपाली - सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहिर) पुर्णपणे मोडली आहे. त्यामुळे...\nपुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन् शिक्षणाचा जागर\nहिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल...\nउस्मानाबाद/बीड - फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच विविध जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dr-harsh-bhanwala-says-nabard-support-msp-maharashtra-7335", "date_download": "2019-02-18T17:58:46Z", "digest": "sha1:ZXII2TSNGEODMZXUCE22ZZGLSJTAVEUO", "length": 16061, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Dr. Harsh Bhanwala says NABARD support MSP , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा ः डॉ. हर्ष भानवाला\nहमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा ः डॉ. हर्ष भानवाला\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nमुंबई : ग्रामीण भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) आगामी वर्षात या क्षेत्राच्या दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठ्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच ग्राहक आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने केलेल्या हमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा असल्याचे सांगतानाच जिल्हा बँकांच्या जुन्या नोटांचा विषयही लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती नाबार्डचे अध्यक्ष डॉ. हर्ष भानवाला यांनी बुधवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली.\nमुंबई : ग्रामीण भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) आगामी वर्षात या क्षेत्राच्या दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठ्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच ग्राहक आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने केलेल्या हमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा असल्याचे सांगतानाच जिल्हा बँकांच्या जुन्या नोटांचा विषयही लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती नाबार्डचे अध्यक्ष डॉ. हर्ष भानवाला यांनी बुधवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली.\nनाबार्डच्या आर्थिक स्थितीबाबत सांगताना डॉ. भानवाला म्हणाले, की नाबार्ड ही शून्य टक्के एनपीए असलेली वित्तसंस्था आहे. नाबार्डच्या ताळेबंदात गेल्या वर्षात १७ टक्क्यांची भरीव वाढ झाली असून, ताळेबंदाने ४ लाख कोटींवर झेप घेतली आहे. नाबार्डने कर्जपुरवठ्यातही १५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.\nगेल्या आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यंत नाबार्डने ��ृषी क्षेत्रासाठी तब्बल १० लाख ४६ हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षीचे उद्दिष्ट १० लाख कोटी रुपयांचे असताना त्याहूनही अधिकचा वित्तपुरवठा कृषी क्षेत्राला केल्याचे त्यांनी सांगितले.\nसध्या दीडपट हमीभावावरून जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर डॉ. भानवाला यांनी ग्राहक आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने केलेल्या हमीभाववाढीला नाबार्डचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. ग्रामीण भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नाबार्डने आगामी वर्षात या क्षेत्राच्या दीर्घकालीन पुनर्वित्तपुरवठ्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चालू वर्षी ऐंशी हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध केली जाणार आहे. गेल्या वर्षी नाबार्डमार्फत ६५ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला होता, अशी माहितीही डॉ. भानवाला यांनी या वेळी दिली.\nभारत विकास शेतकरी हमीभाव जिल्हा बँक पत्रकार एनपीए\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यात��ल एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/calendar-events-658", "date_download": "2019-02-18T17:42:10Z", "digest": "sha1:R4SWRUQEZLHUG7WMUAFZOJRPNYDCOI7M", "length": 5758, "nlines": 110, "source_domain": "www.agrowon.com", "title": "| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/agitation-before-the-Collectors-office-in-the-presence-of-Aanganwadi-sevikas-in-full-swing/", "date_download": "2019-02-18T16:21:03Z", "digest": "sha1:N2WABNE2DGRCGYWQFI365PTKQYJ2SH53", "length": 8003, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भर पावसातच दोन तास ठिय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Belgaon › भर पावसातच दोन तास ठिय्या\nभर पावसातच दोन तास ठिय्या\nविविध मागण्यांसाठी मंगळवारी अंगणवाडी सेविकांनी भर पावसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे दोन ते अडिच तास ठिय्या मारला. जिल्हाधिकारी एस. झियाऊला यांनी स्वत: गेट जवळ येऊन आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले तरीही आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या वाहनास वाट करुन दिली नाही. यामुळे त्यांना मागील दरवाजाने दुसर्या वाहनातून बाहेर जावे लागले. महिला बालकल्याण अधिकार्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.\nकेंद शासनाने मुलांच्या खात्यावर प्रति महा 158 रुपये पोषण आहार भत्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, तो रद्द करण्यात यावा, अंगणवाडीतील मुलांना शाळेमध्ये एलकेजी, युकेजीसाठी प्रवेश द्यायचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तो रद्द करावा, अंगणवाडी सेविकांना किमान वेतन 18 हजार रुपये करण्यात यावे, बालविकास समितीमुळे राजकीय हस्तक्षेप वाढतो, तो रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.\nपावसाला रिमझिम सुरुवात झाली असतानाच हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन थडकला. पोषण आहार भत्ता थेट मुलांच्या खात्यावर जमा केल्याने याचा लाभ मुलांना होईल का नाही, हे सांगता येत नाही. या निधीचा इतर कुटुंबच वापर करतील आणि मुले मात्र पोषण आहारापासून वंचित राहतील. मुलांना शाळेतील बालवाडीत प्रवेश दिल्यास देशभरातील सुमारे 24 लाख अंगणवाडी सेविकांवर बेकारीची कुर्हाड कोसळणार आहे. बालविकास समितीमध्ये राजकीय लोक असल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या कामात राजकीय हस्तक्षेप वाढून कामात भेदभाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करण्यात यावी. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नेत्यांकडून देण्यात आला.\nरिमझिम पावसातच अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला. यानंतर जिल्हाधिकारी एस. झियाउला यांनी स्वत: गेटसमोर येऊन आंदोलनकर्त्यांकडून निव���दन स्वीकारले. तुमच्या भावना शासनाला तात्काळ कळविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मात्र अंगणवाडी सेविकांनी आपले ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. यानंतर महिला बालकल्याण अधिकार्यांच्या प्रतिनिधीने निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.\nमोर्चाची सुरुवात चन्नम्मा चौकातून करण्यात आली. आंदोलनामध्ये अध्यक्षा दोडम्मा पुजारी, कार्याध्यक्षा जी. एम. जैनखान, गोदावरी राजापुरे, सरस्वती माळशेट्टी, पार्वती सालीमठ आदी सहभागी झाले होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Use-of-E-Wedding-Cards/", "date_download": "2019-02-18T17:13:10Z", "digest": "sha1:DGRZLF45NGBSJ4MCFGPMTIJ25EO2XETZ", "length": 7368, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › आमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती\nआमंत्रणासाठी ‘ई-वेडिंग कार्डस्’ना पसंती\nसध्याच्या मोबाईल युगात व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचा वापर करताना दूरदेशी गेलेल्या आप्तस्वकियांबरोबर संपर्क करणे अगदी सहज शक्य झाले. काळ बदलला तसे लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर झाले असून, आता ई-वेडिंग कार्डस्चा वापर करून आमंत्रण देण्यात येत आहेत.\nलग्नसराईची सुरवात झाली की पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे याद्या. नातेवाईकांपासून आप्तेष्टांपर्यंत कोणाकोणाला आमंत्रण द्यायचे हे निश्चित केले जाते. सध्या छापील पत्रिकांपेक्षा ई-वेडिंग कार्ड, व्हिडिओज, जीआयएफ असे वेगवेगळ्या प्रकारे आमंत्रण दिले जाते. असे निमंत्रण पाठविण्याची दोन मुख्य कारणे असतात. एक म्हणजे जर बजेट कमी असणे आणि निमंत्रितांची यादी खूप मोठी असल्याने सर्वांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रणपत्रिका देणे शक्य नसते. यासाठी बरेच कुटुंबीय ई-वेडिंग कार्डसचा पर्याय निवडताना दिसतात.\nई-वेडिंग कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत मजकूर तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, क्रिएटिव्हपणे आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचवता येतो. ई-वेडिंग कार्डस तुम्ही तुमच्या साईटवर, फेसबुक इव्हेंट, फेसबुक पेजवर, युट्युबवर अपलोड करू शकतो किंवा ई-मेलद्वारे पाठवू शकतो. ई-वेडिंग कार्डस्चा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वधू-वर आणि कुटुंबियांच्या छायाचित्रांसहित, व्हिडिओ यांच्या मदतीने ही निमंत्रण पत्रिका आणखी सुंदर डिझाईन करता येते.\nई-वेडिंग कार्डस जर तुम्हाला डिझाईन्स करून घ्यायची असतील तर नामांकित दुकानांमध्ये तसेच काही संकेतस्थळांवर ही वेडिंग कार्डस् तुम्हाला डिझाईन करून घेता येतात. ई-वेडिंग ही सध्या जास्त इफेक्टिव्ह पत्रिका आहे. यात तुम्हाला हवी तितकी व्हरायटी तुम्ही करू शकता. थीम वेडिंग असेल, डेस्टिनेशन वेडिंग असेल तर त्या स्थळाची थीम घेऊन किंवा वधू-वरांच्या प्रोफेशननुसार ई -कार्ड डिझाईन करता येते. या कार्डसच्या डिझाईनिंगसाठी प्रचंड क्रिएटिव्ही पणाला लागलेली पहायला मिळते. त्यामुळे या कार्डसची किंमत साधारण तीन हजारांपासून दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत असते. आमंत्रणासाठी सध्या या हायटेक मार्गाला पसंती दिली जात आहे.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/marathi-bhasha-din-2018-jalana/", "date_download": "2019-02-18T16:47:18Z", "digest": "sha1:FFCNDGKAVSFPHV27Z6US7ES4WJAL2AXM", "length": 6105, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुस्तके महापुरुष जन्माला घालतात | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Marathwada › पुस्तके महापुरुष जन्माला घालतात\nपुस्तके महापुरुष जन्माला घालतात\nपुस्तकांचे जग हे फार सुंदर असते, त्यांच्या सहवासात राहिल्यानेच आपण घडत असतो. पुस्तके महापुरुष जन्माला घालतात. भावनांना व साहित्यांना हा काळ बांधून ठेवू शकत नाही. भावना साहित्यात उत्कटपणणे येतात, असे प्रतिपादन लेखिका संजीवनी तडेगावकर यांनी केले.\nजेईएस महाविद्यालयात मराठी भाषा सप्ताह व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. काबरा होते. यावेळी व्यासपीठावर लवटे, प्राचार्य राठी उपस्थित होते.\nतडेगावकर म्हणाल्या, माणसाच्या हातून तयार होणारी साहित्यनिर्मिती कधीच मरत नसते. उत्कटपणे व्यक्त होणारे साहित्य कालातीत ठरत असते. जो लेखक, कवी आपल्या मनातले बोलतो, लिहितो तोच लेखक आपणास आवडत असतो. साहित्य माणसाला त्याच्या आकलनाबद्दलचे विविध पैलू शिकवत असते, असेही त्या म्हणाल्या.\nडॉ. काबरा म्हणाले, आपण परंपरेचे पाईक म्हणून मराठी भाषा व संस्कृतीचे जतन केले पाहिजे. आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्या परंपरेची आपण नाळ तोडू नये. मातृभाषा समृद्ध करण्यासाठी वाचन करणे व त्यातून व्यक्त होणे आवश्यक आहे. सर्वांनी वाचनाचा छंद लावून घेतला पाहिजे असेही काबरा म्हणाले.\nकुसुमाग्रज या विकास भित्तिपत्रक विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानसी नाथ्रेकर यांनी मराठी भाषेबद्दल मनोगत व्यक्त केले. सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. मराठमोळ्या संस्कृतीने बैलगाडी सजवून भजन, पावल्या, फुगडी, टाळ- मृदंगाच्या गजराने महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला होता.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आ���्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Jalgaons-youth-death-of-drowned-in-Chandrabhaga-river/", "date_download": "2019-02-18T16:45:42Z", "digest": "sha1:UNDEMYSPTZ24FGXT76I4FCLJO7IZPQVT", "length": 6604, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जळगावच्या तरूणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Nashik › जळगावच्या तरूणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू\nजळगावच्या तरूणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू\nपंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडून जळगावच्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. राहुल रवींद्र काथार (वय, 32) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, नितीन दत्तू कुंवर (वय-23, रा. कासमवाडी), राजेश अशोक सोनार (वय, 19), भरत ऊर्फ सनी रवींद्र काथार (वय, 28) आणि राहुल काथार हे चौघे युवक जळगावहून पंढरपुरला गेले होते. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. हे सर्व जण आंघोळीसाठी नदीत उतरले होते. यातील राहूल याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. राहुल पाण्यात बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या तिघांनी देखील पाण्यात उड्या मारल्या. तोपर्यंत राहूल काथार हा दुरपर्यंत वाहत गेला होता.\nनाव्हाड्याने वाचविले तिघांचे प्राण\nपाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुचकंडी घ्यायला लागले होते. यावेळी यातील सागर सोनारने वाचवा वाचवा असा आवाज दिल्यानंतर जवळच असलेल्या नाव्हाड्याने आपली नाव घेवून तिघांना वाचविले. मात्र, तोपर्यंत राहुल काथार पाण्यात बुडाला होता. सागर सोनारने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना कुठल्याही प्रकारे मदत केली नाही.\nजिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर येथील संस्थेशी संपर्क करून तिघां तरूणांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर पंढरपूर संस्थेने पुढाकार घेवून मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून शववाहिकेने दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पंढरपूरहून जळगावसाठी रवाना झाले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-zilha-prishad-30-crore-annual-budget-impact-of-pudhari-news-series-about-suspend-money/", "date_download": "2019-02-18T16:19:35Z", "digest": "sha1:PZXJOPMOABBVOP2C76GMXD4TRISHR7CQ", "length": 3402, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा जिल्हा परिषदेचे 30 कोटींचे बजेट सादर(video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Satara › सातारा जिल्हा परिषदेचे 30 कोटींचे बजेट सादर(video)\nसातारा जिल्हा परिषदेचे 30 कोटींचे बजेट सादर(video)\nसन 2018-19 चे सातारा जिल्हा परिषदेचे 29 कोटी 98 लाख रुपयांचे बजेट बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सादर करण्यात आले .\nदैनिक पुढारीने अखर्चित निधी वरुन लावलेल्या वृत्त मालिकेची दखल घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अधिणाऱ्यांची खरडपट्टी काढली.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jera-energy.com/mr/products/fiber-optic-distribution-accessories/fiber-optic-splice-closures", "date_download": "2019-02-18T17:38:18Z", "digest": "sha1:5CWMUS3KRZTFK7IY3OPYKB4Y75ZPS3HG", "length": 19503, "nlines": 382, "source_domain": "jera-energy.com", "title": "फायबर ऑप्टिकल Splice बंद उत्पादक आणि पुरवठादार | चीन फायबर ऑप्टिकल Splice बंद फॅक्टरी", "raw_content": "\nFTTH फायबर ड्रॉप केबल\nफ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nस्वत: ची आधार फ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nगोल FTTH ड्रॉप केबल\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद\nफायबर ट्यूब संरक्षण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, singlemode\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, मल्टीमोड\nफायबर ऑप्टिकल पीएलसी या splitter\nपीएलसी या कॅसेट splitter\nपीएलसी या मिनी कॅसेट splitter\nपीएलसी या splitter, ABS विभाग\nपीएलसी या splitter, मिनी विभाग, बेअर फायबर, नाही कनेक्टर\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nLV-ABC चे ओळी मानसिक ताण पकडीत घट्ट\nLV ABC समाप्त कॅप\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nपाण्यात Dielectrical अनियमित चाचणी\nअंतिम ताणासंबंधीचा शक्ती चाचणी\nकातरणे डोके टॉर्क चाचणी\nकमी तापमान विधानसभा चाचणी\nसमाविष्ट करणे आणि परत नुकसान चाचणी\nफायबर ऑप्टिकल कोर प्रतिबिंब चाचणी\nHelical वायर लागत कार्यशाळा\nसीएनसी मशीन केंद्र कार्यशाळा\nअॅल्युमिनियम आणि जस्त मरणार निर्णायक कार्यशाळा\nफायबर केबल डोळयासंबधीचा कार्यशाळा\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद\nFTTH फायबर ड्रॉप केबल\nफ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nस्वत: ची आधार फ्लॅट FTTH ड्रॉप केबल\nगोल FTTH ड्रॉप केबल\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, singlemode\nफायबर ऑप्टिकल अडॅप्टर, मल्टीमोड\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद\nफायबर ट्यूब संरक्षण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nफायबर ऑप्टिकल पीएलसी या splitter\nपीएलसी या कॅसेट splitter\nपीएलसी या मिनी कॅसेट splitter\nपीएलसी या splitter, ABS विभाग\nपीएलसी या splitter, मिनी विभाग, बेअर फायबर, नाही कनेक्टर\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nLV ABC समाप्त कॅप\nLV-ABC चे ओळी मानसिक ताण पकडीत घट्ट\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nएफआरपी म्हणजे वायर आणि एफआरपी दांडे, 1 Fiber सह FTTH ड्रॉप केबल\nफायबर डोळयासंबधीचा वितरण बॉक्स 8 रंग FODB-8A\nफायबर ऑप्टिकल Splice बंद FOSC-2D (96)\nड्रॉप वायर पकडीत घट्ट ODWAC-22\nADSS केबल तणाव पकडीत घट्ट, बाप-3000\nओव्हरहेड केबल निलंबन विधानसभा, PS-1500\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-1500.1\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर ZOP-57, (25-95 / 25-150)\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद (FOSC) केंद्रीय लूप आणि फायबर ऑप्टिकल नेटवर्क बांधकाम दरम्यान गेल्या मैल केबल मार्ग वापर विकसित होते. संयुक्त फ्यूजन splicer आणि उष्णता आकसत स्टील ट्यूब करून फायबर कोर करण्यासाठी उपयुक्त. सामान्यपणे दांडे किंवा सांडपाणी, ducts आणि औद्योगिक गोळा मध्ये, ओव्हरहेड लागू.\nFOSC इंटरनेट बांधकाम FTTx तंत्रज्ञान लहान क्षमता केबलचा कनेक्ट करण्यासाठी, अधिक विश्वसनीय संरक्षण आणि केंद्रीय पळवाट आहार केबल फायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉ���्स तुलनेत वापर लांब जीवन कालावधी उपलब्ध आहे. या उष्णता आकसत सांधे संरक्षण आणि हवा रिकामी राबविण्यात.\nआमच्या FOSC हवामान आणि अतिनील प्रतिरोधक प्रथम ग्रेड प्लास्टिक साहित्याचा केले जातात.\nफायबर ऑप्टिकल जोडणी बंद वीजेचे किंवा वाकणे योग्य प्रकार एक किंवा दोन स्टेनलेस स्टील बँड द्वारे प्रतिष्ठापीत. आपण आमच्या उत्पादन श्रेणीत शोधू शकता सर्व संबंधित उत्पादने तसेच साधने.\nFOSC बैठक की प्रादेशिक मानके RoHS, इ.स. निकष पूर्ण.\nफायबर ट्यूब संरक्षण बॉक्स, पीसी-1-2\nफायबर ट्यूब संरक्षण बॉक्स, पीसी-1-1\nफायबर ट्यूब संरक्षण बॉक्स, पीसी-2-2\nफायबर डोळयासंबधीचा Splice बंद FOSC-5 (96)\nफायबर डोळयासंबधीचा Splice बंद FOSC-8 (12)\nफायबर डोळयासंबधीचा Splice बंद FOSC-9 (4)\nफायबर डोळयासंबधीचा Splice बंद FOSC-10 (16)\nफायबर डोळयासंबधीचा Splice बंद FOSC-7 (96)\nफायबर डोळयासंबधीचा Splice बंद FOSC-6 (96)\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nYuyao Jera लाइन कंपनी, लिमिटेड योग्य\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n© कॉपीराईट - 2014-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nआशिया / आफ्रिका / अमेरिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/author/viresh/", "date_download": "2019-02-18T16:54:59Z", "digest": "sha1:LUDQI5VG3LHCIJW332SIIQXKIYMQPAX7", "length": 8383, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Viresh Andhalkar, Author at Maharashtra Desha", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nटीम महाराष्ट्र देशा: शिवसेना भाजप युती होणार हे अखेर निश्चित झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर...\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nटीम महाराष्ट्र देशा : अखेर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आण��� शिवसेना...\n20 फेब्रुवारीला महाआघाडी फुंकणार प्रचाराचे रणशिंग\nटीम महाराष्ट देशा: लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये कॉंग्रेस...\nपुलवामात लष्कर – दहशतवाद्यांमध्ये चकमक, मेजरसह चार जवान शहीद\nटीम महाराष्ट्र देशा: पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्याच्या जखमा ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत...\nशहीदांच्या मदतीला सर्जिकल स्ट्राईक ‘उरी’, कुटुंबियांना करणार 1 कोटींची मदत\nटीम महाराष्ट्र देशा: उरी चित्रपटाच्या टीमकडून जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना 1 कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे...\nपाकचा पुळका, नवज्योत सिंग सिद्धूची कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी\nटीम महाराष्ट्र देशा: पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पुळका आणणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूची कपिल शर्मा शो मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी...\nधीर धरा… पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे देयची हे जवान ठरवतील – मोदी\nयवतमाळ: पुलवामाच्या भ्याड ह्ल्यानंतर देशातील जनतेमध्ये निर्माण झालेला असंतोष मी समजू शकतो. यामध्ये महाराष्ट्रातील जवान देखील शहीद झाले आहेत. मात्र जवानांचे...\nभाजप – शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब, भाजप ‘हि’ जागा सोडणार \nमुंबई: शिवसेना – नाही होय करत अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत शिवसेना – भाजप युतीने लढणार हे निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री...\nPulwama Attack : पाकिस्तानला घरात घुसून मारा, संतप्त प्रवाश्यांचा मुंबईत रेल रोको\nनालासोपारा – जम्मू काश्मीरमधील पुलमावा येथे दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफचे तब्बल 40 जवान या भ्याड...\nराजकीय चक्रव्युहात अडकलेल्या मोहिते पाटिल समर्थकांचा थेट शरद पवारांना इशारा\nमाढा: माढा लोकसभेत निवडणुक लढवण्याबाबत विचार करुन नंतर सांगतो असे सुचक वक्तव्य खा. शरद पवार यांनी केल्यानंतर मोहिते पाटिल समर्थक पवार यांच्यावर चांगलेच संतापले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/begum-akhtar-top-10-ghazals/articleshow/66424575.cms", "date_download": "2019-02-18T17:42:22Z", "digest": "sha1:UF3GELVJ7ESGOL52LWM3NHSH7263NHXM", "length": 10374, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: begum akhtar top 10 ghazals - बेगम अख्तर यांच्या गझलांचा नजराणा | Maharashtra Times", "raw_content": "\nबेगम अख्तर यांच्या गझलांचा नजराणा\nआपल्या 'बावनकशी' आवाजानं दादरा, ठुमरी व गझल गायनाच्या प्रांतात इतिहास रचणाऱ्या गजलसम्राज्ञी अख्तरीबाई फैजाबादी ऊर्फ बेगम अख्तर यांची आज पुण्यतिथी. 'सुरांची मल्लिका' अशी ओळख असलेल्या अख्तरीबाईंच्या आवाजानं एकेकाळी संगीतरसिकांवर अक्षरश: गारुड केलं होतं.\nबेगम अख्तर यांच्या गझलांचा नजराणा\nआपल्या 'बावनकशी' आवाजानं दादरा, ठुमरी व गझल गायनाच्या प्रांतात इतिहास रचणाऱ्या गजलसम्राज्ञी अख्तरीबाई फैजाबादी ऊर्फ बेगम अख्तर यांची आज पुण्यतिथी. 'सुरांची मल्लिका' अशी ओळख असलेल्या अख्तरीबाईंच्या आवाजानं एकेकाळी संगीतरसिकांवर अक्षरश: गारुड केलं होतं. 'ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे...' पासून 'वो जो हम में तुम में करार था...' यापैकी त्यांची कुठलीही गजल ऐकली की आजही त्यांना हमखास दाद मिळते. अशा या प्रतिभावंत गायिकेनं गायलेल्या काही गझलांचा नजराणा खास 'मटा ऑनलाइन'च्या वाचकांसाठी...\n>> ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया...\n>> मेरे हमनफस मेरे हमनवा...\n>> इश्क में गैरते जज्बात ने...\n>> मेरे नसीब ने जब मुझ पे...\n>> अब तो यही है दिल की दुवाएँ...\n>> वो जो हम में तुम में करार था...\n>> कुछ तो दुनिया की इनायत ने...\n>> इतना तो जिंदगी में...\n>> उज्र आने मे भी है...\n>> दिल की बात कही नही जाती...\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nprateik babbar: प्रतिक बब्बरचा पत्नीसोबत टॉपलेस फोटोशूट\nBharat: 'भारत'चा १० कोटींचा सेट उद्ध्वस्त होणार\nAnupam Kher: लष्करावर टीका करणाऱ्यांनो, तोंड बंद करा: अनुपम ...\nVijay Gutte: 'भविष्यात राजकीय चित्रपट बनवणार नाही'\nअभिनेत्री सारा खानने सोडलं आईचं घर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबेगम अख्तर यांच्या गझलांचा नजराणा...\nदीपिकाने प्रियांकासाठी रिसेप्शनची तारीख बदलली\n#MeToo बद्दल मला काही वाटत नाही: हेमा मालिनी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-responsibility-cleanliness-historical-monuments-72480", "date_download": "2019-02-18T17:17:41Z", "digest": "sha1:444VXLSP7DZPDY4SDBFMC7IMXAO4KW5D", "length": 15145, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news Responsibility for cleanliness of historical monuments ऐतिहासिक स्मारकांच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची - फातेमा झकेरिया | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nऐतिहासिक स्मारकांच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची - फातेमा झकेरिया\nरविवार, 17 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपल्या शहराचे भूषण आहेत. त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री फातेमा झकेरिया यांनी शनिवारी (ता. १६) बिबी-का-मकबरा येथे केले.\nऔरंगाबाद - ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपल्या शहराचे भूषण आहेत. त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री फातेमा झकेरिया यांनी शनिवारी (ता. १६) बिबी-का-मकबरा येथे केले.\nभारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे १६ ते ३० सप्टेंबर स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (ता. १६) बिबी-का-मकबरा परिसरातील आईने महालात झाले. या कार्यक्रमाला मौलाना आझाद महाविद्यालयाच्या अध्यक्षा, पद्मश्री फातेमा झकेरिया, माजी संचालक डॉ. ए. जी. खान, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एन. एस. वाठोरे, पुरातत्त्व अधीक्षक डॉ. दिलीप कुमार खमारी, उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी, मुख्य अभियंता आनंद तीर्थ, एन. सी. एच. पेडिंटलू यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. खमारी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. आई आपल्या मुलांची काळजी घेते, त्याप्रमाणे आपण स��मारकांची जपणूक केली पाहिजे, या हेतूनेच या पंधरवड्याला ‘वात्सल्य-विरासत’ नाव देण्यात आल्याचे ते म्हणाले. विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती डॉ. वाजपेयी यांनी दिली. स्वच्छता पंधरवड्याबाबत त्यांनी माहिती दिली. ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली. प्राचार्य वाठोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती आवश्यक असल्याचे म्हटले. विद्यापीठाच्या रासेयोतील विद्यार्थ्यांच्या गटाने मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कालिका महिला बचत गटाच्या सदस्यांची या वेळी उपस्थिती होती. त्यांचा श्रीमती झकेरिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी एम. आर. शेख, विजय सातभाई, विलीश रामटेके, नीलेश सोनवणे, ए. के. तुरे, नीतू बित्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सहायक पुरातत्त्वज्ञ डॉ. किशोर चलवादी, रत्नेश कुमार यांनी सूत्रसंचालन केले.\nरेल्वे सहाय्यक चालकांचे औरंगाबादेत धरणे\nऔरंगाबाद : ऑल इंडीया लोको रनिंग स्टॉफ असोसिएशन तर्फे देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून रेल्वेस्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आले. दक्षिण...\nएमआयएम सोडून एकत्र येण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा सुरू - अशोक चव्हाण\nऔरंगाबाद - राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी येत्या आठ-दहा दिवसांत निश्चित होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोडून महाआघाडीत...\nलग्नाचा समारंभ रद्द करून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत\nऔरंगाबाद : ग्वाल्हेर येथे ता. 13 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. रविवारी (ता. 17) औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर बुधवारी (ता. 20)...\nगुजरातमधून प्लॅस्टिक पिशव्या शहरात\nऔरंगाबाद - राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे; मात्र औरंगाबाद शहरात गुजरातमधील हलोल (जि. पंचमहाल) येथून या बंदी...\nस्वतःच्या वाढदिवशीच मुलीचा खून करून आईची आत्महत्या\nऔरंगाबाद - स्वत:च्या वाढदिवशीच साडेतीन वर्षीय मुलीचा साडीने गळफास देत आईनेही आत्महत्या केली. प्राथमिक माहिती व परिस्थितीजन्य बाबींवरून ही बाब...\nमोदी लाटेतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हा��� नांदेडमधून निवडले गेले. आता त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाचा प्रस्ताव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-rain-72052", "date_download": "2019-02-18T16:45:55Z", "digest": "sha1:5MRA7FAC4FGCBB6W7NZBCRCZELQSAU6W", "length": 19722, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news rain कोल्हापूरात पावसाने दाणादाण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - काल मध्यरात्रीच्या धुवॉंधार पावसामुळे शहरासह उपनगरात अक्षरक्षः हाहाकार उडाला. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे पाचशेहून अधिक घरात पाणी घुसले. शास्त्रीनगर, रेसिडेन्सी कॉलनीतील घरात दहा फूटाहून अधिक पाणी असल्याने घराचे पत्रे काढून लोकांचा जीव वाचविण्यात आला.वाहत्या ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने राजोपाध्येनगरात लोकांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. रामानंदनगर, देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगरासह न्यू शाहूपूरीतील बेकर गल्ली, शाहूपूरी कुंभार गल्लीसह उपनगरात रात्रभर भीतीचे वातावरण होते.\nकोल्हापूर - काल मध्यरात्रीच्या धुवॉंधार पावसामुळे शहरासह उपनगरात अक्षरक्षः हाहाकार उडाला. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे पाचशेहून अधिक घरात पाणी घुसले. शास्त्रीनगर, रेसिडेन्सी कॉलनीतील घरात दहा फूटाहून अधिक पाणी असल्याने घराचे पत्रे काढून लोकांचा जीव वाचविण्यात आला.वाहत्या ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने राजोपाध्येनगरात लोकांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. रामानंदनगर, देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगरासह न्यू शाहूपूरीतील बेकर गल्ली, शाहूपूरी कुंभार गल्लीसह उपनगरात रात्रभर भीतीचे वातावरण होते. मोरेवाडी, शिवाजी विद्यापीठ, ऍस्टर आधार, शास्त्रीनगर येथील ओढ्यात बलेरो गाडीसह सह रिक्षा, दोन बुलेट, स्पेलेंन्डर वाहून गेली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे मजबूत अशा लोंखडी कोंडाळ्याचीही सुटका झाली नाही.\nओढ्याच्या काठाला बांधलेली घरे, नाला अडवून झालेली बांधकामे, वाहत्या पाण्याची अडविलेली वाट याचे भयंकर परिणाम काल रात्री नागरिकांना सोसावे लागले. काही कुटुंबांनी आख्खी रात्र जागून काढली. आजचा दिवस उजाडला तो ही घरात आणि अंगणात शिरलेले पाणी काढण्यातच गेला.\nरात्री अकराच्या सुमारास पावसाने जोर धरला तो अडीच पर्यंत कायम होता. एरव्ही पावसाळा आहे म्हंटल्यांवर पाऊस पडणारच असे सहज म्हंटले जाते. मात्र काल रात्री विजांचा प्रचंड कडकडाट आणि मिनिटा मिनिटाला वाढत जाणारा पावसाचा जोर यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. शास्त्रीनगर ओढ्याच्या काठाला बांधकामे झाली आहेत, तेथे रात्री लोकांची भंबेरी उडाला. ओढ्याचा पाण्याचा आवाज त्यात पाऊस आणि अचानक अनेकांच्या घरात रात्री पाणी घुसले. भांडी कुंडी पाण्यावर तरंगू लागली. कुणाकडे मदत मागावी तर सगळीकडेच गोंधळाची स्थिती, यामुळे कुणाला काय करावे हेच सूचत नव्हते. अग्निशमनचा फोन सातत्याने खणखणत होता. एक गाडी गेली, दुसरी अन्य भागात पाठविण्याची वेळ आली. रेसिडन्सी कॉलनीतील सुभाष घाडगे (वय 70), शुभांगी घाडगे (वय 60) आणि त्यांचा मुलगा संदीप (वय 34) यांना दोरी आणि इनरच्या सहाय्याने अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढले. घाडगे यांच्या घरात पाणी गेल्याने त्यांच्यासमोर संकट उभे राहिले. वाय. पी. पोवार नगर येथे महेश सखाराम कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून तीस ते चाळीस हजारांचे नुकसान झाले.\nजयंती नाला, साळोखनगर ते श्याम सोसायटीमार्गे रंकाळ्यात मिसळणारा ओढा, दुधाळी नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत होते. नाले तुडुंब भरल्यानंतर घरात पाणी जाण्यास सुरवात झाली. पाचशेहून अधिक घरात गुडघाभर पाणी होते. रात्रीची वेळ त्यात वीज गायब, आणि प्रापंचिक साहित्य आवरताना लोकांची त्रेधातिरपीट उडाली. ज्या ठिकाणी ड्रेनेजचे काम झाले आहे तेथे ड्रेनेजच्या झाकणातून पाणी बाहेर पडू लागले. पावसाचा जोर काही ओसरेना आणि घरातील पाणी काही कमी होईना अशा वातारवरणात रात्र गेली. दुधाळी, उत्तरेश्वर परिसरात काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले.\nराजोपाध्येनगर येथे रस्त्याच्या उतरणीला ओढ्यात टोलेजंग बां��काम झाले आहे. स्थानिक नगरसेविका रिना कांबळे यांनी गेल्या स्थायी सभेत संबंधित बिल्डर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर सोडत असल्याची तक्रार केली होती. काल रात्री ओढ्यामुळेच पाणी घुसल्याचा आरोप लोकांनी केला. संतप्त लोकांनी बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड केली. घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी भिंत फोडण्याची वेळ लोकांवर आली.\nदेवकर पाणंद परिसरातील राजलक्ष्मीनगर,पांडूरंग नगरी येथे विचित्र स्थिती होती. पाण्याचे लोटच्या लोट घरात घुसत होते. अनेकांच्या घरात आणि अंगणातही पाणीच पाणी होते. रात्रभर कॉलन्यांचा परिसर जागता राहिला.\nरात्री अडीचच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला मात्र रात्रभर जो हाहाकार माजला त्याचे परिणाम सकाळपासून दिसू लागले.ओढ्याकाठलगतची रस्ते चिखलमय झाले होते. आजची दुपारही पाणी काढण्यातच गेली. सकाळपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली मात्र पाण्याचे नैसर्गिक स्तोत्र अडवून बांधकामे झाली की कोणत्या टोकाची आपत्कालीन स्थिती येऊ शकते याचा अनुभव शहराने घेतला.\nगुन्हेगारीवर वचक ठेवणार हजार \"सीसीटीव्ही' कॅमेरे\nजळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही...\nबालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणांवर गुन्हा\nपिंपरी (पुणे) : दहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना ताथवडे येथे घडली. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला. प्रताप भाऊराव शिंदे (वय १८ रा....\n'स्वाइन फ्लू'साठी सर्वंकष कृती योजना\nमुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर...\nजळगाव मतदारसंघासाठी 15 कोटी मंजूर : खासदार ए. टी. पाटील\nभडगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 164 कामांसाठी 15 कोटी रुपये निधी...\nमानवतेसाठी मिथकांचा विचार मांडावा - कोत्तापल्ले\nपुणे - ‘प्राचीन संस्कृती आकाराला येताना मानवी बुद्धिमत्तेला न पेलणाऱ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मिथकांचा आधार घेतला गेला. प्रचलित व्यवस्थेच्या...\nकडब्याची पेंढी २५ रुपयांना\nऔरंगाबाद - दुष्काळामुळे मराठवाड्यातील चाऱ्याची स्थिती गंभीर झाली आहे. पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असताना चाऱ्याची (कडबा) किंमत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/special-interview-for-sadanand-shetty/", "date_download": "2019-02-18T17:08:43Z", "digest": "sha1:VREOI4HV3SRNXMIMTW5WWLIMKDDMRWTO", "length": 5209, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शोध व्यक्तिमत्वाचा : सदानंद शेट्टी यांनी कसा साधला प्रभागाचा विकास ; पहा ही रंजक कहाणी !", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nशोध व्यक्तिमत्वाचा : सदानंद शेट्टी यांनी कसा साधला प्रभागाचा विकास ; पहा ही रंजक कहाणी \nटीम महाराष्ट्र देशा : पुणे म्हणजे विद्येच माहेरघर, आज हेच शहर स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. मात्र शहराचा चेहरा मोहरा हा काही एका दिवसात बदललेला नाही. या मागे आहे ती अनेकांची मेहनत आणि विकासाची दूरदृष्टी. कधीकाळी २०० कोटी रुपये आर्थिक बजेट असणारी पुणे महापालिका आज ५ हजार ८०० कोटींच्या बजेटवर पोहचली आहे. याच पुण्यातील मध्यवर्ती भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यात सिंहाचा वाटा आहे तो स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नेते सदानंद कृष्णा शेट्टी यांचा.\nपाहूयात सदानंद शेट्टी यांची ही खास मुलाखत\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत ए���मेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nनारेगाव कचरा डेपो येथे पुढील तीन महिने कचरा टाकण्यास मुभा\nस्मिथ- वॉर्नरवर एका वर्षाची बंदी; वॉर्नर सनरायझर्सच्या कर्णधार पदावरून पायउतार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/special-coverage/gujarat-assembly-election-2017/trends/61725055.cms", "date_download": "2019-02-18T17:29:05Z", "digest": "sha1:7DKNS5D3WVY6546VTLPBMIDT2O3Y4LG3", "length": 8742, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Gujarat Elections 2017 in Marathi, गुजरात निवडणूक 2017, Gujarat Assembly Elections 2017 in Marathi", "raw_content": "\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दि..\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा ..\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा ..\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो ..\nगुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट उसळणार की काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार, हार्दिक पटेल फॅक्टरमुळे मतांचं समीकरण कसं बदलणार, याबाबतचं विश्लेषण आणि बित्तंबातमीसाठी हे खास पेज...\nकाँग्रेसचा नैतिक विजय झालाय: राहुल गांधी'गुजरातचा निकाल हा माझ्यासाठी व काँग्रेस पक्षासाठी...\nपंतप्रधान मोदींवर अब्दुलांचे टीकास्त्र भाजपला हरवण्यासाठी पाकिस्तान षडयंत्र करत असल्याच्य...\nजागे व्हा, आत्मपरीक्षण करा; गुजराती नेत्यांना मोदी...\n...म्हणून भाजपला मतांच्या टक्केवारीनुसार यश नाहीगुजरात निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढ...\n'ही' चाल खेळत मोदी-शहांनी जिंकलं गुजरात'विकास गांडो थयो छे' या काँग्रेसच्या मोहिमेने 'बॅक...\nमाकडांनी सिंहाच्या कानफटात लगावली: शिवसेनासिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाज...\n...मात्र पुढील वाट संघर्षाची\nगुजरात, हिमाचलमध्ये विजय मिळाल्यानंतर पाहा काय म्हणाले मोदी\nगुजरात आणि हिमाचल प्रदेशचा निकाल मान्यः राहुल गांधी\nकाँग्रेसच्या पराभवाला EVM जबाबदार: हार्दिक\nगुजरात निवडणूक : भाजपच्या व्होटबँकेत काँग्रेसची एन्ट्री\nतुळजापूर: सोलापूरचे ७ भाविक अपघातात ठार\nकटू अनुभव पुन्हा येऊ नयेत: उद्धव ठाकरे\nराज्यात युती किमान ४५ जागा जिंकणार: शहा\nकौल: येत्या निवडणुकीत कोणता मुद्दा निर्णायक\nडीएसकेंवर कोल्हापूर जिल्हा कोर्टातही आरोपपत्र\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nव्हॉट्सअॅप स्टेटस आता होणार रँकिंगनुसार\nकुलभूषण: आंतरराष्ट्रीय क��र्टात पाकची कोंडी\n'ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचारांची युती'\nकुंडली 18 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6/", "date_download": "2019-02-18T17:37:44Z", "digest": "sha1:LGYOSSPSRLFL7MQ7ZEG4Q3YL5W5FFEQ7", "length": 7052, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "भीमा-कोरेगाव प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी – भिडे गुरुजी | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized भीमा-कोरेगाव प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी – भिडे गुरुजी\nभीमा-कोरेगाव प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी – भिडे गुरुजी\nचौफेर न्यूज – माझ्यावर निराधार आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी केली असून याबाबत भीमा-कोरेगाव प्रकरणाची राज्य शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी दिले आहे.\nआपल्या निवेदनात गुरुजींनी म्हटले आहे, की मी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीवेळी उपस्थित होतो व कारणीभूत आहे असे विधान केले आहे. प्रत्यक्षात मी त्या दिवशी सांगली मुक्कामी असताना माझ्यावर हा आरोप त्यांनी केला आहे. याकूब मेमनची वाट मला दाखविण्याची मागणी केली आहे. आसेतू सारा हिंदुस्थान एकरूप करण्याचा प्रयत्न मी व माझे कार्यकर्ते करीत असताना हे करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. याची शासनाने सखोल चौकशी करावी.\nPrevious articleशालाबाह्य कामातून शालेय शिक्षकांची होणार सुटका – पंकजा मुंडे\nNext articleगोव्यात आता सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपर���-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hashtag-campaign-to-improve-article-by-kunal-ramteke/", "date_download": "2019-02-18T16:39:51Z", "digest": "sha1:PANOCF4DQLKWI7QHTL7RYPYBCYURJUHM", "length": 10429, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लेख : ‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी...", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nलेख : ‘हॅशटॅग’ मोहिमांच्या फलश्रुतीसाठी…\nभारतीय परीपेक्षातील समकालीन वास्तवाच्या संदर्भात तथाकथित धर्म आणि त्याच्या तत्त्वज्ञानाने आपला गहनतम प्रभाव प्रस्थापित केला आहे. अर्थात हजारो वर्षांच्या कालखंडात धर्म आणि त्याअनुषंगाने निर्माण झालेली आचार प्रणाली विवेकाधिष्टित समाजस्वास्थ्यास आत्यंतिक हानिकारक ठरली असून नवं समाज निर्मितीसही सर्वार्थाने मारक ठरली आहे. भारतीय समाज व्यवस्थेत महिला आणि इतर शोषित वंचित घटक नागवल्या गेले आणि धर्म व्यवस्थेने त्यास प्रदान केलेल्या तत्वज्ञानात्मक अधिष्ठनामुळे अवैध – अमानवी परंपरा आणि आचारप्रणाली निर्माण होण्यास आणि त्या टिकण्यास वाव मिळाला.\nआज भारतीय चित्रपट आणि मीडिया मध्ये सुरु असलेल्या ‘मी टू’ मोहिमेकडे बघत असतांनाही स्त्री अत्याचाराच्या कारणपरंपरेचा सर्वांगीण आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. मुळात, निसर्गतः समान असणाऱ्या स्त्री अथवा कोणत्याही लिंग भावना असणाऱ्या व्यक्ती समूहास केवळ भोगवस्तू समजून त्याच्यावर केलेला अत्याचार हा केवळ त्या संबंधित गुन्हेगार व त्याची प्रवृत्ती इतक्यापुरताच मर्यादित नसून त्याची अनेकांगी कारणे आपणास समजून घ्यावी लागतील.\nभारतीय संस्कृती सर्वार्थाने विशिष्ट वर्���, जाती, वर्ग, पुरुषसत्ताक लिंग समूहाच्या वर्चस्वाखाली निर्माण झाल्याचे वास्तव आहे. अर्थातच या समाज व्यवस्थेमध्ये इतर उपेक्षित लिंग समूह, दलित, बहुजन, आदिवासी, अन्य अल्पसंख्यांक धर्म समूह आदींना कोणत्याही प्रकारचे स्थान नाकारण्यात आले. त्यातूनच प्रस्थापित समाजाच्या अथवा देशाच्या आवश्यकता पूर्ती साठी वापर करण्यात आल्याचा इतिहास आपणास नाकारता येणार नाही. त्यातूनच हा उपेक्षित समूह केवळ गुलाम असल्याचा विचार स्वार्थासाठी निर्माण करण्यात आला. आजही समाजाची ही मानसिकता बदलली असे आपणास वारंवार अधोरेखित होणाऱ्या उदाहरणांवरून म्हणता येणार नाही. कारण, ज्या समाज व्यवस्थेवर मिथ्या धर्म आणि अविवेकी तत्वज्ञानाचा प्रभाव असतो त्या समाज व्यवस्थेमध्ये अन्याय, अत्याचार आणि शोषण हे गुलामांना अधिकाधिक गुलाम बनवण्याचे निरंतर प्रयोग असतात. त्यातूनच विवेकी समूहातही दहशत निर्माण करणे हे ही यामागचे एक धोरण असते.\nसमकलात होत असलेले अत्याचार आणि त्यामागजी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मानसिक पार्श्वभूमी ज्ञात असतानाही त्या शोषणवादी व्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या सणोत्सव, परंपरा, तत्वज्ञान, भाषिक वा अन्य प्रतिकांचे लांगुलचलन करणे म्हणजे शुद्ध स्वहत्या करण्यासारखे आहे. जो विवेकी मानव समूह शोषणाच्या विरोधात असल्याची भाषा बोलतो त्या समुदायाने धर्म वा तदानुषंगिक शोषणवादी प्रतीके सर्वार्थाने झुगारून दिली पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थाने अन्याय अत्याचार निवारणाची आणि सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून समतामूलक समाज निर्माण होण्याची प्रक्रिया द्रुत गतीने निर्माण होईल. समतेचा हा संगर केवळ ‘हॅशटॅग’ च्या माध्यमातून सोशल मीडियावरच नाही तर जमिनीवरच्या ‘सोशल लाईफ’मधेही पुरोगामी कृतिशीलतेच्या माध्यमातून व्यक्त व्हावा. त्यातूनच कदाचित नवा समाज प्रत्यक्षात उतरेल.\n(विद्यार्थी, दलित – आदिवासी अध्ययन व कृती विभाग,टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई.)\nलेख : जमिनीवरच्या राजना मनसे शुभेच्छा\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nदसरा मेळाव्यात पंकजा मुंडे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन \nनाथाभाऊंच्य��� कामगिरीवर जनता खुश,मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/kedgaos-congress-leader-kotkar-joins-bjp/", "date_download": "2019-02-18T16:34:28Z", "digest": "sha1:JHZAJKLUGZESCS4DBUJ32ES7UGILUFGF", "length": 6037, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nअहमदनगरमध्ये कॉंग्रेसला खिंडार,विखे पाटील यांना भाजपचा जोरदार धक्का\nअहमदनगर : बालेकिल्ला असलेल्या केडगावमधील काँग्रेसचे पाच उमेदवार महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपात दाखल झाले. भाजपाच्या या डावामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला आहे.काँग्रेसच्या १६ व १७ प्रभगांतून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सर्वानाच भाजपने उमेदवारी दिल्याने काँग्रेस चारीमुंड्या चित झाले आहे.\nशिवसेनेने लक्ष्य केलेले व खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे भानुदास कोतकर यांच्या समर्थक उमेदवारांना भाजपाने प्रवेश दिला. केडगावमध्ये एप्रिलमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. त्यानंतर कोतकर व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांची दहशत असल्याचा आरोप केला होता.\nदरम्यान,महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या 68 जागांसाठी तब्बल 715 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारपर्यंत 222 अर्ज दाखल झाले होते. तर मंगळवारी (दि.20) शेवटच्या दिवशी आणखी 493 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि.22) या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. माघार घेण्यासाठी 26 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमल��ं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\nन्यायालयीन लढाईत बागल पराभूत,आ.पाटील यांची निवड योग्यच;उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%91/", "date_download": "2019-02-18T16:39:11Z", "digest": "sha1:HPB7SJ6ONINIAHK7OWJCKND5J2L5IN5E", "length": 2543, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोफत खोल्या गप्पा न करता ऑनलाईन नोंदणी", "raw_content": "मोफत खोल्या गप्पा न करता ऑनलाईन नोंदणी\nइथे तुम्ही चर्चा करू शकता अमर्यादित संख्या एकच पुरुष आणि महिला कधीही, नवीन मित्र बनवू, आपण हे करू शकता गप्पा राहतात विनामूल्य ऑनलाइन जोपर्यंत आपण इच्छुक आणि नोंदणी न करता. पूर्ण ऑनलाइन आणि यूएसए, युरोप, आशिया, आफ्रिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जगाच्या इतर भागांमध्ये. आपण हे करू शकता एकाच वेळी वापर अनेक आणि सामील होण्यासाठी अनेक चर्चा गट, आणि आपण इच्छित असल्यास आपण हे करू शकता देखील एक खाजगी संभाषण मुली आणि अगं पासून आपल्या गावात. गप्पा ब्लिंक आहे, मोबाइल डिव्हाइस सुसंगत आहे, त्यामुळे तो- सोयीस्कर वापर कधीही आणि कुठेही. आपण गप्पा मारू शकता. गप्पा ब्लिंक आहे, पूर्णपणे मोफत आपण कनेक्ट की शेकडो एकल महिला आणि पुरुष.\n← लोक सह संप्रेषण ऑनलाइन\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/refrigerators/expensive-whirlpool+refrigerators-price-list.html", "date_download": "2019-02-18T17:30:23Z", "digest": "sha1:GNFZ35SRTUUH5SKGXTAOK3XX3RVFFWXD", "length": 23914, "nlines": 515, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटर्स Indiaकिंमत\nIndia 2019 Expensive व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,45,000 पर्यंत ह्या 18 Feb 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग रेफ्रिजरेटर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटोर India मध्ये व्हाईर्लपूल 240 लेटर 5 स्टार सिंगल दार 261 ICEMAGIC प्रीमियर ५स रेफ्रिजरेटोर मिडनीघत ब्लूम Rs. 20,650 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटर्स < / strong>\n1 व्हाईर्लपूल रेफ्रिजरेटर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 87,000. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,45,000 येथे आपल्याला व्हाईर्लपूल फ्रेंच दार बोत्तोम माऊंट ६३५ल उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 309 उत्पादने\nबेलॉव रस 54 10000\n199 लेटर्स & अंडर\n200 लेटर्स तो 299\n300 लेटर्स तो 399\n400 लेटर्स तो 499\n500 लेटर्स & उप\nव्हाईर्लपूल फ्रेंच दार बोत्तोम माऊंट ६३५ल\n- स्टोरेज कॅपॅसिटी 635 Liters\nव्हाईर्लपूल प्रो 465 लेट ३स 450 लिटर्स जर्मन स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 3 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल 450 लेटर निओ 465 क्लब इम्पेरिया डबले दार रेफ्रिजरेटोर ग्राफिते\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल प्रो 465 लेट २स 445 L डबले दार रेफ्रिजरेटोर अल्फा स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 2\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल निओ 495 क्लब इम्पेरिया 480 लेटर डबले दार रेफ्रिजरेटोर रिअल स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- स्टोरेज कॅपॅसिटी 480 Liters\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल ४१०ल्टर्स प्रो 425 लेट २स फ्रॉस्ट फ्री डबले दार रेफ्रिजरेटोर अल्फा स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 2 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\n- पॉवर कॉन्सुम्पशन 130-300v\nव्हाईर्लपूल प्रो 425 लेट २स ४१०ल डबले दार रेफ्रिजरेटोर अल्फा स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 2\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Yes\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल फप ३४३ड प्रॉटॉन डिलक्स ट्रिपल दार रेफ्रिजरेटोर ब्लॅक\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- स्टोरेज कॅपॅसिटी 330 Liters\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल 360 लेटर डबले दार फ्रॉस्ट फ्री निओ एक 375 रॉयल रेफ्रिजरेटोर जर्मन स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल 340 लेटर निओ 355 अंकगब्५ डबले दार रेफ्रिजरेटोर रिअल स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 5 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल 410 L फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटोर निओ इसि४२५ तसिगब्४\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- स्टोरेज कॅपॅसिटी 410 Liters\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल फप ३१३ड प्रॉटॉन डिलक्स ट्रिपल दार रेफ्रिजरेटोर\n- स्टोरेज कॅपॅसिटी 300 Liters\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल प्रो 375 लेट ४स 360 लिटर्स डबले दार रेफ्रिजरेटोर आलुसिया स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Stars\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल फप ३४३ड प्रॉटॉन रॉय स्टील कनिघत N 3 दार फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटोर\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल निओ इसि३५५ रॉय ४स इम्पेरिया स्नोव N फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटोर\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4\nव्हाईर्लपूल 410 ल फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटोर निओ इसि४२५ क्लब ४स रिअल स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Auto Defrosting Type\nव्हाईर्लपूल निओ 425 क्लब इम्पेरिया डबले दार 410 लिटर्स 4 स्टार रेफ्रिजरेटोर\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- स्टोरेज कॅपॅसिटी 410 Liters\n- डायरेक्टर्स Sam Pillsbury\nव्हाईर्लपूल निओ इसि३७५ रॉय ४स इम्पेरिया स्नोव N फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटोर\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost-free\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल 360 लेटर डबले दार फ्रॉस्ट फ्री निओ एक 375 रॉयल रेफ्रिजरेटोर विने एक्सवतीचा\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल 340 लेटर डबले दार फ्रॉस्ट फ्री निओ एक 355 रॉयल रेफ्रिजरेटोर जर्मन स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\nव्हाईर्लपूल 360 ल फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटोर निओ इसि३७५ रॉय ४स विने एक्सवतीचा\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4\nव्हाईर्लपूल निओ इसि३७५ रॉय ४स 360 L डबले दार रेफ्रिजर\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 4 Star\n- फ्रीझिंग टेकनॉलॉजि Frost Free\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्लपूल प्रो 425 लेट २स 405 L डबले दार रेफ्रिजरेटोर अल्फा स्टील\n- इनेंर्गय स्टार रेटिंग 2\n- डिफ्रॉस्टिंग सिस्टिम Frost Free\nव्हाईर्ल��ूल 330 ल 3 दार रेफ्रिजरेटोर फप ३४३ड प्रॉटॉन रॉयल मिररोर व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-government-fraud-all-farmers-7100", "date_download": "2019-02-18T18:04:03Z", "digest": "sha1:PH7LEQDXD7X5UG23BHPKWKZPVD5CGTB5", "length": 17245, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, government fraud with all farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारकडून शेतकऱ्यांसह सर्वांचीच फसवणूक\nसरकारकडून शेतकऱ्यांसह सर्वांचीच फसवणूक\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nगडहिंग्लज, जि. कोल्हापूर : \"भाजपने सत्तेवर येताना अनेक घोषणा केल्या. परंतु, साडेतीन वर्षे झाली तरी एकही घोषणा अंमलात नाही. शेतकरी, कष्टकरी, बरोजगार तरुण, महिला अशा सर्वच घटकांची भाजपकडून फसवणूक सुरू असल्याची टीका, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केली.\nभाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे सुरू असलेल्या चौथ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनात मंगळवारी (ता.३) नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर टीकेचा भडीमार केला.\nगडहिंग्लज, जि. कोल्हापूर : \"भाजपने सत्तेवर येताना अनेक घोषणा केल्या. परंतु, साडेतीन वर्षे झाली तरी एकही घोषणा अंमलात नाही. शेतकरी, कष्टकरी, बरोजगार तरुण, महिला अशा सर्वच घटकांची भाजपकडून फसवणूक सुरू असल्याची टीका, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केली.\nभाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे सुरू असलेल्या चौथ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनात मंगळवारी (ता.३) नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर टीकेचा भडीमार केला.\nश्री. पवार म्हणाले, \"शेतीमालाला भाव नाही. दुधाला द��� नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. साखरधंदा रसातळाला नेला. शिक्षणाचा पुरता बोजवारा उडवला. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना या सरकारने डबघाईला आणले. काही निर्णयात तोटा सहन करून दानत दाखवण्याची हिंमत सरकारकडे असावी लागते. ती या सरकारकडे नाही. तसा प्रयत्नही होताना दिसत नाही. केवळ घोषणा देऊन वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच अशी दुतोंडी भूमिका सरकारची आहे. म्हणून राष्ट्रवादीने आंदोलन हाती घेतले आहे.\"\nमाजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, \"देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक व त्यानंतर आतापर्यंत किमान दोन हजार आश्वासने दिली असतील. परंतु, त्यातील एकही घोषणा पूर्ण झाली नाही. घोषणा आणि प्रत्यक्ष कामातील भाजपचे अंतर फार मोठे आहे. या सरकारच्या काळात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. यामुळे सामान्यांच्या मनातून हे सरकार उतरले आहे. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांची भाषणे झाली.\nया वेळी दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, चित्राताई वाघ, निवेदिता माने, ए. वाय. पाटील, संग्राम कोते-पाटील, अजिंक्य राणा-पाटील, बी. एन. पाटील, रामाप्पा करिगार, एम. जे. पाटील, राकेश पाटील, प्रमोद हिंदूराव, जयदेव गायकवाड, प्रकाश गजभीये, बनश्री चौगुले, सतीश पाटील, किरण कदम, रामदास कुराडे, शैलजा पाटील, अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली आदी उपस्थित होते. डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.\nगडहिंग्लज भाजप अजित पवार सरकार government आंदोलन agitation शेती शिक्षण education नोटाबंदी जीएसटी एसटी जयंत पाटील निवडणूक धनंजय मुंडे आमदार हसन मुश्रीफ सुनील तटकरे\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रक��रांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cotton-prices-moved-5500-8785", "date_download": "2019-02-18T17:47:13Z", "digest": "sha1:HPUBK2CHAS53H452HP3GXUXGIRQ27IQZ", "length": 18648, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, cotton prices moved up 5500 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस बाजार उसळून ५५०० रुपयांवर\nकापूस बाजार उसळून ५५०० रुपयांवर\nगुरुवार, 31 मे 2018\nजळगाव ः दुष्काळ व प्रचंड उष्णता यामुळे अमेरिकेतील (यूएसए) टेक्सास प्रांतात कापूस लागवड जवळपास निम्मी घटली आहे. जगाला दरवर्षी २२० लाख गाठींचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेत तब्बल ६० ते ६२ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यातच पाकिस्तानध्ये लागवड केलेल्या बीटी (बॅसीलस थुरीलेंझीस) वाणांबाबत मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राने शंका उपस्थित केल्याने नवा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी जागतिक कापूस बाजारात मागील पाच दिवसांत मोठी उसळी आली असून, देशांतर्गत बाजारात कापूस दर मंगळवारी (ता. २९) प्रतिक्विंटल ५५०० रुपयांवर पोचला आहे.\nजळगाव ः दुष्काळ व प्रचंड उष्णता यामुळे अमेरिकेतील (यूएसए) टेक्सास प्रांतात कापूस लागवड जवळपास निम्मी घटली आहे. जगाला दरवर्षी २२० लाख गाठींचा पुरवठा करणाऱ्या अमेरिकेत तब्बल ६० ते ६२ लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. यातच पाकिस्तानध्ये लागवड केलेल्या बीटी (बॅसीलस थुरीलेंझीस) वाणांबाबत मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राने शंका उपस्थित केल्याने नवा गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी जागतिक कापूस बाजारात मागील पाच दिवसांत मोठी उसळी आली असून, देशांतर्गत बाजारात कापूस दर मंगळवारी (ता. २९) प्रतिक्विंटल ५५०० रुपयांवर पोचला आहे. यंदा कापसाला मिळणारा हा उच्चांकी दर ठरला आहे.\nदेशात जसा महाराष्ट्र कापूस लागवडीत आघाडीवर आहे. तसा अमेरिकेत टेक्सास प्रांत कापूस लागवडीत पुढे असून, या भागात मार्च ते मे दरम्यान लागवड केली जाते. अमेरिकेत एकूण ३८ लाख ४८ हजार हेक्टवरवर लागवड केली जाते. त्यांची उत्पादकता हेक्टरी ९७२ किलो रुई प्रतिहेक्टरी एवढी आहे. दरवर्षी किमान २२० ते २२३ लाख गाठींचे उत्पादन अमेरिका करतो. परंतु तेथे दुष्काळी व उष्णतेची स्थिती आहे. उष्णतेमुळे कापूस लागवड घटली आहे.\nअमेरिकेत ऑगस्ट ते डिसेंबर यादरम्यान रुई उपलब्ध होते. परंतु यंदा तेथे वेळेत व अपेक्षित प्रमाणात कापूस किंवा रुई मिळणार नाही. सुमारे ३३ टक्के उत्पादन तेथे घटेल. अर्थातच अमेरिका जागतिक बाजारात सुमारे ६० ते ६२ लाख गाठींचा पुरवठा कमी करील. जेवढे उत्पादन अमेरिका करतो, त्याची अधिकाधिक निर्यात तेथून केली जाते. तेथील उत्पादन घटेल, असे वृत्त जागतिक कापूस बाजारात आल्याने न्यूयॉर्क ट्रेड इंटेक्सने उसळी घेतली असून, सर्व देशांच्या कापसाचे दर वधारले आहेत.\nभारतीय कापसाचे किंवा रुईचे दर सोमवारी ४२५०० रुपये प्रतिखंडी (३५६ किलो रुई) असे होते. ते मंगळवारी (ता. २९) ४४५०० रुपये झाले आहेत. न्यूयॉर्क ट्रेड इंडेक्स प्रतिपाऊंड चार सेंटने वधारला आहे. देशांतर्गत बाजारात दर्जेदार कापसाचे दर प्रतिक्विंटल ५५०० रुपये किमान असे झाले आहे. अर्थातच केवळ एका दिवसात कापसाच्या दरात क्विंटलमागे सुमारे ३५० रुपये वाढ झाली आहे.\nजगात पाकिस्तानमधील कापूस उत्पादनही जागतिक बाजारात रुईच्या पुरवठ्यासंबंधी महत्त्वाचे मानले जाते. तेथे दरवर्षी किमान ११८ लाख गाठींचे उत्पादन घेतले जाते. तेथे मार्च ते जुलै या दरम्यान कापूस लागवड केली जाते. कापूस लागवडीत तेथे सिंध, पंजाब हा भाग आघाडीवर आहे. या भागात लागवड बऱ्यापैकी झाली आहे. परंतु अलीकडेच मुलतान येथील राष्ट्रीय कापूस संशोधन संस्थेने एका खासगी व आघाडीच्या कंपनीने जे बीटीचे तंत्रज्ञान पाकिस्तानला दिले, त्या तंत्रज्ञानावर शंका उपस्थित केली आहे. संबंधित तंत्रज्ञान बीटीचे नसल्याचे मुलतान येथील संशोधन संस्थेने किंवा केंद्राने म्हटले असून, या वृत्ताचाही कापूस बाजारावर परिणाम होऊन नवा गोंधळ निर्माण झाला आहे. तेथे हवे तसे उत्पादन येईल की नाही, असे प्रश्न तेथे उपस्थित होत आहेत.\nकापूस पाकिस्तान महाराष्ट्र अमेरिका न्यूयॉर्क भारत पंजाब\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामु��्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभि���ान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T15:56:41Z", "digest": "sha1:SN27MWTDMJ2FLUU54XLHIZZ4YOMEQAK6", "length": 14135, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजप सरकार पारदर्शकतेने जनतेपर्यंत विकास घेऊन जात आहे- पंकजा मुंडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजप सरकार पारदर्शकतेने जनतेपर्यंत विकास घेऊन जात आहे- पंकजा मुंडे\nबीड:शहरातील मल्टीपर्पज क्रीडांगण येथे भुयारी गटार योजना, निवारा गृह,नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रस्ते, प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत ४४८ घरांची निर्मिती आणि सभागृह नामकरण अशा पाच विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. दरम्यान पंकजा मुंडे बोलत होत्या.\nपंकजा मुंडे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड शहराच्या विकासासाठी ४९५ कोटी रुपयांचा भरीव निधी दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार पारदर्शकतेने जनतेपर्यंत विकास घेऊन जात आहे. त्याचबरोबर जिल्हा वासियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रेल्वेचा प्रकल्प मंजूर करून यासाठी दोन हजार ८०० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. बीडच्या विकासाला या शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात ९५० किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत.\nमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात एक हजार १०० किलोमीटरचे रस्ते होत आहेत. रस्त्यांच्या विकासातून जिल्हा समृद्धीकडे वाटचाल करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार १०० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच खरीपातील नुकसानभरपाई म्हणून शासनाने ६१६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी १२६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. बीड जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून येथील महिलांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. महिला बचतगटांनी सुमतीबाई सुकळीकर योजनेचा लाभ घेऊन प्रगती करावी, असे आवाहनही मुंडे यांनी केले.\nयाप्रसंगी आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस यांचीही भाषणे झाली. शासन विकासाला प्राधान्य देत आहे. बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा असल्याने येथील शेतकऱ्यांना गहू आण�� तांदूळ यांच्या वितरणात वाढ करावी, अशी मागणी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nअजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला \nआज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत\nगृहमंत्र्यांच्या दिव्याखाली अंधार ; राष्ट्रवादीचे टीकास्त्र \nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nसिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली- नितीन गडकरी\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नि��म – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-18T16:03:27Z", "digest": "sha1:UIKRXNI2IKWQUHDF5Q2JKWPSGDNUO2J5", "length": 4440, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "धनगर आरक्षण | m4marathi", "raw_content": "\nराज्यात धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले आहे. या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांचे वेगळे वक्तव्य प्रसिद्ध झाले. धनगर आरक्षण कृती समितीने बारामतीत धरणे आंदोलन केले. कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदन दिले. “धनगड‘ हा शब्द बदलून तेथे “धनगर‘ शब्द लिहावा, ते दोन्ही एकच आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही निवेदन दिले.\nआदिवासी समाजासाठी असलेल्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही. धनगर समाजासाठी वेगळे आरक्षण ठेवायचे. त्यामुळे आदिवासी व धनगर यांच्यात अकारण निर्माण झालेला गैरसमज संपला. धनगर समाजाचे आरक्षण तिसऱ्या अनुसूचित घालण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नाही, त्यांचे नाव पहिल्या सूचीत घातले पाहिजे. पहिल्या अनुसूचित प्रथम क्रमांक आदिवासींना द्या, दुसरा क्रमांक धनगर समाजाला द्यावा.\nआदिवासी समाजाला नोकरी, आर्थिक, शिक्षण व राजकीय आरक्षण मिळते; तेच आरक्षण धनगर समाजाला मिळावे, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे.‘‘\nश्रावणात घन निळा बरसला\nलाल लाल एस टी थांब जरा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:07:36Z", "digest": "sha1:EGV5E6GJOGOZV7L47ICEDED5HMHO3CYH", "length": 4733, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "अभिजीतची भीती - अभिजीतची भीती -", "raw_content": "\n‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ असे आपण अनेकदा म्हणतो. प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कशाची न कशाची तरी भीती असतेच आणि हे अगदी नैसर्गिक आहे. पण काहींमध्ये भीतीचा अतिरेक दिसून येतो. अभिनेता अभिजीत खांडकेकरलाही सध्या भीतीने ग्रासले आहे. अभिजीतच्या मनात नेमकी कसली भीती आहे हा प्रश्न तुम्हला पडलाच असेल याचं उत्तर तुम्हाला १६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय या आगामी सिनेमातून मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन व संकलन राहुल भातणकर यांनी केले आहे.\n‘माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी व चॅलेजिंग असल्याचं सांगत, भय हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवेल’ असा विश्वास अभिजीतने व्यक्त केला. या सिनेमात भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंतवून टाकणारा प्रवास पहायला मिळणार आहे.\nभय सिनेमात अभिजीत खांडकेकरसह उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. सहकारी निर्माते अनिल साबळे आहेत. कथा-पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफार राजेश राठोर आहेत. १६ डिसेंबरला भय प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-failure-group-farming-scheem-8028", "date_download": "2019-02-18T18:03:26Z", "digest": "sha1:LXSJFZYUGLUBBHFWZGIP6VQK36CFVOX3", "length": 18131, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on failure of group farming scheem | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगटशेती योजना का फसली\nगटशेती योजना का फसली\nमंगळवार, 8 मे 2018\nगटशेती योजनेसाठी जिल्हानिहाय एखाद्या सेवाभावी संस्थेला शासनाने फॅसिलीटेटर म्हणून नेमले असते, तरी योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली असती.\nसद्यपरिस्थितीत शेतीतील अनेक समस्यांवर मात करून यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी गट-समूह शेतीची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेद्वारे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी निविष्ठांची निर्मिती, त्यांचा गटातील शेतकऱ्यांना पुरवठा ते उत्पादित शेतीमालाची थेट विक्री, मूल्यवर्धन आणि निर्यात अशा बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजमधील सर्व कामे करणे अपेक्षित आहे. गटशेतीचा मूळ उद्देश ज्यांना खरोखरच समजला असून, अपेक्षित ध्येय गाठण्याचे ज्यांनी चिकाटीने प्रयत्न केले, त्यात सातत्य ठेवले, असे काही गट राज्यात यशस्वी झाले आहेत. बाकी केवळ शासकीय अनुदान, योजनांचा लाभ घेण्यासाठी तयार झालेले शेतकऱ्यांचे गट हे कागदावरच शोभून दिसत आहेत. शासनाचा मानससुद्धा वैयक्तिक शेतकऱ्यांवर फोकस करण्यापेक्षा गटांवर फोकस करण्याचा आहे. त्यामुळेच अनेक योजना, उपक्रम गटशेतीच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे असताना राज्यात गटशेती योजना सपशेल फसल्याचे चित्र आहे. गटशेती अनुदान योजनेसाठी राज्य सरकारने ३१ कोटी रुपये कृषी खात्याला दिले होते; परंतु कृषी विभाग केवळ तीन कोटी रुपये अनुदानवाटप करू शकले असून, बाकी रक्कम त्यांना शासनाला परत करावी लागली. यावरून गटशेतीमध्ये आघाडीवरच्या आपल्या राज्यात ही चळवळ मागे पडत असल्याचे दिसून येते.\nगटशेतीच्या बाबतीत एकीकडे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, मुख्य सचिव आणि राज्यभरातील कृषीचे अधिकारी यांच्यामध्ये सर्वसामान्य समज तसेच समन्वयाचा अभाव दिसून येतो. तर दुसरीकडे योजनेबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये प्रसार-प्रचारच केला नाही, त्यामुळे अनेक चांगले गट इच्छुक असूनही प्रस्ताव सादर करू शकले नाही. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यात किमान दोन गट तयार करून एका गटाला एक कोटीचे अनुदान देण्याच्या या नव्या योजनेत शेतकऱ्यांनीच व्यावसायिक प्रस्ताव तयार करून सादर करावयाचे होते, तसेच त्यांच्या मंजुरीचे काम आत्मा यंत्रणेकडे सोपविण्यात आले होते आणि इथेच योजना फसली. व्यावसायिक प्रस्ताव जिल्हानिहाय काही गटांनी सादर केलेत; परंतु त्यातील अनेक त्रुटींनी ते नामंजूर झाले आहेत. आत्माचे कर्मचा���ीसुद्धा मंजुरीच्या किचकट प्रक्रियेने गोंधळून गेले. शासनाने युनिटनिहाय आदर्श प्रस्ताव तयार करून त्यात स्थानिक परिस्थितीनुरूप आवश्यक बदल करून शेतकऱ्यांच्या गटांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असते, तर बहुतांश प्रस्ताव मंजूर झाले असते.\nगंभीर बाब म्हणजे या योजनेतील अनेक निकष व अटी योजनेचा लाभ बहुतांश गटांना मिळूच नयेत, अशा आहेत. शासनाच्या बहुतांश नवीन योजनेत, उपक्रमात एखादा ‘फॅसिलीटेटर’ (सेवा-सुविधा पुरविणारा) असतो. गटशेती योजनेसाठी जिल्हानिहाय एखाद्या सेवाभावी संस्थेला शासनाने फॅसिलीटेटर म्हणून नेमले असते, तरी योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली असती. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खर्च वाचतो तसेच त्याचे उत्पादन वाढून त्याचे रूपांतर अधिक उत्पन्नात होते, अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी राज्यात सुरू झालेल्या या चळवळीस ब्रेक लागता कामा नये. या योजनेतील किचकट नियम, निकष दूर करुन अनुदानाची प्रक्रिया अधिक सुलभ व्हायला हवी. महत्त्वाचे म्हणजे अंमलबजावणीची जबाबदारी एखाद्या संस्था-व्यक्तीवर निश्चित केल्यास राज्यात ही योजना यशस्वी होईल, हे लक्षात घ्यायला हवे.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकम�� एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-which-party-not-face-election-in-five-year-that-party-registration-become-cancelled/", "date_download": "2019-02-18T16:44:31Z", "digest": "sha1:46TGOQTKRLW6GNWPLNOMSGFVURD65VB2", "length": 9224, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवडणूक न लढविणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवडणूक न लढविणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द\nनिवडणूक न लढविणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nस्थानिक ��्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या व जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी आता रद्द करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिली आहे.\nसहारिया म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २००४ पासून राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी केली जाते. सध्या ‘राजकीय पक्ष नोंदणी आदेश २००९’ हा अस्तित्वात आहे. या आदेशात विविध सुधारणा करण्यासंदर्भात अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, विचारवंतांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आता या सुधारणा केल्या आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षाने आयोगाच्या २५ जुलै २०१८ च्या सुधारीत आदेशानुसार पुढील पाच वर्षात किमान एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कमीत कमी एका जागेवर निवडणूक लढविणे आवश्यक असेल. अन्यथा संबंधित पक्षाची नोंदणी रद्द करण्यात येईल. संबंधित राजकीय पक्ष, उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेता प्रत्यक्ष निवडणूक लढविणे बंधनकारक असेल.\nराजकीय पक्षांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची एक अधिकृत प्रत संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावी लागेल. महानगरपालिकेच्या बाबतीत संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तर नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे ही प्रत द्यावी लागेल.\nसंबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता स्थापन करणाऱ्या किंवा सत्तेत सहभागी असलेल्या पक्षास जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेचा वार्षिक अहवाल मतदारांच्या माहितीसाठी जाहिरातीद्वारे अथवा संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करणे आवश्यक राहील. त्याची प्रत संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे देणेदेखील बंधनकारक असेल. सलग दोन वर्षे आश्वासन पूर्ततेचा वार्षिक अहवाल सादर न करणाऱ्या राजकीय पक्षाची नोंदणी रद्द केली जाईल.\nराजकीय पक्ष नोंदणीसाठीचा अर्ज आता थेट राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. राजकीय पक्षाचे मुख्य कार्यालय असलेल्या जिल्ह्याच्���ा जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा लागेल. या अर्जाची संपूर्ण तपासणी करून व अटींची पूर्तता झाल्यावर संबंधित जिल्हाधिकारी तो अर्ज स्वयंस्पष्ट प्रस्तावासह राज्य निवडणूक आयोगाकडे दोन महिन्यांच्या आत पाठवतील. पुढील सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून पार पाडली जाईल. भारत निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षास (राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय) राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीसाठी थेट ‘सचिव, राज्य निवडणूक आयोग’ यांच्याकडे अर्ज सादर करता येईल, अशी माहितीही सहारिया यांनी दिली.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Clean-Street-Food-Hub-status-is-to-the-Saras-garden-says-Bapat/", "date_download": "2019-02-18T16:20:26Z", "digest": "sha1:J2JDQV5RU45JD3CF3BPPH7CARXDEDBEE", "length": 8012, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासनाकडून सारसबागेला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा : बापट | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › शासनाकडून सारसबागेला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा : बापट\nशासनाकडून सारसबागेला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा : बापट\nराज्य शासनाकडून पुण्यात सारसबागेला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ असा विशेष दर्जा देण्यात आला आहे. ग्राहकाला स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी सारसबागेतील खाऊ गल्लीला राज्य शासनाने असा विशेष दर्जा दिला आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली.\nजागतिक अन्न सुरक्षितता दिनानानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात सारसबा���ेबरोबरच जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी आणि नागपूर फुटाळा तलाव येथील खाऊ गल्लीलाही ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ हा विशेष दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे स्वच्छ, चविष्ट आणि अधिक दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nअन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आणि ‘एफ. एस. एस. आय.’चे मुख्य कार्यकारी संचालक पवन अग्रवाल, सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर, अन्न व औषध प्रशासन सचिव संजय देशमुख, ‘गेन’ या संस्थेचे भारतातील प्रमुख तरूण वीज आणि ‘एएफएसटीआय’ चे अध्यक्ष डॉ. प्रबोध हळदे व इतर वरिष्ठ अधिकारी, विविध अन्न खाद्यपदार्थ व्यावसायिक व समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दोन मोबाईल फूड टेस्टींग लॅबसाठी केंद्राकडून राज्याला 10 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. असे सांगून बापट पुढे म्हणाले की, स्वच्छता बाळगणार्या उपहारगृहांना हायजीन रेटिंग आणि फूड फोर्टीफिकेशन लवकरच दिले जाणार आहे.\nप्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी शासन कटीबद्ध आहे. त्यासाठी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन जनजनजागृती करण्याची एक मोहीम शासनाने आखली आहे. ही बाब महाराष्ट्राला भूषणावह आहे.\nदूध, आटा, मैदा, मीठ, खाद्यतेल, इ.मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, लोह याचे फूड फोर्टिफिकेशन करण्याचे काम राज्याने उत्तम प्रकारे केले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. त्यांची माहिती आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन व ऑनलाईन प्रणालीचा शुभांरभ बापट यांच्या हस्ते झाला. तसेच पौष्टिक आहार उपक्रमातील पिंक बुक व येलो बुक याचे उद्घाटनही त्यांनी केले. स्वच्छतेचे निकष पाळणार्या 30 उपहारगृहांना बापट यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यामध्ये पुण्यातील 10 उपहारगृहांचा समावेश आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Those-who-kill-Vasantdad-should-not-apply-Uddhav-Thackeray/", "date_download": "2019-02-18T16:35:16Z", "digest": "sha1:NWXQMZ7AONYWNY5UPAAJ63LJLPKJ2I7D", "length": 16012, "nlines": 64, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसंतदादांवर वार करणार्यांनी माझ्या नादाला लागू नये : उद्धव ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Sangli › वसंतदादांवर वार करणार्यांनी माझ्या नादाला लागू नये : उद्धव ठाकरे\nवसंतदादांवर वार करणार्यांनी माझ्या नादाला लागू नये : उद्धव ठाकरे\nमिरज : शहर प्रतिनिधी\nवसंतदादांच्या पाठीत वार करणारे आणि सोनिया गांधींनी ‘गेट आऊट’ म्हणून ज्यांची हकालपट्टी केली त्या शरद पवारांनी माझ्या नादाला लागू नये. नाही तर तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे शेतकरी मेळाव्यात दिला. सांगलीतील पोलिस कोठडीत अनिकेत कोथळे याला ठार मारून त्याला आंबोलीत पोलिसांनी जाळले. त्याकडे लक्ष न देता मुख्यमंत्री इतरत्र फिरत आहेत. त्याबद्दल त्यांना काहीतरी वाटले पाहिजे, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.\nयेथील न्यू इंग्लिश स्कूलच्या क्रीडांगणावर शिवसेनेने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली.\nते म्हणाले, सध्या पोलिसांची हालत खूपच वाईट आहे. संशयितांना पोलिस कोठडीत पोलिस ठार मारू लागले आहेत. मुख्यमंत्री इकडे तिकडे फिरत आहेत. ‘मी लाभार्थी’ म्हणून जाहिरातबाजी करीत आहेत. आता अनिकेत कोथळेच्या मुलीने ‘माझ्या बाबांना मारले होय मी यांची लाभार्थी आहे’, आणि त्याच्या पत्नीने ‘माझ्या पतीला मारले होय मी यांची लाभार्थी आहे’ असे म्हणायचे काय पोलिस खंडणी मागतात, असे भाजपचे आमदारच सांगत आहेत.\nठाकरे म्हणाले, मी जनतेच्या व्यथा ऐकण्यासाठी फिरतो आहे आणि शरद पवार माझ्यावर टीका करीत आहेत. मोद���-पवार यांचे गुरू-शिष्याचे नाते आहे म्हणे. पवार म्हणतात की, सत्तेत असून मित्र पक्षावर टीका करणारे मी पहिल्यांदाच बघितले. वसंतदादांच्या पाठीत वार करणारेही मीही पहिल्यांदाच बघितले आहेत. त्यावेळी ‘पुलोद’ काढून खुर्चीसाठी टण करून तुम्ही उडी मारली. सोनिया गांधींनी ‘गेट आऊट’, म्हणून तुम्हाला हाकलून दिले होते. तरीही त्यांच्यासोबत राहून तुम्ही 15 वर्षे भांडी घासली. ‘मैद्याचं पोतं’ हे शब्द आम्ही विसरलो नाही. त्या आठवणी आम्हाला काढायला लावू नका.\nठाकरे पवारांना उद्देशून म्हणाले, आमच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि आम्हाला सल्ले देऊ नका. आमच्या भगव्याची आपुलकी, जिव्हाळा, निष्ठा शरद पवार पुसू शकत नाहीत. पवार हे मुख्यमंत्र्यांना शेतकर्यांचे प्रश्न घेऊन भेटत नाहीत तर ते क्रिकेटवर चर्चा करतात. अहो, मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न घेऊन जा, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.\nकर्जमाफीचा घोटाळा सहन करणार नाही...\nठाकरे पुढे म्हणाले, या सरकारने शेतकर्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली. त्यापैकी एकतरी शेतकरी येथे उपस्थित आहे का मला तरी कोठेच दिसला नाही. कर्जमुक्तीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. त्या कर्जमुक्तीचा घोटाळा तुम्ही केला तर तो आम्ही सहन करणार नाही. जनताही तुम्हाला सोडणार नाही.\nशेतकर्यांना छळणारे स्वराज्याचे दुष्मनच...\nते म्हणाले, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यावर ठोस उपाय शोधला पाहिजे. केवळ जाहिरातबाजी करू नका. हे सरकार जाहिरातबाजी करणारे आहे. शेतकर्यांसह सर्वांनाच तुम्ही अच्छे दिनचे स्वप्न दखविले होते. कुठे आहेत ते अच्छेदिन कर्जमुक्तीसाठी शेतकर्यांनी किती हेलपाटे मारायचे कर्जमुक्तीसाठी शेतकर्यांनी किती हेलपाटे मारायचे शेतकरी असल्याचा दाखला दाखवायचा शेतकरी असल्याचा दाखला दाखवायचा आता सरकार लायक आहे की नालालक आहे याचा दाखला शेतकरी मागतील. शेतकर्यांना छळू नका. शेतकर्यांना छळणारे हे स्वराज्याचे दुष्मनच आहे. सौभाग्य योजनाही फसवी आहे.\nरस्त्यात खड्डे पडले आता सरकार कोसळेल...\nठाकरे म्हणाले, कोल्हापुरात चंद्रकात पाटील म्हणतात, रस्त्यात खड्डे पडले तरी काय होते अहो, पालकमंत्री, रस्त्यात खड्डे पडले तर उद्या सरकार कोसळेल. त्याचं काय \nसांगली, मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीविषयी ते म्हणाले, आठ महिन्यांनी महापालि���ेची निवडणूक आहे. गुंठेवारी, रस्ते असे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायचे असतील तर शिवसेनेच्या ताब्यात सत्ता द्या. मुंबईची सत्ता इतकी वर्षे शिवसेनेकडे आहे. तिथे आम्ही काम केले आहे. तसे येथेही काम करू. दिल्लीत सत्ता आली असतानाही मुंबईकडे भाजपचा वाकडा डोळा होता. तो जनतेनेच सरळ केला आहे. मला सांगलीने आजपर्यंत काय दिले याचा विचार करणारे आम्ही कपाळकरंटे नाही. आता सांगली आम्हाला भरभरून देईलच.\nठाकरे म्हणाले, नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रासच झाला. नोटबंदीमुळे दहशतवाद संपला नाही उलट वाढला. दहशतवाद आपल्या जवानांच्या बलिदानामुळे मोडला जात आहे. आता जनतेने मिशीला पिळ दिला पाहिजे नाही तर सरकार तुम्हाला पिळेल.\nयावेळी सुभाष पाटील या शेतकर्याने मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी स्वागत केले. संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी आभार मानले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दादासाहेब भुसे, आमदार उल्हास पाटील, माजी खासदार गजानन किर्तीकर, दगडू सपकाळ, रावसाहेब घेवारे, तानाजी सातपुते, चंद्रकांत मैगुरे, अमोल पाटील, शेखर माने, पृथ्वीराज पवार, विशाल राजपूत, गौतम पवार, विकास कोल्हटकर, बजरंग पाटील, सुनिता मोरे, दिगंबर जाधव, महोदव हुलवान, पप्पू शिंदे, प्रदीप कांबळे, संजय काटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.\nगुजरातेत निवडणूक जिंकली तरी विशेष नाही..\nउद्धव ठाकरे म्हणाले, गुजरात निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी हे 50 सभा घेणार आहेत. एकट्या 22 वर्षांच्या हार्दिक पटेलने त्यांच्या नाकात दम आणला आहे. त्याला तुम्ही घाबरला आहात. हार्दिकच्या सीडी दाखविण्यापेक्षा तुमच्या कामाच्या दाखवा. हार्दिक माझ्याकडे आला तर यांच्या पोटात दुखते. गुजरातची निवडणूक जिंकली तरी काही विशेष वाटणार नाही. लोक मेले तरी चालतील; पण निवडणूक जिंकली पाहिजे, असे भाजपला वाटते.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाक���ष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-will-increased-state-maharashtra-11467", "date_download": "2019-02-18T17:53:17Z", "digest": "sha1:RGOQUXHMMWKHY35RQD4M44SJJ6U77NUG", "length": 17570, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, rain will increased in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा जोर वाढणार\nकमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा जोर वाढणार\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nपुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २०) राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.\nपुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २०) राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.\nओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यातच मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोम���टर उंचीपर्यंत हवेचे पूर्व-पश्चिम जोड क्षेत्र आहे. यामुळे राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे.\nरविवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली. धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग कायम सुरूच आहे. पाऊस पडण्यास पोषक स्थितीमुळे मंगळवारपर्यंत (ता. २१) विदर्भ, कोकणात बहुतांशी ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\nरविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग) :\nकोकण : महाड ५०, चिपळूण ५५, खेर्डी ६८, मार्गताम्हाणे ६५, रामपूर ७०, वाहल ५८, सावर्डे ७६, असुर्डे ८६, कळकवणे ६५, शिरगाव ७८, दापोली ५६, बुरोंडी ५३, दाभोळ ५५, अंजर्ला ५१, वेळवी ५९, अंबवली ५२, भरणे ६३, दाभील ६५, कडवी ९६, मुरडव ८५, माखजन ६४, फुणगुस ८३, फणसावणे ९२, अंगवली ५५, देवरुख ६७, माभले ७२, नांदगाव ५६.\nमध्य महाराष्ट्र : इगतपुरी ५६, घोटी ३९, धारगाव ४४, शेंडी ५७, माले ५१, मुठे ६८, भोलावडे ४२, निगुडघर ३५, काले ५१, कार्ला ३६, खडकाळा ३२, लोणावळा ४६, पाणशेत ३२, राजूर ३५, आपटाळे ४५, वाडा ३४, कुडे ३४, बामणोली ४९, केळघर ३३, हेळवाक ७६, मरळी ६५, मोरगिरी ५०, कुठरे ४७, महाबळेश्वर ९२, तापोळा ६२, लामज ९७, कोकरुड ३९, चरण ४३, कळे ३९, बाजार ४४, भेडसगाव ४२, करंजफेन ८७, सरूड ४५, मलकापूर ७०, आंबा ९९, राधानगरी ७२, गगनबावडा ६२, साळवण ७५, कडेगाव ३०, कराडवाडी ३५, गवसे ३६, चंदगड ४६, हेरे ३८.\nमराठवाडा : निवघा १४, आष्टी १५, मोघाळी १०, देगलूर १०, इस्लापूर १०, दहेली २१, हिमायतनगर १५, जवळगाव १०, सरसम १०, सिंदखेड १३, बसमत ७५, कुरुंदा ५२, आजेगाव १५.\nविदर्भ : हिवरा ३५, येवता ३१, वाळगाव ३८, दवरगाव ३५, शिरळा ४०, पापळ ४१, वाऱ्हा ७५, मोझारी ४०, रिद्धापूर ४१, पहेला ५२, खामारी ४२, साकोली ४४, काट्टीपूर ३७, सौदाद ५९, दारव्हा ३०, कोर्ची ३२, कोटगुळ ४१.\nकोकण विदर्भ महाराष्ट्र हवामान विभाग ओडिशा पूर भारत समुद्र ऊस पाऊस धरण कृषी विभाग महाड चिपळूण सावर्डे मलकापूर नगर चंदगड\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षां���ासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-10-october-2018/", "date_download": "2019-02-18T16:11:35Z", "digest": "sha1:JAXNBUIZ43RFDZJM6GIQDWH72TFLXTXJ", "length": 14120, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 10 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n86 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय वायुसेनेने ‘डिजिटल इंडिया, आयुषम भारत आणि मिशन इंद्रधनुष’ यांच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातून ‘मेडवॉच’ नामक एक अभिनव मोबाइल हेल्थ अॅप सुरू केले आहे.\nआंतरराष्ट्रीय चलन निधी (आयएमएफ) ने 2018 च्या चालू वर्षात आर्थिक वृद्धि दर 7.3 टक्के आणि 2019 मध्ये 7.4 टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे.\nESIC ने ‘‘ISSA गुड प्रॅक्टिस अवॉर्ड, एशिया अँड पॅसिफिक 2018’ जिंकला आहे.\nGoogle ने त्यांचे सोशल नेटवर्क Google+ (Google Plus) बंद करण्याची घोषणा केली आहे.\nपोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने भारतीय आयटी कंपन्य���ंची ट्रेड असोसिएशन, नासकॉम सह करार केला आहे.\nऑक्सफॅम आणि डेव्हलपमेंट फायनान्स इंटरनॅशनलच्या एका अहवालात, असमानतेवर मात करण्यासाठी वचनबद्धतेच्या दृष्टीने भारत 157 देशांच्या यादीत 147 व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्कने या यादीत प्रथम स्थानावर आहे.\nभारतीय उद्योग संघटनेने (सीआयआय) वातावरणाच्या सुसंगत अंमलबजावणीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक सामंजस करारावर वर स्वाक्षरी केली आहे.\nविलियम नॉर्डहॉस आणि पॉल रोमेर यांना 2018 मध्ये अर्थशास्त्र विषयात नोबेल पारितोषिक करिता निवडण्यात आले आहे.\nयुथ ऑलिम्पिकचे चौथे संस्करण डकार, सेनेगल येथे आयोजित होणार आहे. आंतरराष्ट्रीय ओलंपिक कमिटी (आयओसी) ब्यूनस आयर्समध्ये जाहीर करण्यात आले आहे, जे 2018 च्या आवृत्तीचे आयोजन करीत आहे.\nकार अपघातात जखमी झालेले गायक नितीन बाली यांचे निधन झाले. ते 47 वर्षांचे होते.\nPrevious (NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये TAT & GAT पदांच्या 635 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/chahul2-new-charector-shambhavi-esakal-news-71734", "date_download": "2019-02-18T17:08:02Z", "digest": "sha1:VHNBRXFKFHM7I44CSW36PJB465EKY4RB", "length": 16709, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "chahul2 new charector Shambhavi esakal news चाहूल2 मध्ये आणखी एक नवे वळण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nचाहूल2 मध्ये आणखी एक नवे वळण\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nचाहूल २ मालिका नुकतीच रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निर्मला सर्जाला आपल्या युष्यात आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाली असून, खरी शांभवी कुठे आहे, कशी आहे हे कोणालाच कळलेले नाही. निर्मलाने सर्जाशी ग्न केले, तसेच शांभवीला मारून टाकण्याचा प्रयत्न देखील केला पण, त्यामध्ये तिला यश आले नाही. शांभवीच्या रुपात तिने सर्जाच्या आयुष्यात बायको म्हणून स्थान मिळवले, पण निर्मलाच्या समोर जेंव्हा खरी शांभवी उभी राहिली तेंव्हा मात्र र्मलाच्या पायाखाली जमीन सरकली.\nमुंबई ११ सप्टेंबर, २०१७ : चाहूल २ मालिका नुकतीच रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निर्मला सर्जाला आपल्या युष्यात आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाली असून, खरी शांभवी कुठे आहे, कशी आहे हे कोणालाच कळलेले नाही. निर्मलाने सर्जाशी ग्न केले, तसेच शांभवीला मारून टाकण्याचा प्रयत्न देखील केला पण, त्यामध्ये तिला यश आले नाही. शांभवीच्या रुपात तिने सर्जाच्या आयुष्यात बायको म्हणून स्थान मिळवले, पण निर्मलाच्या समोर जेंव्हा खरी शांभवी उभी राहिली तेंव्हा मात्र र्मलाच्या पायाखाली जमीन सरकली. तिला कल्पना आली कि आता शांभवी सर्जाला आपल्यापासून दूर करणार. खरी शांभवी ता राणी नावाने वाड्यामध्ये आली आहे. राणी सर्जाला वेळोवेळी तीच खरी शांभवी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न देखील रते आहे. सर्जा हे राणीवर विश्वास ठेवेल खरी शांभवी सर्जासमोर निर्मलाचे सत्य कसे आणेल खरी शांभवी सर्जासमोर निर्मलाचे सत्य कसे आणेल सर्जाला कशी ती निर्मला पासून वाचवेल सर्जाला कशी ती निर्मला पासून वाचवेल अश्या अनेक निरुत्तरीत प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत चाहूल २ मध्ये तेंव्हा बघायला विसरू का चाहूल २ कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री १०.३० वा.\nसर्जाला खऱ्या शांभवीचा पत्ता अजूनही लागलेला नसून, आता खरी शांभवी निर्मलाच्या समोर आलेली आहे मामाने सांगितल्याप्रमाणे तिने स्मृती गेल्याचे स���ळ्यांना खोटे सांगितले आहे. सर्जा शांभवीला ओळखू शकला नाही कारण तिचा आता चेहरा बदलला आहे, पण, निर्मलाने मात्र शांभवीला ओळखले आहे. खऱ्या शांभवीने म्हणजेच राणीने हातामध्ये रुद्राक्ष घातल्यामुळे निर्मला तिला काहीच करु शकत नाहीये. निर्मला म्हणजेच खोट्या शांभवीला सर्जाला मारायचे आहे, कारण असे करूनच तिला सर्जा मिळू शकतो. निर्मलाचे हे सत्य शांभवीला कळले असून ती कशी निर्मलाला थांबवेल हे बघणे रंजक असणार आहे.\nवाड्यामध्ये सुरु असलेल्या घटनांमागे काय चालू आहे कोण करत आहे वाड्यामध्ये सुरु असलेल्या या घटनांचा आणि सर्जाचा काही संबंध आहे का यांसारखे खूप प्रश्न खऱ्या शांभवीला म्हणजेच राणीला पडले आहेत. शांभवीचा हे सत्य शोधण्याचा आणि सर्जाला निर्मलाच्या जाळ्यातून मुक्त प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे खऱ्या शांभवीचा हा प्रवास नक्की बघा चाहूल २ मध्ये सोम ते शनि रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\n'तहसील'च्या आवारातच शेतकऱ्यावर रोखले पिस्तुल; वाळू ठेकेदारांची मुजोरी\nपुणे : पगार न मिळाल्याने कोथरूड डेपोमध्ये बस चालकांचा संप\nनोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेत एवढे पैसे परत येणे अनपेक्षित\nभ्रष्टाचार करा; पण माफक प्रमाणात; 'यूपी'च्या उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला\nहिरे घासणाऱ्याचा मुलगा बनला 'लेफ्टनंट'\nभाजपच्या कामामध्ये संघाचा हस्तक्षेप नाही: सरसंघचालक भागवत\nरेल्वे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ महागले\nशशिकला, दिनकरन यांची हकालपट्टी\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...\nकलाभवन शाहीर परिषद कोकण विभागाचेच\nमंडणगड - अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद मुंबई यांनी केलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. मात्र, आम्ही न्��ाय व्यवस्थेवर कायम विश्वास ठेवून शाहिरांचे...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी\nदेवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा...\nग्राहक जागा झाला तरी यंत्रणा झोपलेलीच\nमुंबई - ग्राहकांचे हित व हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://parbhanijsa.com/", "date_download": "2019-02-18T16:18:17Z", "digest": "sha1:ZBGMAHAB2TRCW4SZQKSHGNH4SKPLMTZA", "length": 13034, "nlines": 119, "source_domain": "parbhanijsa.com", "title": "जलयुक्त शिवार अभियान २०१५ | परभणी", "raw_content": "\nआढावा व संनियंत्रण समिती\nश्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.\nराज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी या - ना - त्या कारणांनी निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच…\n‘जलयुक्त शिवार’ अभियानाचे काही प्रमुख उद्देश…\nपावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे.\nभूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे.\nराज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे.\nविकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे.\nपाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.\nअस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे.\nजलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे.\nपाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.\nविभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर विभागीय समन्वय समिती.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती.\nउपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर तालुकास्तरीय समिती.\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे…\nपाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांधाची खोलीकरण आणि रुंदीकरणासह कामे.\nकोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती.\nपाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती.\nनूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे.\nपाझर, गाव, साठवण, शिवकालीन, ब्रिटीशकालीन आणि निजामकालीन तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे.\nमध्यम व मोठ्या प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे.\nछोटे ओढे/नाले जोड प्रकल्प राबविणे.\nविहीर/बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण.\nकालवा दुरुस्ती या उपाय योजनावर भर.\nअभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्यांना पुरस्कार…\nराज्य स्तरावर तीन तालुके.\nप्रभावी जनजागृती आणि प्रसिद्धीविषयक उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पारितोषिके.\nजलयुक्त शिवार मोबाईल अॅप्लीकेशन\nजलसंधारण विभागाच्या दि. ०५ डिसेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयातील मु. क्र. २२ अभियानाची फलनिष्पत्ती यामध्ये GPS (Global Positioning System) Monitoring बाबत नमूद करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रत्येक कामाचे आक्षांश व रेखांश प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी घेण्यात येउन त्यानुषंगाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची भौगोलिक माहिती व फोटो प्रणालीद्वारे नोंद घेण्यासाठी MRSAC (Maharashtra Remote Sensing Application Centre) या संस्थेच्या माध्यमातून Mobile Application विकसित करण्यात आले असुन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर याच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत.\nजलयुक्त शिवार अभियानाचे MRSAC मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...\nजलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा - मा. मुख्यमंत्री\nसक्रिय लोकसहभागाच्या पेडगाव पॅटर्नचा आदर्श इतर गावांनी घ्यावा- मा. पालकमंत्री\nजलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ होण्याची गरज - मा. पालक सचिव\nमा. जिल्हाधिकाऱ्यांनी केली वाई व हिवरा येथील ‘जलयुक्त अभियान’कामांची पाहणी\nजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात ६० गावांत ग्रामसभा\nपालक सचिवांनी केली जलयुक्त शिवार पाहणी\nदुष्काळावर कायमचे नियोजन गरजेचे - मा. मुख्यमंत्री\nजलयुक्त शिवार अभियानाची ध्वनीफीत\nAndroid मोबाईल धारका करिता पाण्याचे अंदाजपत्रक (Water Budgeting App) Google Play Store वर आता उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी\nसमस्या / तक्रारी संदर्भात\nसर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र - २०१९\nजलयुक्त शिवार अभियान, परभणी\nजलयुक्त शिवार अभियान (SIMNIC)\nजलयुक्त शिवार अभियान MRSAC\nतथा अध्यक्ष जिल्हास्तरीय कार्यकारी समिती,\nजलयुक्त शिवार अभियान, परभणी.\nजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी\nतथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती\nजलयुक्त शिवार अभियान, परभणी\nदुरध्वनी क्र. : 0२४५२-२४२२०७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/brain-dead-woman-donates-four-organs/articleshow/65744952.cms", "date_download": "2019-02-18T17:44:43Z", "digest": "sha1:CHAS3DYUVNLAB7FWYDTZUKQC4OHSPIJ6", "length": 9956, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: brain dead woman donates four organs - ब्रेनडेड महिलेचे अवयवदान | Maharashtra Times", "raw_content": "\nमृत्यूपश्चात अवयवदानाबद्दलची जागृती सर्वसामान्यांमध्ये वाढती आहे, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे. एका ब्रेनडेड महिलेकडून दोन मूत्रपिंडे, यकृत, डोळे अशा चार अवयवांचे दान करण्यात आले.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nमृत्यूपश्चात अवयवदानाबद्दलची जागृती सर्वसामान्यांमध्ये वाढती आहे, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे. एका ब्रेनडेड महिलेकडून दोन मूत्रपिंडे, यकृत, डोळे अशा चार अवयवांचे दान करण्यात आले.\nमुंबईतील खासगी रुग्णालयातील ४७वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाली होती, मात्र ७ सप्टेंबर रोजी तिला मेंदूमृतावस्थेमध्ये असलेल्या स्थितीमध्ये घोषित करण्यात आले. त्यांतर डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना अवयवदानाविषयी सांगितल्यावर कुटुंबानेही त्यास प्रतिसाद दिला. अवयवदान करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे या महिलेची दोन मूत्रपिंडे, यकृत, डोळे अशा चार अवयवांचे दान करण्यात आले. मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका ४७वर्षीय महिलेला ते दान करण्यात आले. तर दुसरे मूत्रपिंड प्रतीक्षायादीत असलेल्या महिलेला देण्यात आले आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nValentine Day: एका राँग नंबरनं पालटलं अॅसिड पीडितेचं आयुष्य\nSena-BJP Yuti: युतीची कोंडी फुटण्याची शक्यता; भाजप २५, शिवसे...\nmumbai blast: मुंबई बॉम्बस्फोटातील संशयीत अबु बकर अटकेत\nमुंबईः युतीमधील विघ्न दूर झाल्याचे संकेत\nUddhav Thackeray: 'आता पाकिस्तानातच घुसावं लागेल'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘चिंतामणी’ मंडळाने घेतला धडा...\n...तर आत्महत्या थांबवता येतील\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण...\nआयुषी भावे ठरली महाराष्ट्राची पहिली श्रावणक्वीन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-agri-polytechnic-course-will-be-continue-maharashtra-8634", "date_download": "2019-02-18T17:48:26Z", "digest": "sha1:ZJ2BTQUCRMPHTLW24YUB27KVEU2YIH6Y", "length": 20395, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, agri polytechnic course will be continue, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार\nरविवार, 27 मे 2018\nपुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम बंद केल्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार असेल, तर राज्य शासन याबाबत गंभीर आहे. कृषी तंत्रनिकेतन हा २०१२ पासून सुरू असणारा अभ्यासक्रम बंद करण्यात येणार नाही, असे आश्वासन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांना दिले.\nपुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम बंद केल्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार असेल, तर राज्य शासन याबाबत गंभीर आहे. कृषी तंत्रनिकेतन हा २०१२ पासून सुरू असणारा अभ्यासक्रम बंद करण्यात येणार नाही, असे आश्वासन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांना दिले.\nदीड महिन्यापूर्वी राज्यातील (२०१८-१९) कृषी तंत्रनिकेतन विद्यालयांना तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठांनी कळविले आहे. कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात आलेल्या या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची बैठक बुधवारी (ता. २३) सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे पार पडली.\nया बैठकीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी सचिव विजय कुमार, उपसचिव श्री. गावडे, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार दिगंबर विसे, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत घोगरे आदी उपस्थित होते.\nकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले \"हा अभ्यासक्रम बंद करण्यासंदर्भात माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनीही या प्रश्नाबाबत माझ्याबरोबर फोनवरून सविस्तर चर्चा केली आहे. या निर्णयामुळे तसेच विद्यापीठांनी अभ्यासक्रम बंद करण्याबाबत दिलेल्या पत्रानुसार कोणतेही संमतीपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. येत्या वर्षापासून हा अभ्यासक्रम व प्रवेश सुरू करण्याबाबतसुद्धा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यात येईल.\nकृषी सचिव विजय कुमार यांनी या प्रश्र्नांच्या सोडव��ुकीसाठी इतर राज्यात सुरू असलेल्या कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या धर्तीवर निर्णय घेण्याचे मान्य केले. ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी विद्यापीठाच्या पातळीवरून कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करण्यासाठी केलेली शिफारस ही विद्यार्थी विरोधी आणि राज्याच्या कृषी विकासासाठी कशी घातक आहे.\nयाबाबतची माहिती देत पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून तो जास्तीत जास्त व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रमाची शिफारस केली आहे. त्याच आधारे कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा, अशी मागणी श्री. मेहेर यांनी केली.\nविद्यापीठांकडून हा अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा १९८३ च्या कलम ४ (ड) अंतर्गत कृषिमंत्री तथा प्र. कुलगुरू यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून स्थगित करावा. पुढील अभ्यासक्रम तयार होईपर्यंत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुदतवाढ द्यावी.\nयाबाबत शासनाने सकारात्मक निर्णय करून विद्यापीठांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी या वेळी केली. या प्रश्र्नांबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या संदर्भात निवेदन दिले असून, हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे, अशी माहिती कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या सूत्रांनी दिली.\nया बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित नव्हते. विद्यापीठ व शिक्षण परिषदेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर उपस्थित होते. मात्र कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्यासाठी चारही विद्यापीठांच्या कुलगुरूंना सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी श्री. कौसाडीकर यांच्या मार्फत दिल्या. तसेच पुढील कारवाई पूर्ण करावी, असेही म्हटले आहे.\nपांडुरंग फुंडकर मुंबई महाराष्ट्र कृषी शिक्षण शिक्षण आमदार पदवी कृषी विद्यापीठ राधाकृष्ण विखे-पाटील\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी ���ार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंच�� दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-may-2018/", "date_download": "2019-02-18T17:11:05Z", "digest": "sha1:HAFTHILCCFQKWOZQ3N2QGIHAUUD2EHY2", "length": 13611, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 30 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nनेपाळमध्ये भारत सरकारच्या अनुदान सहायतासह नेपाळच्या पोस्टल हायवे प्रकल्पाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या बिरगंज-थोरी रस्ताच्या दोन रस्ते पॅकेजच्या खर्चासाठी नेपाळला 33.10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.\nनर्मदा नदीसारख्या गोड्या पाण्याचा स्त्रोतांवर राज्य अवलंबून राहण्याची गुजरात सरकारची योजना म्हणजे ‘ट्रीटेट वेस्ट वेस्ट पॉलिसी’चा पुनर्वापर’ गुजरात सरकारने सुरू केला आहे.\nकमलजीत एस. बावा यांना लंडनमधील लिनन सोसायटीमधून बॉटनीमध्ये प्रतिष्ठित लिननियन पदक बहाल करण्यात आले.\nचौथा आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभ देहरादून, उत्तराखंड येथे होणार आहे.\nसंरक्षण सचिव संजय मित्रा यांना संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.\nस्पेनच्या सैन सेबेस्टियनमध्ये UNWTO कार्यकारी परिषदेच्या 108 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nपर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि भारताच्या वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (डब्ल्यूटीआई) यांनी तुरा पासून ‘गज यात्रा’ सुरू केली आहे.\nकोलंबिया औपचारिकपणे जागतिक भागीदार म्हणून उत्तर अटलांटिक करार संघटना मध्ये सामील झाले आहे.\nविराट कोहलीला CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कारांच्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून नामांकन केले आहे.\nमाजी जागतिक विक्रमधारक आणि ऑलिंपिक सुवर्णपदक डिक क्येक्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते.\nNext (EIL) इंजिनिअर्स इंडिया लि. मध्ये 141 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/praneeth-stuns-srikanth-clinch-singapore-super-series-title-40470", "date_download": "2019-02-18T16:48:28Z", "digest": "sha1:N5CAVZUY6JU56VQU3CUS5734SIMOJQR2", "length": 16908, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "Praneeth stuns Srikanth to clinch Singapore Super Series title साईप्रणीत ठरला सिंगापूर सुपर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nसाईप्रणीत ठरला सिंगापूर सुपर\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nजागतिक क्रमवारीत बी. साईप्रणीत आता तिसाव्या क्रमांकावरून विसाव्या क्रमांकापर्यंत मोठी झेप घेईल. त्याचे सध्या 37 हजार 322 गुण आहेत. आता या स्पर्धेतील विजेतेपदाचे त्याला साडेनऊ हजार गुण मिळतील; पण गतस्पर्धेत मिळवलेले 880 गुण वजा होतील. त्यामुळे त्याचे आता 45 हजार 992 गुण होतील.\nमुंबई : अखेरपर्यंत हार मानायची नसते यावर कमालीचा विश्वास असलेल्या बी. साईप्रणीतने खराब सुरवातीनंतर सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत बाजी मारली. पहिल्यांदाच सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेल्या बी. साईप्रणीतने त्याचा सरावातील सहकारी तसेच भारताचा यापूर्वीचा एकमेव सुपर सीरिज विजेता असलेल्या किदांबी श्रीकांतला तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत हरवले.\nश्रीकांतने यापूर्वी दोनदा सुपर सीरिज स्पर्धा जिंकली होती, तर दोघातील यापूर्वीच्या पाचपैकी चार लढतीत साईप्रणीतची सरशी झाली होती. साईप्रणीतचा खेळ जास्त चांगला होत आहे, हेच त्याने अंतिम लढतीत दाखवत अखेर 17-21, 21-17, 21-12 अशी बाजी मारली.\nश्रीकांत आणि साईप्रणीत हे सरावातील सहकारी. अंतिम लढतीत दोघे एकमेकांच्या कमकुवत बाजूवर हल्ला करीत होते. श्रीकांतने सुरवातीस ताकदवान ड्रॉप्स आणि स्मॅशवर भर दिला होता तर साईप्रणीतने त्याच्या नजाकतीवर. मात्र काही वेळातच साई प्रणीतने स्मॅश आणि ड्रॉप्सला नेटजवळील नाजूक टचची जोड दिली आणि विजय खेचून आणला.\nपहिला गेम गमावलेला साईप्रणीत दुसऱ्या गेममध्ये 1-8, तर तिसऱ्या गेममध्ये 1-6 मागे पडला होता. साईप्रणीतने आपली ताकद असलेल्या मनगटाचा वापर करीत नेटजवळील प्रभावी टच केले, तसेच श्रीकांतला प्रसंगी नेटजवळ खेचत त्याच्या डोक्यावरून बेसलाइनजवळ अचूक रॅलीज करीत मोलाचे गुण मिळवले.\nसाईप्रणीतने दुसऱ्या गेममध्ये 1-6 पिछाडीनंतर 14 पैकी 10 गुण जिंकले. साईप्रणीतचे उडी मारून केलेले ड्रॉप्स तसेच प्रभावी रॅलीज श्रीकांतच्या डोकेदुखी ठरल्या.\nत्याच्याकडून सर्व्हिस करतानाही चूक झाली. निर्णायक गेममध्ये साईप्रणीतचा खेळ सुरवातीच्��ा पिछाडीनंतर बहरत गेला. त्याने श्रीकांतला रॉंग फूटवर पकडले. ताकदवान स्मॅश आणि ड्रॉप्स प्रभावीपणे करीत साईप्रणीतने कारकिर्दीतील पहिले जेतेपद पटकावले.\nजागतिक क्रमवारीत बी. साईप्रणीत आता तिसाव्या क्रमांकावरून विसाव्या क्रमांकापर्यंत मोठी झेप घेईल. त्याचे सध्या 37 हजार 322 गुण आहेत. आता या स्पर्धेतील विजेतेपदाचे त्याला साडेनऊ हजार गुण मिळतील; पण गतस्पर्धेत मिळवलेले 880 गुण वजा होतील. त्यामुळे त्याचे आता 45 हजार 992 गुण होतील. या कामगिरीमुळे तो क्रमवारीत वीसच्या आसपास असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nजायंट किलर ते विजेता\n2013 मध्ये सनसनाटी विजयामुळे प्रथम चर्चेत\nथायलंड ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीत माजी ऑल इंग्लंड विजेत्या महंमद हाफिझ हाशीमला हरवले, त्यानंतर एखाद आठवड्यात ऑलिंपिक विजेत्या तौफिक हिदायतचा पराभव, हॉंगकॉंग सुपर सीरिज स्पर्धेत हू युन या चाहत्यांच्या लाडक्यास हरवले.\n2010 च्या जागतिक कुमार स्पर्धेत ब्रॉंझ\nदोन वर्षे दुखापती तसेच हरवलेल्या फॉर्मने सतावले होते.\nगतवर्षी ऑल इंग्लंड स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ली चॉंगवर मात\nकॅनडा ओपन ग्रा. प्रि. स्पर्धेत विजेतेपद\nया वर्षाच्या सुरवातीस सय्यद मोदी स्पर्धेत उपविजेता\nसिंगापूर स्पर्धेत क्विओ बिन, आठवा मानांकित तॅनोंगसॅक तसेच ली डॉंग केऊन यांना हरवले.\nसुपर सीरिज अंतिम लढतीतील भारतीय\n2014 चीन सुपर सीरिज : श्रीकांत विजेता\n2015 इंडिया ओपन सुपर सीरिज : श्रीकांत विजेता\n2015 कोरिया ओपन : अजय जयराम उपविजेता\n2016 हॉंगकॉंग सुपर सीरिज : समीर वर्मा उपविजेता\nअसमतोल कोर्टमुळे खेळण्यास साईनाचा नकार\nगुवाहाटी - समीर वर्माने टाच दुखावल्याने लढत सोडून दिल्यानंतर त्या कोर्टवर खेळण्यास साईना नेहवालने नकार दिला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास साईना...\n‘खो-खो’ फक्त राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतच\nदिल्ली/पुणे - ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’...\nजिमला तर जात नाही, मग दीपिका एवढी फीट कशी\nस्लिम फीट : दीपिका पदुकोण मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे...\nऔरंगाबादच्या हर्षदा निठवेला शिवछत्रपती पुरस्कार\nऔरंगाबाद : खेलो इंडियाच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या औरंगाबादकर हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने नोंद घेत,...\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-joint-agresko-8652", "date_download": "2019-02-18T17:58:10Z", "digest": "sha1:S7AAZ4X6W3FBSFOJ7V5BJRYFY4XDLYDU", "length": 18384, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on joint agresko | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंशोधनाची चौकट ओलांडणार कधी\nसंशोधनाची चौकट ओलांडणार कधी\nसोमवार, 28 मे 2018\nकृषी संशोधनाची ठरावीक चौकट ओलांडून शेतीत येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर शेतकऱ्यांना उपाय मिळायला हवेत.\nकृषी शास्त्रज्ञांनी आपल्या कामाच्या चौकटीमधून बाहेर पडून विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन गरजेनुसार नव तंत्रज्ञानावर भर द्यायला हवा. असे प्रगत तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे, असे खडे बोल माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांनी ४६ व्या जॉइंट ॲग्रेस्कोच्या निमित्ताने चारही कृषी विद्यापीठांना सुनावले आहेत. खरे तर चारही कृषी विद्यापीठांची संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक (जॉइंट ॲग्रेस्को) दरवर्षी एक औपचारिकता म्हणून पार पाडली जाते. जॉइंट ॲग्रेस्कोमध्ये दरवर्षी अनेक वाण, तसेच शेकडो संशोधन शिफारशींना मान्यता मिळते; पण त्याचे पुढे काय या शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोचतात का या शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत पोचतात का केलेल���या शिफारशी शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित आहेत का केलेल्या शिफारशी शेतकऱ्यांच्या गरजेवर आधारित आहेत का शेतकरी या शिफारशींचा वापर किती करतात शेतकरी या शिफारशींचा वापर किती करतात करीत असतील तर पूर्वीपेक्षा उत्पादन वाढीस किती हातभार लागला करीत असतील तर पूर्वीपेक्षा उत्पादन वाढीस किती हातभार लागला वापर करीत नसतील तर त्या शिफारशी शेतकऱ्यांनी का नाकारल्या वापर करीत नसतील तर त्या शिफारशी शेतकऱ्यांनी का नाकारल्या याचा आढावा घेतला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वर्षानुवर्षांपासून सुटलेल्या नाहीत. शेतीचा उत्पादन खर्च वाढत चालला, तर उत्पादकता कमी कमी होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत असून, तो कर्जबाजारी होत आहे. त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे वास्तव लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनाची दिशा ठरवायला हवी.\nमागच्या हंगामात कापसामध्ये झालेल्या गुलाबी बोंड अळीच्या उद्रेकाने उत्पादक त्रस्त आहेत. सोयाबीनची उत्पादकता सातत्याने घटत आहे. भातासह तूर आणि इतर कडधान्यांचे मुळातच कमी उत्पादन शेतकऱ्यांना मिळते. शिवाय या सर्वच शेतीमालास रास्त दराचे वांदे आहेत. आपल्या बहुतांश पिकांची उत्पादकता जगातील अनेक देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यातच हवामान बदलाचे चटके दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्याची बहुतांश पिके, त्यांचे वाण बदलत्या हवामानाशी समरस होताना दिसत नाहीत. शेतीपूरक व्यवसायाचेही प्रगत तंत्र शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे हे व्यवसाय आजही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच करतात. त्यातून त्यांना फारसा लाभ होत नाही. शेतीमालाचे मूल्यवर्धन तसेच मध्यस्थाविना विक्रीशिवाय कोणतेही उत्पादन शेतकऱ्यांना किफायतशीर ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या या वास्तव परिस्थितीवर संशोधनातून मात करणे गरजेचे असताना कृषी संशोधनाचा या वास्तवाशी काहीही संबंध दिसत नाही. संशोधनाची ही ठराविक चौकट ओलांडून शेतीत येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर शेतकऱ्यांना उपाय मिळायला हवेत. कृषीत उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीही संशोधन करीत असतात. त्यांचे संशोधनसुद्धा गरजेवर आधारितच असायला हवे. नवसंशोधन, विकसित तंत्र शेतकऱ्यांच्या शेतावर पोचविण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांचा एकमेकांतील तसेच विद्यापीठे आणि कृषी विभाग यांच्यातील समन्व���ही वाढवावा लागेल. सध्या कृषी विद्यापीठे काय करतात हे कृषी विभागाला माहीत नसते आणि कृषी विभागाचे काय चालले याबाबत विद्यापीठांना काही घेणे-देणे नसते. हा विसंवाद दूर झाल्याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार गतीने आणि प्रभावीपणे होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. हे सर्व कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांना कळत नाही, असे नाही. पण चाललं तर चालू द्या, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. अशा मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. डॉ. वार्ष्णेय यांनी याबाबत पुन्हा एकदा सजग केले आहे, ते गांभीर्याने घ्यायला हवे.\nकृषी agriculture ओला शेती कृषी विद्यापीठ agriculture university विकास गणित mathematics गुलाब rose बोंड अळी bollworm तूर कडधान्य हवामान व्यवसाय शिक्षण education कृषी विभाग agriculture department विभाग\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maharashtra-agriculture-education-and-research-council-director-general?tid=120", "date_download": "2019-02-18T17:47:49Z", "digest": "sha1:6QQRC4J3KSN7Y6E53UYWOVFTCXFLJJD6", "length": 32955, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Maharashtra Agriculture Education and Research Council Director General Interview | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसीईटीनंतरही सातबारा उताऱ्याची सवलत अबाधित\nसीईटीनंतरही सातबारा उताऱ्याची सवलत अबाधित\nसीईटीनंतरही सातबारा उताऱ्याची सवलत अबाधित\nरविवार, 17 जून 2018\nकृषी परिषदेचे महासंचालक रवींद्र जगताप यांची मुलाखत\nराज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार कृषी पदवीधर बाहेर पडतात. कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार ही जबाबदारी राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या शिरावर आहे. या विद्यापीठांच्या समन्वय व मूल्यमापनाचे कार्य महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीएईआर) करणे अपेक्षित आहे. कृषी परिषदेकडून यंदा राज्यात प्रथमच कृषी पदवी प्रवेशासाठी सीईटी प्रक्रिया राबविली जात आहे. याबाबत कृषी परिषदेचे महासंचालक रवींद्र जगताप यांच्याशी झालेली झालेली ही बातचित.\nप्रश्न : कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी सीईटी लागू करण्याची गरज का भासली\nश्री. जगताप : वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच राज्यातील कृषी पदवी शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी देखील 'सीईटी' लागू करण्यासाठी कृषी परिषद प्रयत्नशील होती. कृषी विद्यापीठांचीही तशी इच्छा होती. परिषदेने घेतलेल्या निर्णयावर राज्य शासनानेही शिक्कामोर्तब केले. त्यामुळे सामायिक प्रवेश परीक्षा मंडळामार्फत यंदा जलद, पारदर्शक आणि कृषी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत ठरणारी सीईटी घेण्यात आलेली आहे. कृषी पदवी शिक्षणात काही रचनात्मक बदलदेखील होत आहेत. हे बदल भारतीय कृषी संशोधन परिषदेने नेमलेल्या पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशींनुसार होत आहेत. ते करताना आता कृषी शिक्षणाला `व्यावसायिक' दर्जाही देण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकीप्रमाणेच कृषी पदवीचे प्रवेशदेखील सीईटीतून करण्याचे बंधन राज्य शासनावर होते.\nप्रश्न :सीईटी किंवा कृषी शिक्षणाच्या व्यावसायिक दर्जाचा विद्यार्थ्यांना निश्चित काय फायदा होतो\nश्री. जगताप : सीईटी लागू झाल्यामुळे शासकीय किंवा संस्थास्तरीय कोट्यातून होणाऱ्या सर्व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून गुणवत्ताही वाढणार आहे. या प्रक्रियेमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना हव्या त्या विद्याशाखेत, हव्या त्या महाविद्यालयात शिक्षणाची संधी मिळते. सीईटीमुळे गैरप्रकारांनाही आपोआप आळा बसतो. व्यावसायिक दर्जा मिळाल्याने शिष्यवृती मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. बॅंकांकडून शैक्षणिक कर्ज मिळणे सुलभ होते. याशिवाय विद्यापीठांना मानांकनासाठी देखील त्याचा लाभ होताे.\nप्रश्न : कृषी शिक्षणाच्या कोणत्या विद्याशाखांसाठी पहिल्या टप्प्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे\nश्री. जगताप : कृषी पदवीचे प्रवेश आम्ही यंदा पूर्णतः पारदर्शक व ऑनलाइन पद्धतीने करतो आहोत. राज्यातील ३५ अनुदानित आणि १५६ खासगी कृषी महाविद्यालयांमधील १५ हजार २२७ जागा ऑनलाइन पध्दतीने भरण्यासाठी लागणारी तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. सीईटीमधील गुण��ंना ७० टक्के वेटेज दिले आहे. उर्वरित ३० टक्क्यांसाठी बारावीत मिळालेले गुण विचारात घेतले जातील. कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक विज्ञान अशा सात विद्याशाखांसाठी प्रवेश प्रक्रिया आम्ही ११ जूनपासून सुरू केली आहे. ही प्रक्रिया १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. मात्र, मत्स्यविज्ञान, पशुसंवर्धन, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या तीन विद्याशाखांसाठी ही पद्धती तूर्त लागू होणार नाही. त्याविषयी परिषदेकडून लवकरच घोषणा केली जाईल.\nप्रश्न : राज्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सवलत कायम राहणार आहे का\nश्री. जगताप : कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी सीईटीने प्रवेश दिला जात असतानाही आम्ही शेतकरी कुटुंबातील मुलांचा सातबारा उताऱ्याचा हक्क अबाधित ठेवला आहे. सातबारा सादर केल्यास अतिरिक्त १२ गुण मिळण्याची सवलत आम्ही काढून टाकलेला नाही. सीईटीने प्रवेश दिले जात असताना पुन्हा विशेष सवलत कशाला, असा मुद्दा चर्चेत आला होता. तथापि, आम्ही राज्याच्या ग्रामीण भागाला कृषी शिक्षणात प्राधान्य मिळावे तसेच शेतकरी कुटुंबातील मुलांना प्रवेशाला जास्त संधी मिळावी म्हणून ही सवलत कायम ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आई, वडील, आजी, आजोबा यांच्या नावे असलेला सातबारा उतारा सादर केला की अतिरिक्त १२ गुण मिळणार आहेत. आई, वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंब प्रमुखाचे १०० रुपयाच्या मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्र सादर केले तर ही सवलत मिळेल. विद्यार्थ्याचे सातबारा उताऱ्यावरील नाव आणि बारावीच्या गुणपत्रकावरील नाव वेगवेगळे असले तर प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक राहील.\nप्रश्न : मत्सविज्ञान, पशुसंवर्धन, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा तीन अभ्यासक्रमांसाठी सीईटी न ठेवण्यामागे कारण काय\nश्री. जगताप : या तीन महत्त्वाच्या विद्याशाखांचे प्रवेश होणारच नाहीत असे नसून, त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबविली जाणार आहे. या तीन विद्याशाखांच्या फक्त ६७० जागा आहेत. त्यासाठी सर्व १५ हजार जागांचे प्रवेश रोखून धरण्यात आणि विद्यार्थ्यांची गैरसोय करण्यात काहीच अर्थ नव्हता. मत्स्यविज्ञान शाखेसाठी सध्या राज्यात एकच शासकीय महाविद्यालय असून अवघ्या ४० जागा आहेत. पशुसंवर्धन महाविद्यालय देखील ए��च असून तेथेही ४० जागा आहेत. कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची मात्र १२ महाविद्यालये असून तेथे ६०० जागा आहेत. तांत्रिक मुद्दे दूर होताच परिषदेकडून या जागांचीदेखील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.\nप्रश्न : कृषी पदवीचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना काही विशेष सूचना द्याल का\nश्री. जगताप : खास काही नाही. मात्र, अर्ज काळजीपूर्वक भरावेत व ते रद्द होणार नाहीत याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. त्यासाठी http://www.dtemaharashtra.gov.in / http://www.mcaer.org / maha-agriadmission.in या संकेतस्थळांवरून सखोल माहिती घ्यावी. पहिल्या प्रवेश फेरीची वाटप यादी २६ जुलैला आम्ही जाहीर करू. तर ३ ऑगस्टला दुसऱ्या, ९ ऑगस्टला तिसऱ्या आणि १६ ऑगस्टला चौथ्या फेरीतील वाटप यादी जाहीर होईल. सर्व महाविद्यालयांमध्ये २७ ऑगस्टपासून वर्ग सुरू व्हावेत, असा आमचा प्रयत्न आहे.\nप्रश्न : ग्रामीण भागात ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, अशा वेळी काय करावे\nश्री. जगताप : या मुद्याचा आम्ही विचार केलेला आहे. त्यामुळेच ऑनलाइन प्रवेशाचे काम मिळालेल्या कल्प टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञांना आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुविधा व मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्यात अडचणी येतात. त्यामुळे प्रतिकागद पाच रुपये शुल्क घेऊन या सुविधा केंद्रांवरून विद्यार्थ्यांना अपलोडिंगसाठी मदत केली जाईल. प्रवेश फेऱ्या होताना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्याला ते घ्यावेच लागणार आहे. तसे न केल्यास जागा बाद होईल. उदा. पसंतीक्रम पुणे महाविद्यालयास असल्यास व ते पहिल्याच फेरीत मिळाल्यास विद्यार्थ्याला तेथे प्रवेश घ्यावाच लागेल. अन्यथा प्रवेश प्रक्रियेतून बाद व्हावे लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आमचे `फ्रिज` व `फ्लोट` पद्धत समजून घ्यावी.\nप्रश्न : ही `फ्रिज` व `फ्लोट` पद्धत काय आहे\nश्री. जगताप : `फ्रिज` पद्धतीत प्रवेश प्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्याला संबंधित प्रणालीतून दिली जात असलेली जागा ते स्वीकारतील आणि त्यांना जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही फेऱ्यांमध्ये सहभागी होणार नाही. अशा उमेदवारांचा नंतरच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये विचार केला जाणार नाही. `फ्लोट` पद्धतीत विद्यार्थी त्याला देऊ केलेली जागा स्वीकारेल आणि वरच्या पसंतीक्रमाच्या इतर को��त्याही महाविद्यालयात प्रवेश देऊ केल्यास तोदेखील स्वीकारू, असा निर्देश करतील. अन्यथा त्यांनी सध्या स्वीकारलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मान्य केलेल्या अशा उमेदवारांना दुसऱ्या प्रवेश वाटप फेरी प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल. मात्र, `फ्लोट` हा विकल्प तिसऱ्या फेरींच्या जागांसाठी नसेल. याचा अर्थ असा की पहिल्या फेरीत प्रवेशाचे वाटप केलेल्या, परंतु पहिला विकल्प प्राप्त न झालेल्या उमेदवारांसाठीच `फ्लोट` हा पर्याय असेल. याविषयी आम्ही वेबसाईटवर सूचना दिल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचाव्यात.\nप्रश्न : राज्यातील खासगी महाविद्यालय तपासणी मोहिमेचे पुढे काय झाले\nश्री. जगताप : पुरी समितीने ड वर्गातील खासगी महाविद्यालयांची तपासणी केली आहे. तपासणीची उर्वरित प्रक्रिया देखील पुढे चालू राहील. दर्जेदार शिक्षण देणे हे राज्य शासनाचे ध्येय असून त्यासाठी संस्थाचालकांनी देखील दक्षता घ्यायला हवी. विद्यार्थ्यांनी देखील कोणत्याही महाविद्यालयात डोळे झाकून प्रवेश घेण्यापूर्वी महाविद्यालयाला भेट द्यावी, तेथील परिस्थिती पाहून प्रवेशाचा निर्णय घ्यावा. अन्यथा एकदा निर्णय चुकल्यावर विद्यार्थ्यी सतत नाराज असतो. सुविधा न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत अडचणी आहेत. त्यात पुन्हा न्यायालयाच्या आदेशांचे पालन देखील करावे लागते. मात्र, विद्यापीठे किंवा कृषी परिषदेकडून महाविद्यालयांच्या तपासणीबाबत सातत्याने प्रयत्न केले जातील. त्यामुळे संस्थाचालकांनी अलर्ट रहावे व शासनाने टाकलेल्या अटींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.\nप्रश्न : महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळाचे काम केव्हा सुरू होणार\nश्री. जगताप : या मंडळाच्या सचिवपदाची जबाबदारी माझ्याकडेच आहे. तथापि, सध्या मंडळाला अध्यक्ष मिळालेला नाही. मंडळावर कुलगुरू, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य तसेच राज्यपाल नियुक्त सदस्य असतात. अजून ही रचना पूर्ण झालेली नाही. ते काम पार पडताच आम्ही पहिल्या टप्प्यात प्राध्यापकांची भरती करणार आहोत. काही दिवसांपूर्वी प्राध्यापक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तथापि, काही त्रुटींमुळे ती मागे घेतली गेली.\nप्रश्न : राज्यात बोगस कृषी विद्यापीठ कसे काय उभे राहिले\nश्री. जगताप : बोगस विद्यापीठाला आम्ही नोटीस काढली. तथापि, ���िलेल्या पत्त्यावर कोणतीही व्यक्ती नसल्यामुळे नोटिसा परत येतात. आम्ही खोलात जाऊन चौकशी करत असून त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. कारण, गुन्हा दाखल करण्यासाठी बोगस विद्यापीठाची माणसे, पुरावे हाती येण्याची गरज आहे. महात्मा फुले राहुरी विद्यापीठाला आम्ही याविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठदेखील गुन्हा दाखल करू शकते.\nकृषी शिक्षण education शिक्षण कृषी विद्यापीठ agriculture university महाराष्ट्र पदवी सीईटी अभियांत्रिकी भारत गुणवंत gunwant कर्ज जैवतंत्रज्ञान biotechnology व्यवसाय profession विषय topics खून टेक्नॉलॉजी पुणे फ्रिज महात्मा फुले\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nसेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...\nचीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...\nफूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...\nशेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...\nनदीजोड ः संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रक���्प इतके रखडले आहेत...\n‘ई-नाम’ कशी होईल गतिमानप्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...\n‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...\nआयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...\nभ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...\nसेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...\nहमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...\nसमन्यायी विकासाचे धोरण कधीलोकपाल नियुक्तीबरोबर शेतकऱ्यांच्या काही...\nसुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि...बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T17:18:00Z", "digest": "sha1:5LRUDWDUPUSFSQ5FTRNE4HOSL2PCBCST", "length": 15682, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम \"जोडप्यांना\" डेटिंगचा साइट पर्याय — (मोफत चाचण्या)", "raw_content": "सर्वोत्तम «जोडप्यांना» डेटिंगचा साइट पर्याय — (मोफत चाचण्या)\nतिच्या पुस्तकात «पती पत्नी स्वॅप,» म्हणाला, «माणसं आहेत हार्ड-वायर्ड करा संबंध आहे. आम्ही तसे अनेक क्षमता आहे, क्षणभंगूर आहे आणि लांब चिरस्थायी दरम्यान, विविध, दोन्ही आत आणि बाहेर मर्यादा जवळजवळ सर्वत्र स्वीकारले भागीदारी आम्ही म्हणतात लग्न. «संबंध नाहीत म्हणून काळा आणि पांढरा म्हणून ते वापरले जाऊ शकते. लोक आता व्याख्या बांधिलकी मध्ये त्यांच्या स्वत: च्या मार्ग आहे, एक प्रकारे कार्य करते की त्यांना, आणि ऑनलाइन डेटिंगचा, साइट विकसित आहेत त्या व्याख्या. ऑनलाइन डेटिंगचा यापुढे फक्त एकेरी — हे देखील जोडप्यांना शोधत जवळ वाढतात, मसाला पर्यंत त्यांच्या लैंगिक जीवन, आणि पूर्ण समविचारी माणसे आणि महिला. ‘ ‘ एकत्र आणले पहिल्या जोडप्यांना डेटिंगचा साइट. आहे जे एक आपण सर्वोत्तम आणि आपल्या भागीदार आहे. एकेरी आणि जोडप्यांना तसेच आहेत, तितकेच आपले स्वागत वर प्रौढ मित्र शोधक, सर्वात मोठी साइट, व्यवहा��, आणि इतर मादक चकमकी. ‘ ‘ सरळ आहे, आनंदी, समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री, लिंगपरीवर्तन, किंवा विरुध्द लिंगी व्यक्तीचे — शोधू शकता, आपल्या परिपूर्ण सामना (किंवा सामने) बाहेर तो दशलक्ष सदस्य. प्लस, आपल्या पैसा चांगला नाही आहे, कारण येथे एक मानक सदस्यत्व पूर्णपणे विनामूल्य आहे आणि आपण परवानगी देते डाउनलोड करण्यासाठी साइन-अप करा, शोध, आणि नखरा. जोडप्यांना वाढवू शोधत आहात आहे, त्यांच्या लैंगिक जीवन वाटत असेल उजव्या घरी जाऊ खोडकर, जेथे, फायदे मित्र, आनंदी, आणि व्यवहार प्रोत्साहन दिले आहेत नाही, वर्षाव पाहिले. या मोफत साइटवर सदस्य लाखो आहे आणि वाढत आहे लक्षणीय प्रत्येक महिन्यात, ‘ जात एकतर. जाऊ खोडकर वापर एनक्रिप्शन सर्व ठेवा, आपली माहिती सुरक्षित आहे आणि स्कॅमरना टाळण्यासाठी पासून फायदा घेऊन इतर. तृतीय जोडून आपला संबंध आहे, सुपर सोपे:) निवडा आपल्या लिंग.) निवडा लिंग ‘.) प्रदान आपले वय, देश, आणि.) आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा, स्क्रीन नाव, आणि पासवर्ड आहे.) शोध सुरू आणि फ्लर्टिंग. ‘ आपल्या पाकीट हा भाग प्रक्रिया आहे. पाहतो लाखो पर्यटक दर महिन्याला, त्यामुळे आपण चांगले प्रारंभ. समलिंगी पुरुष आणि उभयलिंगी व्यक्ती जोडप्यांना आहेत: पूर्णपणे मोफत आणि प्रोत्साहन करणे, स्वत: वर पुरुष राष्ट्र आहे. जे आपल्या लहरीपणा आहे, आपण एक शोधू शकता एकच किंवा दोन सहकारी कोण, तो मध्ये खूप. करू सर्वप्रथम आहे, प्रदान करण्यासाठी साइट सह आपले संबंध स्थिती, वय, स्थान, आणि ईमेल. यानंतर, उर्वरित. पोचण्यासाठी चालू-वर वापरकर्त्यांना आपल्या स्वत: च्या वर किंवा प्रतीक्षा पुरुष राष्ट्र करण्यासाठी अत्यंत सुसंगत सूचना. शोधत एक तृतीयांश किंवा अधिक भागीदारी म्हणून सोपे आहे बंद घसरण एक वर लॉग इन समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री वैयक्तिक. प्रती दशलक्ष सदस्य आहेत समलिंगी किंवा उभयलिंगी व्यक्ती, महिला आणि हजारो आहेत त्यांना ऑनलाइन. संवाद साधण्यासाठी, त्यांना पाठवा आभासी, भेट, गप्पा खोल्या, सुरू एक खाजगी संदेश किंवा अगदी वापर थेट दोन मार्ग व्हिडिओ. आपण अंदाज करू शकता पासून ते नाव — अनेक लोकांसह झोपणारा व्यक्ती आहे एक डेटिंगचा साइट जोडप्यांना आणि एकेरी शोधत खट्याळ मजा, ‘ -, किंवा, किंवा गट लिंग. पेक्षा अधिक, सदस्य अप करा, वापरकर्ता बेस आहे, आणि आपण करू शकता, त्यांना सामील व्हा आणि गप्पा मारत सुरू लगेच द्वारे मजकूर किंवा व्हिडिओ — मोफत साठी. जोडप्यांना डेटिंगचा एक आहे आमच्या आवडत्या मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट जोडप्यांना कारण वातावरण अनुकूल आहे आणि खुल्या मनाचा, त्यामुळे आपण व्यक्त करू शकता आपली इच्छा न्याय न. सरळ आहे, आनंदी, समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री, आणि उभयलिंगी व्यक्ती एकेरी आणि जोड्या करण्यासाठी आपले स्वागत साइन-अप करा, पोस्ट त्यांच्या माहिती आणि फोटो, आणि प्रोफाइल ब्राउझ करा मादक लोक शेजारच्या —. आहे भिन्न जोडप्यांना डेटिंगचा वेबसाइट मध्ये की त्यांच्या मिशन कनेक्ट करण्यासाठी आहे इतर, मैत्री, सल्ला, आणि तारीख रात्री मित्र — आनंदी नाही. असा विश्वास «प्रत्येक आत्मा आहे सोबती. प्रत्येक दोन एक सामना, » आणि ते. वापर त्यांच्या व्यापक शोध वैशिष्ट्य ब्राउझ करून यासारख्या गोष्टी समान हित, लैंगिक आवड, स्थान, आणि नवीनतम सदस्य. «तर आणि विष वेल असू शकतात, एक नॉन-एकनिष्ठ संबंध आहे, त्यामुळे आपण हे करू शकता,» शब्द आहेत असे तुम्हांला सलाम सांगतात वर अनेक लग्ने जुळवणारा — एक डेटिंगचा साइट विवाहित जोडप्यांना कोण विश्वास संकल्पना अशा नॉन-पत्निव्रत किंवा एक पतिव्रत, खुले नातेसंबंध, मुक्त लैंगिकता, आणि. मानक सदस्य, पहा, इतर डेटाबेस मध्ये जतन, आवडी पाठवा, आभासी, आणि प्रवेश विविध बहु स्त्रोत — नाही पाकीट आवश्यक आहे. तीन पावले माझ्या आणि आपल्या मोफत नोंदणी पूर्ण आहे.) निवडा पासवर्ड.) तारीख, जन्म स्थान, आणि प्राधान्य खाते प्रकार आहे. यात पुरुष आणि दोन पुरुष दोन आणि दोन, किंवा स्त्री किंवा पुरुष एकच आहे. मग, मित्र, तारखा, आणि संबंध आहेत फक्त कोपरा सुमारे. इच्छा पूर्ण वारंवार नावाचा सर्वोत्तम डेटिंगचा साइट जोडप्यांना कारण ते लोक खरोखर समर्पित जीवनशैली आधुनिक विचारसरणीचा व उत्साही मनुष्य. फक्त जोडप्यांना आणि एकल महिला आहेत करण्याची परवानगी साइन-अप करा, पाठवू आणि प्राप्त गप्पा आणि संदेश, सामील गट, आणि दृश्य कार्यक्रम आहे, आणि तो सर्व पूर्णपणे मोफत त्यांना तसे. नाही लपलेले शुल्क जात आहेत नंतर. ऑनलाइन डेटिंगचा साइट जोडप्यांना प्रदान एक महत्त्वाचा सेवा आवडत लोक त्यांच्या संबंध थोडे कमी काळा आणि पांढरा आणि एक थोडे. त्यामुळे, पुढच्या वेळी आपण जोडत एक तृतीयांश (किंवा चौथ्या किंवा पाचव्या) मिक्स. ‘. — डेटिंगचा सल्ला, मी सामग्री देखरेख धोरण, सामाजिक मीडि��ा प्रतिबद्धता, आणि मीडिया संधी. ‘ चीज किंवा माझ्या वर्ष प्रेम प्रकरण लिओनार्डो, मी ऐकत बीटल्स, (मी एक अभिमान.), किंवा पिण्याचे. डेटिंग सल्ला एक संग्रह आहे डेटिंगचा तज्ञ कोण अधिकृत मान्यता दिलेली बुद्धी वर ‘सर्व गोष्टी डेटिंग’ दैनिक आहे. अस्वीकृती: महान प्रयत्न केले आहेत राखण्यासाठी विश्वसनीय डेटा सर्व ऑफर सादर केले. तथापि, हा डेटा प्रदान हमी न. वापरकर्ते नेहमी तपासा ऑफर प्रदाता आहे अधिकृत संकेतस्थळ चालू अटी आणि तपशील. आमच्या साइट भरपाई प्राप्त पासून अनेक देते साइटवर सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे उत्पादने दिसून ओलांडून (समावेश, उदाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). आमच्या साइट समावेश नाही संपूर्ण विश्वाचा उपलब्ध करून देते. संपादकीय मते व्यक्त साइटवर काटेकोरपणे आहेत आमच्या स्वत: च्या आणि नाही आहेत प्रदान, त्याद्वारे मान्यताप्राप्त, किंवा मंजूर करून जाहिरातदार.\n← सर्वोत्तम गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट 《मोफत 》 ऑनलाइन गप्पा बैठक\nनिनावी ऑनलाइन डेटिंगचा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2019-02-18T16:00:38Z", "digest": "sha1:4OTXV5L4LXX6VXGFRTRXXE2DXIFQFDQZ", "length": 21334, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मार्ग पूर्ण करण्यासाठी आहे, एक मुलगी", "raw_content": "मार्ग पूर्ण करण्यासाठी आहे, एक मुलगी\nबैठक मुली जाऊ शकते एक धकाधकीच्या गोष्ट आहे, विशेषत: आपण कल्पना नाही, तर काय आपण करत आहात. आपण इच्छुक आहे की नाही पूर्ण करण्यासाठी एक मुलगी, मैत्री, हातपाय, किंवा गंभीर संबंध, तेथे काही आहेत ‘. सुदैवाने, बैठक मुली अनेकदा खूप कमी कठीण लोक विचार पेक्षा. तर आपण जाणून घेऊ परिचय कसे स्वत: ला आणि नंतर सक्रियपणे स्वत: ला ठेवले सामाजिक परिस्थितीत, बैठक मुली एक ब्रीझ आहे. बैठक मुली जाऊ शकते एक धकाधकीच्या गोष्ट आहे, विशेषत: आपण कल्पना नाही, तर काय आपण करत आहात. आपण इच्छुक आहे की नाही पूर्ण करण्यासाठी एक मुलगी, मैत्री, हातपाय, किंवा गंभीर संबंध, तेथे काही गोष्टी आहेत की आपण करावे आणि करू नये आपल्या शक्यता वाढ इमारत एक संबंध तिच्या. सुदैवाने, बैठक मुली अनेकदा खूप कमी कठीण लोक विचार पेक्षा. तर आपण जाणून घेऊ परिचय कसे स्वत: ला आणि नंतर सक्रियपणे स्वत: ला ठेवले सामाजिक परिस्थितीत, बैठक मुली एक ब्रीझ आहे. डेटिंगचा वेबसाइट ऑनलाइन अनेकदा लाखो महिला वापरकर्ते आहेत की एकच आणि शोधत लोक पूर्ण करण्यासाठी. काही वेबसाइटना मुक्त आहेत, इतर आवश्यक असताना आपण मासिक शुल्क भरावे. निर्धारित जे आपण वापरू इच्छित व्यासपीठ आणि भेट डेटिंगचा वेबसाइट म्हणून आपण हे करू शकता की एक खाते तयार करा. डेटिंगचा अनुप्रयोग धोकादायक, कॉफी पूर्ण, आणि बिजागर आहेत, माहिती आपल्या सामाजिक मीडिया प्रोफाइल तयार करण्यात मदत करण्यासाठी आपल्या डेटिंगचा प्रोफाइल. आपण डाउनलोड करू शकता या अनुप्रयोग आपल्या फोन आणि त्यांना वापर करण्यासाठी ब्राउझ मुली आपल्या क्षेत्रात आहे की, आहेत, देखील शोधत कोणीतरी पूर्ण. एकदा आपण तयार आपल्या ऑनलाइन प्रोफाइल, आपण ते बाहेर भरले आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. समावेश एक अलीकडील फोटो स्वत: जोडा आणि तपशील आपल्या प्रोफाइल आपण शोधत आहात काय एक मुलगी आहे. निर्देशीत असल्यास, आपण मैत्री शोधत, प्रासंगिक डेटिंगचा, किंवा एक गंभीर संबंध आहे. आपल्या प्रोफाइल करा विनोदी जेणेकरून तो अविस्मरणीय ठेवा आणि प्रोफाइल म्हणून अस्सल. शोध मुली राहतात की आपण सुमारे करा आणि वर क्लिक करा प्रोफाइल की आपण शोधू मनोरंजक आहे. उघडणे ओळ साधे आणि सोपे आणि वापरणे टाळा पिक-अप ओळी -. त्याऐवजी, आपण सुरू करू शकता बोलत त्यांना शोधत करून काहीतरी आपण दोन्ही शेअर मध्ये सामान्य. तर ते एक फोटो नैसर्गिक इतिहास संग्रहालय, आपण सारखे काहीतरी म्हणू शकतो, ‘अहो, मी जो आहे. मी प्रेम नैसर्गिक इतिहास संग्रहालय, खूप. ’ आपण नंतर पाठवा आपल्या प्रारंभिक संदेश, आपण ठेवू इच्छित संभाषण जात आहे. मुलगी विचारा प्रश्न. संदेश तिच्या ऑनलाइन पर्यंत ती आरामदायक वाटते, नंतर विचारू तिच्या फोन नंबर. टाळण्यासाठी म्हणत उघडपणे लैंगिक गोष्टी किंवा खूप मध्ये गंभीरपणे त्यांच्या जीवन आहे. अनौपचारिक आणि मजा. चांगले संभाषण विषय समाविष्ट संगीत, चित्रपट, ख्यातनाम गप्पाटप्पा, एक पुस्तक आपण अलीकडे वाचा, किंवा इतर गोष्टी आहेत की सामान्य आहे. आपण सारखे वाटत मजकूर संभाषण आहे, एक प्रश्न विचारू जसे, ‘म्हणून मी फक्त चित्रपट पाहिले सुळका, आणि तो सुटला माझ्या मनात आहे. नाही एक चांगला मार्ग आहे. आपण मध्ये भयपट चित्रपट’ आपण नंतर पाठवा आपल्या प्रारंभिक संदेश, ���पण ठेवू इच्छित संभाषण जात आहे. मुलगी विचारा प्रश्न. संदेश तिच्या ऑनलाइन पर्यंत ती आरामदायक वाटते, नंतर विचारू तिच्या फोन नंबर. टाळण्यासाठी म्हणत उघडपणे लैंगिक गोष्टी किंवा खूप मध्ये गंभीरपणे त्यांच्या जीवन आहे. अनौपचारिक आणि मजा. चांगले संभाषण विषय समाविष्ट संगीत, चित्रपट, ख्यातनाम गप्पाटप्पा, एक पुस्तक आपण अलीकडे वाचा, किंवा इतर गोष्टी आहेत की सामान्य आहे. आपण सारखे वाटत मजकूर संभाषण आहे, एक प्रश्न विचारू जसे, ‘म्हणून मी फक्त चित्रपट पाहिले सुळका, आणि तो सुटला माझ्या मनात आहे. नाही एक चांगला मार्ग आहे. आपण मध्ये भयपट चित्रपट’ एकदा आपण तयार एक चांगला नातं मुलगी, ‘. तिला पूर्ण एक कमी ताण सार्वजनिक सेटिंग जसे एक कॉफी शॉप, ब्रंच, किंवा पार्क मध्ये एक चाला आहे. कॉल मुलगी फोनवर आणि प्रयत्न वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी एक वेळ व्यक्ती. सर्वात सोपा मार्ग पूर्ण करण्यासाठी नवीन मुली आहे बाहेर फाशी आपला विद्यमान मित्र आणि इमारत संबंध त्यांचे मित्र. चर्चा करण्यासाठी मुली आपल्या वर्ग आणि तो एक बिंदू करा करण्याचा प्रयत्न गट त्यांना अप वर्ग नियुक्त्या. तर आपण शाळेत किंवा नाही, शाळेत जा, एक वर्ग येथे एक स्थानिक समुदाय केंद्र मध्ये एक विषय आहे की हित. प्रारंभ करून बोलत वर्ग देणारं गोष्टी वर हलवून आधी अधिक वैयक्तिक संभाषण. बैठक मुली काम होईल आपण काहीतरी देऊ सामान्य चर्चा होईल आणि कमी धकाधकीच्या हून ओळख स्वत: ला एक प्रवासी आहे. जा बाहेर आपल्या मार्ग चर्चा करण्यासाठी मुली काम आहे की, आपण जसे. एकदा आपण तयार मैत्री, तर त्यांना विचारा ते इच्छितो सर्दी बाहेर काम. चर्चा करून काम काहीतरी म्हणत जसे, ‘गंभीरपणे’ एकदा आपण तयार एक चांगला नातं मुलगी, ‘. तिला पूर्ण एक कमी ताण सार्वजनिक सेटिंग जसे एक कॉफी शॉप, ब्रंच, किंवा पार्क मध्ये एक चाला आहे. कॉल मुलगी फोनवर आणि प्रयत्न वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी एक वेळ व्यक्ती. सर्वात सोपा मार्ग पूर्ण करण्यासाठी नवीन मुली आहे बाहेर फाशी आपला विद्यमान मित्र आणि इमारत संबंध त्यांचे मित्र. चर्चा करण्यासाठी मुली आपल्या वर्ग आणि तो एक बिंदू करा करण्याचा प्रयत्न गट त्यांना अप वर्ग नियुक्त्या. तर आपण शाळेत किंवा नाही, शाळेत जा, एक वर्ग येथे एक स्थानिक समुदाय केंद्र मध्ये एक विषय आहे की हित. प्रारंभ करून बोलत वर्ग देणारं गोष्टी वर हलवून आधी अधिक वैयक्तिक संभाषण. बैठक मुली काम होईल आपण काहीतरी देऊ सामान्य चर्चा होईल आणि कमी धकाधकीच्या हून ओळख स्वत: ला एक प्रवासी आहे. जा बाहेर आपल्या मार्ग चर्चा करण्यासाठी मुली काम आहे की, आपण जसे. एकदा आपण तयार मैत्री, तर त्यांना विचारा ते इच्छितो सर्दी बाहेर काम. चर्चा करून काम काहीतरी म्हणत जसे, ‘गंभीरपणे तीन दुहेरी बदल या आठवड्यात. नाही आपण इच्छा आहे की, शेड्युलिंग होते थोडे अधिक संघटित तीन दुहेरी बदल या आठवड्यात. नाही आपण इच्छा आहे की, शेड्युलिंग होते थोडे अधिक संघटित’ विचारा तिला हँग आउट करून म्हणाला, सारखे काहीतरी ‘यो, मी तुम्हाला आहोत खरोखर सर्दी. आपण स्तब्ध इच्छित बाहेर काम कधीतरी’ विचारा तिला हँग आउट करून म्हणाला, सारखे काहीतरी ‘यो, मी तुम्हाला आहोत खरोखर सर्दी. आपण स्तब्ध इच्छित बाहेर काम कधीतरी’ किंवा आपण अधिक विशिष्ट आणि सारखे काहीतरी म्हणू, ‘तुम्ही काय करत आहेत हे शुक्रवार’ किंवा आपण अधिक विशिष्ट आणि सारखे काहीतरी म्हणू, ‘तुम्ही काय करत आहेत हे शुक्रवार जायचे आनंदी तास मला जायचे आनंदी तास मला’ एक दुकानात मुली आणि देते एक चांगला विषय तडाखा एक प्रारंभिक संभाषण. आपण पाहू, एक मुलगी बाहेर तपासणी एक पुस्तक आपण आनंद, स्वत: ला परिचय आणि एक संभाषण तडाखा पुस्तक बद्दल. तुम्हाला वाटत असेल तर भेटेल बार किंवा क्लब, आणण्यासाठी बाजूने एक जोडपे आपल्या मित्र आहे. डोळा संपर्क करण्यासाठी प्रयत्न सह मुली आपण पाहू की बार येथे आहे आणि पर्यंत चालणे आणि स्वत: ला परिचय त्यांना. किंवा आपण म्हणू शकतो ‘आपल्या आहेत मस्त आहेत, ते नवीन हवाई कमाल भरडलेले धान्य आहे का’ एक दुकानात मुली आणि देते एक चांगला विषय तडाखा एक प्रारंभिक संभाषण. आपण पाहू, एक मुलगी बाहेर तपासणी एक पुस्तक आपण आनंद, स्वत: ला परिचय आणि एक संभाषण तडाखा पुस्तक बद्दल. तुम्हाला वाटत असेल तर भेटेल बार किंवा क्लब, आणण्यासाठी बाजूने एक जोडपे आपल्या मित्र आहे. डोळा संपर्क करण्यासाठी प्रयत्न सह मुली आपण पाहू की बार येथे आहे आणि पर्यंत चालणे आणि स्वत: ला परिचय त्यांना. किंवा आपण म्हणू शकतो ‘आपल्या आहेत मस्त आहेत, ते नवीन हवाई कमाल भरडलेले धान्य आहे का मी विचार होता मिळत बद्दल एक जोडी त्यांना स्वत: ला. परिचय स्वत: ला एक मुलगी आहे हे तुम्हाला माहीत नाही का, आपण डोळा संपर्क करण्यासाठी तिच्या पहिल्य��. नजर तिच्या दिशेने डोळा संपर्क. तर ती दिसते, आपण डोळे आणि हसू, हे सहसा एक शारीरिक साइन की ती इच्छिते बोलू आपण. एक परिचय असणे आवश्यक आहे नाही गुंतागुंतीचा आहे, तो फक्त आहे एक प्रतिसाद मिळाला. फक्त असे ‘हाय’ आणि तिला सांगू आपले नाव. मग, आपण विचारू शकता काय तिला तिचे नाव विचारू आणि कसे तिला तिच्या दिवशी होणार आहे. आपण आधीच एक संबंध आहे की आपण तयार केले आहे माध्यमातून गप्पा मारणे, आपण हे करू शकता मध्ये जा, एक मिठी तेव्हा, आपण प्रथम त्यांना पूर्ण. त्यांच्या शरीरात भाषा आहे. तर ते परत खेचणे किंवा दिसत अस्वस्थ, बदल मिठी मध्ये एक हातांमधून. सुरू करण्यासाठी संभाषण मुलगी आणि तिला विचारू प्रश्न स्वत: ला. खुल्या असू प्रतिसाद, आणि खात्रीलायक, तेव्हा स्वत: बद्दल बोलत आहे. तर संभाषण प्रवाह चांगले आणि नैसर्गिक वाटते, तिला विचारू तिच्या साठी संपर्क माहिती आपण हे करू शकता म्हणून तिला बोलू नंतर. आपण काहीतरी म्हणू शकत नाही, जसे, ‘अहो, त्यामुळे मी बाहेर मिळविण्यासाठी येथे पण मी खरोखर आवडले आपण बोलत. विचार मला मिळू शकते, आपला नंबर त्यामुळे आम्ही शकते सर्दी भविष्यात मी विचार होता मिळत बद्दल एक जोडी त्यांना स्वत: ला. परिचय स्वत: ला एक मुलगी आहे हे तुम्हाला माहीत नाही का, आपण डोळा संपर्क करण्यासाठी तिच्या पहिल्या. नजर तिच्या दिशेने डोळा संपर्क. तर ती दिसते, आपण डोळे आणि हसू, हे सहसा एक शारीरिक साइन की ती इच्छिते बोलू आपण. एक परिचय असणे आवश्यक आहे नाही गुंतागुंतीचा आहे, तो फक्त आहे एक प्रतिसाद मिळाला. फक्त असे ‘हाय’ आणि तिला सांगू आपले नाव. मग, आपण विचारू शकता काय तिला तिचे नाव विचारू आणि कसे तिला तिच्या दिवशी होणार आहे. आपण आधीच एक संबंध आहे की आपण तयार केले आहे माध्यमातून गप्पा मारणे, आपण हे करू शकता मध्ये जा, एक मिठी तेव्हा, आपण प्रथम त्यांना पूर्ण. त्यांच्या शरीरात भाषा आहे. तर ते परत खेचणे किंवा दिसत अस्वस्थ, बदल मिठी मध्ये एक हातांमधून. सुरू करण्यासाठी संभाषण मुलगी आणि तिला विचारू प्रश्न स्वत: ला. खुल्या असू प्रतिसाद, आणि खात्रीलायक, तेव्हा स्वत: बद्दल बोलत आहे. तर संभाषण प्रवाह चांगले आणि नैसर्गिक वाटते, तिला विचारू तिच्या साठी संपर्क माहिती आपण हे करू शकता म्हणून तिला बोलू नंतर. आपण काहीतरी म्हणू शकत नाही, जसे, ‘अहो, त्यामुळे मी बाहेर मिळविण्यासाठी येथे पण मी खरोखर आवड���े आपण बोलत. विचार मला मिळू शकते, आपला नंबर त्यामुळे आम्ही शकते सर्दी भविष्यात’ किंवा आपण काहीतरी म्हणू शकत नाही, जसे, ‘तो खरोखर चांगली बैठक आपण आज रात्री. च्या विनिमय. ‘आपण पाहणे गेले की एक मुलगी आपण सारखे खूप लांबून पण ‘ आणि स्वत: ला परिचय, आपल्या फक्त काम विरुद्ध स्वत: ला. आता आपण प्रतीक्षा, अधिक शक्यता परिस्थिती येईल. त्याऐवजी वाटू लागली सर्व संभाव्य परिणाम, फक्त जा, मुलगी आणि स्वत: ला परिचय. तो पर्यंत आपण आणि मुलगी आहात की. आपण सारखे वाटत होते खरोखर चांगला रसायनशास्त्र, आपण जाऊ शकता, चुंबन शेवटी तारीख. तर ती तिचे डोळे बंद होते व जवळ आणले जाते, आपण नंतर तुम्हाला माहीत आहे ती स्वारस्य आहे. तर ती बंद तिच्या शरीरात बंद किंवा नाही आपण दूर करण्याचा प्रयत्न करू नका, तिच्या चुंबन पुन्हा. माझी मैत्रीण अलीकडे मला तोडले आणि प्रत्येक नवीन मुलगी मी प्रयत्न कधीही बाहेर कार्य करते आणि मी शोधू शकत नाही, इतर कोणालाही, काय काय मी करू’ किंवा आपण काहीतरी म्हणू शकत नाही, जसे, ‘तो खरोखर चांगली बैठक आपण आज रात्री. च्या विनिमय. ‘आपण पाहणे गेले की एक मुलगी आपण सारखे खूप लांबून पण ‘ आणि स्वत: ला परिचय, आपल्या फक्त काम विरुद्ध स्वत: ला. आता आपण प्रतीक्षा, अधिक शक्यता परिस्थिती येईल. त्याऐवजी वाटू लागली सर्व संभाव्य परिणाम, फक्त जा, मुलगी आणि स्वत: ला परिचय. तो पर्यंत आपण आणि मुलगी आहात की. आपण सारखे वाटत होते खरोखर चांगला रसायनशास्त्र, आपण जाऊ शकता, चुंबन शेवटी तारीख. तर ती तिचे डोळे बंद होते व जवळ आणले जाते, आपण नंतर तुम्हाला माहीत आहे ती स्वारस्य आहे. तर ती बंद तिच्या शरीरात बंद किंवा नाही आपण दूर करण्याचा प्रयत्न करू नका, तिच्या चुंबन पुन्हा. माझी मैत्रीण अलीकडे मला तोडले आणि प्रत्येक नवीन मुलगी मी प्रयत्न कधीही बाहेर कार्य करते आणि मी शोधू शकत नाही, इतर कोणालाही, काय काय मी करू जात एकाकी कठीण आहे, पण कधी कधी आम्ही वेळ लागेल एकटे. स्वत: ला ठेवले अधिक गोष्टी मध्ये आपण आनंद जसे, क्रीडा, लेखन, किंवा गेमिंग. तेव्हा आपण पूर्ण की एक मुलगी आपण यथार्थपणे जसे, आपण सुरू करू शकता, तारीख. करण्यासाठी प्रयत्न म्हणून अनेक महिला मित्र म्हणून आपण हे करू शकता. आपण प्रयत्न करू शकता तिच्या मते बदलू करून तिला बोलत —. मिळविण्यासाठी प्रयत्न तिच्या फोन नंबर पासून एक मित्र आणि स्पष्ट स्वत: ला माध्यमा��ून मजकूर. असे म्हणतात की, ‘. विविध कारणांमुळे. विचार का आपण खोटे शकते. लज्जास्पद किंवा आपण इच्छित नाही दुखापत एक व्यक्ती च्या भावना आहे. आपण करण्याची गरज नाही खूप लांब प्रतीक्षा पाठवा मजकूर ठेवा आणि संभाषण जात आहे. रात्री आपण तिला पूर्ण, आपण घरी मिळेल तेव्हा, आपण शक्य मजकूर तिला सारखे काहीतरी, ‘मी एक खरोखर चांगले वेळ. करू द्या की लवकरच पुन्हा. ‘हे अवलंबून असते आपण किती जुन्या आहेत, आणि काय परिस्थितीत आहेत. तर तो कायदेशीर मध्ये आपले राज्य, सुरू करण्यासाठी तयार मैत्री आणि बाहेर स्तब्ध तिच्या सामाजिक परिस्थितीत. आहे, तर रसायनशास्त्र आहे. एक कटाक्ष काय ती बघत आणि एक सकारात्मक टिप्पणी उत्पादन बद्दल आहे. उदाहरणार्थ, तर ती बघत ओटचे जाडे भरडे पीठ आपण असे म्हणू शकतो, ‘तुम्ही कधी प्रयत्न केला आहे, एक सह जात एकाकी कठीण आहे, पण कधी कधी आम्ही वेळ लागेल एकटे. स्वत: ला ठेवले अधिक गोष्टी मध्ये आपण आनंद जसे, क्रीडा, लेखन, किंवा गेमिंग. तेव्हा आपण पूर्ण की एक मुलगी आपण यथार्थपणे जसे, आपण सुरू करू शकता, तारीख. करण्यासाठी प्रयत्न म्हणून अनेक महिला मित्र म्हणून आपण हे करू शकता. आपण प्रयत्न करू शकता तिच्या मते बदलू करून तिला बोलत —. मिळविण्यासाठी प्रयत्न तिच्या फोन नंबर पासून एक मित्र आणि स्पष्ट स्वत: ला माध्यमातून मजकूर. असे म्हणतात की, ‘. विविध कारणांमुळे. विचार का आपण खोटे शकते. लज्जास्पद किंवा आपण इच्छित नाही दुखापत एक व्यक्ती च्या भावना आहे. आपण करण्याची गरज नाही खूप लांब प्रतीक्षा पाठवा मजकूर ठेवा आणि संभाषण जात आहे. रात्री आपण तिला पूर्ण, आपण घरी मिळेल तेव्हा, आपण शक्य मजकूर तिला सारखे काहीतरी, ‘मी एक खरोखर चांगले वेळ. करू द्या की लवकरच पुन्हा. ‘हे अवलंबून असते आपण किती जुन्या आहेत, आणि काय परिस्थितीत आहेत. तर तो कायदेशीर मध्ये आपले राज्य, सुरू करण्यासाठी तयार मैत्री आणि बाहेर स्तब्ध तिच्या सामाजिक परिस्थितीत. आहे, तर रसायनशास्त्र आहे. एक कटाक्ष काय ती बघत आणि एक सकारात्मक टिप्पणी उत्पादन बद्दल आहे. उदाहरणार्थ, तर ती बघत ओटचे जाडे भरडे पीठ आपण असे म्हणू शकतो, ‘तुम्ही कधी प्रयत्न केला आहे, एक सह मी नाही विचार मी करू इच्छित पण तो खरोखर चांगले आहे. ‘तर ती आनंदी दिसते की, आपण स्वत: ला परिचय आणि एक संभाषण सुरू आहे. येथे माझी लेक हाऊस, आहे की नवीन मुलगी हलविले ओलांडून ल��ान खाडी. बैठक तिला मी नाही विचार मी करू इच्छित पण तो खरोखर चांगले आहे. ‘तर ती आनंदी दिसते की, आपण स्वत: ला परिचय आणि एक संभाषण सुरू आहे. येथे माझी लेक हाऊस, आहे की नवीन मुलगी हलविले ओलांडून लहान खाडी. बैठक तिला मी एक बोट प्रयत्न करा स्वत: ला ठेवले परिस्थितीत ती कुठे आहे आणि नंतर स्वत: ला परिचय तिला. तो असू शकते, पाणी, एक पक्ष, किंवा काही इतर सामाजिक परिस्थिती. आपण तरुण आहेत, या सर्वात शक्यता आहे कारण ती लाजाळू आहे. प्रयत्न एक प्रश्न विचारू त्याऐवजी फक्त ‘म्हणत हाय. ‘सारखे काहीतरी म्हणू, ‘अहो, नव्हतो तो वेडा इंग्रजी वर्ग काल नव्हतो तो वेडा इंग्रजी वर्ग काल’. व्हिडिओ डेटिंगचा तारीख-मिक्स ऑनलाइन डेटिंगचा-सल्ला ऑनलाइन डेटिंगचा-प्रथम-संदेश ऑनलाइन डेटिंगचा-प्रथम—-मार्गदर्शक\nमुलगी चमत्कार लाकूड (यूएसए) - व्हिडिओ डेटिंगचा यूएसए →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kejrival-criticizes-central-government-again-45631", "date_download": "2019-02-18T16:51:38Z", "digest": "sha1:MJM4QFQQ6N2CMQNVPCCJGZKXCVL6VIRQ", "length": 14360, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kejrival criticizes central government again केजरीवालांचे पुन्हा केंद्रावर टीकास्त्र | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nकेजरीवालांचे पुन्हा केंद्रावर टीकास्त्र\nबुधवार, 17 मे 2017\nनव्या दोन मंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील फायली केंद्र सरकारने मागील दहा दिवसांपासून अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारची अनेक कामे खोळंबली आहेत. माझ्या विरोधातील शत्रुत्वाचा बदला दिल्लीतील जनतेवर घेऊ नका\nनवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला. आपल्या मंत्रिमंडळातील दोन नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील फायली केंद्र सरकारने अडवून धरल्या असून, त्याचा परिणाम दिल्ली सरकारच्या कारभारावर होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी आज \"ट्विटर'च्या माध्यमातून केला.\nनव्या मंत्र्यांच्या नियुक्तीच्या दोन फायली अडवून केंद्र सरकारने दिल्लीतील जनतेची अडवणूक सुरू केली असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.\n\"दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारबरोबर केंद्रातील भाजप सरकार शत्रुत्वाने वागत आहे. नव्या दोन मंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील फायली केंद्र सरकारने मागील दहा दि��सांपासून अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारची अनेक कामे खोळंबली आहेत. माझ्या विरोधातील शत्रुत्वाचा बदला दिल्लीतील जनतेवर घेऊ नका,'' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही \"ट्विटर'च्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कपिल मिश्रा यांना डच्चू दिल्यानंतर त्यांची जागा रिक्त आहे. तसेच, दुसरे मंत्री संदीप कुमार यांनाही यापूर्वीच पदावरून हटविण्यात आले होते. मिश्रा यांच्याकडे जल, पर्यटन, कला व संस्कृती या विभागांची जबाबदारी होती; तर कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण विभागांची जबाबदारी होती.\nमिश्रा व कुमार यांच्या जागी राजेंद्रपाल गौतम आणि कैलाश गेहलोत यांचा नव्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीबाबतच्या फायलींवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तसेच, केजरीवाल यांच्या टीकेलाही गृह मंत्रालयाने उत्तर दिलेले नाही.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवसेना मतदारांना मुर्ख समजते का\nलोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची '...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीत भाजपच असेल मोठा भाऊ\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढणार असल्याचे आज देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. त्यामुळे आता एकूणच...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:09:27Z", "digest": "sha1:3BMWPW44XSBRW76N66NSBKO7DW6V7PO3", "length": 13255, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अफगाणिस्तानातील आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 31 ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअफगाणिस्तानातील आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 31 ठार\nकाबुल – अफगाणिस्तानामध्ये मतदान नोंदणी केंद्राबाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटामध्ये किमान 31 जण ठार झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने हा आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. अफगाणिस्तानमध्ये अलिकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nअफगाणिस्तानमध्ये यावर्षी 20 ऑक्टोबरला प्रांतिय विधीमंडळाच्या निवडणूका होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीची पूर्वतयारीच या निवडणूकीमध्ये होणार आहे.स्फोट घडलेले मतदान नोंदणी केंद्र शिया समुदायाची दाट वस्ती असलेल्या काबुलच्या पश्चिमेकडे आहे. मतदान हक्कांसाठी आवश्यक राष्ट्रीय ओळख नोंदणी येथे केली जात असते. या स्फोटानंतर संतप्त नागरिकांनी सरकार आणि तालिबानच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या स्फोटाची जबाबदारी लगेच कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तालिबानने या स्फोटातील आपला सहभाग नाकारला आहे.\nमतदान नोंदणी केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला, असे शहराचे पोलिस प्रमुख दावूद आमिन यांनी सांगितले. या स्फोटात 31 जण ठार तर 54 जण जखामी झाले. जखमींचा आकडा आणखीही वाढला असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारमधील वेगवेगळ्या विभागांकडून आणि अधिकाऱ्यांकडून या बॉम्बस्फोटातील मृत आणि जखमींचे वेगवेगळे आकडे सांगितले जात असतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुलभूषण जाधव निर्दोष ; पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवत आहे- अॅड. हरिश साळवे\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nब्रिटनच्या राजघराण्यामध्ये पडणार फूट; विल्यम्स आणि हॅरी यांचे मार्ग होणार वेगळे\nसिरीयात पकडलेले 800 दहशतवादी परत न्या- डोनाल्ड ट्रम्प\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक\nचर्चेतील चेहरे : जुआन ग्युइडो\nदहशतवादावरून इराणही पाकिस्तानवर खवळला\nआतंकवाद्यांना संरक्षण देणे पाकिस्तानला महागात पडेल -इराण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. ग��ंधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:39:34Z", "digest": "sha1:YRVY6VN73IBVLZO2LNMS7PRGCQIP7Z6E", "length": 11308, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखास मारहाण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिवसेनेच्या उपतालुका प्रमुखास मारहाण\nनारायणगाव -अनोळखी व्यक्तीने रस्त्याने दुचाकीवर जाणाऱ्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजाराम कोंडाजी चव्हाण यांना थांबवून त्यांच्या तोंडावर मिरची पूड टाकून लोखंडी पाईप व दांडक्याने नाकावर, तोंडावर, पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना मौजे पिंपळगावच्या हद्दीत वाणी मळा येथील येणेरे -नारायणगाव रस्त्यावर घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवसेनेचे उपतालुका प्रमुख राजाराम कोंडाजी चव्हाण (वय 40, धंदा शेती, रा. वडज, ता. जुन्नर) यांनी या घटनेबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्याचे गाव वडजहून येणरे- नारायणगाव रस्त्याने नारायणगाव येथे दुचाकीवर येत असताना रस्त्यावर उभा असलेले तीन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने थांबण्याचा इशारा केल्याने फिर्यादी हे थांबले असता इशारा करणाऱ्याने तोंडावर मिरची पुड टाकली व त्यांच्या बरोबरच्या दोघांनी लोखंडी पाईपने व दांडक्याने नाकावर, तोंडावर, पायावर मारहाण करून आपखुशीने दुखापत केली. पोलिसांनी या घटनेची त्वरित नोंद घेऊन तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T16:50:53Z", "digest": "sha1:OWFD3OC6UBC27WCNV5BHOHP3LXZQW3VE", "length": 13469, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोटांचे ठसे जुळत नाही; धान्य मिळणार नाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबोटांचे ठसे जुळत नाही; धान्य मिळणार नाही\nभवानीनगर- भवानीनगर, अशोकनगर, भाग्यनगर, संजयनगर व गायकवाडवस्ती येथील काही नागरिकांना त्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे मशीनवर जुळत नसल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्यास येथील कामगार कन्झुमर्स सोसायटीने नकार दिल्याने नागरिकांनी दुकानदाराकडे जाब विचारात तक्रार मांडली. त्यानंतर माजी सरपंच राहुल काळे, सदस्य गजानन मोरे, यशवंत नरुटे, मुरली चव्हाण, अजित सोनवणे व नानासाहेब निंबाळकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी ठसे जुळवण्या प्रक्रियेला 4 मे पर्यंत मुदतवाढ दिल्याने नागरिकांना स्वस्त धान्य वाटप करण्यात आले.\nया भागातील सर्व कुटुंब हे मोलमजुरी करून उपजीविका करीत असल्याने या स्वस्त धान्य दुकानातून धान्य नेहण्यासाठी रोज हेलपाटे घालणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे खाडे झाल्याने त्यांना कुटुंबाची रोजची उपजीविका करणे कठीण होत आहे. येथील भागातील ऐकून 840 शिधाधारक आहेत. आज (सोमवारी) यापैकी 221 नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळाले उरलेल्या नागरिकांना देण्यात आले नाही. त्यावेळी नागरिकांनी का मिळत नाही आसा संतप्त सवाल करत तक्रार केली. त्यावेळी कामगार कन्झ्युमर्स सोसायटीच्या धान्य वाटप विभागाकडून सांगण्यात आले की, शासनाने जी मशीन दिली आहे, त्या मशीनवर काही नागरिकांच्या हाताच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत म्हणजेच लिंक होत नाहीत. त्यात आमचा काहीएक दोष नाही. शासनानेच सांगितले आहे की, ज्यांचे हाताच्या बोटांचे ठसे लिंक होतील त्यांनाच स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्यात येईल; परंतु एका व्यक्तीचे 8 ते 10 वेळा हाताच्या बोटांचे ठसे लिंक केले तरीही मशीन लिंक झालेले दाखवत नाही. जर लिंक न होता स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले तर शासन त्या त्या दुकानदारांवर कारवाई करीत आहे. व नागरिकांना नाही दिले तर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नक्की दुकानदारांनी कशा पद्धतीने निर्णय घ्यावा तोच सध्या प्रश्न पडलेला आहे. शासनाकडून स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी दर महिन्याच्या 7 तारखेलाच माल येत आहे मात्र, नागरिकांचे मशीनला ��ाताच्या बोटांचे ठसे लिंक होत नाहीत त्यामुळे दुकानात माल शिल्लक राहत आहे. यावर शासनाने काहीतरी उपाय काढावा की ज्यामुळे नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वेळेत धान्य देण्यात येईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/two-months-period-victoria-43773", "date_download": "2019-02-18T17:25:51Z", "digest": "sha1:7O3EVHVEHD25JGNGNFFOPX4MU3NPYP62", "length": 11316, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "two months period for victoria 'व्हिक्टोरिया'संदर्भात दोन महिन्यांची मुदत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\n'व्हिक्टोरिया'संदर्भात दोन महिन्यांची मुदत\nरविवार, 7 मे 2017\nमुंबई - मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाड्यांचे चालक, मालक आणि घोड्यांच्या पुनर्वसनाबाबत योजना आखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतीच आणखी दोन महिन्यांची मुदत दिली.\nमुंबई - मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्टोरिया घोडागाड्यांचे चालक, मालक आणि घोड्यांच्या पुनर्वसनाबाबत योजना आखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतीच आणखी दोन महिन्यांची मुदत दिली.\nव्हिक्टोरियांच्या वापरावर बंदी आणण्याच्या निर्णयामुळे घोडा व चालक-मालकांना पर्यायी रोजगार देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत; मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कार्यवाही झालेली नाही. सुनावणीदरम्यान राज्य सरकारने पुन्हा मुदत दिली. प्राणिमित्र संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीला विरोध दर्शवला होता.\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nझाडे तोडल्याच्या रागातून भावाने केला भावाचा खून\nरायगड : म्हसळा पोलिस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या मजगाव येथे घरामागील नारळाची झाडे तोडल्याच्या राग मनामध्ये धरुन भावाने आपल्याच भावाचा खून केल्याची घटना...\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\n'सरकार काश्मीरात जनमत चाचणीला का घाबरते\nनवी दिल्ली : अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेकांनी मिडीयामार्फत प्रतिक्रिया...\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T16:33:18Z", "digest": "sha1:OEPM56GLRIIGN7S43DIINWPGAJMSKOGF", "length": 3529, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "नियोजन सहलीचे | m4marathi", "raw_content": "\nदेशाटन करावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सहलीचा खर्च कमी करायचा असेल तर नियोजन असायलाच हवं. आगाऊ बुकिंग केल्यास खर्चात बरीच कपात होऊ शकते. ठरावीक दिवस आधी बुकिंग केल्यास लक्झरी हॉटेलमधल्या ऑफर्सचा फायदा मिळवता येतो. एक महिना आधी रेल्वे किंवा विमानाचं तिकीट काढल्यास पैसेही वाचतात आणि विनाकारण धावपळही होत नाही. ‘मेक माय ट्रिप’, ‘यात्रा’, ‘ट्रॅव्हलसिटी’ यांसारख्या वेबसाईटवरून हॉलिडे पॅकेजची माहिती घेता येईल. इथे ऑनलाइन बुकिंग करण्याचीही सोय असते. अशा ऑफर्सद्वारे जवळपास २0-३0 टक्के फायदा मिळू शकतो. भारतीय रेल्वेही प्रवाशांसाठी अनेक सवलती उपलब्ध करून देत असते. याचीही माहिती घ्यावी, असे नियोजन असल्यास कमीत कमी खर्चात बरीच ठिकाणे पाहण्याचे स्वप्न पूर्ण होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-single-farmer-get-loanwaiver-benefit-state-governments-new-update-10573?tid=124", "date_download": "2019-02-18T18:03:50Z", "digest": "sha1:6R7W3IIMDA7G7EXMPFWWNZXDLTV46FIQ", "length": 13483, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Single farmer to get loanwaiver benefit : state governments new update | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी; सरकारचा नवा निर्णय\nकुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी; सरकारचा नवा निर्णय\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nनागपूर : \"शेतकरी सन्मान योजने\" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.२०) विधानसभेत घोषणा केली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.\nनागपूर : \"शेतकरी सन्मान योजने\" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.२०) विधानसभेत घोषणा केली. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.\nनव्या निर्णयानुसार \"शेतकरी सन्मान योजने\" साठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ति घटक माणून कर्जमाफी मिळणार आहे.याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफी मिळत होती. म्हणजे कुटुम्ब प्रमुखाला कर्जमाफी मिळाल्यामुळे पत्नी किंवा मुलाला मिळत नव्हती,आता कुटुंबातील ज्या व्यक्तींच्या नावावर कर्ज आहे, त्या सर्वांना करजमाफी मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n:- आत्तापर्यंत 58 लाख करजमाफिचे अर्ज प्राप्त\n:- 15 हजार 82 कोटिंची कर्जमाफी\nकर्ज कर्जमाफी गुलाबराव पाटील मंत्रिमंडळ\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...��चारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T15:57:32Z", "digest": "sha1:UI457MGSDGHHYY63AIJIOGW5IIHB7HXD", "length": 11235, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सणसवाडीत वाहनाच्या धडकेत परप्रांतीय ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसणसवाडीत वाहनाच्या धडकेत परप्रांतीय ठार\nशिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथील पुणे नगर रस्त्यावर रिक्षामधून उतरत असलेल्या सव्वीस वर्षीय युवकास पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारची जोरदार धडक बसल्याने युवकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक कारसह फरार झाला आहे.\nसणसवाडी येथील दत्तकृपा हॉटेलसमोर सोमवारी रात्रीच्या सुमारास एक युवक नगर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या रिक्षामधून खाली उतरत असताना पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने आली. त्यावेळी रिक्षातून उतरत असलेल्या राधे मोहंतो या युवकास या स्विफ्टकारची जोरदार धडक बसली. त्यावेळी युवकाला गंभीर दुखापत होत युवक खाली पडला. तेव्हा शेजारील नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना या युवकाचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये राधे जोगिंदर मोहंतो (रा. एल अँड टी फाटा, सणसवाडी ता. शिरूर, मूळ रा. धरमंगा बिहार) या युवकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत निलेश संजय डाके (रा. शिक्रापूर ता. शिरूर) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे व पोलीस नाईक तेजस रासकर हे करत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-18T17:38:03Z", "digest": "sha1:HXKVA72ESGCETAIRCMT477OQA34RRW7E", "length": 7090, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "दिवाळीत फुलांचे भाव स्थिर | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra दिवाळीत फुलांचे भाव स्थिर\nदिवाळीत फुलांचे भाव स्थिर\nपिंपरी चिंचवड ः दिवाळीनिमित्त फुलांना मागणी वाढली असली, तरीदेखील फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने भाव स्थिर आहेत. गुलछडीच्या भावात वीस टक्के वाढ झाली आहे. तर झेंडूची आवक मोठ्या प्रमाणावर होऊनही भाव मात्र स्थिर आहेत. लग्नसराई सुरू होईपर्यंत फुल बाजारातील आवक कायम राहण्याची शक्यता फुलविक्रेत्यांनी वर्तविली आहे.\nफुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढीलप्रमाणे ः झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता)-30 ते 40 रुपये किलो, गुलछडी-100 ते 120 रुपये, लिली बंडल-8 ते 10 रुपये, जरबेरा बंडल- 50 ते 60 रुपये, तुकडा गुलाब (डच ) 100 ते 120 रुपये, गुलाब गड्डी (साधा)- 15 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच)- 60 ते 80 रुपये, अष्टर चार गड्डी- 12 ते 15 रुपये, अष्टर 80 ते 100 रुपये प्रतिकिलो, कागडा बंडल- 200 ते 250 रुपये, अबोली बंडल- 100 ते 120 रुपये. किरकोळ बाजारात कागडा गजर्याचा प्रति नगाचा भाव 10 रुपये आहे.\nPrevious articleशहरातील 60 फटाके दुकानदारांकडेच विक्रीची परवानगी\nNext articleअहिराणीचा प्रसार हाच खान्देशचा सन्मान ः योगेश कुलकर्णी\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70714144631/view", "date_download": "2019-02-18T16:59:06Z", "digest": "sha1:CITZGF2HOOZDS46XSHPCNCBUHJEZASSO", "length": 20644, "nlines": 301, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत निवृत्तीनाथांचे अभंग - पंचतत्त्व कळा सोविळी संपू...", "raw_content": "\nनाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|\nपंचतत्त्व कळा सोविळी संपू...\nअवीट अमोला घेता पैं निमोल...\nप्राणिया उद्धार सर्व हा श...\nपाहतां साधन विठ्ठलकीर्तन ...\nमन कामना हरि मनें बोहरी \nनिराकार वस्तु आकारासि आली...\nपुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट ...\nविठ्ठल श्रीहरि उभा भीमाती...\nनित्य हरिकथा नित्य नामावळ...\nपंढरीये चोख रूपडें अशेख \nजनासी तारक विठ्ठलचि एक \nपिंड हा न धरी ब्रह्मार्पण...\nहरिविण व्यर्थ आचार समर्थ ...\nभाग्याचेनि भाग्य उदो पैं ...\nध्येय ध्यान मनीं उन्मनीं ...\nकाळवेष दुरी काळचक्र करीं ...\nनाहीं यासि गोत नाही यासी ...\nगोपाळ संवगडे आले वाडेकोडे...\nआनंद सर्वांचा काला अरुवार...\nतंव आनंदला हरि परिपूर्ण ल...\nनघडुनिया दृष्टि नामा पाहे...\nनुघडितां दृष्टि न बोले तो...\nसत्यभामा माये अन्नपूर्णा ...\nकाला तंव निकटी श्रीरंग जा...\nवैष्णवांचा मेळा सकळ मिळाल...\nपांडुरंग हरि माजी भक्तजन ...\nआपुलेनि हातें कवळु समर्पी...\nउपजे तें मरे मरे तें तें ...\nधीराचे पैं धीर उदार ते पर...\nअकर्ता पैं कर्ता नाही यास...\nसारासार धीर निर्गुण परतें...\nस्थिर धीर निर सविचारसार \nनीट पाठ आम्हां धीट हा प्र...\nपियूषी पुरतें कासवी ते वि...\nनिर्दोषरहित सर्व गुणीं हे...\nपरेसि परता पश्यंति वरुता...\nरूप नाम अरूप रूपाचें रूपस...\nवर्ण व्यक्ति सरवे वर्णाश्...\nमंगल मांगल्य ब्रह्म हें स...\nग्रासूनी भान मान दृश्य द्...\nगगनवाड दृष्टी सर्व तत्त्व...\nनेणती महिमा ब्रह्मादिक भद...\nनसे तो ब्रह्मांडी नसे तो ...\nखुंटले वेदांत हरपले सिद्ध...\nतेथें नाहीं मोल मायाचि गण...\nनाहीं छाया माया प्रकृतीच्...\nआदिरूप समूळ प्रकृति नेम व...\nवैकुंठ कैलास त्यामाजी आका...\nनिरशून्य गगनीं अर्क उगवला...\nनिरालंब सार निर्गुण विचार...\nज्या नामें अनंत न कळे संक...\nनिराकृती धीर नैराश्य विचा...\nआदि मध्ये वावो अवसान अभाव...\nजेथें रूप रेखा ना आपण आसक...\nविश्वातें ठेऊनि आपण निरंज...\nत्रिभंगी त्रिभंग जया अंगस...\nज्याचे स्मरणें कैवल्य सां...\nविकट विकास विनट रूपस \nगगनाचिये खोपे कडवसा लोपे ...\nगगनीं उन्मनी वेदासी पडे म...\nगगनीं वोळलें येतें तें दे...\nनिरशून्य गगनीं अंकुरलें ए...\nनिरोपम गगनीं विस्तारलें ए...\nनिरासि निर्गुण नुमटे प्रप...\nनिरालंब देव निराकार शून्य...\nदुजेपणा मिठी आपणचि उठी \nअरूप बागडे निर्गुण सवंगडे...\nमेघ अमृताचा जेथूनि पवाड \nवैभव विलास नेणोनिया सायास...\nब्रह्मांड करी हरि ब्रह्म ...\nआदीची अनादि मूळ पैं सर्वथ...\nबिंबीं बिंबीं येक बिंबलें...\nवैकुंठ दुभतें नंदाघरीं मा...\nगोकुळीं वैकुंठ वसे गोपाळा...\nसर्वस्वरूप नाम राम सर्व घ...\nहें व्यापूनि निराळा भोगी ...\nन साहे दुजेपण आपण आत्मखुण...\nनाहीं हा आकार नाहीं हा वि...\nजेथुनि उद्गारु प्रसवे ॐका...\nयोगियांचे धन तें ब्रह्म स...\nवेदबीज साचें संमत श्रुतीच...\nब्रह्मादिक पूजा इच्छिती स...\nब्रह्मांड उतरंडी ज्याचे इ...\nनिरालंब बीज प्रगटे सहज \nगगन घोटींत उठि पृथ्वी सगळ...\nगगनींचा गगनीं तेज पूर्ण ध...\nनिरपेक्षता मन अनाक्षर मौन...\nअद्वैत अमरकंदु हा घडला \nजयाम��जी दीक्षा हारपोनि जा...\nरसज्ञ रसाचार रसामाजी वसे ...\nअनंत रचना हारपती ब्रह्मां...\nव्याप्तरूपें थोर व्यापक अ...\nगगन घांस घोंटी सर्व ब्रह्...\nकारण परिसणा कामधाम नेम \nजेथें रूप रेखा नाहीं गुण ...\nगोत वित्त चित्त गोतासी अच...\nविश्वाचा चाळक सूत्रधारी ए...\nजाणोंनि नेणते नेणत्या माग...\nगोत वित्त धन मनाचें उन्मन...\nमथनीं मथन मधुरता आपण \nमन निवटलें ज्ञान सांडवलें...\nअव्यक्त आकार अकारलें रूप ...\nनिरशून्य बिंबी आकार पाहता...\nपंचतत्त्व कळा सोविळी संपू...\nहिरण्यगर्भ माया अंडाकार छ...\nअनंत सृष्टि घटा अनंत नाम ...\nनित्य निर्गुण सदा असणें ग...\nनामरूपा गोडी ब्रह्मांडा ए...\nखुंटले साधन तुटलें बंधन \nनिकट वेल्हाळ नेणों मायाजा...\nरूप हें सावंळे भोगिताती ड...\nभरतें ना रितें आपण वसतें ...\nन देखों सादृश्य हारपे पैं...\nनाहीं त्या आचारु सोंविळ...\nअजन्मा जन्मला अहंकार बुडा...\nपरेसि परता न कळे पैं शेषा...\nज्या रूपा कारणें वोळंगति ...\nन साहात दुजेपण आपणचि आत्म...\nन साधे योगी न संपडे जगीं ...\nभावयुक्त भजतां हरी पावे प...\nउफराटी माळ उफराटें ध्यान ...\nविस्तार विश्वाचा विवेकें ...\nतारक प्रसिद्ध तीर्थ तें अ...\nआगम निगमा बोलतां वैखरी \nअष्टांग सांधनें साधिती पव...\nअंधारिये रातीं उगवे हा गभ...\nदुभिले द्विजकुळी आलें पैं...\nविश्वीं विश्वपती असे पैं ...\nजेथें नाहीं वेदु नाहीं पै...\nजेथें नाहीं वेदु नाहीं पै...\nहा पुरुष कीं नारी नव्हे त...\nध्यानाची धारणा उन्मनीचे ब...\nचतुरानन घन अनंत उपजती \nज्या रूपाकारणें देव वोळंग...\nगगन ग्रास घोटीं ब्रह्मांड...\nचिंतितां साधक मनासि ना कळ...\nनिज लक्षाचें लक्ष हरपलें ...\nअनंतरूप देव अनंत आपण \nजेथें न रिघे ठाव लक्षितां...\nमी पणे सगळा वेदु हरपला \nहरिदास संगे हरिदास खेळे \nसोपान संवगडा स्वानंद ज्ञा...\nवोळलें दुभतें सर्वांसि पु...\nधन्य हा खेचर धन्य हा सोपा...\nकमळाच्या स्कंधी गुणी गुढा...\nगयनी गव्हार कृपेचा उद्धार...\nशांति क्षमा दया सर्वभावें...\nप्रकृतीचा पैठा कल्पना माज...\nकांसवीचीं पिलीं करुणा भाक...\nचेतवि चेतवि सावधान जिवीं ...\nहरि आत्मा होय परात्पर आले...\nसुमनाची लता वृक्षीं उपजली...\nछेदियेला वृक्ष तुटलें तें...\nविस्तार हरिचा चराचर जालें...\nतुटलें पडळ भेटलें केवळ \nमारुनि कल्पना निवडिलें सा...\nआमचा साचार आमचा विचार \nसर्वांघटी वसे तो आम्हां प...\nमाता पिता नाहीं बंधु बोध ...\nआम्हां जप नाम गुरुखूण सम ...\nआम्हां ���ेंचि थोर सद्गुरु...\nचराचरीं हरि गुरुमुखें खरा...\nनव्हें तें पोसणें नव्हे त...\nसाकार निराकार ब्रह्मीचे व...\nप्राकृत संस्कृत एकचि मथीत...\nसार निःसार निवडूनि टाकीन ...\nपृथ्वी श्रीराम आकाश हें ध...\nहरिविण न दिसे जनवन आम्हा ...\nस्वरूप साजणी निद्रिस्त नि...\nमनाची वासना मनेंचि नेमावी...\nएक देव आहे हा भाव पैं स...\nदिननिशीं नाहीं अवघा दीपक ...\nद्वैताचीये प्रभे नसोन उरल...\nनिजतेज बीज नाठवे हा देह \nश्यामाची श्याम सेजवरी करी...\nनेणो पैं द्वैत अवघेंचि अद...\nम्हणवितो नंदाचा बाळ यशोदे...\nअनंत ब्रह्मांडें अनंत रचन...\nसप्त पाताळें एकवीस स्वर्ग...\nबुद्धि बोध नाहीं क्षमारूप...\nव्योमामाजि तारा असंख्य लो...\nखुंटलें तें मन तोडियेली ग...\nसौजन्य समाधान सर्व जनार्द...\nमातेचें बाळक पित्याचें जन...\nविश्रामीचा श्रम आश्रम पैं...\nचातकाचें ध्यान मेघाचें जी...\nसाधक बाधक न बाधी जनक \nत्रैलोक्य पावन जनीं जनार्...\nप्रपंच टवाळ वृक्षाचें फळ ...\nकल्पना कोंडूनि मन हें मार...\nनामरूप सोय नाहीं जया रूपा...\nकल्पितें कल्पिलें चित्त आ...\nनाहीं जनीं विजनीं विज्ञान...\nप्रपंचाची वस्ति व्यर्थ का...\nसंत निवृत्तीनाथांचे अभंग - पंचतत्त्व कळा सोविळी संपू...\nसंत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच \"ज्ञानेश्वरी\".\nपंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण त्याचेही जीवन जनार्दन ॥१॥\nतो सोंवळा संपूर्ण अमृताचा घन त्यामाजि सज्जन हरि आम्हा ॥२॥\nनित्यता सोंवळा स्वयंपाकी शौच न दिसे आमुचें आम्हां तेथें ॥३॥\nनिवृत्ति सोंवळा स्वयंपाकी नित्य नाम हें अच्युत जपतसे ॥४॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:09:20Z", "digest": "sha1:WGEYEWCNAYKFK2DFFGIGFJNQZMQWM6OF", "length": 3465, "nlines": 71, "source_domain": "m4marathi.com", "title": "अंडा पराठा | m4marathi", "raw_content": "\n१) एक अंडं , एक कांदा\n४) असल्यास अर्धा चमचा चिली गार्लिक सॉस\n५) एक कप कणीक\n६) चवीनुसार मीठ .\n१) नेहमीप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी . त्या कणकेच्या सहा गोळ्या करून घ्याव्यात .\n२) त्याचे फुलके लाटून घ्यावेत . आता तव्यावर सगळे फुलके दोन्ही बाजूनं भाजून घ्यावेत .\n३) आता एक फुलका पुन्हा तव्यावर टाकावा , थोडासा गरम झाला की उलटावा .\n४) दरम्यान अंडं फोडून त्यात सर्व मसाला घालून चांगलं फेटावं आणि ते मिश्रण त्या फुलक्याच्या गरम बाजूवर तेल लावल्यासारखं लावावं .\n५) त्यावर दुसरा फुलका दाबून बसवावा . अर्ध्या मिनीटानं फुलका हलक्या हातानं उलटावा . कडेनं चमचाभर तेल सोडावं आणि काढावा . एकूण तीन पराठे होतील .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-18T17:37:08Z", "digest": "sha1:5SMHYAKEY5IX3JMMEOOOUSWU7YEAUSCA", "length": 7213, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "५० मी. रायफल थ्री पोजीशनमध्ये संजीव राजपूतला रौप्य | Chaupher News", "raw_content": "\nHome खेळ ५० मी. रायफल थ्री पोजीशनमध्ये संजीव राजपूतला रौप्य\n५० मी. रायफल थ्री पोजीशनमध्ये संजीव राजपूतला रौप्य\nचौफेर न्यूज – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या संजीव राजपूतने आणखी एकदा पदकाची कमाई केली आहे. ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात संजीवने भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली आहे. यंदाच्या एशियाड खेळांमध्ये आतापर्यंत नेमबाजांनी भारताला मिळवून दिलेलं हे सहावं पदक ठरलं आहे.\n५० मी. रायफल थ्री पोजीशन हा नेमबाजीतला सर्वात कठीण प्रकार मानला जातो. नेमबाजाला ३ प्रकारांमध्ये निशाणा साधायचा असतो. अशावेळी नेमबाजाचं आपल्या ध्येयावरचं लक्ष्य ढळून चालत नाही. संजीवनेही एकाग्रचित्ताने खेळ करत पहिल्या दोन प्रकारांमध्ये आघाडी कायम राखली. अखेरच्या क्षणांमध्ये संजीव राजपूतने कमी गुणांची कमाई केल्यामुळे तो तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. याचा फायदा घेत चीनी प्रतिस्पर्ध्याने पहिलं स्थान पटकावलं. मात्र संजीवने वेळेतच स्वतःला सावरत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.\nPrevious articleसोनेरी कामगिरी करणाऱ्या सौरभला ५० लाखांचं इनाम जाहीर\nNext articleमोशीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nमेरी कोमचं विक्रमी विजेतेपद\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन ��णि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:35:39Z", "digest": "sha1:RAENF34XJUX3WSOR2CZB5GJDT2LHULP4", "length": 17624, "nlines": 197, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बदलत्या काळात लग्नासाठी लाखोंची उलाढाल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबदलत्या काळात लग्नासाठी लाखोंची उलाढाल\nसामुदायिक विवाह सोहळ्यांची चळवळ दुर्मिळ\nकर्ज काढून समाजात विनाकारण ‘बडेजाव’\nशिक्रापूर- वधू-वराच्या लगीनघाईत सोन्याच्या वाढत्या बाजार भावाने वधू-वर पक्षाची धावपळ उडाली असून लग्न थाटात करताना मोठा आर्थिक बोजा वाढला असून अनेकांनी आपली हौस-मौज करण्यासाठी एक ते पाच ग्रॅमच्या सोन्याच्या दागिन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.\nग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू असून लग्नकार्य मोठ्या थाटात करून द्यावे, असा आग्रह अनेक वर पक्षाकडून केला जातो. बदलत्या कार्यक्रम पद्धतीत हुंडा संस्कृती काहीशी बंद होत चालली आहे.\nआता हुंडा नको; परंतु लग्न चांगले करुन द्या, जमलं तर तुमच्या मुलीला दागिने करा, असे म्हणत आजही अनेक विवाह ग्रामीण भागात साजरे होत आहे. आपल्या मुला मुलींचे लग्न चांगले व्हावे, यासाठी मोठा खर्च केला जातो. यात कपडे, संसार उपयोगी वस्तू, गाड्या, वाजंत्री, मांडव, कार्यालय व जेवण, लग्नपत्रिका यावर वधू पक्षाचा मोठा खर्च होत असतो. त्याच तुलनेत वरपक्ष देखील काही खर्च करतो. गेल्या पाच वर्षांत वाढत्या महागाईने लग्नकार्�� करताना अनेक सर्व सामान्य कुटुंब कर्जबाजारी होतात.\nयातच गेल्या काही वर्षात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत 22 ते 23 हजार एका तोळ्याचा बाजारभाव 30 ते 32 हजारांवर गेला आहे. हाच बाजारभाव नऊ ते दहा वर्षापूर्वी 12 ते 15 हजार होता. तर 15 वर्षांपूर्वी पाच ते सहा हजार रुपये एका तोळे सोने घेण्यासाठी लागत होते. त्यावेळी एक दोन ग्रॅमचे दागिने काहीसे मिळत नव्हते; परंतु बदलत्या बाजारपेठा व नवनवीन कमी किमतीच्या तरीही भरगच्च डिझाईन व आकाराने मोठे दिसणारे सोन्याची पॉलिश असलेले दागिने बाजारपेठेत मिळत आहेत. लग्नकार्यात या दागिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सोन्याच्या वाढत्या बाजारभावाने सर्वसामान्य नागरिक या दागिन्याकडे मोठ्या प्रमाणात वळाले आहे.\nग्रामीण भागात एका लग्न समारंभाचा कमीत कमी व जास्तीत जास्त खर्च\n2000-05 – एक ते चार लाख\n2005-10 – दोन ते आठ लाख\n2010-14 – पाच ते पंचवीस लाख\n2014-18- पाच लाख ते चाळीस लाख\nवाढत्या महागाईत लग्नाचा कमीत कमी व जास्तीत जास्त खर्च\nकपडे – 50 हजार ते दहा लाख\nजेवण – 30 हजार ते पंधरा लाख\nवाजंत्री – 20 हजार ते तीन लाख\nमंगल कार्यालय – 40 हजार ते दहा लाख\nसंसारोपयोगी वस्तू – 10 हजार ते आठ लाख\nदागिने – 60 हजार ते पंधरा लाख\nवरात, मिरवणूक – 30 हजार ते तीन लाख\nइतर खर्च – 30 हजार ते तीन लाख\nसामुदायिक विवाह सोहळे प्रेरणादायी\nआजही काही तालुक्यांत अनेक ठिकाणी होणारे सामुदायिक विवाह सोहळे होत असतात. तुलनेने ही संख्या घटली असनू, ही चळवळही मागे पडत चालली आहे. मा अशी चळवळ नक्कीच प्रेरणादायी आहे. अनेक गरीब कुटुंब याकडे वळत असून मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना असे सोहळे दिलासा देणारे ठरत आहेत. तरीदेखील आजही वाढत्या महागाईत परंपरा जपण्यासाठी अनेक नागरिक होणारा मोठा खर्च कर्ज काढून करीत आहेत.\nमंगल कार्यालयातच लग्नाचा आग्रह\nघरासमोर मांडव टाकून होणारी लग्न दुर्मिळ झाली असून कार्यालयांकडे मोठा कल गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, हवेली भागात मोठ्या संख्येने मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. प्रत्येक तालुक्यात साधारण 25 ते 30 मोठी मंगल कार्यालये असून अनेक गावांत किमान एक मंगल कार्यालय गेल्या पाच वर्षांत झाले आहे. लाखो रुपये खर्च करून अनेकांनी हे उभे केले असून स���्या त्यांना सोन्याचा भाव आला आहे. एका कार्यासाठी कमीत कमी तीस हजार ते जास्तीत जास्त दहा लाख रुपये भाडे या मंगल कार्यालयांना असून विविध आधुनिक सुविधा, डेकोरेशन, आकर्षक विद्युत रोषणाईने अनेक लग्नकार्य पार पडत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nप्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार : गिरीश बापट\n“दृकश्राव्य अध्ययन अधिक काळ टिकते’\nवाघीरे महाविद्यालयाचे कडेट्स करणार राजपथावर संचलन\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्���ा\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:33:11Z", "digest": "sha1:PMAGIOU5INWAG3FUW7YALTN7JKCB7PTT", "length": 10039, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "ऊस दर आंदोलन शेतकऱ्यांच्याच मुळावर | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized ऊस दर आंदोलन शेतकऱ्यांच्याच मुळावर\nऊस दर आंदोलन शेतकऱ्यांच्याच मुळावर\nचौफेर न्यूज – ऊसशेती काही उद्योगपतींची नाही, तर शेतकऱ्यांचीच आहे. दरासाठी ऊसतोड रोखण्याचा उद्योग करणारी मंडळी शेतकऱ्यांच्याच मुळावर उठली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी कुंडल येथे केली.\nशेतकऱ्याला ऊसशेतीतून हक्काचे पसे मिळतात. मात्र, या उत्पन्नाच्या मार्गात खोडा घालण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. दुधात मिठाचा खडा टाकण्याचा हा उद्योग संबंधितांनी बंद करावा, असा सल्ला पवार यांनी दिला. कारण ऊसशेती ही शेतकऱ्यांची आहे. टाटा-बिर्लासारखे उद्योगपती ऊस पिकवीत नाहीत. उसाची तोड रोखली तर यामध्ये शेतकऱ्याचेच नुकसान होणार आहे. हे शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलनाची दहशत निर्माण करणारे शेतकऱ्यांचेच नुकसान करीत असून दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करू नये.\nभाजपवर टीका करताना पवार म्हणाले, की देशातील काळ्या पशाचे भांडवल करून या पक्षाने मते घेतली. चमत्कार घडेल आणि बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा केले जातील, अशा भाबडय़ा आशेवर लोकांनी भाजपला मतदान केले. आजही लोक याकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र हा ‘चुनावी जुमला’ होता, असे सांगून एका झटक्यात सामान्यांचा भ्रमनिरास करण्यात आला. नोटाबंदीचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले आहेत. रोजगाराची संख्या कमी झाली असून बाजारात मंदी आली आहे. ���ोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. याचे परिणाम समाजाच्या सर्व घटकांवर झाले आहेत. मात्र शासन हे मान्य करायला तयार नाही. शासनाने नोटाबंदी करीत असताना काळा पसा बाहेर येईल, दहशतवादी कारवाया थांबतील, असे सांगितले. मात्र यापकी एकही उद्दिष्ट साध्य झाल्याचे दिसत नाही. एकाच वेळी नोटाबंदी केल्याने ८६ हजार कोटींच्या नोटा चलनातून बाजूला गेल्या. याचा फटका बाजाराबरोबरच उद्योग क्षेत्रालाही बसला आहे.\n‘शेतीकडे तरुण वळले तरच ती टिकेल’\nशेती व्यवसायातून तरुण बाहेर पडत आहेत. शेती व्यवसाय आज उपजीविकेचा उरला नाही, अशी भावना तरुण वर्गात वाढीस लागत असून याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाने शेतीकडे वळले पाहिजे, तरच शेती टिकेल. अन्यथा, आपण परावलंबी बनण्याचा धोका समोर दिसत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nPrevious articleप्रलंबित खटले प्राधान्याने निकाली काढा; सरन्यायाधीशांचे आदेश\nNext articleधोनीमुळे टीम इंडियात अधिक बळ येते : अॅडम गिलख्रिस्ट\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T17:34:50Z", "digest": "sha1:ZXGLAHUCMMNTZ7SNKZPUWRYJDA2NAZBC", "length": 9544, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "फुटबॉल स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा कॉलेज विजयी | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड फुटबॉल स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा कॉलेज विजयी\nफुटबॉल स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा कॉलेज विजयी\nआंतरमहाविद्यालयीन युवोत्सव-2017 मध्ये 36 संघांचा सहभाग\nपिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) – निगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयाने आयोजित केलेल्या युवोत्सव-2017 क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल स्पर्धेत ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाने निगडीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयावर दोन गोलने विजय मिळवला.\nनिगडी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात तीन दिवसीय ‘युवोत्सव – 2017’ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्हयातील 36 संघ सहभागी झाले होते. सर्व विजेत्या संघास आणि सर्वोकृष्ट खेळाडुंना महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी, संचालक डॉ. डॅनियल पेणकर, डॉ. हंसराज थोरात आदी उपस्थित होते.\nइंदिरा कॉलेजच्या अमेय पारखी याने सामन्याच्या सुरुवातीला आठव्या मिनिटाला पहिला गोल केला. अठराव्या मिनिटाला शुभम गायकवाड याने फ्रि कीकवर दुसरा गोल करून सामन्यावर वर्चस्व मिळविले. बेस्ट गोलकीपर – आकाश बटवा, बेस्ट गोल स्कोरर – ईश्वर चव्हाण, बेस्ट प्रॉमिसिंग प्लेअर – केविन घाडगे. प्रथम क्रमांक संघ – इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड सायन्स, ताथवडे, व्दितीय क्रमांक संघ – पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, निगडी, तृतीय क्रमांक संघ – डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डी. स्पर्धेचे संयोजन प्रा. अमरीश पद्मा आणि प्रा. काजल माहेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी यांनी केले होते.\nPrevious articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७\nNext articleबास्केटबॉल स्पर्धेत आयएमइडी महाविद्यालयाचा विजय\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधु���िक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/blog/page/5/", "date_download": "2019-02-18T17:14:31Z", "digest": "sha1:ZY2R32QXCCB3VOBOWF3EBSMKCZQ64Z4E", "length": 6947, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Blog Archives - Page 5 of 8 - Blog Archives - Page 5 of 8 -", "raw_content": "\nमानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेत भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली प्रथम\nPosted by mediaone - in Blog, Events, News - Comments Off on मानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्पर्धेत भाव(अ)पूर्ण श्रद्धांजली प्रथम\nएकांकिका स्पर्धेत आपलं वेगळेपण दाखवून देणाऱ्या मानाचि आयोजित ‘उत्स्फूर्त एकांकिका’ स्प\nवहिदा रेहमान यांचा गौरव १४ व्या ‘थर्ड आय’ महोत्सवात\nकलाकार हा कलागुणांमुळे नावाजला जातोच पण त्याच्या यशात त्याला सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्य\n‘टॉकीज लाईट हाऊस’ – ललित व नेहाच्या लघुपट कथेचा प्रवास\nललित व नेहाच्या दिलखुलास गप्पांमधून उलगडणार लघुपट कथेचा प्रवास नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओ�\nस्वानंद किरकिरे यांचं ‘युथ’फुल भारुड\nगीतलेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन अशी मुशाफिरी करणारे स्वानंद किरकिरे यांनी युथ या आगामी मराठी च�\nसमृद्धी पोरे दिग्दर्शित ‘हेमलकसा’ हिंदी चित्रपट ऑस्करच्या फायनलमध्ये दाखल\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘हेमलकसा’ हिंदी चित्रपट ऑस्करच्या फायनलमध्ये दाखल\n‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ या मराठी चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर समृद्धी पोरे यां�\nसुखविंदर सिंग यांची अभिनयाची नवी इनिंग\nआपल्या बुलंद आवाजाच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात गायक सुखविंदर सिंग\nनालंदा नृत्यकला महाविद्यालय आयोजित कार्यशाळा\nविश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या (UGC – University Grant Commissions ) बाराव्या योजनेद्वारा पदवीअंतर्गत विभागांकरि\nविनोदाच्या अचूक टायमिंगने धमाल उडविणाऱ्या पुष्करने केलेलं समाजकार्य सध्या सर्वत्र चर�\n’ – प्रेक्षकांना भावला ‘डबल सीट’\n’ – प्रेक्षकांना भावला ‘डबल सीट’\nरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तारे-तारकांना दिला जाणारा मानाचा मुजरा म्हणजे ‘महाराष�\nचॉकलेट बॉय ते अॅक्शन हिरो\nमराठी चित्रपटसृष्टीतील अलीकडचा तरुणींचा हॉट क्रश म्हणजे भूषण प्रधान. मालिका, नाटक आणि चित्रप�\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/05/blog-post_382.html", "date_download": "2019-02-18T16:20:38Z", "digest": "sha1:47EGFWRWIRUPVNBFOLW73ZZ5OHWEZ52A", "length": 17061, "nlines": 87, "source_domain": "www.idainik.com", "title": "जिल्ह्यात जोरदार पाऊस - iDainik.com", "raw_content": "\nसातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली, तर सातारा शहर परिसरात सायंकाळी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे नागरिक सुखावले असून बालचमूने पावसात भिजण्याचा आनंद लुटला.सातारा शहरात उन्हाचा पारा दिवेंसदिवस वाढू लागला आहे. गुरुवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण झाल्याने जोरदार पाऊस पडण्याची अटकळ निर्माण झाली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला असताना सातारा शहरात मात्र पावसाची हुलकावणी होती. अखेर गुरुवारी सायंकाळी 6. 30 वाजता मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र, अर्धा तासाच्या आतच पावसाने पुन्हा दडी मारली. जोरदार पाऊस झाल्यानंतरही हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. पावसामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी साचले होते. सुमारे अ���्ध्या तासानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. मुसळधारानंतर पुन्हा पावसाची रिमझिम सुरु होती. सातारा शहरासह उपनगरांतील विजेचा खेळखंडोबा सुरु होता. यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.\nदरम्यान, तालीम संघ मैदानावर सातारा नगरपालिकेच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे मैदानावर पाणीच पाणी साचल्याने संयोजकांना आजचा कार्यक्रम उद्यावर ढकलावा लागला.\nमहाबळेश्वर शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. अचानक आलेल्या पावसाने उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनास आलेल्या पर्यटकांची एकच धावपळ झाली.\nमात्र, पावसात भिजण्याचा आनंद अनेक पर्यटकांनी लुटला. सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. सायंकाळी आलेल्या पावसाने वातावरण थंड झाले. उन्हाळी हंगाम असल्याने पर्यटकांची महाबळेश्वरमध्ये गर्दी केली असून नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक, ऑर्थरसीटसह प्रमुख पर्यटनस्थळांवर पर्यटक गर्दी करीत आहेत. शुक्रवारपासून पवित्र रमजान महिन्यास सुरुवात होत असून महाबळेश्वरमध्ये मुस्लिम बांधव रमजानच्या तयारीला लागले आहेत.\nऔंध परिसरात आज सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कुठेही हानी झाल्याचे वृत्त नाही.\nकालपासून वातावरणातील उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. वयस्कर लोक आणि लहान मुलांना या उष्णतेमुळे खूप त्रास झाला होता. उकड्याने हैराण झालेले लोक पावसाच्या प्रतिक्षेत होते. काल रात्री आकाशात वीज चमकत होती. परंतु, पाऊस आला नाही. दुपारपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांचे डोळे आकाशाकडे लागले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वार्यासह पावसाचे आगमन झाले. राजाचे कुर्ले, पुसेसावळी परिसरात पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. तर कळंबी, वडी गणेशवाडी, औंध येळीव खरशिंगे, गोपूज आदी ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.\nकोरेगाव तालुक्यात वार्यासह हजेरी\nकोरेगाव तालुक्यातील विविध ठिकाणी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दक्षिण तालुक्यात विविध गावांसह रहिमतपूर , ��ाठार किरोलीसह बनवडी पंचक्रोेशीत अर्धा ते पाऊण तास काही ठिकाणी जोरदार तर बहुसंख्य गावांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.\nगुरुवार हा कोरेगाव व रहिमतपूर येथील आठवडा बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन काहीकाळ विस्कळीत झाले होते. सकाळपासून कोरेगावसह तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपार दोननंतर बहुसंख्य गावांत अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडला.\nकोरेगाव तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणांसह प्रचंड ऊकाडा जाणवत होता.अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाच दुपारी दोनच्या सुमारास कोरेगाव तालुक्यात जोरदार वार्यासह अर्धा तास ते पाऊण तास पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतरही वातावरणातील उकाडा कमी न होता आणखी वाढला आहे.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crop-loan-distribution-target-parbhani-maharashtra-7128", "date_download": "2019-02-18T17:46:49Z", "digest": "sha1:EI45KU5XZII72OACWYRHTGLIVMBPUI57", "length": 18463, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crop loan distribution target, parbhani, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत २२४४ कोटींचे कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट\nपरभणीत २२४४ कोटींचे कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nपरभणी ः २०१८-१९ या वर्षी १७८३ कोटी ९१ लाख रुपये पीक कर्ज आणि ४६०.०२ कोटी रुपये इतर शेती कर्ज मिळून २२४४ कोटी रुपये शेती कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३३५५ कोटी ६२ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंगळवारी (ता.३) मंजुरी दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पतपुरवठ्यामध्ये ४६५.६२ कोटी रुपये (१६ टक्के) तर पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १०२ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल यांनी माहिती दिली.\nपरभणी ः २०१८-१९ या वर्षी १७८३ कोटी ९१ लाख रुपये पीक कर्ज आणि ४६०.०२ कोटी रुपये इतर शेत�� कर्ज मिळून २२४४ कोटी रुपये शेती कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३३५५ कोटी ६२ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंगळवारी (ता.३) मंजुरी दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पतपुरवठ्यामध्ये ४६५.६२ कोटी रुपये (१६ टक्के) तर पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १०२ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल यांनी माहिती दिली.\nयंदा पीक कर्जासाठी एकूण १७८३ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये खरिप पीक कर्जासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपये आणि रब्बी पीक कर्जासाठी ३१३ कोटी ३४ लाख रुपये यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षासाठी पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये साधारणपणे १० टक्के वाढ करण्यात आली आहे.\nजिल्ह्यात शेतीवर आधारित तसेच शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, रेशीम शेती, फळबाग लागवड, फुलशेती, शेडनेट, पाॅलिहाऊस, शेतीसुधारणा, शेततळे, विहीर, विद्युत पंप आदी बाबींसाठी कर्जाची जास्त मागणी लक्षात घेऊन यंदा ४६०.०२ कोटी रुपये म्हणजे गतवर्षीपेक्षा ४६.१९ कोटी रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली आहे.\nशासनाच्या विविध योजना तसेच बॅंकांच्या कर्ज योजनांतर्गंत उद्योग व्यवसायाकरिता गतवर्षी ६१७.४९ कोटी रुपये तरतूद यंदा ९३३.७१ कोटी रुपये कर्ज वाटपाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी आणि ग्रामीण भागातील गरिब होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान मुद्रा कर्ज, स्टॅन्ड अप इंडिया कर्ज, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ तसेच इतर महामंडळामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाचा समावेश आहे.\nनवीन उद्योग उभारणीसाठीदेखील भरीव तरतूद आहे. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेसाठी प्रत्येक बॅंकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंक व्यवस्थापनांमार्फत देण्यात येणार आहे. यामध्ये तांत्रिक, कला-कौशल्य हस्तगत, सुशिक्षित बेरोजगार, नवीन उद्योजक, बचत गट, शेतीवर आधारित कुटीर, लघू उद्योगांचा समावेश आहे.\nमंगळवारी (ता.३) जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अग्रणी बॅंके��े व्यवस्थापक राम खरटमल, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम जंगम, बॅंकाचे अधिकारी उपस्थित होते.\nनिश्चित करण्यात आलेल्या पीक कर्ज दराप्रमाणेच बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. खरीप पीक कर्जासाठी रविवारनंतर (ता.१५) संबंधित (दत्तक) बॅंकेत शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावेत. बॅंकांनी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून कर्ज वाटपास सुरवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11973", "date_download": "2019-02-18T17:44:00Z", "digest": "sha1:VRIJ2FP3OKSXLLZY26J3UHAYSRCZQWSQ", "length": 25801, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, success story of Navachitnya SHG,Sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून स्वयंपूर्णतेकडे\nशिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून स्वयंपूर्णतेकडे\nशिवण काम, कंपोस्ट खत निर्मितीतून स्वयंपूर्णतेकडे\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nसांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन विविध आकाराच्या पिशव्या, गोधडी निर्मितीस सुरवात केली. स्वच्छ भारत अभियानात सहभागी होत गटाने सांगली शहरातील निवासी सोसायटीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेतले. याचबरोबरीने निरक्षर महिलांसाठी साक्षरता वर्ग बचत गटातर्फे चालविला जातो. येत्या काळात स्वतःचा ड्रेस निर्मिती उद्योग उभारणीचे त्यांनी नियोजन केले आहे.\nसांगली शहरातील नवचैतन्य महिला बचत गटाने बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन विविध आकाराच्या पिशव्या, गोधडी निर्मितीस सुरवात केली. स्वच्छ भारत अभियानात सहभा���ी होत गटाने सांगली शहरातील निवासी सोसायटीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेतले. याचबरोबरीने निरक्षर महिलांसाठी साक्षरता वर्ग बचत गटातर्फे चालविला जातो. येत्या काळात स्वतःचा ड्रेस निर्मिती उद्योग उभारणीचे त्यांनी नियोजन केले आहे.\nसांगली शहरातील शिंदे मळा परिसरात सौ. संजीवनी पवार राहतात. यांना पहिल्यापासून शिलाई कामाची आवड आहे. त्या घरी ब्लाऊज, फॉल-पिको अशी शिवण कामे करतात. शिवणकामाची आवड असल्याने बाजारात विविध प्रकारच्या कापडी पिशव्या, गोधडी पाहिल्यानंतर त्यांनीदेखील कापडी पिशवी, गोधडी शिवण्याचा सराव सुरू केला. नवीन पद्धतीने शिवलेल्या पिशव्या, गोधडी परिसरातील महिलांना दाखविल्या. हळूहळू महिलांकडून पिशव्यांची मागणी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी पिशव्या शिवण्यास सुरवात केली. परंतू भांडवल आणि एकटीला सर्व शिवणकाम काम शक्य नसल्याने त्यांनी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सांगली महानगरपालिकेत दीनदयाळ अंत्याेदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या मार्फत महिला बचत गटाची नोंदणी करता येते, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सौ. पवार यांनी महानगरपालिकेतील संबंधित विभागाशी संपर्क साधला. योजनेच्या व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटक सौ. वंदना सव्वाखंडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी महिला बचत गटाची सुरवात केली. सध्या या गटामध्ये सौ. संजीवनी पवार, सौ. आशा पाटील, सौ. शैला दळवी, सौ. अरुणा भागवत, सौ. माधवी राक्षे, सौ. अमृता भोकरे, सौ. अश्विनी निकम, सौ. लक्ष्मी जगधने, सौ. श्रद्धा देशपांडे, सौ. रंजना भोकरे, सौ. सुनीता गंगधर या महिला कार्यरत आहेत.\nबचत गटातर्फे भांडवल उभारण्याबाबत माहिती देताना सौ. संजीवनी पवार म्हणाल्या की, गटातील प्रत्येक सदस्याने पहिल्यांदा तीन हजार रुपयांप्रमाणे तीस हजार रुपये भांडवल जमा झाले. पहिल्या दोन महिन्यात सुमारे ८०० पिशव्या तयार झाल्या. पिशव्यांच्या विक्रीतून ५२ हजार रुपये मिळाले. परंतू भांडवल कमी पडू लागल्याने पुन्हा गटातील सदस्यांकडून पैसे उभे केले. याचबरोबरीने महानगरपालिकेतील दीनदयाळ अंत्याेदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सौ. ज्योती सरवदे, सौ. वंदना सव्वाखंडे यांच्याकडे कर्ज कसे उपलब्ध करता येईल याबाबतची माहिती घेतली. सध्या कर्जासाठी प्रकरण तयार केले आहे. पिशव्यांना मागणी वाढली असल्याने मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे.\nपिशव्यांच्या विक्रीबाबत सौ. आशा पाटील म्हणाल्या की, सुरवातीला ओळखीचे लोक तसेच गटातील सदस्यांच्या पाहुण्यांकडे कापडी पिशव्या घेऊन गेलो. त्यांना विविध आकाराच्या तसेच फॅन्शी पिशव्या दाखविल्या. त्यांना या पिशव्या पसंत पडल्या. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्येच सुमारे ५०० पिशव्यांची विक्री झाली. यामुळे गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढला. पुढे सांगली शहरातील विविध भागात जनसंपर्क वाढविण्याचे ठरवले. त्यासाठी रोटरी क्लब, भजनी मंडळ यासह शहरातील महिला गटांना भेटी दिल्या. विविध गटांतील महिलांना आम्ही तयार केलेल्या पिशव्यांचे नमुने आणि दर सांगितले. याचबरोबरीने कोल्हापूर शहरात झालेल्या गृहिणी महोत्सवामध्ये आमच्या बचत गटाचा स्टॉल लावला होता. त्यामुळे पिशव्या आणि गोधडींची मागणी वाढू लागली आहे.\nपिशव्या आणि गोधडी निर्मिती\nव्हेजिटेबल बॅग - ६५ ते १५० रुपये\nसाधी बॅग - पाच ते ३० रुपये\nफॅन्सी बॅग- ५० ते ७५ रुपये\nलहान मुलांसाठी गोधडी- १५० ते ४५० रुपये\nमोठी गोधडी - ७०० ते १६०० रुपये\nस्वच्छ भारत अभियानात सहभाग\nस्वच्छता अभियानाविषयी सौ. संजीवनी पवार म्हणाल्या की, शासनातर्फे सांगली शहरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानाची सुरुवात आमच्या कॉलनीपासून झाली. घर तसेच परिसरात स्वच्छता राखणे, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण याबाबत नागरिकांना बचत गटातर्फे माहिती देण्यास सुरवात केली. महानगरपालिकेतर्फे कंपोस्ट खत निर्मिती आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरवठा करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. ते टेंडर आमच्या गटाला मिळाले. त्यानुसार ओला कचरा बाहेर टाकून न देता त्याचे कंपोस्ट खत कसे करायचे याचे प्रात्यक्षिक गटातर्फे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना देण्यास गटाने सुरवात केली आहे. या उपक्रमातून गटाला आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळाले.\nबचत गटातील महिला केवळ एकाच वस्तूची निर्मिती न करता इतर नावीन्यपूर्ण गोष्टींचा अभ्यास करण्यात कायम अग्रेसर राहिल्या आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मितीची माहिती गटातील सदस्यांनी घेतली. टप्प्याटप्प्याने बचत गटातर्फे कंपोस्ट खताची निर्मिती होऊ लागली. महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छेतून स्वावलंबन���कडे` हे अभियान शहरात राबविण्यात आले होते. या अभियानात बचत गटाने सहभाग घेतला. अभियानाच्या माध्यमातून तयार केलेल्या कंपोस्ट खताची प्रति किलोस वीस रुपये प्रमाणे गटाने विक्री करण्यास सुरवात केली.\nप्रौढ साक्षरता वर्गाला सुरवात\nमहिला बचत गट स्थापन झाला तेव्हा गटातील दोन महिलांना फारसे लिहिता वाचता येत नव्हते. यामुळे गटातील तसेच कॉलनीतील निरक्षर महिलांना चांगल्या पद्धतीने लिहिता वाचता आले पाहिजे हा दृष्टिकोन सौ. आशा पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवला. त्याचप्रमाणे परिसरातील महिलांची आर्थिक व्यवहारातील होणारी फसवणूक थांबावी, यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून बचत गटाने महिलांसाठी प्रौढ सारक्षरता अभियान सुरू केले. दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळेत महिलांसाठी शिकवणी वर्ग घेतले जातात.\nसौ. आशा पाटील यांना सुवर्णपदक\nबचत गटातील सदस्या सौ. आशा पाटील या दिव्यांग आहेत. मात्र, त्यांची खिलाडूवृत्ती आजही महिलांना प्रेरणा देणारी आहे. सौ. पाटील यांनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर थाळीफेक, गोळा फेक स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर त्यांनी १७ सुवर्णपदके आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्णपदके मिळविली आहेत.\n- सौ. संजीवनी पवार (अध्यक्षा), ९४२०९३३२५०.\n- सौ. आशा पाटील (सचिव), ९११२६०७०९४\nसांगली sangli महिला women\nलहान मुलांचे कपडे आणि गोधडी.\nकंपोस्ट खतनिर्मितीबाबत माहिती देताना सौ. आशा पाटील.\nमहिला बचत गटातर्फे प्रौढ साक्षरता वर्गाचा उपक्रम.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...��चारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/plane-crashed-in-sea-but-pilot-survived-the-passengers-5953076.html", "date_download": "2019-02-18T16:03:10Z", "digest": "sha1:36Y7KSD7WWIHVULZ6DLJX6PBK6ALHDR6", "length": 6015, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Plane crashed in sea; But pilot survived the passengers | विमान समुद्रात झाले क्रॅश; परंतु पायलटने किनाऱ्यापर्यंत अाणले, लाेकांनी वाचवले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nविमान समुद्रात झाले क्रॅश; परंतु पायलटने किनाऱ्यापर्यंत अाणले, लाेकांनी वाचवले\nअमेरिकेतील वेस्ट वेल्सच्या समुद्रात मंगळवारी एका अाठअासनी विमानाला अपघात झाला.\nवेल्स- अमेरिकेतील वेस्ट वेल्सच्या समुद्रात मंगळवारी एका अाठअासनी विमानाला अपघात झाला. या वेळी चालकाने सतर्कता दाखवत विमानाला केवळ बुडण्यापासूनच वाचवल नाही, तर ते कसेबसे किनाऱ्यापर्यंतही अाणले.\nविमानातून बाहेर निघेपर्यंत चालक डाेक्याला मार लागल्याने बेशुद्ध झाला हाेता. सट्या संपल्याने समुद्रकिनाऱ्यावर लोक कमी हाेते; अन्यथा माेठा अपघात झाला असता. त्यांनीच चालकास वाचवले. सतर्क राहिल्यामुळेच पायलट असे करू शकला. हे अाश्चर्यजनक अाहे, असे कोस्टगार्ड कंट्रोलर अंॅडी कॅरोल यांनी सांगितले.\nइराकमध्ये 25 वर्षीय महिलेने दिला सात मुलांना जन्म, यात 6 मुली व 1 मुलगा; सर्वांची प्रकृती उत्तम\nझोपमोड होऊ नये म्हणून शरीराच्या सोयीनुसार स्मार्ट बेड बदलेल तापमान; एआय आणि सेन्सरमुळे तापमानावर नियंत्रण\nऑस्ट्रेलियन दांपत्याने घेतले विशालकाय पानकोबीचे पीक; म्हणाले, आमचा हा प्रयोग अनुकूल वातावरणामुळे यशस्वी ठरला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:01:38Z", "digest": "sha1:2SQVWLKALKNKYJKZKRYPMBF2V2SBY4OI", "length": 13264, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – वाढत्या गुन्हेगारीनंतर पोलिसांना जाग; झोपडपट्ट्यांत झाडाझडती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – वाढत्या गुन्हेगारीनंतर पोलिसांना जाग; झोपडपट्ट्यांत झाडाझडती\nपुणे – शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील काशेवाडी, जनता वसाहत, दांडेकर पूल भागातील झोपडपट्ट्यांत गुरूवारी “कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती.\nशहरात गुन्हेगारी वाढल्यामुळे खडबडून जागे झालेले पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गुन्हेगारांचे वास्तव्य अस��ेल्या वसाहतींमध्ये “कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये 70 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुरूवारी दुपारी गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशेवाडी मध्ये “कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.\nमागील काही दिवसांमध्ये जनता वसाहत, दांडेकर पूल हा परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यानुसार ही छापेमारी करण्यात आली.\nत्यामुळे गुरूवारी रात्री या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यांची चौकशी करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांची एकच धावपळ उडाली. या कारवाईमध्ये किती गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही. गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरिष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nई-वॉलेटवर भरता येणार पालिकेचा कर\nमहाराष्ट्राला सर्वांधिक “फायर अलर्ट’\n“ईएसआयसी’च्या परीक्षेत उमेदवारांचा उडाला गोंधळ\n“एमपीएससी’चा बायोमेट्रिक हजेरीला “फाटा’\nसुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करभरणा केंद्र\nविद्यापीठात दुचाकी वाहनांना बंदी\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचार�� प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Panhala-two-arrested-for-murder/", "date_download": "2019-02-18T16:36:57Z", "digest": "sha1:VNIO3JERLK2ZHNVI3FHSXVIO453ORN7V", "length": 6036, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिखलकरवाडी येथील खूनप्रकरणी दोघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › चिखलकरवाडी येथील खूनप्रकरणी दोघांना अटक\nचिखलकरवाडी येथील खूनप्रकरणी दोघांना अटक\nबोरगाव पैकी चिखलकरवाडी, ता. पन्हाळा येथील सदाशिव महादेव नायकवडे यांचा शेतजमिनीच्या वादातून शुक्रवारी घरात घुसून गोळ्या घालून खून करण्यात आला. खून प्रकरणी चुलत भाऊ हिंदुराव यशवंत नायकवडे व पुतण्या शशिकांत हिंदुराव नायकवडे यांना शनिवारी पन्हाळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या डबल बारी दोन बंदुका, कुर्हाड तसेच दोन काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे मृत सदाशिव महादेव नायकवडे व संशयित आरोपी हिंदुराव यशवंत नायकवडे यांची एकत्रित जमीन आहे. या जमिनीवरून त्यांच्यामध्ये भांडण होते. याबाबत पन्हाळा पोलिसांत अनेकदा गुन्हे नोंद दाखल केले होते.\nशुक्रवारीही या दोन्ही कुटुंबांत वाद झाल्याने पन्हाळा पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले होते, पण राजकीय मध्यस्थ्यामार्फत तडजोड करण्याचे ठरल्याने तक्रार दाखल करण्यात आली नाही. शुक्रवारी रात्री अचानक हिंदुराव यशवंत नायकवडे, शशिकांत हिंदुराव नायकवडे, विक्रम हिंदुराव नायकवडे, सुनंदा हिंदुराव नायकवडे, शीतल शशिकांत नायकवडे यांनी शेजारीच राहणार्या सदाशिव नायकवडे कुटुंबातील लोकांना ठार मारण्याच्या हेतूने हवेत गोळीबार केला व दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. डबल बारी बंदुकीतून हिंदुराव याने सदाशिव यांच्यावर तर शशिकांत याने आक्काताई यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सदाशिव यांचा मृत्यू झाला तर आक्काताई या गंभीर जखमी झाल्या. याबाबत पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Youth-Fraud-in-kolhapur/", "date_download": "2019-02-18T16:55:53Z", "digest": "sha1:FPIBVK6F5EAIUPHFGYLJOJYPQPSURCJ5", "length": 7433, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पैशांचा पाऊस’ पाडणार्या टोळीकडून तरुणांची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › ‘पैशांचा पाऊस’ पाडणार्या टोळीकडून तरुणांची फसवणूक\n‘पैशांचा पाऊस’ पाडणार्या टोळीकडून तरुणांची फसवणूक\nशिरोली पुलाची : वार्ताहर\nशिरोली येथील कर्नाटक आंध्र येथील आंतरराष्ट्रीय टोळीने स्थानिकांच्या मदतीने झटपट श्रीमंत होण्याची अभिलाषा बाळगणार्या काही युवकांना हेरून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखोंचा गंडा घातल्याची चर्चा आहे. या रकमा या युवकांनी मोठ्या व्याजाने नातेवाइकांकडून घेऊन त्या टोळीकडे सुपूर्द केल्या. त्यामुळे या रकमा परत करण्यासाठी युवकांच्या घरच्यांनी स्थावर मालमत्ता विकल्याने शिरोली पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून टोळीवर कारवाही करण्याची मागणी सुरू झाली आहे.\nगेल्या सहा महिन्यांपासून एक कर्नाटक, आंध्रातील आंतरराष्ट्रीय टोळीने गावात हातपाय पसरले आहेत. या टोळीकडून काही स्थानिक तरुणाकडून हाताशी धरले आहे. या स्थानिक तरुणाकडून माहिती घेऊन झटपट श्रीमंत होण्याची अभिलाषा बाळगणार्या युवकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. या तरुणांना कासवाच्या मदतीने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले आहे. या आमिषाला बळी पडून शिरोलीतील 8 ते 10 युवक अडकले आहेत. या युवकांना राज्याबाहेर नेऊन पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. त्यामुळे युवकांनी टोळीला मागणीनुसार लाखो रुपये दिल्याची चर्चा आहे. त्यासाठी काहींनी व्यापारातील, काहींनी सावकाराकडून व्याजाने तर काहींनी पाहुण्याकडून रकमा आणून या टोळीच्या स्वाधीन केल्या आहेत. याशिवाय काही युवकांनी\nकासवांची तस्करी करून रकमा दिल्या आहेत. सध्या सावकार, पै-पाहुणे यांच्याकडून पैशाला तगादा सुरू झाल्याने ही गोष्ट घरच्यांना समजली. परंतु, त्यावेळी उशीर झाल्याने अखेर घरच्यांनी स्थावर मालमत्ता जसे की बंगले, जमीन विकून या रकमा भागवल्याची चर्चा आहे.\nशिरोली पोलिसांनी यापूर्वी पुण्यातील रहिवासी असणार्या शिरोलीच्या मोहिते नावाच्या जावायाला ताब्यात घेतले होते.त्याच्याकडून काळ्या कागदपत्राची बॅग ताब्यात घेतली होती. ही कागदपत्रे वरती फेकून प्रकाशझोतात संमोहनाद्वारे पैसे असल्याचे भासवून फसवणूक केली जात असल्याचे सांगितले\nहोते. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या टोळीचा छडा लावून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/ncp-programme-in-kolhapur/", "date_download": "2019-02-18T16:58:43Z", "digest": "sha1:XASPNN33N2BAUTV5JZAOWRZUSHQEJZQC", "length": 8771, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारविरोधी संघर्षाला तयार व्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › सरकारविरोधी संघर्षाला तयार व्हा\nसरकारविरोधी संघर्षाला तयार व्हा\nसर्वच बाजूंनी फसवणूक करणारे भाजप सरकार उलथविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून संघर्षासाठी तयार व्हा, असे आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादीतर्फे दोन आणि तीन एप्रिलला सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.\nनोटाबंदीपासून जीएसटी लादण्यापर्यंत सरकारने अनेकप्रकारे सर्वसामान्यांचा आर्थिक छळ केल्याचा आरोप करून आ. मुश्रीफ म्हणाले की, ज्या आशेने हे सरकार आणले गेले त्या सर्व आशांवर पाणी फिरले आहे. महागाई कमी झाली नाही. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली. उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. रोजगार बुडाले. केंद्रातील भाजप सरकारने देशाचे आणि मुखत्वे देशवासीयांचे अपरिमित नुकसान केले आहे.\nमहाराष्ट्रातही सत्तेवर असणार्या भाजप सरकारमध्ये राज्य चालविण्याची धमकच नाही, असे स्पष्ट करून मुश्रीफ म्हणाले की, सत्तेवर आल्याबरोबर राज्याची आर्थिक स्थिती न पाहता केवळ प्रसिद्धीसाठी काही निर्णय घेतले. महामार्गावरील अनेक टोल नाके बंद केले. एल.बी.टी. हटविली. न झेपणारी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. आपल्या तिजोरीत किती रक्कम आहे आणि त्यानुसार काय कपात केली पाहिजे, याचा काडीमात्र अभ्यास सरकारने केला नाही. टोल नाके, एलबीटी रद्दमुळे राज्याचे सुमारे 34 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. हेच जर अभ्यासपूर्�� निर्णय घेतले असते आणि ते घेण्यापूर्वी काही दिवस थांबून आदेश काढले असते, तर तिजोरीत रक्कम साठली असती. कशाचाच अभ्यास नसणार्या मुख्यमंत्र्यांपासून सरकारमधील अनेक मंत्र्यांचे निर्णय सतत चुकत आहेत.\nसार्वजनिक बांधकाम आणि महसूल ही दोन अत्यंत महत्त्वाची खाती कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहेत. या खात्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट करता आला असता. मी जर या दोन खात्यांचा मंत्री असतो, तर जिल्ह्यातील रस्ते काचेचे केले असते, असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. ना. पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासापेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आकसाने कारवाई करण्यात लक्ष घातले, असा आरोपही केला. आता हे सरकार हटविण्याची संधी आली आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागले पाहिजे.सरकारविरोधी हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.\nआ. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्हाभर नियोजन करावे, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार यांनी केले. आ. मुश्रीफ वाढदिवस तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. 24 मार्चला वाढदिवस असून, ते कागल येथे दिवसभर शुभेच्छा स्वीकारणार आहेत. त्यानंतर ते गडहिंग्लजला जाणार आहेत.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:33:53Z", "digest": "sha1:WHZ2GX3FCNOCRJLD4ONZ5AF6QUNHLDNB", "length": 8605, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी | Chaupher News", "raw_content": "\nHome ख��ळ विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nचौफेर न्यूज – विंडीजविरुद्ध गुरुवारपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा १२ खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIने सौराष्ट्र क्रिकेट च्या मैदानावर उसळती खेळपट्टी बनवण्याची मागणी केली होती. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाजांना अधिक पसंती असेल तर तीन पैकी केवळ २ फिरकीपटूना संघात स्थान मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पृथ्वी शॉ ला संघात संधी मिळाल्यामुळे मयांक अग्रवालचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. तसेच मोहम्मद सिराजला देखील अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. संघात ३ वेगवान गोलंदाजांनाही स्थान देण्यात आले आहे.\nपृथ्वी शॉच्या निवडीनंतर उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे याने आनंद व्यक्त केला आहे. ‘पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी त्याला अगदी लहान असल्यापासून खेळताना पाहतो आहे. आम्ही नेटमध्ये एकत्र सराव केला आहे. तो आक्रमक सलामीवीर आहे. त्याची भारत अ संघातील कामगिरी अत्यंत उल्लेखनीय होती. त्याचेच फळ त्याला मिळाले आहे, अशा शब्दात रहाणेने त्याचे कौतुक केले.\n१२ खेळाडूंचा संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर\nPrevious article अनेक आमदार, महत्वाचे नेते शिवसेनेच्या संपर्कात – संजय राऊत\nNext articleगीर जंगलातील २६ सिंहांचा तीन आठवड्यात मृत्यू\nमेरी कोमचं विक्रमी विजेतेपद\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nआशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्त�� हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharif-crisis-aurangabad-district-11706", "date_download": "2019-02-18T17:46:25Z", "digest": "sha1:GBQC6CT2RSW3IXNWIA7LD5CJOAQCBBXD", "length": 16002, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, In Kharif crisis in Aurangabad district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात\nऔरंगाबाद जिल्ह्यातील खरीप संकटात\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : पावसाच्या प्रदीर्घ खंडासोबतच किडी रोगांसाठी पोषक वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपावर संकटाचा डोंगर उभा आहे. उपाय योजतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत काही दिवसांत पाऊस पडला असला तरी निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायमच असल्याची स्थिती आहे.\nऔरंगाबाद : पावसाच्या प्रदीर्घ खंडासोबतच किडी रोगांसाठी पोषक वातावरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपावर संकटाचा डोंगर उभा आहे. उपाय योजतांना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत काही दिवसांत पाऊस पडला असला तरी निसर्गाची अपेक्षित साथ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकटाचे ढग कायमच असल्याची स्थिती आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात स्थिती विदारक आहे. प्रदीर्घ खंडानंतर १५ ऑगस्टनंतर तालुक्यात पावसाचे आगमन झाले असले तरी तालुक्यातील १३७ गावातील खरिपाच्या पिकांना या पावसाचा फायदा होण्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रदीर्घ खंडामुळे तालुक्यातील ४० हजार ५०५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाले आहे.\nवैजापूर तालुक्यातील कपाशी व मकाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत तर औरंगाबाद तालुक्यात २० ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळातील सहा गावांत ५०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील मकाचे पीक बाधित झाले असून कपाशी व मका पीक २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. पैठण तालुक्यातील लोहगाव, बालानगर, बीडकीन व ढोरकीन मंडळातील काही गावात खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणी होऊच शकली नाही. या मंडळांमधील ११ गावांमधील विविध पिकांचे ६८६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे पुढे आले आले आहे.\nबोंड अळीची नुकसानीत भर\nखुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर व वेरूळ मंडळातील २२ गावांतील मका पिकाला पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. या पिकाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कन्नड व सोयगाव तालुक्यांतील १४ गावांतील कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रमाणाने नुकसानीची पातळी ओलांडली आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ः ६ लाख ८३ हजार ३७५ हेक्टर\nप्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र ः ६ लाख ५८ हजार ६०७ हेक्टर\nपिकाचे नाव अाणि अंदाजे नुकसान हेक्टरमध्ये\nऔरंगाबाद aurangabad ऊस पाऊस निसर्ग पूर प्रशासन administrations मका maize पैठण नगर बोंड अळी bollworm गुलाब rose ओला सोयाबीन तूर\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/one-day-trip-plan-by-kasturi-club/", "date_download": "2019-02-18T16:21:34Z", "digest": "sha1:JRL5B6QTSFEFVDPONHZXSKJ65GPSJ2QL", "length": 5698, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी ‘वर्षासहल’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी ‘वर्षासहल’\nदै. ���पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी ‘वर्षासहल’\nदै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले आहे. खास ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने सभासदांना आपल्या मैत्रिणींसह राऊतवाडीला धमाल करण्याची संधी कस्तुरी क्लबने उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा राऊतवाडीचा धबधबा हे या सहलीचे खास आकर्षण आहे. याबरोबरच विविध स्पॉट गेम्समधून सहलीदरम्यानही आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना लाभणार आहे. या एकदिवसीय वर्षासहलीचे आयोजन दि. 4 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. म्युझिक मस्ती आणि धम्माल स्पॉट गेम्ससह महिलावर्गाला ‘फ्रेंडशिप डे’ आपल्या मैत्रिणींसह साजरा करता येणार आहे.\nया सहलीसाठी कस्तुरी क्लब सभासदांना प्रत्येकी फक्त रु. 550/- व जे सभासद नाहीत त्यांनी प्रत्येकी 700/- रु. शुल्क भरावयाचे आहे. सहलीचा प्रवास खर्च व सहलीदरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, बिस्कीट हे सर्व कस्तुरी क्लबमार्फत देण्यात येणार आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात राऊतवाडी धबधब्याचा आनंद व त्याबरोबरच धमाल मौजमजा लुटण्यासाठी सभासदांनी कस्तुरी क्लब आयोजित या सहलीमध्ये सहभागी व्हावे. सभासदांनी आपली नावे टोमॅटो एफ. एम. कस्तुरी विभाग, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी फोन नं. ऑफिस - 0231-6625943, मोबा. - 8805007724, 8805024242.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sanjay-nirupam-criticize-raj-thackeray/", "date_download": "2019-02-18T16:43:58Z", "digest": "sha1:CNRMM7XZ5YR7ZLSE5UJJYKYTOU4J7QVC", "length": 6397, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nआधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्राला या : संजय निरुपम\nमुंबई – उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणाऱ्या मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. मनसेकडून उत्तर भारतीयांना होणारी मारहाण आणि त्यांना देण्यात येणाऱ्या हीनतेच्या वागणुकीप्रकरणी राज ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.\nपरप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे सोयी-सुविधांवर पडणारा ताण, फेरीवाल्यांच्या समस्या यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अनेकदा उत्तर भारतीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे स्टाईल राड्याचा फटका आतापर्यंत अनेकदा उत्तर भारतीयांना बसला आहे. मात्र आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे परप्रांतीयाच्या मुद्यावरुन राज ठाकरे मवाळ झाले आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nनेमकं काय म्हणाले संजय निरुपम\n‘राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यापूर्वी त्यांनी माफी मागितली पाहिजे. मनसेकडून उत्तर भारतीयांना मारहाण होत असते. तसेच त्यांना हीनतेची वागणुकही दिली जात असते, त्यामुळे या प्रकारांसाठी राज ठाकरे यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितल्यास उत्तर भारतीय समाज त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारेल’.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nदुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण\nऔरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE-chahato-mee-tula/", "date_download": "2019-02-18T17:15:22Z", "digest": "sha1:7MB3ZANXGQHMARM26NPH4I5RWQPHFPDB", "length": 6863, "nlines": 64, "source_domain": "mediaonepr.com", "title": "चाहतो मी तुला - Chahato Mee Tula - चाहतो मी तुला - Chahato Mee Tula -", "raw_content": "\nरुपेरी पडद्यावर आजच्या तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सध्या होऊ लागली आहे. या कलाकृतीला प्रेक्षक वर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’ हा कविशा प्रोडक्शनचा आगामी चित्रपटही याच धाटणीचा असून नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा हा फ्रेश चित्रपट १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते भरत शाह यांनी ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटाद्वारे प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.\nप्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या विवेक व विद्याची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटूंबीय समजून घेतात का त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार याची कथा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येणार आहे. यातून मेघन जाधव व मितीला मिरजकर ह्या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. भरत शाह प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा पटकथा लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे,\nविशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी जगन यांच असून संवाद महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. रविंद्र लोले व मेवालाल मौर्या यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात मेघन जाधव व मितीला मिरजकर यांच्यासह प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.\n१५ जानेवारीला ‘चाहतो मी तुला’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nनिर्माता :- लालचंद शर्मा\nदिग्दर्शक :- सतीश रणदिवे\nकथा :- सतीश रणदिवे\nछायांकन :- विजय देशमुख\nसंकलन :- विजय खोचीकर\nसंगीतकार :- प्रविण कुवर\nगीते :- योगेश, राजेश बामुगडे, प्रवीण कुवर\nसंवाद :- राज काजी, अभिजीत पेंढारकर\nगायक :- बेला शेंडे, शाल्मली खोलगडे, भारती मढवी, पामेला जैन, जावेद अली\nकाजल शर्मा :- सोनाल ( Modern)\nकाजल शर्मा :- राजेश्वरी ( Rajasthani)\nफैजल खान :- बैजू\nउदय टिकेकर :- मिस्टर जोगळेकर\nकिशोरी शहाणे-वीज :- मिसेस जोगळेकर\nमिलिंद गुणाजी :- राणा\nनिशिगंधा वाड :- बडी माँ\nसमीरा गुजर :- छोटी माँ\nडॉ. विलास उजवणे :- डॉक्टर\nकौस्तुभ दिवाण :- स्वप्निल\nवैष्णवी रणदिवे :- बावरी\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/maza_algaar/", "date_download": "2019-02-18T17:13:49Z", "digest": "sha1:JJLSB44J3STVNHDVT4LWXLEZ6UPI6MX2", "length": 6993, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "माझा एल्गार - Maza Algaar - माझा एल्गार - Maza Algaar -", "raw_content": "\nमाझा एल्गार – Maza Algaar\nमाझा एल्गार – Maza Algaar\nवास्तवाशी भिडणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. समाजात वावरत असताना सर्जनशील वा संवेदनशील व्यक्तींना जाणवणाऱ्या अनेक विषयांना यामुळे चित्रपटामध्ये स्थान मिळाले आहे. अपप्रवृत्ती विरोधातील लढा दाखवताना एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा मिलिंद कांबळे दिग्दर्शित ‘माझा एल्गार’ हा मराठी चित्रपट १० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखळ मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणाऱ्या श्री. सद्गुरू फिल्मस प्रस्तुत ‘माझा एल्गार’ या चित्रपटाची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून श्रीकांत आपटे प्रस्तुतकर्ते आहेत.\nश्रद्धेच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो त्यावर ‘माझा एल्गार’ हा चित्रपट भाष्य करतो. गावातल्या एका अपप्रवृत्तीच्या महंता विरोधात एका स्त्रीने उभारलेला लढा दाखवतानाच तरुणाईने मनात आणलं तर ते समाजात नक्कीच चांगला बदल घडवू शकतील हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. आजच्या काळातील तरुणी आणि देवभोळ्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढणारा धूर्त महंत यांच्यातील चित्तथरारक संघर्ष यात पहायला मिळेल. या संघर्षात तरुणीला कोणाकोणाची साथ मिळेल व हा लढा ती कशाप्रकारे लढेल व हा लढा ती कशाप्रकारे लढेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.\n‘माझा एल्गार’ चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची चार गीते आहेत. ‘बा इठ्ठला तुझं रूप दाव रं’ मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला आदर्श शिंदे यांनी स्वरसाज दिला आहे. ‘थांब ना…अजून क्षणभर थांबना’ हे प्रेमगीत सौरभ शेटे व आनंदी जोशी यांनी गायले आहे. ‘अन्याय तुडवण्यासाठी’ या स्फूर्तीदायक गीताला सौरभ शेटेचा आवाज लाभला आहे. ‘आयना का बायना’ हे जोशपूर्ण गाणं अवधूत गुप्तेने गायलं आहे. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी ही गीते लिहिली आहेत.\nऐश्वर्या राजेश व यश कदम या नव्या जोडीसोबत स्वप्नील राजशेखर, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. चित्रपटाची पटकथा, संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल प्रसाद– प्रज्योत पावसकर यांचे आहे. संगीत सौरभ-दुर्गेश या संगीतकार जोडीने दिले आहे. नृत्यदिग्दर्शन प्राण हंबर्डे यांचे आहे. वेशभूषा अरविंद गौड यांची तर रंगभूषा भरत प्रजापती, आरती यांची आहे. जितेंद्र जैस्वार चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. १० नोव्हेंबरला ‘माझा एल्गार’ चित्रपटगृहात दाखल होईल.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D-11/", "date_download": "2019-02-18T17:37:28Z", "digest": "sha1:PVE3CKYWPJHCL2NNJNYMTI5QV7JOGAIV", "length": 7833, "nlines": 101, "source_domain": "chaupher.com", "title": "प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा\nप्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, फलक लेखनातून विद्यार्थ्यांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्य��्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. प्रसंगी, समन्वयक राहुल अहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरम्यान, सांताच्या वेशभूषेत सिनियर केजीचा विद्यार्थी गीत विसपुते याने उत्साहात रंगत आणली. तसेच, केक कापून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होवून “जिंगल बेल ” या गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिक्षिका अनिता पाटील यांनी नाताळ या सणाविषयी माहिती दिली. येशु ख्रिस्त यांचा जन्म दिवस हा नाताळ म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ख्रिसमस ट्री कार्यक्रमाचा आकर्षणाचा भाग ठरला. समारोपाप्रसंगी, सांताच्या हस्ते मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या. शिक्षिका अश्विनी पगार यांनी प्रास्ताविक केले. तसेच, ख्रिसमस…ख्रिसमस मेरी ख्रिसमस हे गीत विद्यार्थ्यांकडून म्हणुन घेतले.\nPrevious articleप्रचिती स्कूलचे विद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विश्वात\nNext articleसाक्रीतील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये केक कापून ख्रिसमस साजरा\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T16:39:14Z", "digest": "sha1:UJWOCFFYOQ7FERQ7WW4DW5BD3VDUN7GT", "length": 2710, "nlines": 66, "source_domain": "m4marathi.com", "title": "खद्खद्या भात | m4marathi", "raw_content": "\n१) एक कपभर तयार भात ( आदले दिवशीचा असला तरी चालेल . )\n२) मीठ , बेताचं आंबट ताक अर्धी वाटी\n३) पाव चमचा हिंग , पाव चमचा जिरं , दोन-तीन मिरच्यांचे तुकडे .\n१) प्रथम भात जरा मोकळा करून घ्यावा .\n२) नंतर त्यात मीठ , हिंग , ताक , जिरं , कढीपत्ता , मिरच्यांचे तुकडे घालावे .\n३) भात आचेवर ठेवून चांगला खदखदू लागला की राहिलेलं ताक घालावं आणि खाली उतरवावा . खदखद्या भात तयार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://m.mahasarkar.co.in/government-jobs/", "date_download": "2019-02-18T16:28:58Z", "digest": "sha1:DPSHMLNHFVUM6ZTKAQVUOPWOYYJT5BSG", "length": 57161, "nlines": 444, "source_domain": "m.mahasarkar.co.in", "title": "Online Govt. Jobs apply online-mhasarkar", "raw_content": "\nपरभणी महानगरपालिका मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 25-02-2019)\nवस्त्रोद्योग संचनालय महाराष्ट्र शासन भरती २०१९ (Last Date of offline application is 22-02-2019)\nठाणे महानगरपालिका मध्ये 30 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 22-02-2019)\nमहाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे भरती २०१९ (Last Date of offline application is 30-03-2019)\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मुंबई मध्ये 16 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of Online application is 07-03-2019)\nआईएनएचएस अस्विनी मुंबई मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 10-03-2019)\nमहाराष्ट्र नेहरू युवा केंद्र संघ मध्ये 56+ जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 03-03-2019)\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 25-02-2019)\nधुळे महानगरपालिका मध्ये 11 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of application 25th February 2019)\nमाहिती व जनसंपर्क संचालनालय मुंबई मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 28-02-2019)\nआरोग्य विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 02-03-2019)\nएअर फोर्स स्टेशन नासिक मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nकेन्द्रीय विद्यालय क्र १ देवलाली भरती २०१९ (Walk-in Interview on 22-02-2019 & 23-02-2019)\nमहाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर भरती २०१९ (Last Date of offline application is 25-02-2019)\nकेन्द्रीय विद्यालय ऑर्डनान्स फॅक्टरी वरणगाव भरती २०१९ (Walk-in Interview on 26-02-2019 & 27-02-2019)\nमहाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग व वेअरहाऊस कॉर्पोरेशन मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 11-03-2019)\nनागपूर महानगरपालिका मध्ये 84 स्थापत्य अभियंता पदांच्या भरती २०१९ (Registration Date : 21st & 22nd February 2019)\nकामठी नगरपरिषद मध्ये 01 स्थापत्य अभियंता पदाच्या भरती २०१९ (Last Date of Online application is 21-02-2019)\nराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर मध्ये 22 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 27-02-2019)\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी मध्ये मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 31-03-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 20-02-2019)\nनागपूर महानगरपालिका मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Walk In Interview Date: 22nd February 2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ मध्ये 49 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nनाशिक महानगरपालिका मध्ये 11 समूह संघटक पदाच्या भरती २०१९ ( Last Date of offline application is 22-02-2019)\nठाणे महानगरपालिका मध्ये 16 ‘परिचारिका’ पदाच्या भरती २०१९ (Walk – in Interview Date : 22nd February 2019)\nतहसीलदार राहुरी, अहमदनगर मध्ये कोतवाल पदाच्या भरती २०१९ (Last Date of offline application is 22-02-2019)\nपोलीस आयुक्त नागपूर मध्ये 08 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 21-02-2019)\nमहाराष्ट्र जलस्वराज्य- 2 मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nभारतीय रेलवे में 1 लाख 30 हजार जागांसाठी भरती २०१९ (Starting Date 28-02-2019)\nकेन्द्रीय विद्यालय, वायुसेना नगर, नागपूर भरती २०१९ (Last Date of offline application is 25-02-2019)\nकेंद्रीय विद्यालय इंडिया सेक्युरीटी प्रेस नाशिक भरती २०१९ (Walk – in Interview on 25th & 26th February 2019)\nधुळे महानगरपालिका मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 26th February 2019)\nपुणे महानगरपालिका, समाज विकास भवन मध्ये 42 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nमहिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये 17 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 26-02-2019)\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी मेगा भरती (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP चंद्रपूर मध्ये 465 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP गोंदिया मध्ये 318 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP पालघर मध्ये 375 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP भंडारा मध्ये 213 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP नागपूर मध्ये 474 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP उस्मानाबाद मध्ये 237 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP नांदेड मध्ये 479 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP नंदुरबार मध्ये 285 जागांसाठी ��रती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP नाशिक मध्ये 870 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP अहमदनगर मध्ये 801 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP पुणे मध्ये 773 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP सातारा मध्ये 536 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP रायगड मध्ये 432 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP ठाणे मध्ये 285 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nनेशनल हाई स्पीड रेल कारपोरेशन पालघर मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 25-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP अमरावती मध्ये 449 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP गडचिरोली मध्ये 467 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nबॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 199 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 26-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP सिंधुदुर्ग मध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी पदाच्या भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP वर्धा मध्ये 192 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP जळगाव मध्ये 488 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP यवतमाळ मध्ये 653 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nवन विकास महामंडळ, नागपूर मध्ये 65 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of Online application is 20-02-2019)\nआरोग्य विभाग जिल्हा परिषद बीड मध्ये 182 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 16-02-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, ZP लातूर मध्ये 329 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-02-2019)\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘चालक तथा वाहक’ पदांची 3606 जागांसाठी मेगा भरती (Closing Date for Online applications is 15th February 2019)\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मध्ये 12 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-03-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जालना मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nऔरंगाबाद महानगरपालिकामध्ये 11 कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती २०१९ (Walk in Interview Date : 24th Feb 2019)\nकृषी व पदुम विभग, मंत्रालय मध्ये 06 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 28-02-2019)\nशिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये 08 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nनाशिक महानगरपालिका मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 04-02-2019)\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती २०१९ (Last Date of offline application is 06-03-2019)\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अहमदनगर मध्ये 29 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 22-02-2019)\nभारत पोस्टल विभाग, नागपुर मध्ये 03 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 01-04-2019)\nसेतू सुविधा केंद्र पालघर मध्ये 08 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of Online application is 18-02-2019)\nकेमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई मध्ये 34 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 10-03-2019)\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग मध्ये 130 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in interview will be conduct on 16th & 17th February 2019)\nचंद्रपूर वन प्रशासन मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in Interview on 12-02-2019)\nमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nआर्मी पब्लिक स्कूल, कामठी मध्ये 42 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 12-02-2019)\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 20-02-2019)\nमहाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई मध्ये 22 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-201)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर मध्ये 06 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 14th February 2019)\nसोलापूर विद्यापीठ मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 08-03-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date: 13 February 2019)\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date: 14 February 2019)\nजिल्हा परिषद् सांगली मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 11 February 2019)\nदेवस्थान व्यवस्थापन समिति कोल्हापुर भरती २०१९ (Walk – in Interview on 12th February 2019)\nमहानिर्मिती कोराडी मध्ये 92 अपरेंटिसशिप पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 10-02-2019)\nमाझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of Online application is 10-02-2019)\nरेशीम संचालनालय नागपूर मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 19-02-2019)\nराज्य आपातकालीन परिचालन केंद्र मंत्रालय, मुंबई मध्ये 09 जागांसाठी भरती २०१९ (Apply as soon as possible)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date & Interview Date : 8th February 2019)\nअनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Interview on 6th February 2019)\nमहाराष्ट्र राज्य व्य��सायोपचार आणि भौतिकोपचार परिषद, मुंबई भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nMPSC दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा – 2019 (Last Date of online application is 21-02-2019)\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र मध्ये 03 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 16-02-2019)\nपोलीस आयुक्त, मुंबई रेल्वे पोलिस मध्ये 08 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nनाशिक महानगरपालिका मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 04-02-2019)\nमहाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर मध्ये 09 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview on 12th February 2019)\nजिल्हा परिषद नांदेड मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview is on 4th February 2019)\nराष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर मध्ये 567 जागांसाठी भरती २०१९ (Interview Date: 2nd & 3rd February 2019)\nएमएसईबी होल्डिंग कंपनी लिमिटेड मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 11-02-2019)\nजिल्हा परिषद नाशिक जलस्वराज्य २ मध्ये 03 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 11-02-2019)\nमहानिर्मिती कोराडी मध्ये 135 अपरेंटिसशिप पदाच्या भरती २०१९ (Apply before 08-02-2019)\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 92 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in interview is on 4th February 2019 at 10.00 AM)\nजिल्हा परिषद नांदेड मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 02-02-2019)\nमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-02-2019)\nMOIL लिमिटेड नागपूर मध्ये 18 जागांसाठी भरती २०१९ (Interview on 2nd & 5th February 2019)\nमहाराष्ट्र उच्य व तंत्र शिक्षण विभाग भरती २०१९ (Last Date of offline application is 04-02-2019)\nनागपूर महानगरपालिका मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Interview on 7th February 2019)\nमहाराष्ट्र डाक विभाग मध्ये “थेट एजंट” पदाच्या भरती २०१९ (Last Date of offline application is 09-02-2019)\nमहाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई मध्ये 11 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nकंटोन्मेंटमेंट बोर्ड देहू रोड पुणे मध्ये 28 जागांसाठी भरती २०१९ (Walk – In Interview on 3rd February 2019)\nजिल्हा सामान्य रुगणालय, पुणे मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 05-02-2019)\nजिल्हा परिषद जळगाव मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in Interview date 28th January 2019)\nगट ग्रामपंचायत बोरखेडी (रेल्वे) नागपूर भरती २०१९ (Last Date of offline application is 01-02-2019)\nवन विकास महामंडळ, नागपूर मध्ये 65 “वन रक्षक” पदाच्या भरती २०१९ (Last Date of Online application is 21-02-2019)\nमहाराष्ट्र वन विभाग मध्ये 51 “वन सर्वेक्षक” पदांच्या भरती २०१९ (Last Date of online application is 14-02-2019)\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 16 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 12-02-2019)\nकोल्हापूर महानगरपालिकात ‘वाहनचालक’ पदांच्या 50 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in interview is on 29th January 2019)\nखोपोली नगरपरिषद मध्ये 06 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in Interview on 02-01-2019)\nइंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स पुणे भरती २०१९ (Last Date of online application is 08-02-2019)\nशिवशही पुनर्वसन प्रकल्प मुंबई मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview on 4th or 5th February 2019)\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये 429 “हेड कांस्टेबल” पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 20-02-2019)\nआरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर मध्ये 31 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 31-01-2019)\nजिल्हा परिषद, गडचिरोली मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 31-01-2019)\nजिल्हा परिषद अमरावती जलस्वराज – २ मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 05-02-2019)\nनेल्सन मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल, नागपूर मध्ये 17 जागांसाठी भरती २०१९ (Apply as soon as possible)\nसशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय पुणे मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 28-01-2019)\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 133 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 25-01-2019)\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-02-2019)\nकुरुंदवाड नगरपरिषद, कोल्हापूर मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 11-02-2019)\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अहमदनगर मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15-02-2019)\nसामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय भरती २०१९ (Apply before 30-02-2019)\nकल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 27 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in-interview Date : 29th January 2019)\nवसई विरार महानगरपालिका मध्ये 135 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in-interview Date : 28th & 29th January 2019)\nजगजीवन राम रेल्वे हॉस्पिटल मुंबई मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Walk-in Interview on 07-02-2019)\nअनुसूचित जमाती, प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार मध्ये 12 जागांसाठी भरती २०१९\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, उप-जिल्हा रुग्णालय हिंगणघाट वर्धा भरती २०१९ (Interview on 19th January 2019)\nभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 31-01-2019)\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे मध्ये 43 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 13-02-2019)\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘चालक तथा वाहक’ पदांची 4416 जागांस��ठी मेगा भरती (Last Date of online application is 08-02-2019)\nकोल्पे ग्रामपंचायत, अहमदनगर मध्ये शिपाई पदाच्या भरती २०१९ (Last Date of offline application is 21-01-2019)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग मुंबई मध्ये 20 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 28-01-2019)\nमहाराष्ट्र किसान यार्ड मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Apply as soon as possible)\nशुल्क विनियमन प्राधिकरण मुंबई मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 18-01-2019)\nमहिला बाल विकास विभाग पुणे मध्ये 06 + जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 21-01-2019)\nडॉ व्ही एम सरकारी मेडिकल कॉलेज जिल्हा परिषद सोलापूर भरती २०१९ (Last Date of offline application is 25-01-2019)\nपोलिस आयुक्त, बृहन्मुंबई मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९ (apply offline before 31-01-2019)\n(FACT) फर्टिलाइजर्स एंड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये अप्रेन्टिस पदांच्या 155 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 23-01-2019)\nमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद भरती २०१९ (Last Date of offline application is 16-02-2019)\nबृहन्मुंबई महानगर पालिका मध्ये दुय्यम अभियंता 291 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 20-01-2019)\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर मध्ये 06 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of Online application is 24-01-2019)\nमहसूल विभाग महाराष्ट्र मध्ये 15 जागांसाठी भरती २०१९ (Interview Date- 19th January 2019)\nइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर मध्ये 06 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 21st January 2019)\nउस्मानाबाद वन विभागात 10 ‘वनरक्षक’ पदांची भरती २०१९ (Last Date of online application is 03-02-2019)\nजिला सेतु समिति औरंगाबाद मध्ये 55 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-01-2019)\nविदर्भ पटबंधारे विभाग मंडळ, नागपूर मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 20-01-2019)\nगोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मध्ये 03 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 17th January 2019)\nपुणे महानगरपालिका, समाज विकास भवन मध्ये 187 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 15 & 16 January 2019)\nमहाराष्ट्र वन विभागात 900 ‘वनरक्षक’ पदांची मेगा भरती २०१९ (Last Date of Online application is 03-02-2019)\nपुणे मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण भरती २०१९ (Apply as soon as possible)\nजवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली भरती २०१९ (Walk In Interview Date : 18th January 2019)\nशहर महानगरपालिका लातूर- प्रधान मंत्री आवास योजना मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 24-01-2019)\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, धुळे मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 23-01-2019.)\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग मुंबई मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 21-01-2019)\nमुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँक लिमिटेड मध्ये 26 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of online application is 18-01-2019)\nइंडियन इंस्टीट्यूट ऑफ पैकेजिंग मुंबई मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९(Last Date of offline application is 28-01-2019)\nस्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 31 “स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर ” पदाच्या भरती २०१९ (Last date to apply : 30th January 2019)\nराष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर मध्ये 01 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 17-01-2019)\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा 2019, 555 जागांसाठी मेगा भरती (Last Date of online application is 29-01-2019)\nआरोग्य विभाग गडचिरोली येथे “मानसवी मेडिकल ऑफिसर” पदाच्या १५ जागा (Interview:-1st & 3rd Monday of Every month from 11 pm)\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये 08 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 28-01-2019)\nमहाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात 932 लिपिक व लेखापाल पदांसाठी मेगा भरती(Last Date of Online application is 29-01-2019)\nजिल्हाधिकारी कार्यालय, जालना मध्ये 07 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 19-01-2019)\nमहाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग व वेअरहाऊस कॉर्पोरेशन मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 30-01-2019)\nजिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, बीड भरती २०१९ (Interview Date is 16th January 2019)\nमातोळा नगर पंचायत बुलढाणा मध्ये स्थापत्य अभियंता पदाच्या भरती २०१९ (Last Date of offline application is 14-01-2019)\nन्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती २०१९ (Last Date of offline application is 25-01-2019)\nडिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती २०१९ (Last Date of Online application is 09-01-2019)\nमिरा – भाईंदर महानगरपालिका मध्ये 02 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 24-01-2019)\nउस्मानाबाद आरोग्य विभाग मध्ये 39 जागांसाठी भरती २०१९ (Walk – in Interview Date : 16th January 2019)\nजिल्हा परिषद् सांगली मध्ये 03 जागांसाठी भरती २०१९ (Last Date of offline application is 14-01-2019)\nमहाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये 405 जागांसाठी भरती २०१९ (Apply before 25-01-2019)\nमहाराष्ट्र कृषी विभाग मध्ये ‘कृषी सेवक’ पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nऔरंगाबाद कृषी विभाग मध्ये 112 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nकोल्हापुर कृषी विभाग मध्ये 97 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nनाशिक कृषी विभाग मध्ये 72 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nलातूर कृषी विभाग मध्ये 169 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nअमरावती कृषी विभाग मध्ये 279 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nपुणे कृषी विभाग म���्ये 314 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nठाणे कृषी विभाग मध्ये 124 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nनागपुर कृषी विभाग मध्ये 249 कृषी सेवक पदाच्या भरती २०१९ (Last Date of online application is 25-01-2019)\nलोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर मध्ये बिबिध या पदाच्या भरती २०१८\n(FACT)फर्टिलाइजर्स एंड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये अप्रेन्टिस पदांच्या 155 जागांसाठी भरती २०१९\nवस्त्रोद्योग संचनालय महाराष्ट्र शासन भरती २०१९\nसिंधु महाविद्यालय नागपुर मध्ये 05 जागांसाठी भरती २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Governor-should-give-a-chance-to-Congress-to-form-government-says-Ramakant-Khalap/", "date_download": "2019-02-18T16:20:01Z", "digest": "sha1:OFL67XQEOLG2QVRTQLXGSUAFQKMSE3T3", "length": 5707, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसला सरकार स्थापन्याची राज्यपालांनी संधी द्यावी | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Goa › काँग्रेसला सरकार स्थापन्याची राज्यपालांनी संधी द्यावी\nकाँग्रेसला सरकार स्थापन्याची राज्यपालांनी संधी द्यावी\nभाजप युतीचे सरकार गोव्याला मुख्यमंत्री देऊ शकत नसेल तर घटनेतील तरतुदीनुसार राज्यपालांनी राज्यातील विरोधी पक्षाला अर्थात काँग्रेसला सरकार स्थापन्याची संधी द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.\nखलप म्हणाले, गोव्यात गेले तीन महिने मुख्यमंत्री नसणे हे खरे तर राज्याचे दुर्दैव आहे. ज्या पक्षाचे सरकार राज्यात आहे, ते भाजप युती सरकार मुख्यमंत्री देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील युती सरकारने एक तर नवा मुख्यमंत्री नेमावा, अथवा गोवा विधानसभेतील काँग्रेस हा सध्या सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी काँग्रेसलाच सरकार स्थापन्याची संधी द्यावी.\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या पदाचा ताबाही कुणाला दिला नसल्याचे सांगून राज्यात मुख्यमंत्री नसल्याने प्रशासन ठप्प झाल्याची टीकाही खलप यांनी केली. मुख्यमंत्री अनुपस्थित असतानाच राज्यात प्रादेशिक आराखडा, पीडीए आदी मुद्द्यांवरून गदारोळ माजला आहे. जनतेकडून आंदोलने केली जात असल्याने प्रशासनही खिळखिळे झाले आहे, असेही खलप म्हणाले. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व काँग्रेसचे प्रवक्ते अॅड. यतिश नाईक उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Mayor-Deputy-Mayor-resigns-today/", "date_download": "2019-02-18T17:16:28Z", "digest": "sha1:UODGVBM6MXVAXX7CUBQI5U5CYA5JOUK4", "length": 6189, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौर-उपमहापौरांचा आज राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › महापौर-उपमहापौरांचा आज राजीनामा\nमहापौर सौ. हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांचा वर्षाचा कालावधी संपल्याने मंगळवारी महासभेत ते राजीनामा देणार आहेत. त्यानंतर महापौरपद काँग्रेसकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. परंतु, नूतन महापौरांना 15 मेपर्यंत म्हणजेच किमान साडेपाच महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे.\nदरम्यान, महापौरपदासाठी काँग्रेसमधून उमा बनछोडे, दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, निलोफर आजरेकर इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हेच महापौर व उपमहापौरपदाचे नाव अंतिम करणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी नेत्यांकडे पदासाठी फिल्डिंग लावली आहे.\nमहापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. त्यानुसार सुरुवातीचे अडीच वर्षे ��हापौरपद ओबीसी महिलासाठी राखीव आहे. पहिले वर्ष काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या आहेत. त्यांना वर्षभरासाठी मुदत देण्यात आली असून, 8 डिसेंबरला मुदत संपली. उपमहापौर माने यांचाही वर्षाचा कालावधी संपला असल्याने दोघेही राजीनामा देतील.\nछेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या\nपाचगावात वृद्ध दाम्पत्यास घरात घुसून लुटले\nगोव्यातील चार तरुणांचे अपहरण\nलोगोमुळे ‘देवस्थान’ला नवी ओळख\nसुमित्रा भावे, नितीन देसाई यांना पुरस्कार\nशासकीय तंत्रनिकेतन आवारातील गवत पेटले\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T16:00:19Z", "digest": "sha1:VOAJMSTMO6DOKUQQ3LH26VD7RMMUORJQ", "length": 12003, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ज्यूटच्या किमान आधारभूत किमतीत वाढ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nज्यूटच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nनवी दिल्ली -आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने 2018-19 हंगामासाठी कच्च्या ज्यूटच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मंजुरी दिली आहे. साधारण दर्जाच्या कच्च्या ज्यूटची किमान आधारभूत किंमत 2017-18 हंगामातील 3500 रुपये प्रति क्विंटल वरून 2018-19 हंगामासाठी 3700 रुपयांपर्यन्त वाढवण्यात आली आहे. सरासरी ए2+एफएल उत्पादन खर्चावर किमान आधारभूत किंमत 63.2 टक्के परतावा देईल.\nकच्च्या ज्यूटच्या किमान आधारभूत किमतीमुळे शेतकऱ्यांना योग्य किमान भाव मिळेल अशी अपेक्षा असून ज्यूट लागवडीतील गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे देशातले उत्पादन आणि उत्पादकता वाढेल. वाढीव किमान आधारभूत किंमत कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारशींवर आधारित आह��.\nआयोगाने शिफारस करताना उत्पादन खर्च, मागणी-पुरवठा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमती, आंतर-पीक मूल्य समानता, कृषी आणि बिगर-कृषी क्षेत्रातील व्यापाराच्या अटी आणि अर्थव्यवस्थेवर आधारभूत किमतीचा संभाव्य परिणाम विचारात घेतला आहे. ज्यूट उत्पादक राज्यांमध्ये किमान आधारभूत किमतीतील परिचालनासाठी भारतीय ज्यूट महामंडळ केंद्रीय नोडल संस्था म्हणून काम पाहील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक��षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T15:57:24Z", "digest": "sha1:ADHIXHLCNSGG4IDHJLIJVF7BOMHSJH24", "length": 11153, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रुपया कोसळून तेरा महिन्यांच्या नीचांकावर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरुपया कोसळून तेरा महिन्यांच्या नीचांकावर\nमुंबई – डॉलर वधारत असतानाच रिझर्व्ह बॅंकेने कडक पतधोरणाचे संकेत दिल्यानंतर शुक्रवारी रुपयांचे मूल्य 32 पैशांनी कोसळले. गेल्या पाच दिवसांपासून रुपया घसरत आहेत. आज रुपयाचे मूल्य प्रति डॉलरला 66.12 रुपयांवर गेले. या अगोदर 10 मार्च 2017 ला हे मूल्य 66.60 रुपयांपर्यंत गेले होते.\nक्रूड महागल्याने चालू खात्यावरील तूट वाढण्याची शक्यता असल्यामुळे गेल्या पंधरवड्यात रुपयांचे मूल्य कमी होत होते. त्यातच रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढीचे संकेत दिल्यामुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ थांबण्याची शक्यता आहे. या कारणामुळे डॉलरची खरेदी होऊन रुपयांचे मूल्य कमी झाले असल्याचे चलन बाजारातील विश्लेषकांनी सूचित केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू; बॅंक खात्यात अडकले कोट्यावधी डॉलर्स\nदोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल\nमारिया सुसाईराजला अटकपूर्व जामीन फेटाळला\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दश��क्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8-6/", "date_download": "2019-02-18T17:35:56Z", "digest": "sha1:AAXINWJVO4KJSMG4XF7B4YENYZ477TT5", "length": 8874, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nमहात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमीत्त विविध उपक्रमाचे आयोजन\nपिंपळनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्तेनुसार घेण्यात आलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा हेमांगी भामरे यांनी महापुरुषांच्या कार्यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.\nनर्सरी – फुल, फळ, भाज्या. युकेजी – स्वच्छता ठेवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू चांगल्या सवयी / कीटक. युकेजी – शैक्षणिक साहित्य. पहिली – पर्यावरण, आरोग्य, खाद्य पदार्थ. दुसरा वर्ग – तांत्रिक / विद्युत. तीसरा वर्ग – मुली वाचवा, पाणी वाचवा, या विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांची प्रतिकृती तयार करून स्पर्धेत सादरीकरण केले.\nयाप्रसंगी, गांधीजीचे प्रतित्मातक चित्र रेखाटन करून फॅन्सी ड्रेस स्पर्धेतसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना नीलिमा देसले यांनी केली. दरम्यान, प्रिन्स कुवर या विद्यार्थ्यांने महात्मा गांधी यांची भूमिका साकारली. यावेळी, प्राचार्य वैशाली लाडे, शिक्षिका पूजा नेरकर यांनी महात्मा गांधी, लालबहादुर शास्री यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ज्योत्स्ना भदाणे यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.\nPrevious articleमहात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला – भारती पंजाबी\nNext articleपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ट्रॉमा सेंटरच्या अनाधिकृत कामाची चौकशी करा\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्ल���जच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:38:54Z", "digest": "sha1:KHRYYEOA7M62THEPWPKIVPN2PP27LUQW", "length": 7429, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "मुस्लीम शहीद जवानांवर आता सारेच सर्व गप्प का? – ओवेसी | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized मुस्लीम शहीद जवानांवर आता सारेच सर्व गप्प का\nमुस्लीम शहीद जवानांवर आता सारेच सर्व गप्प का\nचौफेर न्यूज – सुंजवान हल्ल्यात पाच काश्मिरी मुस्लिमांचा मृत्यू झाला असून जवानांचाही यामध्ये समावेश होता. यावर आता सर्व गप्प का असा सवाल उपस्थित करत एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुत्ववादी संघटना, सताधाऱ्यांवर टीकेच झोड उठवली.\nसुंजवान हल्ल्यात मृत झालेल्यांमध्ये सात पैकी पाच मुसलमान होते. आता सारेच त्यांच्या मृत्यूवर शांत आहेत. कोणीही काही बोलायला तयार नाही. या मुद्द्यावर ऐवढी शांतता का, असे ते म्हणाले. मुस्लिमांच्या देशभक्तीवर जे लोक प्रश्न उपस्थित करतात त्यांना पाकिस्तानी म्हणून हिणवतात, यातून अशांनी धडा घायला हवा, असे ते म्हणाले. देशासाठी आम्ही प्राणाची आहुती देत आहोत. मुस्लिमांनाही दहशतवादी ठार करत आहेत. ते हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करत नाही. त्यांच्यासमोर केवळ भारतीय असतात. तरीही भारतातील काही लोक मुस्लिमांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे असदुद्दीन ओवेसी म्ह���ाले.\nPrevious articleआरएसएसने लादली नोटाबंदीची विचारधारा – राहुल गांधी\nNext articleसमविचारी पक्षांनी भाजपविरोधात वज्रमूठ बांधणे गरजेचे – शरद पवार\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/best-articles-in-marathi/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2019-02-18T16:44:47Z", "digest": "sha1:T7GZZRSMDCLS4B5TC5KA7XEK3SUYQOHP", "length": 6822, "nlines": 98, "source_domain": "m4marathi.com", "title": "तरुणाई | m4marathi", "raw_content": "\nअंगावर आपल्या नावाचे किंवा वेगवेगळय़ा डिझाइनचे टॅटूज काढून घेण्याची फॅशन आता सगळीकडे चांगलीच कॉमन झाली आहे, मात्र उत्साहाच्या भरामध्ये टॅटू काढताना विशेष असा विचार केला जात नाही. एखाद्या\nकरिअर – कंटेंट रायटिंग\nसध्या सगळय़ाच स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर वाढल्या असल्याने आता करिअर निवडण्यासाठी बरेचसे करिअर ऑप्शन युवापिढी समोर उभे असतात, पण करिअर करायचे तरी कशात असा त्यांना प्रश्न सतत पडलेला असतो\nदरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून कोट्यवधी भारतीय आणि परदेशांतून सुमारे ५0 लाख पर्यटक भारत सफरीवर येत असतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा, वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी\nदासरा झाला कि आता दिवाळीची खरेदी सुरु होईल . तरुणांना आता स्टायलिश राहण्याची सवय झाली आहे . काही लोक खरेदी खूप विचार पूर्वक करतात आणि करायला हि हवी\nडिझायनरइंटेरिअरअलीकडच्या काळात व्यावसायिक क्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे दहावी-बारावीनंतर तरुण-तरुणींना इंटेरिअर डिझायनर म्हणून करिअर करण्याचा पर्याय खरोखरच उत्कृष्ट आहे. दहावीनंतर दोन वर्षांचा डिप्लोमा इन इंटिरिअर डिझायनिंग करिअरसाठी उपयुक्त आहे\nआजचा लेख करियर बनवणाऱ्या तरुणानसाठी खूप महत्वाचा आहे .करियर करताना अभ्यास हा सर्वात महत्वाचा भाग आहे . त्या साठी आवश्यक टिप्स पुढील प्रमाणे . 1.कधीही फार तास सलग\nआकर्षक पेहरावासाठी..पेहराव आकर्षक असणं गरजेचं आहे. आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. पण पेहराव शरीरास नुकसान पोहोचवणारा नसावा याकडे लक्ष देणंही तितकंच\nमला अतिशय आनंद होत आहे की , … “हिंदू धर्मा ” विषयी आजच्या हिंदुस्थानी तरुण पिढीचे विचार किती प्रखर आहेत … तरुण पीढ़ी आपला “हिन्दू धर्म म्हणजे नेमके\n” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”\nसासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन श्री . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली “आळंदी ” येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-potato-highest-incoming-kalamna-apmc-9283?tid=161", "date_download": "2019-02-18T17:52:04Z", "digest": "sha1:B2V35I5DKVKXGHE3LNTQUR3YJQH3R5XK", "length": 15511, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, onion, potato highest incoming in Kalamna apmc | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक आवक\nकळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक आवक\nगुरुवार, 14 जून 2018\nनागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३) कांद्याची तीन हजार क्विंटल, तर बटाट्याची २८०० क्विंटल अशी सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली. लगतच्या मध्य प्रदेशातून बटाटा बाजारात पोचत दाखल होत असल्याने बटाटा आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.\nनागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३) कांद्याची तीन हजार क्विंटल, तर बटाट्याची २८०० क्विंटल अशी सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली. लगतच्या मध्य प्रदेशातून बटाटा बाजारात पोचत दाखल होत असल्याने बटाटा आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.\nबुधवारी बाजारात गहू, तांदूळ, हरभरा, तूर, सोयाबीन, मोसंबीची आवक झाली. सरबती गव्हाची ९५ क्विंटल आवक झाल्याचे सांगण्यात आले. गव्हाचे दर २५०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटल होते. लुचई तांदूळदेखील बाजारात जेमतेम ३० क्विंटल दाखल झाला. २२०० ते २५०० रुपये क्विंटलने तांदळाचे व्यवहार झाले. २८०० ते ३११२ रुपये क्विंटलने हरभऱ्याचे व्यवहार झाले. १३५३ क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाल्याचे सांगण्यात आले. तुरीची १६३ क्विंटल आवक झाली.\n३००० ते ३५२० रुपये क्विंटल असा तुरीचा दर होता. बाजारात सोयाबीनचीदेखील आवक होत असून, बुधवारी १६९ इतकी आवक नोंदविण्यात आली. ३००० ते ३२०० रुपये क्विंटल असा सोयाबीनचा दर होता. धनियाचे दर ३८०० ते ४००० रुपये क्विंटल होते. धनियाची आवक २६ क्विंटलची झाली. बाजारात मोसंबीची नियमित आवक असून, बुधवारी मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांची १२६ क्विंटल इतकी आवक झाली.\nमोसंबीचे दर ३००० ते ३४०० रुपये क्विंटल होते. केळीची १३० क्विंटलची आवक झाली. केळीचे दर ४५० ते ५५० रुपये क्विंटलचे राहीले. ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलने व्यवहार झालेल्या द्राक्षाची आवक ८० क्विंटलची झाली. तोतापल्ली आंब्याचे दर १५०० ते २००० रुपये क्विंटलचे होते. आवक १००० क्विंटलची झाली. बटाट्याचे दर १३०० ते १६०० रुपये क्विंटल तर आवक २८०९ क्विंटलची होती. पांढऱ्या कांद्याची सर्वाधिक ३००० किंवटलची आवक नोंदविण्यात आली. ६०० ते ८०० रुपये क्विंटलचा दर होता.\nमध्य प्रदेश madhya pradesh गहू wheat तूर सोयाबीन मोसंबी sweet lime केळी banana द्राक्ष\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nराज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये परभणी...\nजळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nसांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक...\nव्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल...पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची...\nशेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nऔरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nसोलापुरात ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ६५०...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nटोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६००...सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन...\nअकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार...अकोला ः येथील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ...\nकळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवरनागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात...\nहिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार...\nराज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५०००...सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः...\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५०००...जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...\nयवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घटयवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nसोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...\nनगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...\nजळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Two-people-killed-in-a-major-accident-in-Ambulance-Ape/", "date_download": "2019-02-18T17:01:30Z", "digest": "sha1:BHVR35T5W4YKSE7L37OAU6LORRTLFOLF", "length": 5024, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्णवाहिका-अॅपेच्या भीषण अपघातात दोन जण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Marathwada › रुग्णवाहिका-अॅपेच्या भीषण अपघातात दोन जण ठार\nरुग्णवाहिका-अॅपेच्या भीषण अपघातात दोन जण ठार\nजिंतूर-मंठा या महामार्गावरील देवगाव फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नावळ पाटीनजीक रुग्णवाहिका व मिठाची विक्री करण्यासाठी जाणार्या अॅपे ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अॅपेमधील दोनजण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी (दि.23) सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडला. घटनास्थळी जालना जिल्ह्यातील मंठा येथील पोलिसांनी पंचनामा केला. शेख महेबूब शेख करीम (वय 40), शेख रशीद शेख छोटू (वय 38, रा. दोघेही जिंतूर जि. परभणी) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जिंतूर येथील दोघे नेहमीप्रमाणे अॅपे ऑटो (क्रमांक एम.एच.22 ए.ए.3336) मधून मिठाची पाकिटे घेऊन विक्रीसाठी मंठा येथे जात होते. यात जालना येथून परभणीकडे येणारी रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.22 ए.ए.3085) या दोन वाहनांची कर्नावळ पाटीनजीक समोरासमोर जोरदार धडक झाली.\nहा अपघात एवढा भीषण होता की, अॅपेमधील दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर रुग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती देवगाव, मंठा, चारठाणा येथे मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Subject-Committee-Chairman-unopposed/", "date_download": "2019-02-18T16:21:41Z", "digest": "sha1:QBTSRRVPMIZPFFS42NXA2R3LGC6IMNBT", "length": 6202, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विषय समिती सभापती बिनविरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Nashik › विषय समिती सभापती बिनविरोध\nविषय समिती सभापती बिनविरोध\nमहापालिकेच्या चार विषय समित्यांसाठी गुरुवारी (दि.26) झालेल्या निवडणुकीत चारही समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाची बिनविरोध निवड झाली. चारही समितीत विरोधकांपेक्षा संख्याबळ अधिक असल्याने केवळ सत्ताधारी गटातील उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले होते.\nमहापालिकेत 122 पैकी भाजपाचे 66 नगरसेवक आहेत. यामुळे भाजपाला इतर कुणाही पक्षाची मदत घेण्याची आवश्यकताही नाही. एकहाती सत्ता असल्याने प्रभाग समिती आणि विषय समित्यांमध्ये भाजपाचाच बोलबाला आहे. गुरुवारी महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, वैद्यकीय व आरोग्य समिती तसेच शहर सुधारणा समिती या चार समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदाच्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. गेल्या मंगळवारी (दि.24) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यावेळी भाजपाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांचे अर्जच दाखल झाले नाही. त्यामुळे निवडणुका बिनविरोध होणार हे चित्र त्याचवेळी स्पष्ट झाले होते. केवळ घोषणा होणे बाकी होते.\nमहिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कावेरी घुगे, उपसभापतिपदी सीमा ताजणे, विधी समितीच्या सभापतिपदी सुनीता पिंगळे, तर उपसभापतिपदी सुमन सातभाई यांची निवड झाली. वैद्यकीय व आरोग्य सभापतिपदी सतीश कुलकर्णी, तर उपसभापतिपदी पल्लवी पाटील या विराजमान झाल्या असून, शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदी पूनम सोनवणे आणि उपसभापतिपदी अंबादास पगारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्योतिबा पाटील यांनी काम पाहिले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-UTLT-petrol-price-can-be-cut-by-rs-25-per-litre-says-p-chidambaram-5878987-PHO.html", "date_download": "2019-02-18T16:14:46Z", "digest": "sha1:Q4PXRKR4ALDFKCF5OCV5PLJ6OCEOIUIJ", "length": 6586, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "petrol price can be cut by rs 25 per litre says p chidambaram | सरकारची इच्छा असल्यास पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते: पी. चिदंबरम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसरकारची इच्छा असल्यास पेट्रोल 25 रूपयांनी स्वस्त होऊ शकते: पी. चिदंबरम\nदेशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थ\nनवी दिल्ली- देशातील पेट्रोलचे दर सरकारची इच्छा असल्यास 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केले आहे. इतकी कपात करता येणे शक्य असले तरी सरकार या दिशेने पाऊल उचलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाढत्या इंधन दरावर त्यांनी सलग ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली.\nपेट्रोलचे दर 25 रूपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण सरकार असे करणार नाही. ते पेट्रोलचे दर 1 किंवा 2 रूपयांनी कमी करून लोकांची दिशाभूल करतील, असे ट्विट त्यांनी केले. गत नऊ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकार प्रत्येक एक लिटरमागे 25 रूपये जास्त घेत आहे. हा थेट नागरिकांचा पैसा आहे. क्रूड ऑईलच्या किमतीवर सरकार एका लिटरमागे 15 रूपये वाचवत आहे. त्यानंतर ते 10 रूपयांचा अतिरिक्त कर लावत असल्याचे ते म्हणाले.\nशेअर बाजारामार्फत कमाई करण्यासाठी वापरा या 8 टीप्स, छोट्या रकमेपासून होते लाखोंची कमाई\nतत्काळ पैशाची गरज नसेल तर बाजारात घसरण होत असताना शांत बसा\nघरबसल्या काढू शकता Demat Account; गुंतवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या खात्याबद्दल जाणून घ्या A To Z\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dr-5954419.html", "date_download": "2019-02-18T16:36:39Z", "digest": "sha1:W3J47FT3CIUQHF4VX5YN3ILZJVOREPM6", "length": 18013, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr. G.B. udeglurkar article in Rasik | लोभसवाण्या शालभंजिका", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतातील अनेक मनोहारी स्त्री-शिल्पांत गणना व्हावी अशा एका शिल्पप्रकाराला संज्ञा दिली गेलीय, ती ‘शालभंजिका’ अशी.\nभारतातील अनेक मनोहारी स्त्री-शिल्पांत गणना व्हावी अशा एका शिल्पप्रकाराला संज्ञा दिली गेलीय, ती ‘शालभंजिका’ अशी. अशा शालभंजिका शिल्पांनी संस्कृत कवींना, साहित्यकारांना मोह पाडला होता. त्याचे प्रत्यंतर येते ते ‘विद्वशालमंजिका’ नामक नाटकामुळे. खरे तर शिल्पातून दृश्य होणाऱ्या भारतीय संस्कृतीसंबंधीच्या काही संकल्पनांचा प्रेरणादायी श्रोत म्हणजे, संस्कृत साहित्य होय, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. म्हणजेच असेही म्हणता येईल, की साहित्य आणि कला भारतीय संस्कृतीचा आरसाच आहे...\nशालभंजिकाचा अर्थ प्रतिमा कसा होतो, हे अजमावयाचे झाल्यास त्यांचे प्रारंभीचे शिल्पांकन आणि त्याचा गर्भितार्थ लक्षात घ्यावा लागतो. महान् वैख्याकरणी पाणिनीच्या काळात शालभंजिका, उद्दालकपुष्पभंजिका, अशोक पुष्प प्रच्छालिका या संज्ञा शाल आणि अशोकाच्या झाडावरील फुले गोळा करून मुली/तरुणी, खेळत असत, यासाठी वापरल्या जात. याचे प्रत्यंतर त्यावेळच्या काही शिल्पातून आढळते. पण कालांतराने हे खेळ मागे पडले, तरी शिल्पकारांनी तरुवराच्या सांगाती असल्याची शिल्पे अजरामर केलीच. आणखी पुढच्या काळात तर झाड असो वा नसो काही विशिष्ट प्रकारची शिल्पे शालभंजिका म्हणून ओळखली जाऊ लागली. अश्वघोषाच्या काळात तर म्हणजे इसवीच्या दुसऱ्या शतकात तोरणांच्या कडेवरील किंवा स्तंभावरील स्त्रीशिल्पांना (Caryatids) शालभंजिका म्हणूनच संबोधण्यात येऊ लागले असे दिसते. यांची अनुक्रमे तोरणशालभंजिका किंवा स्तंभपुत्तलिका अशी ओळख देण्यात आली. उदाहरणार्थ\nअवलम्ब्य गवाक्षपार्श्वमन्या शयिता चापविभुग्नगात्रयष्टि:\nविरराज विलम्बिचारूहरा रचिता तोरणशालभंजिकेव\nम्हणजे, जालवातायनाशी ओंढगून उभी असलेली, कमनीय बांध्याची, झोकावत असलेल्या गळाहाराची ही तरुणी तोरणावरील शोभिवंत असे स्त्री शिल्पच जणू म्हणजे, आता शालभंजिका स्थापत्याचेच एक अंग झालेले दिसते. जालवातायनाशी (खिडकीशी) उभी असलेल्या प्रमदेजवळ झाडाचा माग���ूसही नसताना, अश्वघोष मात्र तिची तुलना तोरणशालभंजिकेशी करतो आहे, हे या संबंधात लक्षात घेण्यासारखे आहे. जर्मन पंडित फोगेल (Vogel) याने शालभंजिका या संज्ञेकडे लक्ष वेधून संस्कृताध्यायी मंडळीचे काम हलके केले, असे सुप्रसिद्ध कला समीक्षक डॉ. सी. सिवराम मूर्ती यांचे म्हणणे आहे. या तोरणशालभंजिकेचे सर्वोत्कृष्ट शिल्प सांची (मध्यप्रदेश) येथील भव्य स्तूपाच्या तोरणद्वारावर आहे.\nसांची येथील ही शालभंजिका झाडाला नागवेलीसारखी लपेटून असलेली नागमोडी वळणाच्या देहाची आहे. उजव्या बाहूने तिने वृक्षाला कवेत घेतले आहे आणि डावा हात डोक्यावरील फांदीवरील आम्रफलााच्या घडावर टेकवला आहे. सुरसुंदरीच्या परिभाषेत हिला ‘डालमलिका’ असे म्हणतात. हिचे शिरोभूषणास पंख्यासारखा तुरा आहे, त्यावरूनही ही सौंदर्य प्रसाधनात तत्पर आहे हे कळते. गळ्यात हिच्या एक नाजूक मुक्तामाला आहे. कटिवेष्टित आहे, ती कलाकुसरयुक्त मेखला आहे. मनगटीभोवती १४ कंकणे असून पोटरी व्याप्त वलये आहेत. ही चंद्रानना उभार वक्षस्थळाची असून, करभोपऊरू म्हणजे हत्तींच्या पिलाच्या सोंडेसारख्या मांड्यांची आहे. खरे तर हिचे नेसूचे वस्त्र सापाच्या कांतीसारखे असल्यामुळेे ही विवस्त्र भासते. या अशा ‘ऐवजांना’ लक्षात घेता, एक जोमाची गतिशीलता शरीरभर पसरलेली असून, त्याला जिवंतपणा लाभलेला आहे. सारी देहावयव सुसंवादी असल्यामुळे त्यातून एक लय पसरलेली आहे. अशा जिवंतपणाचा भास निर्माण करणाऱ्या, सळसळत्या रक्ताच्या अनेक शालभंजिका मथुरा येथील वस्तुसंग्रहालयात आणि अन्यनही आहेत.\nलातूर जिल्ह्यात पानगाव येथील मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावर अशा अनेक शालभंजिका आहेत. पैकी एकीबद्दल लिहिलेच पाहिजे. रसिक जनांना तिची ओळख होणे आवश्यक आहे. तिचे नाव गौरी गौरी म्हणजे, शिवमहादेवाची पत्नी अशी ओळख आपणास आहे, पण मूर्तिशास्त्रदृष्ट्या पार्वती जेव्हा गोधा(घोरपड) या वाहनासह असते, तेव्हा तिला गौरी असे म्हणतात, ‘गोधासना भवेद्गौरी.’ ती सिंहासह असली, की तिला दुर्गा म्हणतात. पण जेव्हा सुरसुंदरी म्हणून गौरीचे शिल्पांकन केले जाते, तेव्हा तिचे प्रयोजन अगदी वेगळे असते, निराळे असते. एका अर्थाने ते धक्कादायक असते. अशा गौरीला ‘क्षीरार्णव’ नामक ग्रंथात सिंहमर्दिनी असे संबोधिले आहे.\n येथे ती अगदी आकर्षक रीतीने उभी असून तिच्या उजव्या पायाशी उभा सिंह आहे. उजव्या वर उचललेल्या तिच्या हातात तलवार आहे. निरखून पहिल्यास तिच्या डोक्याच्या वरच्या बाजूस असलेल्या झाडाच्या पानात ती तलवार दिसून येते. सिंहावर वार करण्याचा तिचा हेतू लपून न राहता, तो स्पष्ट होतो. येथे गौरीला भीतीप्रद दाखवण्यापेक्षा आकर्षक दाखविणे शिल्पकाराने पसंत केले आहे. ती यामुळेच धनुष्याकृती किंवा लिंबोळीच्या पानागत भुवयांची, सरळ धारदार किंवा गोड्या तेलाच्या धारेसारख्या नासिकेची, मीनाक्षी, पातळ ओठांची, आकारबद्ध (Shapely) किंवा अंब्याच्या कोयीसारख्या हनुवटीची, गजतुंडवत् खांद्याची, उन्नत वक्षस्थळची, नाजूक कटिप्रदेशाची आणि विस्तृतजघना अशी सुभगसुंदरी आहे. झालेच, तर तिची दृष्टी तिच्या सावजाकडे म्हणजे, सिंहाकडे आहे. या प्रकारच्या गौरीनामक शालभंजिका सुरसुंदरीचे शिल्प अख्ख्या दक्षिण भारतात हे एकमेव आहे. त्यामुळे या गौरीला अनन्यसाधारण असे मानता येईल. शत्रू कितीही बलदंड असला तरी न डगमगता त्याचा समाचार घेता येतो, हे बहुधा येथे अभिप्रेत असावे.\nसंस्कृत साहित्यात कविकुलगुरू कालिदास आणि कवींनी लोकप्रिय केलेली ‘दोहद’ ही संकल्पनाही शिल्पबद्ध झाल्याचे दिसते. ती शालभंजिका या प्रकारातील शिल्पातूनच उद््भवली असावी, असे वाटते. दोहदाचे अनेक प्रकार साहित्यात वर्णिले आहेत. कालिदासाने ‘मालविकाग्निमित्रम्’मध्ये म्हटलेय - नवकिसलयरागेणाग्रपादेन बाला स्फुरितनरवरूचा द्वौ हन्तुमर्हत्यनेन अकुसुमितमशोकं दोहदापेक्षया वा प्रणिहितशिरसं वा कान्तमार्द्रापिराधम् अकुसुमितमशोकं दोहदापेक्षया वा प्रणिहितशिरसं वा कान्तमार्द्रापिराधम् (३.१२) एखाद्या पुरंध्रीच्या, सुभगेच्या लत्ता प्रहराने न फुलणारा अशोकही फुलायला लागतो अशी एक संकल्पना संस्कृत कवींना प्रिय आहे. वरील काव्यपंक्तीत म्हटलेय, की सुभगा दोघांनाच ठोकरू शकते; न सुफलित होणाऱ्या अशोकाच्या झाडाला, किंवा प्रेम दर्शविताना कचाट्यात सापडलेल्या कुषाण कलेत आणि काही ओडिशाच्या शिल्पातून दोहद हा प्रकार प्रकर्षित झालेला आहे. भार्हूत येथील सुदर्शना यक्षी जिने, वृक्षाला पायाचा विळखा घातला आहे, तीही याच पंक्तीतली आहे.\nकरे हाहाकार, नि:शब्द सदा, ओ गंगा बहती हो क्यों\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/help-line/mt-helpline/studied-in-difficult-condition/articleshow/64988444.cms", "date_download": "2019-02-18T17:41:19Z", "digest": "sha1:PVGMX4KECHE4EQ3EECQAPDZSUXNBMIXL", "length": 12535, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mt helpline News: कठीण परिस्थितीतही दर्शवली अभ्यासाप्रती ‘भक्ती’ - कठीण परिस्थितीतही दर्शवली अभ्यासाप्रती ‘भक्ती’ | Maharashtra Times", "raw_content": "\nकठीण परिस्थितीतही दर्शवली अभ्यासाप्रती ‘भक्ती’\nपरिस्थितीशी दोन हात करून यश मिळवले असेल, तर ते निश्चितच वाखाणण्याजोगे ठरते. असेच यश नाशिकमधील मखमलाबाद गावात राहणाऱ्या भक्ती संजय कोकाटे या मुलीने मिळवले आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीची जाणीव करून देत शिक्षणासाठी, अगदी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे जुळवताना नाकी नऊ आलेल्या भक्तीने दहावीत ९२.४० टक्के गुण मिळवून आदर्श उभा केला आहे.\nफोटो - पंकज चांडोले\nपरिस्थितीशी दोन हात करून यश मिळवले असेल, तर ते निश्चितच वाखाणण्याजोगे ठरते. असेच यश नाशिकमधील मखमलाबाद गावात राहणाऱ्या भक्ती संजय कोकाटे या मुलीने मिळवले आहे. ‘इच्छा तेथे मार्ग’ या उक्तीची जाणीव करून देत शिक्षणासाठी, अगदी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे जुळवताना नाकी नऊ आलेल्या भक्तीने दहावीत ९२.४० टक्के गुण मिळवून आदर्श उभा केला आहे.\nमखमलाबाद गावात पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या दहा बाय दहाच्या खोलीत भक्ती कोकाटे आपल्या कुटुंबीयासह राहते. कुटुंब म्हणजे भक्ती, तिची आई माया कोकाटे आणि भाऊ राहुल कोकाटे. मूळचे पिंपळगाव बसवंत येथील असले तरी साधारण २५ वर्षांपासून कोकाटे कुटुंबीय येथेच वास्तव्यास आहे.\nगेल्या वर्षी ९ जानेवारीला भक्तीच्या वडिलांचे ब्रेन ट्यूमरसारख्या दुर्धर आजाराने निधन झाले आणि कोकाटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या उपचारावर खर्च करणेदेखील कोकाटे कुटुंबीयांसाठी अतिशय आव्हानाचे होते. अशावेळी भक्ती शिकत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमलाबाद येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी दानशूरतेची अनुभूती दिली. तिच्या वडिलांच्या आजारपणाच्या काळात नाजूक परिस्थिती बघता शिक्षक, विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून ४५ हजार रुपये जमा केले. दुर्दैवाने तिचे वडील मात्र वाचले नाहीत. त्यामुळे त्यातील १० हजार रुपये भक्तीच्या वडिलांच्या दहाव्यासाठी खर्च करण्याची वेळ आली. उर्वरित ३५ हजार रुपये भक्तीच्या शिक्षणासाठी ठेवून त्यातून तिचे शैक्षणिक खर्च शाळेने भागवले. शाळेतील शिक्षक रायभान दवंगे यांनी तिला दोन वर्ष शैक्षणिक दत्तकही घेतले. अशा परिस्थितीत अभ्यासाशी प्रामाणिक राहून तिने नववीत ९० टक्के व दहावीत ९२.४० टक्के मिळवले आहे. आता सिव्हील इंजिनीअर होण्याचा तिचा मानस आहे.\n- सिव्हील इंजिनीअर व्हायचंय...२\nमिळवा मटा हेल्पलाइन २०१८ बातम्या(mt helpline News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmt helpline News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मटा हेल्पलाइन|भक्ती कोकाटे|SSC|Mata Helpline|Helpline\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nमटा हेल्पलाइन २०१८ याा सुपरहिट\nPulwama terror attack: CRPFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ३९ ...\nJammu-Kashmir: ...तर हा हल्ला रोखता आला असता\nArun Jaitley: पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला\npulwama attack : पुण्यात शहिदांच्या श्रद्धांजली सभेत पाकचा ...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकठीण परिस्थितीतही दर्शवली अभ्यासाप्रती ‘भक्ती’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/13-candidates-of-rpi-in-the-madhya-pradesh-assembly-elections-says-ramdas-aathvale/", "date_download": "2019-02-18T16:36:08Z", "digest": "sha1:G7HLGDFIQKJJRGGHUFKI5MZHCGBLHDI6", "length": 5778, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार - आठवले", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून म��िदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात रिपाइंचे 13 उमेदवार – आठवले\nटीम महाराष्ट्र देशा : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रिपब्लिकन पक्षाने 13 उमेदवार उतरविले असून अन्य 217 जागांवर रिपाइंचा भाजपला पाठिंबा असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भोपाळ येथे केली. भोपाळ येथे आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आठवले बोलत होते.\nमध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण 230 जागा असून त्यापैकी 217 जागांवर रिपाइं ने भाजपला पाठिंबा दिला आहे.13 जागांवर रिपाइं चे उमेदवार निवडणूक लढत आहेत. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग यांचे काम चांगले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या ही देशभरातील विकासाच्या कामांचा करिष्मा मध्यप्रदेशात चालणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात भाजप रिपाइं बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत रिपाइं कार्यकर्त्यांनी भाजप रिपाइं उमेदवारांना विजयी करण्यासाठी जोमाने प्रचाराला लागण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\nरवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-news/", "date_download": "2019-02-18T16:38:50Z", "digest": "sha1:YOPJGUAC3YJ2NBJELKIJYHTHE4BDK5HB", "length": 10032, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'एनआरसी कंपनीचे कामगार आणि रिंगरूटबाधीत नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही'", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसो��त आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n‘एनआरसी कंपनीचे कामगार आणि रिंगरूटबाधीत नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही’\nटीम महाराष्ट्र देशा- एकेकाळी गत वैभव असलेली एनआरसी कंपनी बंद पडल्याने कामगारांची देणी देण्यासंदर्भात स्वतः जातीने लक्ष घालीन. प्रस्तावित रिंगरूट मध्ये अनेक नागरिकांची घरे येत आहेत मात्र कल्याणकरांनी चिंता करू नका. दोन्ही विषयात तातडीने घालून नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोने येथे बोलताना दिले. भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम विधानसभा आयोजित आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धेच्या अंतीम सामान्याचा उदघाटन सोहळा व व्हॉलीबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोहोने येथे संपन्न झाला.\nकल्याणच्या विकासासाठी काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष या विधानसभेवर असते. एनआरसी कामगारांची देणी देण्याबाबत अनेकदा चर्चाही झाली आहे. या मोहोने परिसरात भेट देणारे इतिहासातील राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब आल्यामुळे आता आम्हा कल्याणकरांच्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत. रिंगरूट बाधित नागरिक आणि एनआरसी कामगार यांना न्याय द्यावा असे प्रास्ताविक करत आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले\nआमदार नरेंद्र पवार यांच्या प्रश्नाला घेऊन पुढे बोलताना NRC कंपनी आणि रिंगरूट बधितांच्या प्रश्नावर भाष्य केले. सरकार एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी आणि रिंगरूट बाधित नागरिकांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासनही दिले. कामगारांच्या हिताचं रक्षण करणे हे देखील महत्वाचे असून त्यानी दिलेल्या निवेदनात स्वतः जातीने लक्ष घालून कश्या प्रकारे हा प्रश्न सोडवून त्यांना न्याय देता येईल यसाठी खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार यांची बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.\nसीएम चषक स्पर्धेचे महत्�� विषद करताना महाराष्ट्रातील खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे तसेच विविध खेळाला वाव मिळावा व आजची युवापिढी मैदानावर दिसावी या करता सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून 20 लाख खेळाडूंनी विविध स्पर्धेत भाग घेत आपले रजिस्ट्रेशन केले. ही संख्या पन्नास लाखाच्या घरात जाईल असा विश्वास व्यक्त करीत यास्पर्धेला अभूतपूर्व समर्थन मिळाले असल्याचे प्रतिपादन करत आमदार नरेंद्र पवार यांच्या आयोजनाचे कौतुकही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शक करताना केले.\nयावेळी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेवजी जानकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार रमेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके, उपमहापौर उपेक्षा भोईर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nगिरीश महाजन सारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहा ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला\nभेट शरद पवार – नारायण राणेंची, कार्यकर्त्यांत चर्चा मात्र रोहित पवारांची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/proposal-for-murud-nagar-parishad-on-pending/", "date_download": "2019-02-18T16:38:08Z", "digest": "sha1:IKF3HULUTBAOQCFSHYPU76ZO7S5TFJ4C", "length": 6877, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री स्वीय सहायक अभिमन्यू पवार यां��्या मार्फत मुख्यमंत्री यांना मुरुड नगर परिषद संघर्ष कृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.\nदिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुरुड ग्रामपंचायतीची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या पुढे असून कृषी व्येतिरिक्त व्यवसाय तीस टक्केच्यावर आहे तसेच मुरुडच्या वीस किलोमीटर अंतरावर दुसरी नगर पंचायत, नगर परिषद नाही हे तिनही निकष मुरुड ग्रामपंचायतीने 2011 साली पार केले आहेत.\nऔरंगाबाद उच्च न्यायालयात मुरुड नगर परिषद संदर्भात याचिका दाखल केली असता न्यायालयाने मुरुडला नगर परिषद करण्यासंदर्भात शासन आणि प्रशासनास निर्देश दिले होते शासनाच्यावतीने न्यायालयात शपथ पत्र ही दाखल केले होते.\nन्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, यांनी मुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव नगर विकास विभाग सचिव याकडे सुपूर्द केला होता.\nनगर विकास विभाग, ग्रामिण विकास विभाग, विधी व न्याय विभाग आदींनी मुरुड नगर परिषदेच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून पुढील मजुरीस मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपूर्वी पाठवलेला होता अद्यापही मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा दिलेला नाही लवकरात लवकर मुरुड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करावे हि विनंती करण्यात आली आहे.\nदिलेल्या निवेदनावर मुरुड नगर परिषद संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष जयदीप सुरवसे, उपाध्यक्ष राजेंद्र देवकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन सांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9B-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-18T17:35:49Z", "digest": "sha1:ZDKHQS7HY2FJTKIH2CHRBLC4UYDXJHEQ", "length": 9869, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "स्वच्छ, चारित्र्यवान उमेदवारांना निवडून देण्याचा जनतेचा संकल्प …. सचिन साठे | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड स्वच्छ, चारित्र्यवान उमेदवारांना निवडून देण्याचा जनतेचा संकल्प …. सचिन स��ठे\nस्वच्छ, चारित्र्यवान उमेदवारांना निवडून देण्याचा जनतेचा संकल्प …. सचिन साठे\nपिंपरी (दि.13 फेब्रुवारी 2017) – निस्वार्थी समाजकारणाची परंपरा जपणारे तसेच भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरूध्द लढा उभारण्याचा संकल्प केलेले प्रभाग क्र. 16 मधील कॉंग्रेसचे उमेदवार सचिन मुरलीधर साठे, भुलेश्वर नांदगुडे, मृणालताई पृथ्वीराज साठे, संजीवनी जगताप यांचे पॅनेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होईल, असा विश्वास शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला. प्रभाग क्र. 16 मधील उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राजेंद्र कमलाकर साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, नेताजी कस्पटे, अनंत कुंभार, लक्ष्मण रूपनर, संतोष साठे, माऊली साठे, बाळासाहेब जगताप, दत्तात्रय जगताप, मयुर जयस्वाल, विजय जगताप, गंगाधर कदम आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.\nयावेळी सचिन साठे बोलत होते.\nभविष्याचा विचार करून प्रभागातील नागरिकांना भेडसावणा-या समस्यांवर नियोजनबध्द विकास करण्याचा संकल्प कॉंग्रेसने केला आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींकडून या परिसरातील जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड या वेगाने विकसित होणा-या महानगरांना जोडणारे पिंपळे निलख हे गाव पूर्वीपासूनच दुर्लक्षित राहिले आहे. बीआरटी रस्त्यालगत असणारा हा परिसर असला तरी अंतर्गत भागातील सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. याबरोबरच आरोग्य सुविधा तसेच पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे महिला-भगिनींच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे पिंपळे निलख – वाकड मधील नागरिकांनी प्रभाग क्र. 16 मधील कॉंग्रेसचे उमेदवार सचिन मुरलीधर साठे, भुलेश्वर नांदगुडे, मृणालताई पृथ्वीराज साठे, संजीवनी जगताप या स्वच्छ, चारित्र्यवान उमेदवारांना निवडून देण्याचा संकल्प जनतेने केला असल्याचेही सचिन साठे म्हणाले.\nPrevious articleविकास कामांमुळेच राष्ट्रवादी ‘हॅट्रिक’ करणार…. विलास लांडे\nNext articleपिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्र�� गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.harkatnay.com/", "date_download": "2019-02-18T17:26:12Z", "digest": "sha1:BTPN6HNGM5BWXPOATV35EKILFDAXS75H", "length": 22871, "nlines": 285, "source_domain": "www.harkatnay.com", "title": "वटवट सत्यवान !!", "raw_content": "\nमनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की \n'हरकत नाय' ची गोष्ट \nन्यूजर्सी ब्लॉगर मेळावा 'प्रहार' मध्ये\n'पुस्तकाच्या फेसात' वटवट सत्यवान\nकिड्स : यु आर द बेस्टेस्ट डॅड 💗💗\nअॅडल्ट्स : हॅप्पी फादर्स डे \nचिरंजीव : आई, बघ बघ. तुझा एक केस पांढरा झालाय.\nआईसाहेब : हो रे राजा.\nचि. : बाबा, तुझे तर खूप केस पांढरे झालेत.\nअस्मादिक : असूदेत. तुझे पण किती केस पांढरे झालेत ते बघ.\nचि. : काहीही काय बाबा माझे केस पांढरे कसे होतील माझे केस पांढरे कसे होतील शक्यच नाही माझे केस पांढरे होणं.\nअ आणि आ : का बरं\nचि. : माझे केस पांढरे होऊच शकत नाहीत कारण मला मुलगा कुठे झालाय अजून \nलेखकु : हेरंब कधी : 2:37 PM 0 प्रतिक्रिया\n\"आई, आजीचा फोन होता ना कुठे चालली आहे आजी कुठे चालली आहे आजी\nआपण फार मोठ्याने बोलतो की लेकाचं बारीक लक्ष (आणि कान) असतं या क्म्फुजन मध्ये मातोश्रींना दोन क्षण ताटकळत ठेवून झाल्यावर लेकाने पुन्हा विचारलं.\n\"अरे हो हो. सांगते. तुला कसं सांगितलं की कळेल याचा विचार करत होते. म्हणून जरा थांबले\"\n कुठे चालली आहे ते सां���ायचं फक्त\" गोष्टी कोण कोणाला सिम्प्लीफाय करून सांगतं हे तर मला कधीकधी कळतच नाही \n बरं मग ऐक. आजी नर्मदा परिक्रमेला चालली आहे.\"\n\"म्हणूनच... म्हणूनच म्हंटलं तुला कसं सांगू याचा विचार करत होते. ऐक आता नीट. आजी नर्मदा परिक्रमेला चालली आहे. नर्मदा हे एका नदीचं नाव आहे आणि परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. नर्मदा नदीला प्रदक्षिणा करायला चालली आहे आजी.\" संदर्भासह स्पष्टीकरण.\n\"म्हणजे आपण देवळात घालतो तशी प्रदक्षिणा ना\n\"हो तशीच. पण नर्मदा खूप मोठी असल्याने या प्रदक्षिणेला खूप दिवस लागतात.\"\n\" संदर्भासह स्पष्टीकरणाचे संदर्भासह स्पष्टीकरण द्या.\n\"आपण ना उद्या आजीकडे जाणार आहोत. आजीला हॅप्पी जर्नी करायला. तेव्हा तू तुझे सगळे प्रश्न आजीला विचार. कळलं \" मातोश्रींनी मानगूट तात्पुरती सोडवून घेतली.\nदोन दिवसांनी आजीकडे गेल्यावर आता आजी \"एकवेळ परिक्रमा नको पण हे प्रश्न थांबव बाबा\" असं काही म्हणते की काय असं वाटावं इतका प्रश्नांचा मारा करून झाला. पण आजी शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती.\nही प्रदक्षिणा खूप मोठी असते, तिला खूप दिवस लागतात, बरोबर मोठा ग्रुप आहे, बसने जाणार, वेगवेगळ्या ठिकाणी राहणार, नदीतून होडीने जाणार, चिखलातून जाणार, जंगलातून जाणार, नर्मदेचं दर्शन होऊ शकतं, अश्वत्थामा दर्शन देऊ शकतो अशी बरीच माहिती गोळा करून झाली. पण हा अश्वत्थामा हे काहीतरी विशेष खास गूढ प्रकरण आहे हे चिरंजीवांच्या लक्षात आलं. त्यानंतर मग अश्वत्थामा म्हणजे कोण तो गॉड आहे का तो गॉड आहे का तो भूत आहे का तो भूत आहे का चिरंजीव म्हणजे काय तो आपल्याला का दिसतो अशा एकेक प्रश्न/उपप्रश्नांचाही भडीमार झाला. अखेरीस ज्याच्यासाठी गेलो होतो ते हॅप्पी जर्नीही करून झालं.\nत्यानंतर आजीची परिक्रमा सुरु झाली. मधून मधून फोन/कायअप्पा वर अपडेट्स कळत होते.\nआजी कधी येणार कधी येणारचा चिरंजीवांचा घोषा मध्ये मध्ये चालू होता. आणि शेवटी आजी उद्या येते आहे हे कळल्यावर उद्या आपण नक्की आजीकडे जायचं आहे हे हे ठासून सांगून झालं.\nचिरंजीव आणि मातोश्री सकाळीच स्वागताला घरी पोचले होते आणि अस्मादिक संध्याकाळी.\nटेलीफोन उचलल्यानंतर \"हॅलो.. हॅलो\" असे म्हणावे हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे. पण पुणेरी मराठीत हॅलो च्या ऐवजी दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला एक नैसर्गिक तुसडेपणा येतो ना त्या आवाजात हॅलो म्हणण्याऐवजी \"कोणे\" असे वसकन ओरडावे हा किस्सा पुलंना कसा सुचला असेल याची एक झलक घरात पाऊल टाकल्याक्षणीच अस्मादिकास मिळाली. म्हणजे अगदी चित्रपट किंवा शिरलींमध्ये दाखवतात त्याप्रमाणे आमच्या लेकाने धावत येऊन बा.... बा.... म्हणत पायांस विळखा घालावा असल्या काही अस्मादिकांच्या अपेक्षा मुळीच नाहीत पण \"बाबा, आजीची ट्रीप एकदम फ्लॉप झाली.\" हे स्वागताचं वाक्य म्हणजे त्या \"कोणे\" असे वसकन ओरडावे हा किस्सा पुलंना कसा सुचला असेल याची एक झलक घरात पाऊल टाकल्याक्षणीच अस्मादिकास मिळाली. म्हणजे अगदी चित्रपट किंवा शिरलींमध्ये दाखवतात त्याप्रमाणे आमच्या लेकाने धावत येऊन बा.... बा.... म्हणत पायांस विळखा घालावा असल्या काही अस्मादिकांच्या अपेक्षा मुळीच नाहीत पण \"बाबा, आजीची ट्रीप एकदम फ्लॉप झाली.\" हे स्वागताचं वाक्य म्हणजे त्या \"कोणे\" मधल्या तुसडेपणाचा बा... बा.... होतं..\nआम्ही सगळेच क्षणभर गडबडलोच.\n\"ओ राजे. जरा सांभाळून. काय बडबडताय\n\"बडबडत नाहीये. खरंच सांगतोय. आजीची ट्रीप एकदम बोरिंग झाली.\"\n\"अरे काही काय बडबडतो आहेस असं बोलायचं नसतं बेटा\"\n\"अरे खरंच सांगतोय. आजीची ट्रीप एकदमच बोरिंग झाली. का माहित्ये का अरे तिला एकपण अशत्ताम्मा दिसला नाय\"\nआणि त्यानंतर घरातल्या हास्यरुपी नर्मदेला जो पूर आला त्याने बराच वेळ थांबायचं नाव घेतलं नाही \nलेखकु : हेरंब कधी : 2:49 PM 2 प्रतिक्रिया\nलेबलं : आदितेय, इनोदी\nप्रश्न : मुलांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, 'अवघड' प्रश्न असले तरी टाळू नयेत, उलट सगळं नीट सोप्या भाषेत, त्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगावं, अजिबात टाळाटाळ करू नये हे असं सगळं सगळं असंख्य लेख, ब्लॉग्ज, पोस्ट्स, व्हिडिओज, आर्टिकल्स इ० सगळ्या ठिकाणी वाचलेलं असलं तरी ते सगळं साफच विसरून जाऊन त्याच्या अगदी १०१% उलटं वागण्याची वेळ कुठली\nउत्तर : ती वेळ म्हणजे आज रात्री १० ची जेव्हा बेसावध क्षणी टिव्हीवरची अॅड बघताना लेक यॉर्कर टाकतो की \"बाबा, हे *स्टेन प्रोटेक्शन* म्हणजे काय रे\" आणि आपण दहा-एक सेकंद पूर्ण ब्लॅंक होऊन, वरचे सगळे सल्ले साफ विसरून जाऊन \"अरे ते स्टेन नसेल टेन वगैरे काहीतरी असेल\" किंवा \"अरे वॉशिंग पावडरची अॅड आहे ती बहुतेक\" असलं काहीतरी थातूर मातूर बडबडून प्रश्न शिताफीने (\" आणि आपण दहा-एक सेकंद पूर्ण ब्लॅंक होऊन, वरचे सगळे सल्ले साफ विसरून जाऊन \"अरे ते स्टेन नसेल टेन वगैरे काहीतरी असेल\" किंवा \"अरे वॉशिंग पावडरची अॅड आहे ती बहुतेक\" असलं काहीतरी थातूर मातूर बडबडून प्रश्न शिताफीने () टाळतो. तीच\nबेटर लक नेक्स्ट टाईम, बाबा. यु नीड इट \nलेखकु : हेरंब कधी : 1:29 PM 6 प्रतिक्रिया\n\"आई, आज हिंदीचा पेपर मिळाला.\"\n\" लेक रिसर्च पेपर प्रेझेंट करून आल्याच्या उत्साहागत आईने पृच्छा केली.\n\"ते माहीत नाही.\" तोडीस तोड निरुत्साहात उत्तर आलं.\n\"बरं ठीके. बघू हिंदीचा. किती मिळाले\" 'रिसर्च पेपर' मोड ऑनच होता.\n\"एटीन करेक्ट, वन रॉंग आणि एक स्मायली. \n\" आता बाबाचंही कुतूहल चाळवलं होतं\n\"ए टी न क रे क्ट, व न रॉं ग आ णि ए क स्मा य ली. \" पुनर्मतमोजणीचा निकाल तोंडावर मारण्यात आला.\n\"ते मला काय माहीत. तूच बघ आणि सांग मला\" एवढा निरुत्साह कुठून येत असावा\nमातोश्रींनी घाईघाईने पेपर हातात घेऊन उलट सुलट मागे पुढे करत चाळायला सुरुवात केली आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. एका प्रश्नाला काहीच मार्क दिले नव्हते परंतु मुलांच्या तोंडून देवाने वदावे तद्वत 'स्मायली' मात्र खरोखरीच विराजमान जाहला होता.\nदोनेक मिनिटं सगळं वाचून झाल्यावर मातोश्रींना हसणं आवरेनासं झालं. मातोश्रींचा अवतार पाहता एव्हाना तीर्थरूपांनीही रिंगणात उडी घेतली होती.\n\"अग काय झालं तरी काय काय पराक्रम केलेत\n\"थांब जरा\" असं म्हणत मातोश्री वाचून दाखवायला लागल्या.\n\"एक जंगल मी एक खरगोश और एक कछुआ रहते थे. दोनो बहोत अच्छे दोस्त थे.\" साध्या ससा कासवाच्या बोधकथेवरच्या प्रश्नोत्तरांमध्ये शाळेच्या म्याडमला स्मायली द्यावासा का वाटला असावा हे एक कोडंच होतं.\nएव्हाना मातोश्री कथा संपवून प्रश्नोत्तरांवर आल्या होत्या.\n\"इस कथासे आपको क्या बोध मिलता है \" ... स्मायली वालं काय तात्पर्य असावं बरं\n\"इस कथासे मुझे ये बोध मिलता है के प्रतियोगिता में सोना नही चाहिये\"\nआई-बापाच्या धो धो हसण्याच्या शर्यतीत \"आई सांग ना. का दिला स्मायली\" हा प्रश्न साफ विरघळून गेला. \nलेखकु : हेरंब कधी : 9:02 AM 1 प्रतिक्रिया\nसि... : भाग १\nबँक नावाची शिवी : भाग १\nच्यायला, हेही पत्रकार झाले \nफॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्या इत्यादी इत्यादी\nसत्यवानाची वटवट तुमच्या ब्लॉगवर चिकटवायचीये \nपुढचे लेख आपल्या मेलबॉक्स मध्ये हवेत टाका ना मग इथे इ-मेलआयडी..\nका ते माहीत नाही (12)\nखाखा दादा डीडीडीडी (8)\nवर्ल्ड ट्रेड सेंटर (1)\nआत्ता इतके जण गप्पा मारतायत माझ्याशी \nकुण्या गावांची आली पाखरं \nमराठा इतिहासाची दैनंदिनी ... \nमी इथेही भेटतो अधून मधून \nउचलेगिरी होणार नाहीच पण होणारच नाही याची खात्री नाही.. त्यामुळे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/", "date_download": "2019-02-18T16:14:32Z", "digest": "sha1:ERFSCPVOJTK77FW3P42UUMWYXB6D7SD5", "length": 16919, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेणार आहोत : मुख्यमंत्री\nमातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर एकाच गाडीतून अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेला गेले\nअमित शहा यांच्या सोबत रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पियुष गोयल मातोश्रीवर\nभाजप अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर दाखल, थोड्याच वेळात बैठक\nमुंबई : येथील ब्लू सी हॉटेलमध्ये शिवसेना- भाजप युतीची पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री...\nजबाबदारीचं समान वापट म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा तेवता ठेवला...\nमुंबई : शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीवर आज शिक्कामोर्तब झाले. हिंदुत्वाच्या, राममंदिराच्या मुद्यावर युती झाल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या युतीचे स्वागत केले. दोन्ही...\nयुती तोडण्याची घोषणा करणाऱ्या एकनाथ खडसेंची आठवणही दोन्ही पक्ष जोडताना नाही....\nपुणे : शिवसेना आणि भाजपची तब्बल 25 वर्षांची युती तोडण्याची घोषणा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी साडे चार वर्षांपूर्वी केली होती. आता त्यानंतर दोन्ही पक्षांत बरेच पाणी वाहून गेले. पुन्हा दोन्ही पक्ष...\nनाणार रद्द करण्याचे सूतोवाच करत CM नी जोडला युतीचा धागा : विधानसभेसाठी 50-50\nमुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. शिवसेना आणि...\nदेशाला पवार साहेबांकडून अपेक्��ा असल्याने त्यांना निवडणुकीचा आग्रह : अजितदादा\nमाळेगाव : भाजप सरकारमुळे देशातील शेतकरी आणि जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आता विशेषतः शेतकऱ्यांना पवारसाहेबांकडून खूपच अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. साहेबांनी जरी याआगोदर निवडणूक लढविणार...\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती घालून युतीस भाग पाडले : विखे पाटील\nपुणे : \" भाजपने शिवसेनेला ईडीची भीती घालून युती करण्यास भाग पाडले असल्याची माझी माहिती आहे ,\" असा आरोप काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी केला आहे . श्री. विखे...\nआजचा वाढदिवस आणखी वाचा\nआजचा वाढदिवस - खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजप\nश्रीरंग बारणेंचा राजकीय प्रवास : नगरसेवक ते...\nआजचा वाढदिवस : लक्ष्मण जगताप - आमदार - चिंचवड.\n'पप्पा' बरोबर आम्ही अनेकदा एकत्र व्यायाम करतो\nमंत्री, राजकारणी आणि आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पप्पा सर्वांना...\nयुतीच्या चर्चेने मुंबईत प्रवीण दरेकरांसह चौघांच्या पोटात गोळा\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीसाठी मुख्यमंत्री...\nपुणे : पालघरसह 23 जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दाखविली असून...\nभाजपवर विश्वास ठेऊन युती करुन पाहू -...\nमुंबई : विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवेसेनेला १४४ जागा देणार आहे. भाजपवर विश्वास ठेऊन या निवडणुकीत भाजपशी युती करु, असे शिवसेना पक्षप्रमुख...\nयुतीचे ठरले : शिवसेना विधानसभेच्या १६६...\nउद्धव ठाकरे अमित शाह आज युतीची घोषणा करणार मुंबई : शिवसेना-भाजप युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे...\nआता आसावरी जोशीही काँग्रेसमध्ये जाणार\nमुंबई : अभिनेत्री नगमा, शिल्पा शिंदे यांच्या नंतर आता अभिनेत्री आसावरी जोशी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. आज दुपारी संजय निरूपम यांच्या उपस्थितीत मुंबईत त्या काँग्रेसमध्ये प्रवेश...\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये थारा नाही\nमुंबई: कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला भारतात पाय ठेवू देणार नाही, तसेच पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात घेतले तर चित्रीकरण होऊ देणार नाही, असा इशारा \"फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज'ने दिला...\nईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : सोमय्या विरुद्ध शिवसेना संघर्षात 'घड्याळा'ची टिकटिक होणार\nमुंबई : ईशान्य मुंबई अर्थात मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ ���ा जसा उच्चभ्रू व्यापाऱ्यांचा रहिवास असलेला मतदारसंघ असला, तरी येथे अत्यंत गरिबी असलेल्या सामान्यांची लोकसंख्याही अधिक आहे. खासदार किरीट...\n#MarathaKrantiMorcha मोठा भाऊ म्हणून सांगतो...\nपुण्यात भाजप-सेना युतीचा फटका टिळेकरांना की मेधा कुलकर्णींना\nपुणे : भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या युतीची घोषणा आज झाली. युतीत झालेल्या जागावाटपानुसार 2009 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा शिवसेनेला तब्बल 21 जागा अधिक मिळाल्या आहेत. या जागांमधील पुण्यातील आठपैकी...\nअजितदादांना भेटून गेलेल्या सीआरपीएफ जवानाला पोलिसांची मारहाण : बारामती पोलिसांचा इन्कार\nबारामती शहर : बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सीआरपीएफचा जवान अशोक बाबुराव इंगवले याला आज बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला. केवळ मारहाण केली...\nसीआरपीएफ जवानाला मारहाणीवरून अजितदादांनी केले मुख्यमंत्र्यांना लक्ष्य\nबारामती शहर : अवैध धंदे करणारे, महिलांवर अन्याय अत्याचार करणा-यांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारण्याचे सोडून सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणाऱ्या पोलिसांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज...\nलोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या राज्यसेवा...\nपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आज घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला तीन लाख 81 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मात्र या परीक्षेच्या...\nमी चांगली विद्यार्थींनी , गुरुजींच्या...\nपरळी वैजनाथ (जि. बीड) : सहसा एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रविवारी होमपिच असलेल्या...\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:18:10Z", "digest": "sha1:UADEJAYFDZ35ZADUIY2QBA7UUHSNX4G2", "length": 12716, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उद्या मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउद्या मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक\nमुंबई – उद्या पुन्हा एकदा मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे लाईनवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.त्यामुळे प्रवाशां��े हाल होण्याची शक्यता आहे.उद्या सकाळी ११ ते दु. ४.१० पर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.\nमध्य रेल्वेवर कल्याणहून निघणाऱ्या सर्व धीम्या लोकल स. १०.३७ ते दु. ४.०२ पर्यंत मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकांवर थांबा असून, त्यानंतर त्या पुन्हा माटुंग्यापर्यंत धीम्या मार्गावर चालतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद आणि मध्यमगती लोकल स. १०.१६ ते दु. २.५४ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याणहून सुटणाऱ्या जलद आणि मध्यमगती लोकल स. १०.०४ ते दु. ३.०६ पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांत थांबतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या लोकल स. ११ ते सायं. ६ पर्यंत किमान १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nअजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला \nआज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत\nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nडबघाई सहकारी साखर कारखाने खरेदी प्रकरणी 25 हजार कोटींचा घोटाळा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-should-increase-job-vacancy/", "date_download": "2019-02-18T16:35:32Z", "digest": "sha1:5KHDKJGBRBJLHCCX32Y3AK7DYPXFAWG5", "length": 5524, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "36 हजार नव्हे तर 1 लाख 36 हजार पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावयास हवा", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आ���ेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n36 हजार नव्हे तर 1 लाख 36 हजार पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावयास हवा\nटीम महाराष्ट्र देशा – राज्य शासनाच्या विविध विभागातील 72 हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने भरती प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यातील 36 हजार पदे यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यास त्यांनी मान्यता दिली. उर्वरित 36 हजार पदेही लवकरच भरण्यात येणार आहेत.\nपरंतु राज्यात कर्मचारी व अधिकाऱ्यांची तब्बल 1 लाख 80 हजार पदे रिक्त आहेत. त्यामुळे फक्त 36 हजार पदे भरणे म्हणजे पदभरतीचा अनुशेष वाढविणेच आहे, अशी टीका राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. राज्यात दरवर्षी 50,000 कर्मचारी सेवानिवृत्त होतात. त्यामुळे शासनाने 36 हजार पदे भरणे हे पुरेसे नाही. त्यामुळे 36 हजार नव्हे तर 1 लाख 36 हजार पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता, असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि.कुलथे यांनी म्हटले होते.\nरामाचा वनवास कधी संपणार ते सांगा, उद्धव ठाकरे यांची योगीवर टीका\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nमेगा भरती नव्हे हि तर मिनीभरती\nराज्यात मेगा भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF-3/", "date_download": "2019-02-18T16:19:37Z", "digest": "sha1:ORXWZWM56NDB6NR5W5R7PZ7BWVWSDCLI", "length": 16418, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा : आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक यांचा मानांकित खेळाडूंना धक्का | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा : आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक यांचा मानांकित खेळाडूंना धक्का\nपुणे – आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देताना चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद केली.\nपीएमडीटीए यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आरपीटीए टेनिस कोर्ट,पाषाण येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील 8 वर्षांखालील मिश्र गटाच्या दुसऱ्या फेरीत रिशिता पाटीलने तिसऱ्या मानांकित नीरज जोर्वेकरचा 5-3 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. अन्य लढतीत अव्वल मानांकित नमिश हूडने पृथ्वीराज दुधानेचा 5-3 असा पराभव केला. तसेच आदित्य योगीने सहाव्या मानांकित आयुश पाटीलवर टायब्रेकरमध्ये 5-4 (6) अशी मात केली.\nदहा वर्षांखालील मुलींच्या गटात वैष्णवी सिंग व रित्सा कोंडकर यांनी अनुक्रमे अनिष्का सुंदराम व नैशा कपूर यांचा 5-2 अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली. तर दुसऱ्या मानांकित प्रिशा शिंदेने इरा कुंभारचे आव्हान 5-1 असे मोडीत काढले. तसेच प्रेक्षा प्रांजल, काम्या चोपडा व काव्या देशमुख या बिगरमानांकितांनीही आगेकूच कायम राखली. दहा वर्षांखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित तेज ओक याने दुसऱ्या मानांकित अर्चित धूतचा 5-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. मात्र अग्रमानांकित सक्षम भन्साळी, तृतीय मानांकित अवनीश चाफळे, चतुर्थ मानांकित पृथ्वीराज हिरेमठ आणि पाचवा मानांकित समीहन देशमुख या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारताना आगेकूच केली.\nआठ वर्षांखालील मिश्र गट – दुसरी फेरी – नमिश हूड (1) वि.वि. पृथ्वीराज दुधाने 5-3; रित्सा कोंडकर (4) पुढे चाल वि. स्वस्ती अगरवाल; विहान पटनी वि.वि. राम मगदूम 5-4 (5); आदित्य योगी वि.वि. आयुश पाटील (6) 5-4 (6); अमीन क्षितिज (7) वि.वि. श्रेय भूतरा 5-2; रिशिता पाटील वि.वि. नीरज जोर्वेकर (3) 5-3; सुजय देशमुख (5) वि.वि. प्रज्ञेश शेळके 5-4 (4); आर्यन कीर्तने (2) वि.वि. मिहिर काळे 1-0 (सामना सोडून दिला),\n10 वर्षांखालील मुली- दुसरी फेरी – वैष्णवी सिंग वि.वि. अनिष्का सुंदरम 5-2; रित्सा कोंडकर (4) वि.वि. नैशा कपूर 5-2; प्रेक्षा प्रांजल वि.वि. साची मुंदडा 5-1; काम्या चोपडा वि.वि. सैशा शिंदे 5-0; काव्या देशमुख वि.वि. ईश्वरी पंडित 5-2; प्रिशा शिंदे (2) वि.वि. इरा कुंभार 5-1;\n10 वर्षांखालील मुले- दुसरी फेरी – सक्षम भन्साळी (1) वि.वि. वर्धन पोतदार 5-0; नील केळकर वि.वि. मल्हार देशपांडे 5-0; अनुज भागवत वि.वि. शुभंकर सिन्हा 5-3; नमिश हूड (7) वि.वि. वेद मोघे 5-3; अवनीश चाफळे (3) वि.वि. प्रज्ञेश शेळके 5-0; रोहन बजाज वि.वि. आरिन गद्रे 5-3; शिवांश कुमार वि.वि. वैष्णव दानावडे 5-0; समीहन देशमुख (5) वि.वि. आदित्य कामत 5-3; अमन शहा वि.वि. विश्वजीत सणस 5-0; विहान तिवारी वि.वि. रियान माळी 5-2; पृथ्वीराज हिरेमठ (4) वि.वि. पृथ्वीराज दुधाने 5-2; कार्तिक शेवाळे (6) वि.वि. सुजय देशमुख 5-0; सनत कडाळे वि.वि. शौनक रणपिसे 5-0; श्रीराम जोशी वि.वि. ओंकार किंकर 5-1; तेज ओक वि.वि. अर्चित धूत (2) 5-1.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा\n#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nखेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद\nविश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा\nसंजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/congress-maharashtra-reaction-on-farmer-budget2019/", "date_download": "2019-02-18T16:17:50Z", "digest": "sha1:E5R67MCKILWAHRJKXYVYY4R45FYDJ2EQ", "length": 14877, "nlines": 187, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#Budget2019 : भाजप सरकारचे जुमलेबाजीचे धोरण कायम – महाराष्ट्र काँग्रेस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#Budget2019 : भाजप सरकारचे जुमलेबाजीचे धोरण कायम – महाराष्ट्र काँग्रेस\nमुंबई – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत दरवर्षी २ हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ६ हजार थेट बँक खात्यात करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.\nमात्र महाराष्ट्र काँग्रेसतर्फे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाला जुमलेबाजीचे धोरण असे म्हणत टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबदल पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने महिन्याला ५०० रूपये अनुदान देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अशा मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून भाजप सरकारने जुमलेबाजीचे धोरण कायम ठेवले आहे”.\nतसेच त्यांनी युपीए सरकार आणि एनडीए सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची तुलना केली आहे.\n1.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी युपीए सरकारच्या क��ळात 60 हजार कोटी रूपयांची शेतकरी कर्जमाफी केली असल्याचे म्हटले आहे, तसेच याचा लाभ 3 कोटी शेतकऱ्यांना झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एनडीएच्या काळात मात्र कर्जमाफी झाले नसल्याचे काँग्रेसने दाखविले आहे.\n2.तसेच युपीएच्या काळात 3.84 टक्क्यांनी प्रतिवर्ष कृषी उत्पादनात वाढ झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र एनडीए च्या काळात हीच वाढ प्रतिवर्ष केवळ 1.86 टक्के झाल्याचे दाखविले आहे.\n3.युपीएच्या काळात म्हणजेच 2009 ते 2013 मध्ये 19.3 टक्के शेतकरी हमी भावात वाढ झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे तर हाच हमीभाव एनडीए सरकारच्या काळात (2014-17) 3.6 टक्के झाल्याचे म्हटले आहे.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने महिन्याला ५०० रूपये अनुदान देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.\nशेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव अशा मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून भाजप सरकारने जुमालेबाजीचे धोरण कायम ठेवले आहे. #AakhriJumlaBudget pic.twitter.com/72HwubnWuC\n#Budget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाव कोसळल्याने कांद्याच्या पिकात सोडल्या शेळ्या-मेंढ्या\nआर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बॅंकांचा सहकारमंत्र्यांनी घेतला आढावा\nभारत 10 अब्ज ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी\nशेतकऱ्यांसाठी आणखी उपायोजना करू- राधामोहन सिंह\nलाभार्थी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी पोर्टल\nआमच काही बरं वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल ; शेतकऱ्यांच्या लेकींचे अन्नत्याग आंदोलन\nपुणे – दौंडच्या लोकोशेडला निधींचे टॉनिक\nअर्थसंकल्पाच्या तरतुदींतील गुंतवणूक संधी (भाग-२)\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्र��्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF-2/", "date_download": "2019-02-18T17:32:44Z", "digest": "sha1:TJFUP7HWQO66SKQPQAHZCR2HSQITGMB5", "length": 10163, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाला अधिक झुकते माप | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाला अधिक झुकते माप\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाला अधिक झुकते माप\nचौफेर न्यूज – राज्याच्या शिक्षण विभागाने पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुस्तक खरेदीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि द्रष्टे समाजसुधारक महात्मा फुले यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्राला अधिक झुकते माप दिले असून ३ लाख रुपये गांधी यांच्या पुस्तकांसाठी, २४ लाख रुपये आंबेडकर यांच्या चरित्रांसाठी तर तब्बल ��९ लाख रुपये मोदी यांच्या पुस्तकासाठी खर्च करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे सरकारी पुस्तक खरेदीतील दुजाभावामुळे पुन्हा टीकेचे धनी झाले आहेत.\nएकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांच्यामार्फत पुस्तक खरेदी केली जाते. नुकतीच त्यासंबंधीची ई-निविदा मंजूर करण्यात आली आहे. या निविदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाच्या ३५ रुपयांप्रमाणे ७२ हजार ९३३ मराठी प्रती घेण्यात आल्या आहेत. त्यासोबतच ३३ गुजराती, ४२५ हिंदी आणि ७ हजार १४८ इंग्रजी भाषेतील मोदी यांच्यावरील प्रतींचा समावेश आहे. डायमंड पॉकेट बुक्स यांच्याकडून ही सर्व पुस्तके घेण्यात आली आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावरील ६९ हजार ४१६ मराठी भाषेतील प्रतींची खरेदी दि विलास बुक एजन्सीकडून करण्यात आली आहे. एकूण ५९ लाख ४२ हजार इतकी रक्कम केवळ नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकावर खर्ची पडली आहे.\nविभागाने महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी अवघे ३ लाख २५ हजार खर्च केले. त्यामध्ये सम्राट प्रकाशनाच्या २ हजार ६७५ प्रतींचा समावेश आहे. तसेच गुजराती निशिगंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गांधी चरित्राच्या ७ हजार २६० प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. गांधी यांच्याप्रमाणेच संविधानाचे कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक खरेदीवर अशीच अल्प रक्कम दिली आहे. बाबासाहेबांच्या चरित्राच्या ७८ हजार ३३८ प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यावर २४ लाख २८ हजार रुपये खर्ची पडले आहेत. शेतकऱ्यांचे कैवारी आणि बहुजनांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्यावरील पुस्तक खरेदीला अशीच अल्प रक्कम दिली आहे.\nPrevious articleशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार : रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर चा होणार सन्मान\nNext article‘सायकल’ चित्रपटाचा टीझर रिलीज\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व श��ीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-tense-situation-in-aurangabad-after-youth-committed-suicide-for-maratha-reservation-5923012-PHO.html", "date_download": "2019-02-18T17:09:40Z", "digest": "sha1:FWJABSDLECGHD6SAPQGYSOGGUSLGQOLL", "length": 12578, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tense situation in aurangabad after youth committed suicide for maratha reservation | तरूणाच्या जलसमाधीनंतर औरंगाबादेत तणावपूर्ण वातावरण, पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतरूणाच्या जलसमाधीनंतर औरंगाबादेत तणावपूर्ण वातावरण, पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प\nशहरातील क्रांती चौकात शेेकडो आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी केली.\nकोयगाव येथे तरुणाच्या जलसमाधीनंतर शहरातील क्रांती चौक येथे मोठ्या संख्येने जमाव जमला होता.\nऔरंगाबाद - सकल मराठा समाजाच्या विविध ३१ मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कायगाव येथे सोमवारी ठिय्या आंदोलन व दुपारी ३ वाजता गोदावरी नदीच्या पुलावरुन जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पहिल्या सत्रा ठिय्या तर दुसऱ्या सत्रात काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून २५ फुट खाली खोल पाण्यात उडी घेतली. यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यामुळे आंदोलन अधिकच चिघळले.\nपुणे मार्गावरील वाहतुक चार तास ठप्प होती. तर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. क्रांती चौकात शेेकडो आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून राजीनाम्याची मागणी केली.\nसरकारने खोटे बोलणे बंद करून पहिले मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाने ठोक, घोषणा बाजी करून निषेध आंदोलन सुरु केले आहे. त्याला बऱ्याच ठिकाणी हिंसक वळण देखील लागले आहे. मराठ्यांच्या तीव्र विरोधामुळे मुख्यमंत्र्यांना आषाढी वारी देखील करता आली नाही. मंत्री गिरीष महाजन, सुभाष देशमुख यांना घेरावा घालून कोंडी करण्यात आली. पहिले मागणी मान्य करा नंतर चर्चा करा, असा पावित्रा मराठा बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या भावना लक्षात न घेता वारकऱ्यांना वेठीस धरणारे शिवरायांचे मावळे असूच शिकत नाही असे विधान केल्याने आंदोलनकाऱ्यांचा संताप आणखी अनावर झाला आहे. त्यात २३ जुलै रोजी कायगाव पुलावरून काकासाहेब शिंदे या २८ वर्षीय तरुणाने गोदावरी नदीत उडी मारली. सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना केलेल्या नव्हत्या. बचाव कार्य उशिराने झाले. त्यामुळे बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आंदोलन अधिक चिघळले आहे. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. शहरात दुपारपासून ते रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. पुंडलीकनगर, हनुमाननगर, जयभवानीनगर, शिवाजीनगर काही वेळेसाठी बंद पाळण्यात आला. तरुण, महिलांनी बोंबा मारो आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.\nआषाढीमुळे अनुचित प्रकार टळला\nकाकासाहेब शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळताच शहर व परिसरातील मराठा बांधवांनी क्रांती चौकात धाव घेतली. तर काहींनी आप आपल्या वॉर्डात, मुख्य कॉलनीत बंद पुकारला. क्रांती चौकात जमा झालेल्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे घोषणाबाजी करून आपला राग व्यक्त केला. रस्ता वाहतुक बंद करण्याचा देखील काहींनी प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ समन्वयकांनी त्यांना आषाढी एकदाशीची आठवण करून देत शांततेत आंदोलन करण्यास भाग पडल्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला.\nपाच तास पुणे मार्गावरील वाहतुक, बससेवा ठप्प\nकायगाव येथील गोदावरी नदीवरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आंदोलन अधिक चिघळले व पुणे मार्ग पूर्ण बंद पडला. जनसागर संतपाच्या लाटेत रस्त्यावर उतरल्याने वाहतुक सेवा पाच तासांसाठी पूर्ण ठप्प होती. त्यात औरंगाबाद आगारातील १५ बससह विविध आगारातील एकूण दीडशे पेक्षा अधिक बस आडकल्याची माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. पा��� तास प्रवाशांना एकाच ठिकाणी थांबावे लागले. त्यांच्या कामाचे नियोजन हुकले. त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला.\nपुढील स्लाइडवर पाह, क्रांती चौकातील आंदोलनादरम्यानची फोटो...\nमुलीच्या पहिल्याच वाढदिवशी आला होता घरी.. विद्युत वाहिनी अंगावर पडून तरुणाचा जागेवर मृत्यू\nजालन्यात सहायक पोलिस निरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या, पोलिस प्रशासनात मोठी खळबळ\nलोकसभा रिपोर्ट कार्ड : प्रश्न विचारणाऱ्या अव्वल दहा खासदारांमध्ये आठ महाराष्ट्राचे; सुप्रियांचे 1181 प्रश्न, उदयनराजेंचे शून्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.msrtcexam.in/file/viewAdvertisement?advertisementId=22&locale=en", "date_download": "2019-02-18T16:40:30Z", "digest": "sha1:TFPQOC4ABVCF7WIOKSXUVL7YCPEO5GPO", "length": 1059, "nlines": 6, "source_domain": "www.msrtcexam.in", "title": "MSRTC EXAM 2018 - 'एस टी' - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सरळ सेवा भरती २०१८", "raw_content": "हे संकेतस्थळ Chrome 52 आणि वरील किंवा Mozilla Firefox 47 आणि वरील किंवा Microsoft Internet Explorer 11 आणि वरील श्रेणीमध्ये अनुकूल आहे. आपण Chrome, Mozilla Firefox किंवा Microsoft Internet Explorer यांची जुनी आवृत्ती असेल तर आपल्या ब्राउझर श्रेणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक राहील.\nतुमचे सत्र कालबाह्य होत आहे\nतुम्ही लॉग ऑफ केले जाईल सेकंद.\nआपण आपले सत्र सुरु ठेवू इच्छिता का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikgomantak.com/video-story-863", "date_download": "2019-02-18T16:49:29Z", "digest": "sha1:XEWSXM2ATHLUGFKAYBRYDTUWSFMFJPE4", "length": 3484, "nlines": 63, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Saam TV Rani Mukerji returns to silver screen with Hichki | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 फेब्रुवारी 2019 e-paper\nशुक्रवार, 29 डिसेंबर 2017\nलग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे.\n
लग्नानंतर चित्रपटांतून गायब झालेली अभिनेत्री राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. 'यशराज फिल्म्स'ची निर्मिती असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी केले आहे.
\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sdtzgloves.com/mr/", "date_download": "2019-02-18T17:17:00Z", "digest": "sha1:UC7C6HIMLHJC22UAGM3AOMU5B5BUWKDH", "length": 3106, "nlines": 144, "source_domain": "www.sdtzgloves.com", "title": "लेटेक हातमोजे, कापूस हातमोजे, वैद्यकीय लेटेक हातमोजे, किचन हातमोजे - लिंटोन", "raw_content": "\nPU गरजेचे हात हातमोजे\nपीव्हीसी कापूस हातमोजे रेखा\nव्हाइट आणि संत्रा रबर गरजेचे हातमोजे\nपीव्हीसी कापूस हातमोजे रेखा\nब्लू अर्धपारदर्शक लेटेक हातमोजे\nअवरोधित करा आणि लाल रबर गरजेचे हातमोजे\nपांढरा कच्चे रबर हातमोजे\nग्रीन रबर गरजेचे हातमोजे\nPU गरजेचे हात हातमोजे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\ntengzhou औद्योगिक पार्क, शानदोंग, चीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-02-18T17:29:30Z", "digest": "sha1:SAOMGQZR6ZJXD5S646M5GHGVCVFN4A5E", "length": 17550, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिंधू, सायना, श्रीकांत यांची विजयी सलामी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसिंधू, सायना, श्रीकांत यांची विजयी सलामी\nआशियाई बॅडमिंटन स्पर्धा; समीर वर्माचे आव्हान संपुष्टात\nवुहान – अग्रमानांकित किदंबी श्रीकांत, राष्ट्रकुल सुवर्णविजेती सायना नेहवाल आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या अव्वल भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष व महिला एकेरीत विजयी सलामी दिली.\nत्याचप्रमाणे बी. साई प्रणीथ आणि एच. एस. प्रणय यांनीही चमकदार विजयासह दुसरी फेरी गाठली. मात्र समीर वर्माचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. तसेच दुहेरीत भारतीय जोड्यांना संमिश्र यश मिळाले.पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किदंबी श्रीकांतला जपानच्या बिगरमानांकित केन्टा निशिमोटोची कडवी झुंज मोडून काढण्यासाठी 13-21, 21-16, 21-16 अशी एका तासाहून अधिक काळ लढत द्यावी लागली.\nपहिली गेम गमावल्यानंतर श्रीकांतने झुंजार पुनरागमन करताना अनुभवाच्या जोरावर पुढच्या दोन्ही गेम जिंकत बाजी मारली. दुसऱ्या फेरीत श्रीकांतसमोर चीनच्या वोंग विंग की व्हिन्सेंटचे आव्हान आहे. व्हिन्सेंटने पहिल्या फेरीत नेपाळच्या रत्नजित तमंगवर 21-16, 17-21, 21-4 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली.\nमहिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायना नेहवालने राष्ट्रकुल स्पर्धेतील फॉर्म कायम राखताना सिंगूपारच्या येओ जा मिनचा 21-12, 21-9 असा 33 मिनिटांत धुव्वा उडवीत विजयी सलामी दिली. दुसऱ्या फेरीत सायनाची गाठ चीनच्या गाओ फॅंगजी हिच्याशी पडणार आहे. गाओने पहिल्या फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला 21-15, 23-21 असे चकित करीत सनसनाटी निकालाची नोंद केली. सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले होते.\nसिंधूनेही चायनीज तैपेईच्या पेई यु पो हिची झुंज 21-14, 21-19 असी 44 मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणली. दुसऱ्या फेरीत सिंधूला चीनच्या चेन शियाओजिन हिच्याशी लढत द्यावी लागेल.चेनने पहिल्या फेरीत व्हिएतनामच्या थय मिन्ह एनग्युएनचा 21-13, 21-9 असा फडशा पाडला. दरम्यान पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माला तैपेई चीनच्या चोऊ तिएन चेन याच्याविरुद्ध 21-23, 17-21 असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.\nपुरुष एकेरीतील आणखी एका लढतीत साई प्रणीथला थायलंडच्या सुप्पान्यू अविहिंगसेनॉनचा कडवा प्रतिकार मोडून काढण्यासाठी 21-13, 11-21, 21-19 अशी झुंज द्यावी लागली. ही लढत 62 मिनिटे रंगली. तसेच प्रणयने थायलंडच्याच वांगचेरॉन कान्टाफोनवर 21-15, 19-21, 21-19 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. हा सामनाही 67 मिनिटे रंगला.\nमहिला व पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांनी विजयी सलामी दिली. महिला दुहेरीत मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम या भारतीय जोडीने ओंग रेन ने आणि वोंग जिया यिंग या सिंगापूरच्या जोडीचा 21-14, 20-22, 21-17 असा एका तासाहून अधिक काल रंगलेल्या लढतीत पराभव करीत दुसरी फेरी गाठली. तसेच पुरुष दुहेरीत एम. आर. अर्जुन व रामचंद्रन श्लोक या भारतीय जोडीने चुंग युई सेओक व किम डुकियोंग या कोरियन जोडीचा कडवा प्रतिकार 25-23, 23-21 असा 45 मिनिटांत संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली.\nपरंतु मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. किम वोन हो आणि शिन सेयुंग चॅन या मलेशियन जोडीने सौरभ-अनुष्का जोडीचे आव्हान 21-17, 21-14 असे 36 मिनिटांत संपुष्टात आणले. तसेच मिश्र दुहेरीतील पहिल्या फेरीच्या आणखी एका लढतीत वेंकट गौरव व जुही देवगण या भारतीय जोडीला ली चुन हेई आणि चोऊ होई वाह या चीनच्या जोडीविरुद्ध 11-21, 13-21 असा जेमतेम 19 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. रोहन कपूर व कुहू गर्ग या जोडीलाही झांग न��न आणि लि यिनहुई या चिनी जोडीविरुद्ध 10-21, 17-21 असा केवळ 31 मिनिटांत पराभव पत्करावा लागला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nहॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा\n#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nखेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद\nविश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा\nसंजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतव��द्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z101020050316/view", "date_download": "2019-02-18T16:59:31Z", "digest": "sha1:H4RH2XV6QL3IUN2MSTT26BBJREBD6N4P", "length": 20566, "nlines": 242, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २४५१ ते २५००", "raw_content": "\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|\nओव्या २४५१ ते २५००\nओव्या १ ते ५०\nओव्या ५१ ते १००\nओव्या १०१ ते १५०\nओव्या १५१ ते २००\nओव्या २०१ ते २५०\nओव्या २५१ ते ३००\nओव्या ३०१ ते ३५०\nओव्या ३५१ ते ४००\nओव्या ४०१ ते ४५०\nओव्या ४५१ ते ५००\nओव्या ५०१ ते ५५०\nओव्या ५५१ ते ६००\nओव्या ६०१ ते ६५०\nओव्या ६५१ ते ७००\nओव्या ७०१ ते ७५०\nओव्या ७५१ ते ८००\nओव्या ८०१ ते ८५०\nओव्या ८५१ ते ९००\nओव्या ९०१ ते ९५०\nओव्या ९५१ ते १०००\nओव्या १००१ ते १०५०\nओव्या १०५१ ते ११००\nओव्या ११०१ ते ११५१\nओव्या ११५१ ते १२००\nओव्या १२०१ ते १२५०\nओव्या १२५१ ते १३००\nओव्या १३०१ ते १३५०\nओव्या १३५१ ते १४००\nओव्या १४०१ ते १४५०\nओव्या १४५१ ते १५००\nओव्या १५०१ ते १५५०\nओव्या १५५१ ते १६००\nओव्या १६०१ ते १६५०\nओव्या १६५१ ते १७००\nओव्या १७०१ ते १७५०\nओव्या १७५१ ते १८००\nओव्या १८०१ ते १८५०\nओव्या १८५१ ते १९००\nओव्या १९०१ ते १९५०\nओव्या १९५१ ते २०००\nओव्या २००१ ते २०५०\nओव्या २०५१ ते २१००\nओव्या २१०१ ते २१५०\nओव्या २१५१ ते २२००\nओव्या २२०१ ते २२५०\nओव्या २२५१ ते २३००\nओव्या २३०१ ते २३५०\nओव्या २३५१ ते २४००\nओव्या २४०१ ते २४५०\nओव्या २४५१ ते २५००\nओव्या २५०१ ते २५५०\nओव्या २५५१ ते २६००\nओव्या २६०१ ते २६५०\nओव्या २६५१ ते २७००\nओव्या २७०१ ते २७५०\nओव्या २७५१ ते २८००\nओव्या २८०१ ते २८५०\nओव्या २८५१ ते २८७५\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २४५१ ते २५००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nओव्या २४५१ ते २५००\nयेर हे स्फूर्तीपासून इंद्रियांत वृत्ति जीव आदि समस्त \n ते अपरोक्ष कैसेनी ॥५२॥\nआपण सन्मुख हें आघवें \nतरी तेंचि आपण केंवीं व्हावें \nजो सर्वांसी न दिसे \n कीं अमुकास्तव जाहला देखणा \n हा ब्रह्मात्मा एक ॥५५॥\nइंद्रियांसी मन बुद्धि पाहिजे बुद्धीनें जीवाची अपेक्षा कीजे \nम्हणोनि परप्रकाश सर्वही आत्मसत्तें असती \nयासी पृथक सत्व कैचें ॥५७॥\n यांसी अपरोक्षता न घडे \nयाचा लय उद्भव पाहतसे पुढें तो स्वप्रकाश अपरोक्ष ॥५८॥\nऐसियासी हा आत्मा म्हणोनी \nसर्वांचा लय कीं असो उभवणी कीं भलती अवस्था ॥५९॥\nहा शब्दाचे आदी अंतीं मध्यें वृत्ति किंवा जीवाची स्फूर्ति \n हा आत्मा ब्रह्म ॥२४६०॥\n त्वचा वृत्ति कीं जीव स्फुरतां \n हा आत्मा ब्रह्म ॥६१॥\nचक्षू बुद्धीसी जीव स्फुरवी तेणें रूपाविषय प्रतीति घ्यावी \nया इतुकिया सहजी प्रकाशवी हा आत्मा ब्रह्म ॥६२॥\nजिव्हा बुद्धी वृत्ति जीव येणें रस घेतसे अपूर्व \nया इतुकिया प्रकाशी सर्वदैव हा आत्मा ब्रह्म ॥६३॥\nयाचा आदि अंत जाणे स्वयंज्योति हा आत्मा ब्रह्म ॥६४॥\n वचनादि क्रियावृत्ति जीवें होय \nया सर्वां सहज प्रकाशमय हा आत्मा ब्रह्म ॥६५॥\nऐशी ही जागृति अवस्था सारी वृत्तियोगें जीव अभिमान धरी \nसहज सर्वांसी जो प्रकाश करी \nहा आत्मा ब्रह्म स्वप्नांतील भासविषय \nकिंवा कल्पना उठोनि जाय त्या वृत्ति जीवासी प्रकाशी अद्वय \nहा आत्मा ब्रह्म ॥६७॥\nजीव अज्ञानें मी म्हणे कर्ता \nययासी निर्विकारे जो प्रकाशिता हा आत्मा ब्रह्म ॥६८॥\nकल्पनेचा लय ते सुप्ति \n हा आत्मा ब्रह्म ॥६९॥\n घेऊन बैसला तो प्राज्ञ \n हा आत्मा ब्रह्म ॥२४७०॥\n ज्ञाता पडे स्वानुभव सुकाळीं \n हा आत्मा ब्रह्म ॥७१॥\nएवं रूपादिकीं सर्वों व्यापला आणि प्रकाशीतसे सर्वां क्रियेला \nहा आत्मा ब्रह्म ऐसा स्वप्रकाशक अपरोक्ष \nजो उत्तम अधिकारी दक्ष तयासी श्रुति उपदेशी प्रत्यक्ष \nहा ब्रह्म आत्मा म्हणोनि हेचि वचन अधिकारियानें \nनिश्चय ऐसा दृढ केला कीं विश्र्वतैजसा नाहीं स्पर्शला \nहा बत्तीस तत्त्वांचा मेळा आपुलाला \nवर्तो भलते व्यापारीं आपण आत्मा ब्रह्म असंग \nहे बत्तीस वेगळे मिथ्यात्वें जग ऐसा हा जाहला ग्रंथिभंग \nपुन्हां जड चिद्रूप न मिळे ऐसा जो पावला समाधान \nजयासी कधींही नोव्हे उत्थान तयाचें अल्पसें करूं कथन \nहे बत्तीस ईशादि तृणांत \nमूळ श्र्लोकं बुद्धीचे विकल्प अन्यथा होती बोलिले अल्प \nत्यावरी ईशादि तृणांत केला जल्प कासया कोणी मानील ॥७९॥\nतरी बुद्धीपासून तों ऐलीक��े \nजीवही तेथें स्फूर्तित्वें आतुडे एवं हें सर्व आलें ॥२४८०॥\nबुद्धीचें कारण जें आनंदमय तेंही बुद्धीवीण कोठें जाय \nतस्मात् कारणासी घेऊन कार्य \nतेव्हां विद्या अविद्या जीवेश गोमटे कां न येती ॥८२॥\nतस्मात् ईशादि तृणांत बत्तीस \nहेचि क्षणक्षणां अन्यथा भास \nहोती पावती विकारा पृथ्वी आप तेज वायु गगन \nहे तों जड पहिलेच संपूर्ण याही वरी पालट धरिती क्षणक्षण \nएकत्र पांच होतां पांच खाणी तों मुळीं विकारी \nपुढें जन्मादि मरणांत विकार करी \nदेहधारी सान थोर देहा अंतरीं पंचप्राण \nहे तों उघड विकारी क्षणक्षण \nअन्यथा विकारा पावे ॥८६॥\nमनबुद्धीचे तों सर्वदा विकल्प \nविकारावीण न राहती अल्प \nगुणाचे कीं कामादिकांचे ऐशीच मायास्फूर्ति झणक्षणां \nउठे मुरे सर्वदा स्फुरणा जिसवें विद्या अविद्या विक्षेप आवरणा \nकरिती विकार जीव तो मायास्फूर्तिपासून \n यासी विकारी म्हणतां क्षणक्षणा \nकिमपि दोष नाहीं ॥८९॥\nही असो जीवत्वाची कथा परी ईशही विकारी सर्वथा \nमुळींच प्रतिबिंबत्वें जाहला अन्यथा \nवरी विकार प्रेरणेचा तस्मात् ईशादि तृणांत \nकारण कीं सर्वही मायाजनित \nप्रेरक ईश मायेंत आता मा प्रेर्य जीव तो विकाराचा आथिला \nयेथें शंका वाटेल कोणाला \nते आधीं अवधारा कीं प्रेरक मायातीत आत्मा ब्रह्म \nबुद्धीचा असे हा श्रुतीचा नेम आणि सर्वांसी असे विश्राम \n तेव्हां चालक चुंबक या युक्तीच्या बळें \nआणि अनुभवही बोलती सकळें ज्ञाते कवि वेदांती ॥९४॥\nतस्मात् श्रुति युक्ति अनुभवेंकडून ब्रह्म आत्माचि करी प्रेरक \nयेथें प्रेरण स्थापिला ईशान तरी विरोध वाटे ॥\nब्रह्मात्मा प्रेरक जो प्रकार याचें रहस्य भिन्न ॥९६॥\n जाहले ते स्वधर्मी व्यापारले \nया इतुकीयाचें प्रेरण कोणी केलें \nतेव्हां श्रुतीसीही विचार पडिला कीं हा आळ घालावा कोणाला \nब्रह्मात्मा तो असंग संचला ईश तो प्रेर्य असे मागुतीं पाहतां विचार \nहे जाहलेच नसतां सविस्तर मिथ्यात्वा प्रेरक जरी निर्विकार मिथ्यात्वा प्रेरक जरी निर्विकार म्हणतां बाध नाहीं ॥९९॥\n सन्निधानत्वें लोहो पावे भ्रमणा \nतरी तो विकार न पावतां आरोपणा केली तरी निर्घाध ॥२५००॥\nमनावर परिणाम होऊं देणें.\nमकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित��र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T17:38:27Z", "digest": "sha1:MJBRCNYUAAMYYO4YXAJD23FEPRLLIGIX", "length": 9413, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार : रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर चा होणार सन्मान | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार : रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर चा होणार...\nशिवछत्रपती क्रीडा पुरस्कार : रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर चा होणार सन्मान\nचौफेर न्यूज – गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां’ची अखेर घोषणा करण्यात आली असून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना जाहीर करण्यात आला आहे.\nया पुरस्कारांची घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण १९५ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात येते. पण हे पुरस्कार गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. यंदाच्या पुरस्कारांसह रखडलेल्या पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली.\n२०१४-१५ साठी अॅथलेटिक्समध्ये रमेश तावडे, २०१५-१६ साठी मल्लखंब खेळातील अरुण दातार आणि २०१६-१७ साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात बिभीषन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनाही जाहीर करण्यात आला आहे. साहसी क्रीडा प्रकारासाठी नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना पुरस्कार जाहीर झाला. २०१४-१५साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नुकतेच सात महासागर पोहून पार करणारा जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरवण्यात येणार आहे. एकूण ७७६ अर्ज पुरस्कारांसाठी आले होते. यातून ऑनलाईन पद्ध���ीने १९५ पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण १७ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियाला होणार आहे.\nPrevious articleयोग्य वेळ येताच निवृत्ती घेईन – युवराज सिंह\nNext articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाला अधिक झुकते माप\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-the-country-defeat-of-democracy-says-rahul-gandhi/", "date_download": "2019-02-18T17:05:01Z", "digest": "sha1:KFCP6MTZ4ZPVLWAA6CDHRWIV4TEZ3NSJ", "length": 5525, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; देशात लोकशाहीचा पराभव - राहुल गांधी", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nKarnataka Election; देशात लोकशाहीचा पराभव – राहुल गांधी\nनवी दिल्ली – कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. या���डे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.\nदरम्यान यावरून राहुल गांधी यांनी मात्र भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपा कर्नाटकमध्ये त्यांच्या विजयाचा जल्लोष करत आहे. पण दुसरीकडे देशभरात लोकशाहीच्या पराभवावर शोक व्यक्त केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही त्यांनी हा घाट घातला. ही संविधानाची थट्टाच आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nदेशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या होईलच कशी\nKarnataka Election; कॉंग्रेसचे आमदार गायब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T16:02:03Z", "digest": "sha1:HHKCWCJVXRCWENCLENS6ELWHDPFED74N", "length": 3036, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोफत व्हिडिओ चॅट रूम - वेबकॅम - अनोळखी चर्चा", "raw_content": "मोफत व्हिडिओ चॅट रूम — वेबकॅम — अनोळखी चर्चा\nगप्पा खोल्या वेबकॅम. आमच्या मोफत आहेत. आनंद लाइव्ह गप्पा मारत येथे मोफत गप्पा जेथे तुम्ही परके झाले आहेत मित्र असल्याने. गप्पा साठी मोफत सर्वोत्तम ठिकाण आहे चर्चा आणि गप्पा ऑनलाइन मोफत. एक मोठी आणि ऑनलाइन समुदाय पासून. वेबकॅम गप्पा एचडी व्हिडिओ खोल्या. कोणतेही वेब कॅम करणे आवश्यक आहे पाहू, पण करणे आवश्यक आहे. मोफत गप्पा वेबकॅम गप्पा केले गेले आहे सुमारे एक वेळ पासून, खरं तर. ‘ अनेक प्रगत पूर्ण करण्यासाठी मार्ग पाहू लागली. आम्ही ऑफर अनेक कॅम रूम, आमच्या अद्वितीय एकात्मता, सामाजिक प्रोफाइल देते संवाद साधण्यासाठी आणि चित्रे शेअर. बोलत आपल्या मोबाइल फोन, डेस्कटॉप सोपे आहे बनवण्यासाठी गप्पा मोफत तसेच पुढे स्पर्धा. कारण आम्ही अजूनही मजबूत जात केल्यानंतर पेक्षा जास्त वर्षे आहे, की आमच्या वापरकर्त्यांना प्रेम काय आम्ही करू आणि आम्ही प्रेम आमच्या वापरकर्त्यांना.\nडेटिंगचा अश्लील, समागम व्हिडिओ -. डेटिंग कथा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikgomantak.com/video-story-865", "date_download": "2019-02-18T17:13:51Z", "digest": "sha1:55SCLS7BZ3ZBVSV3YOYA6LQXKHK62VCL", "length": 2718, "nlines": 63, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Saam TV Tigers playing Football in Aurangabad | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 फेब्रुवारी 2019 e-paper\nशनिवार, 30 डिसेंबर 2017\nऔरंगाबादमध्ये चक्क वाघांची फुटबॉल मॅच भरविण्यात आली. येथील सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघ चक्क बागडले आणि फुटबॉलही खेळले.\nऔरंगाबादमध्ये चक्क वाघांची फुटबॉल मॅच भरविण्यात आली. येथील सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघ चक्क बागडले आणि फुटबॉलही खेळले.
\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/hotels-workers-committee/articleshow/65774172.cms", "date_download": "2019-02-18T17:28:13Z", "digest": "sha1:K3EZPSPJHRUDSYGR6BNYNQGQH2GBU4WS", "length": 10437, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: hotels workers committee - हॉटेल्स कामगारांसाठी समिती | Maharashtra Times", "raw_content": "\nरेणु, देव, बहल, पाटील सदस्य म टा...\nरेणु, देव, बहल, पाटील सदस्य\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nराज्यातील निवासी हॉटेल्स, उपाहारगृहातील कामगारांना देण्यात येणारा नाश्ता, भोजनाची वेतनातून कपात करण्याबाबत राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. यासंदर्भात नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन व इंडियन हॉटेल आणि रेस्टारंट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हॉटेल्सकडून कामगारांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे मूल्य वेतनातून वजा करणे व इतर मुद्दे यात उपस्थित करण्यात आले. यावर उच्च न्यायालयाने कामगारांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे रोख मूल्य निश्चित करण्याचे आदेश दिले.\nन्यायालयाच्या आदेशावरून सरकारने कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. यात सरकारच्या प्रतिनिधींसह मालक व कामगारांच्या प्रतिनिधींचा समावेश करून त्रिपक्षीय समिती आहे. नागपूर विभागातून मालकांचे प्रतिनिधी म्हणून रेसिडेन्शिअल हॉटेल असोसिए���नचे तेजिंदरसिंह रेणु आणि नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन भवानीशंकर देव सदस्य आहेत. हॉटेल एम्प्लॉइज युनियनचे सुरेश पाटील आणि महाराष्ट्र हॉटेल कर्मचारी संघटनेचे अरुणपालसिंह बहल कामगारांचे प्रतिनिधी आहे. कामगारांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे मूल्य निश्चित करणे व किमान वेतनातील कलमांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\npulwama attack: 'दहशतवाद्यांना शिक्षा केव्हा, कुठे, कशी द्या...\nतो फोनकॉल, तो सेल्फी शेवटचा ठरला...\nPulwama Attack: पुलवामा हल्ल्यात बुलडाण्याचे २ सुपुत्र शहीद\n‘खरी पत्नी मीच’; दोघींच्या दाव्याने आमदार पेचात\nभाजप आमदाराच्या दोन पत्नींमध्ये हाणामारी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\nअकोटमध्ये भरला गाढवांचा पोळा \nप्रथमोपचाराअभावी दगावतात दोन लाख जीव...\n‘डॉ. आंबेडकर’ मुळे आंतरराष्ट्रीय झालो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/tree-cutting-case-sindhudurg-40786", "date_download": "2019-02-18T16:41:16Z", "digest": "sha1:42PDQBVTXIKYBHJJQ74ZOUKXB32CNEL3", "length": 14870, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tree Cutting case Sindhudurg सांगेलीतील वृक्षतोडप्रकरणी सिंधुदुर्गनगरीत उपोषण सुरू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nसांगेलीतील वृक्षतोडप्रकरणी सिंधुदुर्गनगरीत उपोषण सुरू\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nसिंधुदुर्गनगरी - सांगेली-घोलावाडी (ता. सावंतवाडी) येथे तब्बल ७० एकरांतील खासगी व शासकीय क्षेत्रातील अवैध वृक्षतोड करून त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलेले आहे. याला जबाबदार असणाऱ्या वन अधिकारी व संबंधित जमीनमालकाला वन विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगेली येथील दोन तरुणांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले.\nसिंधुदुर्गनगरी - सांगेली-घोलावाडी (ता. सावंतवाडी) येथे तब्बल ७० एकरांतील खासगी व शासकीय क्षेत्रातील अवैध वृक्षतोड करून त्या ठिकाणी सपाटीकरण करण्यात आलेले आहे. याला जबाबदार असणाऱ्या वन अधिकारी व संबंधित जमीनमालकाला वन विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सांगेली येथील दोन तरुणांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले.\nसांगेली-घोलावाडी येथे ६० ते ७० एकर क्षेत्रामध्ये बेकायदेशीर झालेल्या वृक्षतोडीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी व संबंधितांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सांगेली येथील अजित लक्ष्मण सांगेलकर व प्रमोद महादेव तावडे यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सांगेली-घोलावाडी येथे वर्षभरापूर्वी सुमारे ७० एकर क्षेत्रातील झाडे तोडण्यात आली आहेत. ही वृक्षतोड करताना शासकीय नियमांची कोणतीही पूर्तता न करता अवैध वृक्षतोड झाल्याचे दिसून येत आहे.\nया विरोधात १४ मार्चला सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी चौकशीअंती ७० एकर क्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे लेखी पत्र वन विभागाने आपल्याला दिले होते. त्यामुळे त्यावेळी सुरू करण्यात आलेले उपोषण मागे घेण्यात आले होते; मात्र आश्वासन दिल्यानुसार वन विभागाने संबंधित वन कर्मचारी व जमीनमालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. वन विभागाकडून जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरवात करण्यात आली असल्याचे या वेळी उपोषणकर्त्या सांगेलकर व तावडे यांनी सांगितले.\nकोसुंबच्या जाधवांनी घेतले स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन\nदेवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गोविंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक...\nरत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपला द्यावी\nदेवगड - भाजप- शिवसेना युतीबाबत वरिष्ठांकडून अद्याप कळविण्यात आलेले नाही; मात्र युती झाली तरी शिवसेनेकडे असणारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा...\nनागपूर - केंद्र शासनासोबत राज्य शासनानेही आर्थिक दुर्बल घटकासांठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याच्या प्रमाणपत्र वितरणाबाबत...\nनागपूरसाठी काँग्रेसला सापडेना उमेदवार\nमुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असून, काँग्रेसचे काही उमेदवार निश्चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद...\nलोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार फायनल; पुणे, नागपूरचा निर्णय दिल्लीत\nमुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली असून, कॉंग्रेसचे काही उमेदवार निश्चित झाल्याचे समजते. सुशीलकुमार शिंदे, मिलिंद...\nरत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नीलेश राणेच लढणार - नारायण राणे\nमुंबई - 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून लोकसभा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikgomantak.com/video-story-866", "date_download": "2019-02-18T16:27:30Z", "digest": "sha1:HMD2K7DZSOWJYVEMQU4FWEKDU6YDTSGH", "length": 3493, "nlines": 63, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Saam TV Kshitij Patwardhan Vikram Patwardhan Darya Graphic Novel | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 18 फेब्रुवारी 2019 e-paper\n'दर्या' हे ग्राफिक नॉव्हेल आहे म्हणजे काय\n'दर्या' हे ग्राफिक नॉव्हेल आहे म्हणजे काय\nरविवार, 31 डिसेंबर 2017\n'फास्टर फेणे', 'मुरांबा' या चित्रपटाचे लेखक क्षितिज पटवर्धन आणि छायाचित्रकार विक्रम पटवर्धन यांच्या 'दर्या' या ग्राफिक नॉव्हेल���िषयी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या नवीन पुस्तकाच्या निमित्ताने दोघांनीही भरपूर गप्पा मारल्या.\n'फास्टर फेणे', 'मुरांबा' या चित्रपटाचे लेखक क्षितिज पटवर्धन आणि छायाचित्रकार विक्रम पटवर्धन यांच्या 'दर्या' या ग्राफिक नॉव्हेलविषयी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी या नवीन पुस्तकाच्या निमित्ताने दोघांनीही भरपूर गप्पा मारल्या.
\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/fee-increase-oppose-court-42317", "date_download": "2019-02-18T17:19:05Z", "digest": "sha1:LJVA3FPERRRRWB2POI2XHIQYJIJWY6AS", "length": 12730, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "fee increase oppose in court शुल्कवाढीविरोधात न्यायालयात दाद मागणार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nशुल्कवाढीविरोधात न्यायालयात दाद मागणार\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nमुंबई - शुल्कवाढीविरोधात आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर आता पालक आणि सामाजिक संघटना न्यायालयात दाद मागणार आहेत.\nमुंबई व जवळपासच्या तीन शाळांविरोधात दोन आठवड्यांपूर्वी \"फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन' या सामाजिक संस्थेकडे तक्रार आली होती. नंतर तब्बल 22 शाळांविरोधात तक्रारी संस्थेकडे आल्या.\nमुंबई - शुल्कवाढीविरोधात आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर आता पालक आणि सामाजिक संघटना न्यायालयात दाद मागणार आहेत.\nमुंबई व जवळपासच्या तीन शाळांविरोधात दोन आठवड्यांपूर्वी \"फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन' या सामाजिक संस्थेकडे तक्रार आली होती. नंतर तब्बल 22 शाळांविरोधात तक्रारी संस्थेकडे आल्या.\nशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या भेटीनंतर पालकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आझाद मैदानातील बेमुदत उपोषण एकाच दिवसात आटोपते घ्यावे लागले. यानंतर पालकांनी न्यायालयात दाद मागण्याचा निश्चय केला आहे. या संदर्भात 1 मे रोजी पालकांची बैठक होणार आहे.\n32 शाळांविरोधात आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत, असे फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन या संस्थेचे अध्यक्ष जयंत जैन यांनी सांगितले. बहुतांशी शाळांनी आपापल्या शाळांच्या संकेतस्थळावरून विशिष्ट ब्रॅण्डच्या कंपन्यांचे साहित्य ऑनलाईन अमुक तारखेपर्यंत खरेदी करण्याची सक्ती केली आह���. गणवेश, वह्या विशिष्ट कंपन्यांच्याच हव्यात, ही खरेदी ऑनलाईन करावी, असा आदेश शाळांनी दिला आहे.\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनगर जिल्हा परिषदेचा यंदा 44 कोटी 37 लाखाचा अर्थसंकल्प\nनगर : नगर जिल्हा परिषदेत सोमवारी डझालेल्या सर्वसाधारण सभेत यंदा 44 कोटी 37 लाख 24 हजार423 रूपयाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंचायत समितीसह हा...\nझाडे तोडल्याच्या रागातून भावाने केला भावाचा खून\nरायगड : म्हसळा पोलिस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या मजगाव येथे घरामागील नारळाची झाडे तोडल्याच्या राग मनामध्ये धरुन भावाने आपल्याच भावाचा खून केल्याची घटना...\nविभोरचा प्रवास बीएस्सी ते सराईत गुन्हेगार\nजळगाव - कुटुंबातील सुसंस्कारित व शैक्षणिक वातावरणात विभोर जाधव याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. तालुक्याच्या ठिकाणी बीएस्सी पदवी...\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\nअग्निशमन दलाचे संदेशवहन डिजिटल\nमुंबई - मुंबई अग्निशमन दल तब्बल ५९ वर्षांनी आपली संदेशवहन यंत्रणा बदलणार आहे. नवे ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ तंत्रज्ञान यापुढे वापरण्यात येणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/harishandra-patils-poem-saptarang-40305", "date_download": "2019-02-18T17:03:15Z", "digest": "sha1:LBMDY5HUTMLCS2FVCIFD3DEJLT3EYI7V", "length": 11643, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "harishandra patil's poem in saptarang अशी बोलते माझी कविता (हरिश्चंद्र पाटील) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nअशी बोलते ���ाझी कविता (हरिश्चंद्र पाटील)\nरविवार, 16 एप्रिल 2017\n‘बायकूला आखिरपत्तोर साथ दिईन...\nमोठ्या विश्वासानं घेतली होती...\nगड्याचं दगडावानी बळकट काळीज\nफास करून दावं फांदीला बांधलं\nसुखी संसाराचं स्वप्न झाडाला टांगलं\n‘बायकूला आखिरपत्तोर साथ दिईन...\nमोठ्या विश्वासानं घेतली होती...\nगड्याचं दगडावानी बळकट काळीज\nफास करून दावं फांदीला बांधलं\nसुखी संसाराचं स्वप्न झाडाला टांगलं\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nविवाहानंतर तीन वर्षांनंतर पत्नीला मिळाला तिचा पती\nकोल्हापूर - मध्यस्थीमुळे व्हॅलेंटाईन डे दिवशी विवाहानंतर तीन वर्षांनंतर पत्नीला मिळाला तिचा पती. श्री. सुनील, सौ. शोभा यांचे तीन वर्षापूर्वी लग्न...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही\nकोल्हापूर - साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू...\nलग्नाच्या सुटीचा फोन आला अन् वाचले जवानाचे प्राण\nटाकळी ढोकेश्वर - काही तासांपूर्वी सहकाऱ्यांनी केलेली चेष्टा, सुटी मंजूर झाली म्हणून कौतुक करत त्यांनी घेतलेली गळाभेट, ठोकलेला कडक सॅल्यूट आणि...\nगिरणा अर्बन क्रेडिट सोसायटीची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा\nजळगाव : वेगवेगळ्या नावाने फर्मचे व्यापारी असल्याचे भासवत कर्ज घेऊन त्यांची परतफेड न करता गिरणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 3 लाख 50...\nलग्नाचा समारंभ रद्द करून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत\nऔरंगाबाद : ग्वाल्हेर येथे ता. 13 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. रविवारी (ता. 17) औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर बुधवारी (ता. 20)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जम��्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/vanilla-strawberry-chocolate-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:16:44Z", "digest": "sha1:GF7XWPKML6EXJ3WEA5KIJVXXCMS6GOIA", "length": 5527, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Vanilla Strawberry & Chocolate - (व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट) - Vanilla Strawberry & Chocolate - (व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट) -", "raw_content": "\nVanilla Strawberry & Chocolate – (व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट)\nVanilla Strawberry & Chocolate – (व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट)\nशीर्षकापासून कथानकापर्यंत वेगळेपण जपणारा ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अॅंड चॉकलेट’ हा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दर्जेदार कथानक, कलाकारांची जमलेली उत्तम भट्टी आणि माथेरानची नयनरम्य लोकेशन्स यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. मराठी चित्रपटात कधीही हाताळला न गेलेला विषय घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.\nचित्रपटाची नायिका तेजू आणि तिची जिवलग मैत्रीण व्हॅनिला यांच्या मैत्रीभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. तेजू आणि व्हॅनिलाची भेट, त्यांच्यात फुलत जाणारे मैत्रीचे बंध आणि एका क्षणी त्याला मिळणारं अनपेक्षित वळण याचं उत्तम चित्रण या चित्रपटात आहे. मैत्री, प्रेम, जिव्हाळा या भावना केवळ मानवी पातळीवर मर्यादित न ठेवता त्यांच्या कक्षा प्राणीमात्रांशीही निगडीत असू शकतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.\nया चित्रपटाच्या निमित्ताने गिरीश विश्वनाथ यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. जानकी पाठक ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहे. त्याचसोबत रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांनी ही चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन गिरीश विश्वनाथ यांचे आहे. चित्रपटातली गीते जावेद आली, उपग्ना पंड्या आणि ऋतुजा लाड यांनी गायली असून शंतनू हेर्लेकरांनी ती गाणी संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सुनील निचलानी आहेत.\nएक वेगळा चित्रपट बघायची इच्छा असेल तर उद्या चित्रपटगृहात ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अॅंड चॉकलेट’ नक्की बघा.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार सम��ून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z81003041906/view", "date_download": "2019-02-18T16:52:00Z", "digest": "sha1:WHBTBK5WINVJDHA6J7O37TBZTLTV5DLA", "length": 65386, "nlines": 551, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भक्त लीलामृत - अध्याय ३५", "raw_content": "\nजानवे म्हणजे नेमके काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|भक्त लीलामृत|\nमहिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nभक्त लीलामृत - अध्याय ३५\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\nअनाथबंधु नाम तुझें श्रीहरी हे सत्यचि वाटे मज अंतरी \n भीमातीरीं उभा आससीं ॥१॥\n जघनीं ठेविले दोन्ही कर \n पाहतांचि विरे देहभाव ॥२॥\n बुका उधळिला असे वरी \n टोपी शिरीं विराजत ॥३॥\nभाविक भक्त येती भेटी ते तुज सप्रेम धरिती पोटी \n इतुके न संतुष्टी तूं देवा ॥४॥\nत्यांचा दर्शनेचि होय उद्धार दीधला वर पुंडलिका ॥५॥\n साधका सायास पडती भारी \n क्षेत्र पंढरी वसविली ॥६॥\nतिहीं लोकींचीं नाना तीर्थे \nयास्तव विमानीं बैसोनि नित्य विबुध येत स्नानासी ॥७॥\n आणिक द्यावयासि नाहीं उपमा \nमज ग्रंथनिरुपणीं देईं प्रेमा \n माझ्या हृदयीं ठेविसी बरवी \nते मी पात्रावरी लिहीं अटक कांहीं पडेना ॥९॥\nतूं आपल्या दासांचीं चरित्रें \nनिमित्तासि मज केलें पात्र परी अवघें सूत्र तुझ्या हातीं ॥१०॥\nमागिल्या अध्यायीं कथा कायी \nकीर्तन करोनि ते ठायीं लोक सर्वही वेधले ॥११॥\nबहुत प्रयत्नें एक मास \n परी उबग कोणास न वाटे ॥१२॥\nतुका तो सर्वदा निराश चित्तीं सारिखीं जयासि सोनें माती \nब्राह्मण संतर्पण लोक करिती \nधर्म स्थापना राखावया जगीं \nपाप पुण्य नलगेचि अंगीं सप्रेम रंगी रंगले ॥१४॥\nतेथें एक विधवा म्हातारी ब्राह्मणीन तुकोबासि विनवी कर जोडून \nमाझे घरीं करोनि भोजन करावें कीर्तन ये ठायीं ॥१५॥\nदेखोनि तिचा सप्रेम भाव अवश्य म्हणे भक्त वैष्णव \nते म्हणे साहित्य करीन बरवें मग ते दिनीं यावे निश्चित ॥१६॥\nमग तिणें करोनि मोलमजुरी दाहा ब्राह्मणाचें साहित्य करी \nतों विघ्न वोढवलें ते अवसरीं तें सादर चतुरीं परिसावें ॥१७॥\n तेथें बाहेर भींतीसीं खोपट होतें \n जाहली भिंत पडावया ॥१८॥\nमग त��कयापासीं येऊनि ब्राह्मणी रुदन करीत तये क्षणीं \nम्हणे भिंत पडेल आजिचे दिनीं कैसी करणी करुं आतां ॥१९॥\n घरीं केलें सर्व साहित्य \nतुका तिजला अभय देत म्हणे चित्त स्वस्थ असों दे ॥२०॥\nआम्ही जेविल्या वांचोन याहीं भिंत सर्वथा पडत नाहीं \n संदेह नाहीं सर्वथा ॥२१॥\nगांवींचें लोक पाहावयासि येत भिंत लवंडली परी न पडे सत्य \n नवल अद्भुत देखोनी ॥२२॥\nचार दिवस लोटलिया करी ब्राह्मणी स्वहस्तें स्वयंपाक करी\nमग तुकयासि आणूनि मंदिरीं \n सद्भावें जेऊनि जाहले तृप्त \nमग ब्राह्मणीसि तुका म्हणत जेवुनि त्वरित घेयीं कां ॥२४॥\n तों भिंत माघारीं रिचवत ॥२५॥\n तीस दुसरें घर देवविलें जाण \nते ठायीं रात्रीं केलें कीर्तन प्रेमें करोन तेधवां ॥२६॥\nसंत जाती ज्याचें घरीं त्याची विघ्नें पळती दुरी \nएक मास लोटतांचि तेथें \nजेथें मान्यता वाढली बहुत तरी तेथें विरक्त न राहती ॥२८॥\n होतसे थोर तेजस्वी ॥२९॥\n संतुष्ट होती इतर जन \nपरी तस्कराचें संतापे मन त्यांज कारणें असह्य ॥३०॥\nनिंदक कुटिळ जे दुर्मती ते संतापती मनांत ॥३१॥\nविद्या वय रुप जाण \nत्यास नावडे संत वचन जैसें पयःपान ज्वरितासी ॥३२॥\nएक रामेश्वर भट ब्राह्मण \nत्यासि चहूं शास्त्रांचें अध्ययन राजमान्य असे तो ॥३३॥\nत्याणें तुकयाची सत्कीर्ति पूर्ण \nऐकोनि द्वेष उपजला मनें म्हणे पाखंड पूर्ण माजविलें ॥३४॥\nयासि उपाय योजावा निका \nत्याचा अपमान होईल देखा तैसेंच करुं कां ये समयीं ॥३५॥\nम्हणे तुका शूद्र जातीचा निश्चित आणि श्रुति मथितार्थ बोलतो ॥३६॥\nहरि कीर्तन करोनि तेणें भाविक लोकांसि घातलें मोहन \nत्यासि नमस्कार करिती ब्राह्मण हें आम्हांकारणें अश्लाघ्य ॥३७॥\nसकळ धर्म बुडवोनि निश्चित \n पाखंड मत हे दिसे ॥३८॥\nमग देहूच्या पाटिलासि ताकीद करी कीं तुक्यासि बाहेरी दवडावा ॥३९॥\nमग एक अभंग त्या समयासी \nआतां आम्हीं काय करावें \n आश्रय देवें न दिला ॥४१॥\nकोपले पाटील गांविचे लोक आतां कोण आम्हांसि घालील भीक \nयांच्या संगतीचें कायसें सुख \nऐसें म्हणवोनि वैष्णव वीर विठ्ठल नामाचा करोनि गजर \nम्हणे वाघोलीसि जावोनि सत्वर \nऐसें म्हणवोनि प्रेमळ भक्त तैसाचि निघे अति त्वरित \n तयांसि दंडवत घातलें ॥४४॥\nसप्रेम नामाच्या गजरें जाण ते स्थळीं मांडिलें हरिकीर्तन \nकवित्व बोले प्रसाद वचन संकोच मनीं न धरितां ॥४५॥\nयावरि रामेश्वर काय बोलत तूं तरी यातीचा शूद्र निश्चित \n त्यांत अर्थ उमटत श्रुतीचे ॥४६॥\nअधिकार नसतां बोलसी कैसें \nतरी वक्तया आणि श्रोतयांस रौरव असे यातना ॥४७॥\nतरी आजपासूनि हे कविता तुवां न बोलावी सर्वथा \n मज आज्ञा केली पंढीरीनाथें \nम्हणोनि वल्गना केली बहुत खर्चिली व्यर्थ हे वाणी ॥४९॥\nमग रामेश्वरासि बोले पुढती तुम्ही ब्राह्मण ईश्वर मूर्ती \nआज्ञा केली जे मजप्रती तरी न बोले पुढती सर्वथा ॥५०॥\nतुम्हीं आज्ञा केली जाण तरी आतां कवित्व न करीं लेखन \nपरी मागें जाहलें जें निर्माण तरी वाट कोण तयाची ॥५१॥\n मग रामेश्वर उत्तर देत \nलिहिलें कवित्व आपुल्या हातें बुडवीं उदकांत नेउनी ॥५२॥\nअवश्य म्हणे ते अवसरीं तुमची आज्ञा वंदिली शिरीं \nमग देहूसि येऊनि सत्वरी देउळा भीतरीं प्रवेशे ॥५३॥\n प्रेमें करुन तेधवां ॥५४॥\nमग जोडोनियां दोन्ही कर \nम्हणे सर्व कर्ता रुक्मिणीवर मी तरी पामर मूढमती ॥५५॥\n अबद्ध वांकुडें वदलों कांहीं \nआतां उदकांत बुडवावें तेंही शेषशायी तुझी इच्छा ॥५६॥\nऐसें म्हणवोनि प्रेमळ भक्त लिहिल्या वह्या घेतल्या समस्त \n नेऊन बुडवित स्वहस्तें ॥५७॥\nवस्त्रांत गांठोडें बांधोनि जाण \n देतसे सोडोन उदकांत ॥५८॥\nभाविक प्रेमळ जे निश्चितीं परम हळहळ करिती चित्तीं \n संतोष मानिती चित्तांत ॥५९॥\nम्हणती कवितां करोनि जगी महंती आणिली आपुले आंगी \nपरी ते सर्वथा न टिकेचि जगीं रंग पतंगी उडाला ॥६०॥\nविद्वान ब्राह्मण रामेश्वर खरा जैसा अप सूर्यचि दुसरा \nत्यानें असत्याचा मोडिला थारा आमुच्या अंतरा सुख वाटे ॥६१॥\nजैसें जैमिनीनें भारत केलें तें द्वैपायनें संपूर्ण बुडविलें \nकीं जैनमत उदकांत सोडिलें शंकराचार्ये जैशा रीतीं ॥६२॥\n एक अश्वमेध राखिला ग्रंथ \nआणि अमरकोश जैन मत आचार्य ठेवित प्रीतीनें ॥६३॥\nआणि तुकयाचें कांहींच राखिलें नाहीं अवघ्याचि वह्या बुडविल्या डोही \nऐसें कुटिळ बोलती सर्वही विष्णुमहिमा जीवीं न कळतां ॥६४॥\nतुक्याचें तों संतोष चित्त \nम्हणे भगवत्सत्ता प्रमाण येथ मी अतिशय व्यर्थ कां करुं ॥६५॥\nउदकांत वह्या बुडविल्या त्यास पांच दिवस लोटले ॥६६॥\nतंव कुटिळ ब्राह्मण आणिक याती \nनाना दुरुत्तर तयासि बोलती तीं ऐकोनि भक्त भाविकहो ॥६७॥\nतुकयासि म्हणती ते समयी तुवां मागें खतें घातलीं डोहीं \nतेव्हां प्रपंच बुडविला सर्वही अनुताप जीवी धरोनिया ॥६८॥\nमग कवित्व केलें परमार्थ लेखन तेंहीं उदकीं बुडविलें जाण \nआणिक असता तरी प्राण ठेविता जाण सर्वथा ॥६९॥\n आणि मुख दाखविसी लोकांलागोनी \n कुटिळे सदनीं ते गेले ॥७०॥\nते तीक्ष्ण शब्द लागतां पाहे तुकयाचें दुखंड झालें हृदय \nम्हणे प्राण घ्यावा जरी लवलाहे तरी आत्महत्या होय संसारीं ॥७१॥\nयेर्हवीं आपसुखें तों न जाय प्राण यासि उपाय करावा कवण \nतरी आतां अन्नउदक वर्जोनि जाण बैसावें धरणें देवद्वारीं ॥७२॥\n बैसे सत्वर जाऊनिया ॥७३॥\n ते अभंग असती एकुणतीस \nम्हणे माझे भक्तीचा जाहला कळस वस्तीसि दोष आला कीं ॥७४॥\n जागरण केलें जें सायासीं \nशेवटीं फळ आलें त्यासी तळमळ चित्तासी लागली ॥७५॥\nअहा सेवा केली सहज त्याची साक्ष आली मज \nलोकांत मुख दावितां मज वाटती लाज ऐसें झालें ॥७६॥\nजीवाचा त्याग केलाच नाहीं तोवरी देवा बोल कायी \nआतां तुझी जोड विठाबायी किंवा नाहींच करी न जीवा ॥७७॥\nमागें मनांत आलें ऐसें एकांती जाऊनि वनांत बैसें \n वर्जावया नसे कोणी ॥७८॥\n मग मी पुढें बोलेन उत्तर \nआतां कवित्व करावें जर तरी लज्जा साचार मज नाहीं ॥७९॥\n तोचि अनायासें आतां आला \n रित्या शब्दाला कोण पुसे ॥८०॥\nआतां मज न धरवे धीर कैसे निजीव होईल स्थिर \nतुम्हीं ऐकीले नाहींत बोल तर व्यर्थचि भूसफोल उपणिलें ॥८१॥\nसकळ उपाय त्वां विठ्ठलें अवघे करावे ते केले \nआतां वाट पहावया भलें नाहीं उरलें सर्वथा ॥८२॥\nआताम भक्तिमार्गासि आला शेवट पायांकडे मी जाहलों नीट \nशब्दासि रुची न ये स्पष्ट विश्वीं बोभाट हा झाला ॥८३॥\n परी त्या खर्या मापें घ्याव्या \n वाटे माझिया जीवासी ॥८४॥\nआतां नेम झाला हाचि कळस कासया व्यर्थ उपणूं भूस \nलेखणी न धरीं अनायासें निश्चय मानसीं हा केला ॥८५॥\nआम्हीं बोलतों करुणा उत्तरें \nअवघे फंद तुमचे खरे निश्चय निर्धारें हा केला ॥८६॥\n तुवां रक्षिले असती मागें \nआतां एक्या जीवाचा आला उबग न करिसी भवभंग कां माझा ॥८७॥\nआतां भक्तिचें दुकान न करीं निश्चय अंतरीं हा केला ॥८८॥\n ऐसा स्वभाव पैं गा तुझा असे ॥८९॥\nतुमचा दास मी नव्हें कैसा \n सांडोनि दुर्दशा हे केली ॥९०॥\nमाता न पुरवितां आळ \n प्रेम सकळ विसरले ॥९१॥\nकैसी आतां करावी स्तुति \n उरली रीती हें नाही ॥९२॥\nआवघ्याच माझ्या वेंचल्या शक्ती बळ बुद्धि कांहींच न चले युक्ती \nआतां करिशील तें होईल निश्चिती \nऐशा रीतीं करुनि स्तवन \n चरणीं मन स्थिर केलें ॥९४॥\n तेथें शिळेवरी केलें शय�� \nन घे फळमूळ अथवा जीवन समूळ देहभान सांडिलें ॥९५॥\nलोकीं अपमान बहुत होतां समाचार सर्वथा न घेचि कांता \nअधींच परमार्थी द्वेष होता त्यावरी कथा हे झाली ॥९६॥\nवरदळ भावार्थी जे कां जन \nविकल्पें विटाळे त्यांचें मन विघ्न दारुण देखोनी ॥९७॥\nजैसें पक्कदशेसि येतां फळ त्यासि देंठ सोडी तत्काळ \nतैसें स्नेह होतसे खुळ कृपा कल्लोळें श्रीहरींच्या ॥९८॥\n येऊनि करिती भाविक नर \nपरी कोणासी न बोले प्रत्युत्तर निश्चळ न ढळे सर्वथा ॥९९॥\nउपवास करितां जावा प्राण यास्तव देवद्वारीं घेतले धरणें \nमेला कीं जीत कोणाकारणे निश्चय बाणे सर्वथा ॥१००॥\nअसो इकडे श्रोते चतुर \nत्यासि भक्तद्रोह घडला थोर म्हणवोनी ईश्वर क्षोभला ॥१॥\nरावण कुंभकर्ण श्रीराम द्वेषी \nपरी मुक्ती नाहीं भक्त द्वेषियांसी जे रौरवांसी अधिकारी ॥२॥\n गदा चक्रे वागवीत करीं \nबुद्धिचा प्रेरक होउनि अंतरीं अपाय करी अभक्ता ॥३॥\nभक्ताचा द्वेष करितां पाहे तेणे निज पुण्याचा होतसे क्षय \nतेथें सकळ दुरितांचा मेळा होय वस्तीसि ठाय लक्षूनी ॥४॥\nपरी विष्णुभक्ताचा करितां द्वेष तेणेंचि निजपुण्याचा जाहला नाश \n आला दर्शनास शिवाच्या ॥६॥\nनागनाथ म्हणवोनि दैवत पाही जागृत असे तये ठायी \n त्याच्या पायीं जडली असे ॥७॥\n तों काय चरित्र वर्तले ॥८॥\nतेथें अनगडशासिद्ध म्हणवोनि थोर \n नेणतां सत्वर प्रवेशले ॥९॥\nदोघे विद्यार्थी असती जवळ प्रातः स्नानाची जाहली वेळ \nस्वच्छ निर्मळ देखोनि जळ आंत तत्काळ प्रवेशले ॥११०॥\nत्याने कानी ऐकतां प्रयोगमंत्र मग शापोत्तर बोलतसे ॥११॥\nम्हणे माझें निमाज करावयाचे जीवन ते डव्हाळोनि टाकिले त्याने \nत्याच्या देहाचे होईल अग्न \nऐसा शाप वदतां फकीर \nमग विद्यार्थियासि बोले उत्तर म्हणे कैसा विचार करुं आतां ॥१३॥\n अधिकचि देहाचा अग्न होय \nत्यासि उपाय करावा काय म्हणोनि धाय मोकलीत ॥१४॥\nमग विद्यार्थी बोलती पाहीं फकीराने प्रयोग केला काहीं \n येच समयीं चलावें ॥१५॥\n मी तों उत्तमयाति द्विजवर \nआणि यवन हीन जातीचा फकीर मी न जाय साचार त्यापासीं ॥१६॥\nअहंता धरोनि निज मनें ऐसा निश्चय केला त्यानें \nपरी उदकांतूनि निघतांचि जाण होतसे अग्न देहाचा ॥१७॥\nचार घटिका लोटलिया वरी मग तैसाचि निघतसे बाहेरी \n निथळत बरीं ठेवितसे ॥१८॥\nविद्यार्थी हातीं घेऊनि झारी \nम्हणे आतां परतोनि जावें घरीं तरी व्यथा शरीरीं दारु�� ॥१९॥\nयाजपासोनि वांचे न आतां ऐसें तंव न दिसे सर्वथा \nविपत्तीचें मरण आलें तत्वतां म्हणवोनि चिंताक्रांत मनीं ॥१२०॥\nनिजतां उठतां चालतां पाहे \nकेलें अनुष्ठान कामा न ये जाहलें काय तें कळेना ॥२१॥\n त्रिविध जन काय बोलती \nफकीरें प्रयोग केला म्हणती अन्यथा मती हे नव्हे ॥२२॥\n तुकयाचे अभंग बुडविलें यानें \n निमित्तास कारण अनगडशा ॥२३॥\nअंबरीष राजा विष्णुभक्त पूर्ण \nमग पाठीसी लागे सुदर्शन तैसेंच कारण हें झालें ॥२४॥\nऐशा रीतीं बोलती सर्व परी कोणासि न सुचे उपाय \nम्हणती रामेश्वरा ऐसा भूदेव पीडिला पाहाहो व्यथेनें ॥२५॥\nशरीरीं रोग होतां दारुण नावडे घरदार पुत्र धन \nमग आळंदीसि येऊनि त्यानें घेतलें धरणें ज्ञानदेवीं ॥२६॥\nआजान वृक्षासि बांधोनि गळती \nम्हणे देहासि आली महाविपत्ती नकळे संचितीं काय आहे ॥२७॥\n इकडे चरित्र वर्तलें कैसें \nअन्न उदक त्यजितां तुकयास मग पंढीरानिवास काय करी ॥२८॥\nम्हणे मी पाठिराखा कैवारी असतां शिरीं काय चिंता ॥२९॥\nमाझें नाम जपतां निरंतरी म्हणवोनि प्रल्हाद गांजिला नानापरी \n तो द्वेष निर्धारी करी त्याचा ॥१३०॥\n म्यां अनंत हस्तें उचलिला जाण \nबुडवूं न शके समुद्रजीवन म्यां कासव होऊन उचलिला ॥३१॥\n अग्नींत टाकिला प्रल्हाद बाळ \nपरी कृशानु वाटे तया शीतळ कृपा कल्लोळें माझिया ॥३२॥\nमहा वारण जे उन्मत्त \nतयांसि प्रल्हाद सिंह दिसत मग ते होत रानभरी ॥३३॥\nमग सर्प डसवितां निश्चिती तयांसि प्रल्हाद दिसे खगपती \nपोटीं पाय त्यांसि निघती मग सत्वर शिरती वारुळीं ॥३४॥\nमाझ्या भक्तासि यावया मरण महा विष पाजिलें त्यानें \n अमृतासमान तें होय ॥३५॥\nत्यानें हांक मारितांचि सत्वरी मी खांबांत प्रगटलों नरहरी \n दासासि सत्वरी रक्षिलें ॥३६॥\nऐसीं माझीं चरित्रें अद्भुत गाईलीं ऐकिलीं तुवां बहुत \nते असत्य सर्वथा नव्हेचि मात पुराणीं गर्जत पंवाडें ॥३७॥\nतुझ्या वह्या धरोनि पोटीं मी उदकांत बैसलों जगजेठी \nतेंही चरित्र देखसी दृष्टीं मग तुकयासि पोटीं धरियेला ॥३८॥\nऐसें म्हणवोनि ते अवसरीं देव अंतर्धान पावले सत्वरी \nकीं तुकयाच्या हृदयकमळा भीतरी तो मिलिंद श्रीहरी गुंतला ॥३९॥\nभाविक कोणी कुटिळ नर \nतों श्वासोच्छ्वास नयेचि फार काष्ठवत शरीर पडियेलें ॥१४०॥\nज्या अंगावर केलें शयन तेथोनि अंग हलोंचि नेणें \n निंदक जन बोलती ॥४१॥\nएक म्हणती त्याची कांता दुष्काळीं मेली अन्न अन्न करितां \nतैसेंचि तुकयासि जाहलें आतां क्षुधेनें मरतां प्राण जाती ॥४२॥\nभाविक म्हणती ते अवसरीं तुकयासि रक्षित आहे श्रीहरि \n तेज निर्धारीं दिसतसे ॥४३॥\nजरी साह्य नसता जगजीवन तरी मागेंच गेले असती प्राण \nनामस्मरणाची उमटे ध्वनी जाण ऐक जाऊन संनिध ॥४४॥\nऐशा रीतीं बोलती जन परी तुका तो आनंदयुक्त मनें \n घेतलें धरणें देवद्वारीं ॥४५॥\nऐसें लोटतां तेरा दिवस \nम्हणे तुकयाचे अभंग निश्चित म्यां कोरडेचि रक्षिले जळांत \nआतां वह्या तरंगोनि वरत्या येत तरी काढाव्या त्वरित जावोनी ॥४७॥\nऐसा दृष्टांत देखतां रातीं \nतों उदकावरी वह्या दिसती जेवीं तुंबे तरती जळांत ॥४८॥\nमग नामघोषें पिटोनि टाळी \nम्हणती तुकयासि पावला वनमाळी अनुपम नव्हाळी दिसत ॥४९॥\nत्या माजीं कोणी पोहणारे होते त्यांनीं उडया टाकिल्या डोहांत \n म्हणती पंढरीनाथ पावला ॥१५०॥\nमग देउळासि येऊनि सकळ जन \nनेत्र उघडोनि प्रेमळ भक्त पाहे तंव यथार्थ दिसत \nमग सात अभंग केली स्तुत करुणा बहुत त्यां माजी ॥५२॥\n म्यां तरी थोर अन्याय केला \n श्रमविलें तुजला निश्चित ॥५३॥\nतुझें तों चित्त दों ठायीं \nमाझा सांभाळ केला देहीं आणि कागद डोहीं रक्षिलें ॥५४॥\n तेरा दिवस वांचलें जाण \nआणि कोरडे कागद उदकीं राहणें हें अघटित विंदान दाविलें ॥५५॥\n मी तरी पतितचि आहे खरा \nमहा अन्याय केला दुसरा धरणें दारां बैसलों ॥५६॥\nहोणार तें होऊनि गेलें पाहे ते गोष्टी सर्वथा परतोनि नये \n भार न वाहे सर्वथा ॥५७॥\nअवघे मिळोनि हे दुर्जन कापितील जरी माझी मान \nपरी तुज होईल जेणें शीण तें न करी कारण सर्वथा ॥५८॥\nचुक पडली एक वेळा म्यां तुज कष्टविलें घनसांवळा \n सद्गदित गळा होतसे ॥५९॥\nजळांत उभा राहोनि श्रीपती कोरडया वह्या राखिल्या प्रीतीं \n सत्य प्रतीती त्वां केली ॥१६०॥\nतुज संकट घालायासि पाहीं मज सर्वथा अधिकार नाहीं \nपरी लौकिक रक्षावया देहीं विचार जीवीं न केला ॥६१॥\nकिंचित अन्याय करितां पाहे \nत्यांची उपमा देतांचि नये सदय हृदय तूं एक ॥६२॥\nपुरेपुरे हा संसार आतां दुस्तर कर्म नावरे सर्वथा \nअनंत बुद्धीचे तरंग फार \nयाचा संग धरितां साचार बद्ध अंतर होतसे ॥६४॥\nआतांचि निवारुनि चिंता आस माझें हृदयीं करी वास \nसदा सेवीन सप्रेम रस आणिक उद्देश कांहीं नको ॥६५॥\nकोरडया वह्या निघतां निश्चित तेव्हां सात अभंग केली स्तुत \nतो सप्रेम रस अति अद्भुत सेविती संत धरणीवरी ॥६६॥\nतेरा दिवस बुडवितां शेखीं कोरडया वह्या निघाल्या उदकीं \nत्या तरी लुटूनि नेल्या भाविकीं प्रख्यात लोकीं व्हावया ॥६७॥\nहे देशोदेशी प्रगटली मात प्रीतीनें प्रत उतरिती ॥६८॥\nजैसीं पुष्पें असती एके स्थळीं परी सुवास धांवे नभमंडळीं \nतैसी तुक्याची कीर्ति भूमंडळी होय ते वेळीं प्रख्यात ॥६९॥\nतेथें रामेश्वर भट्ट बैसलें धरणें होतसे अग्न देहाचा ॥१७०॥\nअजान वृक्षासि लावोनि गळती \n सर्वदा असती तयाच्या ॥७१॥\nचित्तीं कामना धरोनि थोर \nम्हणे सिद्धाचा शाप होय दूर ते कृपा सत्वर मज करी ॥७२॥\nह्या दुःखें करोनि निश्चित मी तरीं पीडा पावलों बहुत \nतूं विष्णु अवतार साक्षात \nरामेश्वर भट्ट ऐशा रीतीं \nतों त्यासि दृष्टांत दाखविला रातीं तो सादर संतीं परिसिजे ॥७४॥\nसकळ भक्तांत श्रेष्ठ थोर \n आला जगदुद्धार करावया ॥७५॥\nत्याची निंदा घडतां द्वेष तेणें सुकृताचा जाहला नाश \nपदरीं सांचले अविनाश दोष देह दुःखास कारण हे ॥७६॥\nआतां सद्भाव धरोनि अंतरीं तयासि शरण जाशील जरी \nतरी महारोग होऊनि दुरी \n तें पाप न जाय तीर्थीं न्हातां \nतरी तुकयासि शरण जाय आतां तरीच हे व्यथा निरसेल ॥७८॥\nमग सत्वर येऊनि जागृतीं अनुताप चित्तीं धरियेला ॥७९॥\nकांहीं न बैसतां आंच संसारताप \nअनुतापेंवीण न जाय पाप सत्य संकल्प हे वाणीं ॥१८०॥\n तेणेंचि त्याचें सर्वांग जळे \nमग श्रीराम भजन करितां निश्चळ जाहला शीतळ धूर्जटी ॥८१॥\nअसो आतां भाषण बहुत दृष्टांत योजितां वाढेल ग्रंथ \n जाहला दृष्टांत देखोनी ॥८२॥\nमग एक पत्र दे लेहून \nम्हणे तुम्हीं देहूसि जाऊन वृत्तांत सांगणें तुकयासी ॥८३॥\n आतांचि दर्शना गेलों जर \nतरी दुसरा अपाय करील ईश्वर अन्याय थोर म्यां केला ॥८४॥\nकोरडे कागद उदकांतुनी निघाले हे कीर्ति ऐकिली श्रवणीं \n दृष्टांत स्वप्नीं सांगितला ॥८५॥\nहा चमत्कार देखोनि बहुत \nतुकयाची बहुत करुनि स्तुत देहूसि त्वरित पाठविलें ॥८६॥\n साकल्य वृत्तांत तुकयासि सांगती \nअनगडशा सिद्धें शापिलें म्हणती उपाय पुसती यासि काय ॥८७॥\n ऐकोनि तुकयासी करुणा येत \nम्हणे सुशीळ ब्राह्मण पंडित त्यासि हें विपरीत कां झालें ॥८८॥\n मागील विरोध नाठवेचि तया \n ब्रह्मरुप काया करील कीं ॥८९॥\n दयेनें द्रवला वैष्णव जन \nमग एक अभंग दीधला लेहून निज कृपेनें आपुल्या ॥१९०॥\nते विद्यार्थियांनीं घेऊनि हातीं आळंदीस�� आले सत्वर गती \nमग सद्गुरुपासी पत्र देती वृत्तांत सांगती निज मुखें ॥९१॥\n तें वाचोनि पाहे रामेश्वर \nत्याचा अर्थ संकळित साचार तो ऐका चतुर भाविकहो ॥९२॥\nआपुलें चित्त असतां शुद्ध निश्चिती तरी शत्रु ते मित्र होती \nव्याघ्र सर्प जवळी येती परी ते न खाती सर्वथा ॥९३॥\nविष घेतां होय अमृत घात करितां होय हित \nअपशब्द हेळणा कोणी बोलत ते शब्द विनीत वाटती ॥९४॥\nदुःख प्रयोग करितां सबळ तें सर्व सुखाचें देईल फळ \nएक भाव सकळां अंतरीं प्राणियांसि आवडे जीवाचिये परी \nतरी कृपाकटाक्षें लक्षी लहरी अनुभव अंतरीं होय तेणें ॥९६॥\nऐशाच रीतीं अभंग एक \nतों अद्भुत वर्तलें कौतुक तें ऐका भाविक निजकर्णी ॥९७॥\n हे ओवी वाचितांचि त्याजला \nअनगडशा सिद्धें शाप दीधला तो अग्नि शमला तत्काळ ॥९८॥\nतो दाह राहिला समग्र प्रत्यय थोर हा आला ॥९९॥\nमग अनुताप धरोनियां मनें \n म्हणे धन्य महिमान संताचें ॥२००॥\nपरी कोरडे कागद उदकांत राखावया सामर्थ्य मज नाहीं ॥१॥\nऐसा जो जगद्गुरु देखा तोचि भवसागर तारी तुका \nऐसा भावार्थ धरोनि निका सप्रेम सुखा भोगीतसे ॥२॥\n हें अंतरीं कळलें तुकयासी \nम्हणे आपण सामोरें जाऊनि त्यासी \nऐसें म्हणवोनि ते अवसरीं मग तेथूनि निघाले सत्वरी \nहें मी नेणतां पामर वह्या साचार बुडविल्या ॥५॥\n केलें छळण व्यर्थ आम्हीं ॥६॥\nमी तरी हीन यति पामर कृपा निरंतर इच्छितसे ॥७॥\nतुम्ही अभंग लिहिला निजकरें तो अनुग्रह साचार मज आला ॥८॥\nआतां हा समागम सोडोनि पाहीं परतोनि गृहासि जाणेंचि नाही \nऐसा निश्चय करोनि जीवी पुढती पायीं लागतसे ॥९॥\nपुढीले अध्यायी रस अद्भुत \n स्वयें ग्रंथार्थ आपण वदे ॥२१०॥\nप्रेमळ परिसोति भाविक भक्त पस्तिसावा अध्याय रसाळ हा ॥२११॥अ० ३५॥ओव्या २११॥\nस्त्री. ( काव्य . ) १ लयलूट ; विपुलता ; चंगळाई ; सुकाळ ; समृध्दि ; भर ; उत्कर्ष . त्याचिया पिकासी आलिया घुमरी आल्या गाईवरी अणिक गाई आल्या गाईवरी अणिक गाई - तुगा २९ . २ ( ल० ) पीक ; धान्य ; दाणा . मेघा तोषोनि यावरी - तुगा २९ . २ ( ल० ) पीक ; धान्य ; दाणा . मेघा तोषोनि यावरी इच्छिल्या ऐसी वृष्टि करी इच्छिल्या ऐसी वृष्टि करी तेणें पिकती घुमरी आणि गोधनेंही दुभती ॥ - निगा ४६ . - वि . भरपूर ; विपूल ; समृध्द . ऐशिया वोजा परी बीजें पेरिलिया क्षेत्रीं - एभा ६ . ३०७ . [ घ्व ]\nस्त्री. १ गुराख्यांचा एक खेळ ; यांत तोंडानें घुमण्यासारखा आवाज काढून नाचतात . ( क्रि० घालणें ). २ मोठमोठयानें आरडणें , ओरडणें . ( क्रि० घालणें . ) घुमरी घालीत जोर बैठक देवळांत व शेतांत देखील फावेल तेव्हां मारावी . - खेया . ३ एक प्रकारचें वाद्य . घुमर्या मोहर्या पावे सुस्वर - ह १० . १५ . [ बुमणें ]\nमृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:38:45Z", "digest": "sha1:2XOJKVROEYTGP3PS62WRRIWQP6CXNYRU", "length": 3459, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "गुणकारी फळ मोसंबी | m4marathi", "raw_content": "\nमोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे. मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी . मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबीची साल वातहारक असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-02-18T17:13:01Z", "digest": "sha1:HDRTN5CG367TB74DCPK4JXCXY5CGH3VQ", "length": 11125, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "व्यवस्था बदलासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर - व्यवस्था बदलासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा - दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर -", "raw_content": "\nव्यवस्था बदलासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर\nव्यवस्था बदलासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर\nPosted by mediaone - in News - Comments Off on व्यवस्था बदलासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर\nव्य��स्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. व्यथित करणारी समाजातील हीच गोष्ट निलेश रावसाहेब जळमकर या सर्जनशील दिग्दर्शकाच्या मनात खोलवर रुजते आणि त्यातून एका चित्रपटाची कथा जन्म घेते. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. व्यवस्थेनं पिचलेली माणसं हतबल असतात. त्यातील काही बंडखोर होत आवाज उठवतात, व्यवस्थेला आव्हान देतात. त्यामुळे व्यवस्था काही प्रमाणात हादरते हाच धागा पकडून ‘आसूड’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.\nआपल्या या कलाकृतीबद्दल बोलताना निलेश रावसाहेब जळमकर सांगतात की, ‘राजकारणाशी जवळचे संबध असल्याने व्यवस्था जवळून अनुभवली आहे. व्यवस्था प्रक्रियेचे सुलभीकरण झाले तर जनसामान्यांना त्याचा लाभ घेता येईल हे मला प्रकर्षाने वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघणाऱ्या मोर्चा, धोरण, अशा अनेक आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा वेध घेताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत या समस्येकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला देता येईल. राजकीय पक्षांच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे जनसामान्यांच्या बोथट झालेल्या संवेदना आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न या वस्तुस्थितीवर ‘आसूड’ चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे व्यथित झालेला एक सुशिक्षित तरुण कोणता मार्ग अवलंबतो याचे चित्रण यात पहायला मिळेल. सिनेमा हे समाजावर खोलवर परिमाण करणारं प्रभावी माध्यम आहे, ह्यावर दृढ विश्वास असल्याने ‘आसूड’ चित्रपटातून व्यवस्थेच्या अनास्थेचा प्रश्न मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.\nजनसामान्यांची मानसिक आणि सामाजिक घुसमट व त्यांच्या स्थितीचे भेदक चित्रण दाखवताना व्यवस्थेच्या आणि समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारा ‘आसूड’ चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. चित्रपटाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पहाता त्यासोबत सामाजिक जाणीवेने काहीतरी करण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपणारा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न मी केला आहे. समाजातील घडामोडीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न माझ्या चित्रपटांमधून मी कायमच केला आहे. आजच्या सुजाण प्रेक्षकांनां विषयाच्या व्याप्तीची जाणीव करून दिली तर त्या जाणिवा त्यांच्यापर्यंत थेट पोहचतील. शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव करून देणाऱ्या ‘आसूड’ मध्ये हेच सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न झाला आहे\nगोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही जोडी या चित्रपटात झळकणार आहे.\nविशेष म्हणजे आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते संगीतकार अनु मलिक ‘आसूड’ चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठीत पाऊल ठेवलं आहे.\n‘व्यवस्था बदलायला पाहिजे’ यासाठीचा जबरदस्त आत्मविश्वास आजच्या पिढीत आहे. आणि या तरुण पिढीने मनात आणलं तर ते ही व्यवस्था नक्कीच बदलू शकतात हे दाखवून देणारा ‘आसूड’ प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन अवश्य पहावा असे आवहान दिग्दर्शक निलेशरावसाहेब जळमकर करतात.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/mumbai", "date_download": "2019-02-18T17:49:14Z", "digest": "sha1:YFJABEJNMUBZFGOPDLJW5YPZOZ2SAIIR", "length": 15520, "nlines": 290, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai Marathi News, mumbai Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nयुती राज्यात किमान ४५ जागा जिंकणार: अमित शहा\nकटू अनुभव पुन्हा ये��� नयेत: उद्धव ठाकरे\nरंगणार दोन दिवसांची मटा साहित्य मैफल\nShivsSena BJP: ही राफेल चोर आणि सत्तेसाठी...\nShiv sena-BJP: लोकसभा, विधानसभेसाठी शिवसेन...\nLok Sabha Polls: काँग्रेस महाआघाडीची संयुक...\npulwama encounter तब्बल १८ तासांनी संपली पुलवामा च...\n५९१ टॅटू गोंदवून जवानांना आदरांजली\nkamal haasan: काश्मीरमध्ये जनमत घ्या: कमल ...\n...आणि आमदारच विधानसभेत रडायला लागले\nतुतीकोरीनचा स्टरलाइट प्रकल्प बंदच राहणार: ...\nKulbhushan Jadhav कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्र...\nKulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय कोर्टात आ...\nTej Hazarika: भारतरत्न स्वीकारणे हा मोठा स...\nभारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला अमेरिकेचा...\nmasood azhar: चीनची कुरघोडी; मसूद अजहरला प...\nमहागड्या ‘ए३८० सुपरजम्बो’ची निर्मिती थांबण...\nजेटली-रिझर्व्ह बँक बैठकीचे आयोजन\n‘यूपीआय’ अॅपद्वारे बँक खात्यांवर डल्ला\nनकारात्मक परताव्याचा एसआयपीवर परिणाम\nनिर्गुंतवणुकीतून ५३ हजार कोटी जमा\nबाजार भांडवलात ९८ हजार कोटींची घट\nपुलवामा: ...तोपर्यंत पाकशी क्रिकेट नाहीच- शुक्ला\nKusal Perera: परेराची कसोटी क्रमवारीत झेप;...\nवर्ल्ड कपनंतर ख्रिस गेल होणार ODI मधून निव...\nपाकिस्तानसोबत वर्ल्डकपही खेळू नका: CCI\nमहाराष्ट्राला उपविजेतेपद; रेल्वे संघाची सर...\nसंजीवनी क्रिकेट अकादमीला विजेतेपद\nकाही खुलासे; काही प्रश्न\n'टोटल धमाल' पाकिस्तानात प्रदर्शित करणार नाही\nपाकिस्तानी कलाकारांना काम दिल्यास कारवाई: ...\nविद्युत जामवालच्या 'स्पेशल फ्रेन्ड'ची रंग...\nशहीद जवानांना अक्षय कुमारची ५ कोटींची मदत\nअभिनेत्री होण्यापूर्वी सारा शिकवायची इतिहा...\nडॉ. आंबेडकरांच्या जीवनावर येणार मालिका\n‘अभाविप’तर्फे ‘स्टुडंट्स लीडर कॉनक्लेव्ह’\nकसोटीआधी सराव होऊ द्या\nएनडीएसटी सोसायटीचे लवकरच अॅप\nहॉल तिकिटात चुका असल्यास साधा संपर्क\nPromise Day 2019: प्रॉमिस डे: कस्मे-वादे न...\nchocolate day: चॉकलेट्स गिफ्ट करताय; 'हे' ...\nसमंदर तेरी प्यास से डरे...\nपत्नी घरी येत नाही - कायद्याचं बोलू काही\nPromise Day 2019: प्रॉमिस डे: कस्मे-वादे न...\nchocolate day: चॉकलेट्स गिफ्ट करताय; 'हे' ...\nसमंदर तेरी प्यास से डरे...\nपत्नी घरी येत नाही - कायद्याचं बोलू काही\nस्थळ - सदाशिवपेठवडिल - हे बघ, आज तुला जितके\nघर आवरताना सासूला, सुनेनं लग्नासाठी खास तय...\nमीठ जास्त नाही, भाजीच कमी पडली\nघर आवरताना सासूला, सुनेनं लग्नासाठी खास तय...\nबजेट सादर झालं आणि\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दि..\nतब्बल १८ त���सांनंतर संपली पुलवामा ..\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा ..\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nBasant Rani: मुंबईत 'बसंत बहार'\nकंत्राटदार काम अर्धवट सोडून गायब\nडीपीचे दार बंद करा\nझाडांची मुळे आणि उखडलेले पेवर ब्लॉक\nभाजप-शिवसेना युतीची घोषणा; लोकसभेसाठी २५-२३ फॉर्म्युला\nतुळजापूर: सोलापूरचे ७ भाविक अपघातात ठार\nकटू अनुभव पुन्हा येऊ नयेत: उद्धव ठाकरे\nराज्यात युती किमान ४५ जागा जिंकणार: शहा\nकौल: येत्या निवडणुकीत कोणता मुद्दा निर्णायक\nडीएसकेंवर कोल्हापूर जिल्हा कोर्टातही आरोपपत्र\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nव्हॉट्सअॅप स्टेटस आता होणार रँकिंगनुसार\nकुलभूषण: आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकची कोंडी\n'ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचारांची युती'\nकुंडली 18 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-05-june-2018/", "date_download": "2019-02-18T17:00:49Z", "digest": "sha1:FRXQWJYFLYGO2RVXJUU442D2HRTBVVKA", "length": 13880, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 5 June 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n5 जून रोजी जागतिक पर्याव��ण दिन साजरा केला जातो.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात गव्हर्नर्सच्या 49 व्या परिषदेच्या समारोपाच्या वेळी संबोधित करतील.\nब्रिक्सच्या राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसह सर्वसमावेशक सुधारणांची गरज पुन्हा व्यक्त केली आहे.\nराष्ट्रीय अल्पसंख्यक विकास आणि वित्त महामंडळ (एनएमडीएफसी) जम्मू आणि काश्मीरमधील चार भागीदार एजन्सीसह काम करत आहे. जम्मू आणि काश्मीर उद्योजक विकास संस्था (जेकेईडीआय), जम्मू आणि के वुमन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (डब्ल्यूडीसी), जम्मू आणि काश्मीर. एससी / एसटीएस आणि मागासवर्गीय (बीसी) विकास महामंडळ आणि जम्मू-काश्मीर स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन (एसएफसी) यांचा समावेश आहे.\nकेंद्र सरकारने ‘कृषि कल्याण अभियान’ लाँच केले आहे ज्या अंतर्गत निवडक खेड्यातील शेतकरी त्यांना शेतीची तंत्र सुधारण्यासाठी आणि त्यांची उत्पत्ती वाढवण्याच्या मार्गांवर मदत आणि सल्ला देण्यात येईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारताला सर्वात मितव्ययी देश बनविले आहे जे आता व्यापार, अर्थव्यवस्था आणि मुख्यत्वे दक्षिण चीन सागरी व प्रशांत विभागात विविध क्षेत्रांत सत्ताधारक आहे.\nक्रिकेटमध्ये भारताने थायलंडचा पराभव करून महिला ट्वेंटी -20 आशिया चषक स्पर्धेत क्वालालंपूर येथे 66 धावांनी विजय मिळवला.\nPrevious (Ordnance Factory) चांदा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांची भरती\nNext पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 105 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परी���्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T16:22:31Z", "digest": "sha1:7TS67EAGSWONW7UEK33XJ6WQW5QXP4WC", "length": 4588, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्य केसांचे | m4marathi", "raw_content": "\nकेसांची समस्या कोणालाही हैराण करणारी आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होत असल्यामुळे काळजी वाढते. रसायनांचा अतिरेकी वापर आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम यामुळे केस शुष्क होतात आणि टोकं दुभंगतात. दुभंगलेल्या केसांची वाढही खुंटते. असे केस निस्तेज दिसतात. केवळ केसांचं बाह्यसौंदर्यच बिघडतं असं नाही तर शुष्कतेमुळे मुळापासून केस खराब होतात. सध्या केस कलर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळे डायही वापरले जातात. वारंवार पर्म केल्यास, हेअर स्प्रे वापरल्यास, बॅक कोम्बिंगची सवय असल्यास, रोज हेअर ड्रायरचा वापर होत असल्यास अथवा तीव्र उन्हात फिरण्याचं प्रमाण जास्त असल्यास केस शुष्क होतात. हा त्रास असेल तर सर्वप्रथम या सवयी कमी करायला हव्यात. केसांची योग्य त्या पद्धतीने स्वच्छता राखायला हवी. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारातून ए, बी आणि डी जीवनसत्त्व तसेच कॅल्शियमचा योग्य पुरवठा व्हायला हवा. भरपूर पाणी पिणं हाही केसांचं आरोग्य उत्तम राखण्याचा उपाय आहे. बाहेर पडताना केस स्कार्फने झाकावेत. हलका व्यायाम आणि मोकळ्या वातावरणातील चालणं हे केसांसाठी उपकारक ठरू शकतं. काही औषधोपचारही उपयुक्त ठरतात.\nउन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/1-lakh-hectares-Crop-hazard/", "date_download": "2019-02-18T16:17:59Z", "digest": "sha1:575ZA37ZLB2B4WAGFKLLDXQSFNXLXGRE", "length": 4299, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाची दडी; 1 लाख हेक्टरवरील पिके धोक्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Jalna › पावसाची दडी; 1 लाख हेक्टरवरील पिके धोक्यात\nपावसाची दडी; 1 लाख हेक्टरवरील पिके धोक्यात\nपावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार हेक्टरवरील पेरणी धोक्यात आली आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास शेतकर्यांवर भयावह संकट कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे.\nजिल्ह्यातील आठही तालुक्यांत हवामान विभागाच्या चांगल्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकर्यांनी या वर्षी अपुर्या पावसावर 5 लाख 12 हजार 46 हेक्टरपैकी 1 लाख 36 हजार 609 हेक्टर वर शेतकर्यांनी पेरणी केली. गतवर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यातच बोंडअळीमुळे कपाशीचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाला होता.या वर्षी खरिपाची पेरणी करावयाची कशी हा प्रश्न सतावत होता. यावर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Parli-Vaijnath-mountain-engraving-time-found-Bhgavan-Vishnu-statue/", "date_download": "2019-02-18T16:22:24Z", "digest": "sha1:Y6MLY6CUXA5DP7ESS6YX3AWVGIUNJEDV", "length": 13411, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खोदकामावेळी प्रगट झाले भगवान विष्णू आणि नागराज | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Marathwada › खोदकामावेळी प्रगट झाले भगवान विष्णू आणि नागराज\nखोदकामावेळी प्रगट झाले भगवान विष्णू आणि नागराज\nपरळी वैजनाथ : रविंद्र जोशी\nअंबाजोगाई रोडवर कन्हेरवाडीच्या अलीकडे असलेल्या एका डोंगराचे खोदकाम चालू असताना एक पुरातन मुर्ती सापडली आहे. त्या मुर्तीभोवती एक भला मोठा नाग वेटाळे घालून बसल्याचे खोदकाम करणाऱ्याला दिसून आले. ही वार्ता सगळीकडे पसरताच ही मुर्ती व नाग पाहण्यासाठी लहान थोर महिला यांची गर्दी उसळली. खोदकामामध्ये विष्णूची पुरातन सुबक मूर्ती सापडली आहे. या मुर्तीचा अर्धा भाग भग्न आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाच्यावतीने पहाणी केल्यानंतरच या मुर्तीविषयी अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.\nपरळीपासून जवळच असलेल्या कन्हेरवाडीच्या अलिकडील डोंगराचे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू आहे. या खोदकामातून निघणारी माती, दगड धोंडे, मुरूम परळी ते अंबाजोगाई केंद्रीय राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी वापरण्यात येत आहे. आज सोमवार, दि.16 रोजी सकाळी 10 वाजता जेसीबीने डोंगर फोडत असताना माथ्यापासून ते जमिनीपर्यंतच्या 25 फुट खाली अंतरावर प्राचीन मुर्ती आढळून आली.\nत्या मुर्तीच्या पठोपाठच अचानक एक भला मोठा नाग मुर्तीजवळ वेटोळे घालून बसला. जेसीबी चालकाने पुन्हा डोंगर खोदण्याचा प्रयत्न केला असता, त्या भल्या मोठ्या नागाने आपला फणा वर करून जोराचा फुत्कार सोडला हे दृश्य पाहून जेसीबी चालकाने जेसीबी मागे घेऊन पळ काढला व जेसीबी गेल्यानंतर तो नाग मुर्तीला वेटोळे घालून बसला ही वार्ता सर्वत्र पसरताच तेथे बघ्यांची गर्दी उसळली. सदर ठिकाणी परळीचे तहसीलदार शारद झाडके, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.\nदुर्मिळ मुर्ती निघाली; अनेक अवशेषांची शक्यता ,पुरातत्व विभागाच्या पहाणीनंतर होणार स्पष्ट\nपरळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. शहर व पंचक्रोशीत पुरातन व ऐतिहासिक मंदिरे, शिल्प ,आवशेष आढळून येतात. पुरातत्व विभागाच्या वतीने या ठिकाणी यापूर्वी काहीही लक्ष केंद्रित केले नाही तसेच हे पौराणिक स्थळांचे जतन करण्यासाठी काही विशेष प्रयत्न ही करण्यात आलेले नाहीत. पुरातत्व विभागाच्यावतीने प्रयत्न केल्यास परळी व परिसरात अनेक दुर्मिळ प्राचीन अवशेष हाती लागू शकतात.\n११ व्या शतकातील यादवकालीन व चालुक्यांचा प्रभाव असलेल्या या परिसरात पुरातत्व वस्तू संग्रहालय ���ंचालनालयाच्यावतीने शोधकार्य हाती घेतले तर पुरातन वारसा असणारी अनेक स्थळे, वास्तू, दुर्मीळ मुर्त्या या ठिकाणी मिळू शकतात.\nबघ्यांची गर्दी अन् तर्क वितर्कांना उधाण\nखोदकाम करत असताना मुर्ती सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण परळी शहर व परिसरात पसरल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सोशल मीडियातून छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारीत झाले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती.\nयेथे येणार्या नागरिकांनी या मुर्तीवर पुष्पहार, गुलाल वाहत त्या ठिकाणी मुर्तीची पूजा केली. या घटनेनंतर चर्चेला उधाण आले असून अनेक प्रकारचे तर्क वितर्क लावले जात आहेत. डोंगर माथ्यापासून ते जमिनीपर्यंतच्या 25 फुट खाली अंतरावर मुर्ती आली कशी याठिकाणी कपारीत एखादे प्राचीन मंदिर आहे का याठिकाणी कपारीत एखादे प्राचीन मंदिर आहे का मुर्ती आणि त्यावरील अस्सल नागराज असे लक्षण म्हणजे गुप्तधनाचा साठा असेल का मुर्ती आणि त्यावरील अस्सल नागराज असे लक्षण म्हणजे गुप्तधनाचा साठा असेल का या ठिकाणी प्राचीन खजाना असेल अशा अनेक तर्क वितर्कांना या परिसरात उत आला आहे.\nमुर्ती सापडल्याची माहिती पुरातत्व खात्याला तातडीने कळवण्यात आली. ही घटना कळाल्यानंतर पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी दखल घेऊन पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक कार्यालयातील कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवले. पुरातत्व खात्याच्या वतीने पाहणी करण्यात आली असून, लवकरच तज्ञ पथक मुर्ती व जागेची पाहणी करणार आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे या ठिकाणी उत्खनन करणे, शोधकार्य करणे होणार आहे.\nदरम्यान या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहेत. नागरीक या ठिकाणी मोठय़ा संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असून नागरिकांनी शांतता प्रस्थापित ठेवावी, मुर्तीचे दुरून दर्शन घ्यावे, पुरातत्व विभागाच्या शोधकार्यासाठी मुर्ती आहे त्या अवस्थेत राहणे गरजेचे आह त्यामुळे मुर्तीला हात लावू नये. सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन परळी वैजनाथचे तहसीलदार शरद झाडके यांनी केले आहे.\nकण्हेरवाडीतील ती मूर्ती सुर्यदेवतेची.....\nदरम्यान आज सापडलेली मुर्ती भगवान विष्णूची नसून ती सुर्यदेवाची असल्याची माहिती प्रसिद्ध मूर्ती अभ्यासक तथा इतिहास संशोधक डॉ अरुंचंद्र पाठक यांनी पुढारीशी बोलताना दिली .\nत्यांच्या मते कण्हेरवाडी येथे सापडलेली मूर्ती सूर्याची असून ती बाराव्या शतकातील आहे. राष्कुट राजा इंद्र दुसरा याचा ताम्रपट परळी येथे सापडला होता, यावरून कण्हेरवाडीत आणखीही मूर्ती मिळू शकतात, त्यामुळे त्या परिसरावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Pension-judicates-who-have-suffered-emergency-prison-sentences/", "date_download": "2019-02-18T16:18:56Z", "digest": "sha1:526NVDAQ54QPMANCWF5GZQCW7AUWPJQW", "length": 9006, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन न्याय्यच | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन न्याय्यच\nआणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन न्याय्यच\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nआणीबाणीत लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगात गेलेल्या लोकांना पेन्शन देणे हे न्याय आहे. पेन्शन देताना या मिसाबंदींना आम्ही स्वातंत्र्यसैनिक म्हटलेले नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा या निर्णयाला विरोध चुकीचा असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट केले.\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आणीबाणीतील बंदींना पेन्शन देण्याच्या निर्णयावर केलेल्या टीकेबाबत बोलताना पाटील म्हणाले की, आणीबाणी विरुध्दच्या सत्याग्रहात एस.एम. जोशी, जयप्रकाश नारायण, भाई वैद्यांपासून पु.ल.देशपांडे यांच्यापर्यंत अनेकांनी सहभाग घेतला होता. लोकशाही वाचविण्यासाठी हा ऐतिहासिक लढा होता. 1975-77 काळात आलेल्या आणीबाणीमुळे लोकशाही हक्कांवर गदा आली होती. ही आणीबाणी योग्य होती का, हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने घोषित करावे, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले.\nआणीबाणी योग्य नव्हती हे मान्य करणार असतील तर त्यावेळी लढा दिलेल्या व 19 महिने तुरुंगात राहिलेल्या लोकांना मानधन देणे कसे चुकीचे आहे, हे त्यांनी सांगावे. त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मानधन देऊ नका हे कुठल्या न्यायात बसते, हे त्यांनी सांगावे. त्यावेळच्या लढ्यात स्वयंसेवकांनी आपली घरे उद्ध्वस्त करून सहभाग घेतला होता. त्यांचे नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे त्यांना पेन्शन देणे न्याय असून त्यांना केलेली ती छोटीशी मदत आहे, असेही पाटील म्हणाले.\nआणीबाणीच्या चाळीस वर्षांनंतर अशी पेन्शन सुरू करण्यास अगोदरच उशीर झाला आहे. त्यामुळे ही पेन्शन सुरू करणे चुकीचे नाही. मुद्दे संपल्यामुळेच विरोधक या योजनेवर टीका करीत आहेत व आम्ही त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटल्याचा संभ्रम पसरवित असल्याचे पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे दोन मुलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील म्हणाले की, या घटनेमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असून ज्यांनी अन्याय केले ते भटक्या जमातीचे आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने खातरजमा न करता समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल, असे वक्तव्य करणे हे देशाच्या स्वास्थाच्या दृष्टीने योग्य नाही. राहुल गांधी यांनी ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये अन्यायग्रस्त मुलांचे चेहरे दिसतात. हे कायद्याच्या विरुध्द आहे, असे ते म्हणाले.\nराहुल गांधींनी माफी मागावी\nजळगाव येथे घडलेली घटना ही सवर्ण व अवर्ण यांमध्ये झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी याविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी सवर्णांची माफी मागावी, अशी मागणीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/31-december-social-media-media-sant-tukaram-viral-message/", "date_download": "2019-02-18T16:24:29Z", "digest": "sha1:E7TWRWSY6J2ZGURBWSB2SGSIBZQQR5TE", "length": 8792, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘थर्टी फर्स्ट’ला तुकोबांचे नाव घ्याल तर याद राखा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Nashik › ‘थर्टी फर्स्ट’ला तुकोबांचे नाव घ्याल तर याद राखा\n‘थर्टी फर्स्ट’ला तुकोबांचे नाव घ्याल तर याद राखा\nअवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांवर पीएच.डी. करूनही भल्याभल्यांना सहजासहजी त्यांचा अर्थ उमगत नसताना, ‘थर्टी फर्स्ट’चे निमित्त साधून या अभंगांचे विडंबन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nया प्रकारामुळे वारकरी संप्रदाय व संत तुकारामाचे अनुयायी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर असे मेसेज पाठविणार्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दिला आहे. मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असून, 31 डिसेंबर थर्टी फर्स्ट) रोजी जोरदार सेलिब्रेशन केले जाणार आहे.\nयानिमित्त सोशल मीडियावर आतापासूनच एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठविले जात आहेत. त्यापैकी काही मेसेजेसमध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाजलेल्या अभंगांचे विडंबन केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यात चित्रविचित्र चिन्हे वापरून हे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचून वारकरी संप्रदाय व अन्य अनुयायी संतप्त झाले आहेत. त्यांनी या प्रकाराचा निषेध केला असून, आपल्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे.\nराज्यात ठिकठिकाणच्या पोलीस अधिकार्यांना याबाबत ��िवेदने देण्यात आली असून, मेसेज पसरवणार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सायबर क्राइम शाखेनेही ही बाब गांभीर्याने घेतली असून, ‘थर्टी फर्स्ट’निमित्त व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील संदेशांवर नजर ठेवली जाणार आहे. आक्षेपार्ह मेसेज पाठविणार्यासह संबंधित ग्रुप अॅडमिन व व्हायरल व लाइक करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे.\nसंत तुकारामांचा ‘भेटीलागीं जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ हा अभंग प्रसिद्ध असून, त्यात विठ्ठलभेटीची लागलेली आस व त्यामुळे होणारी जिवाची तगमग तुकोबांनी व्यक्त केली आहे. मात्र, या अभंगाचे ‘थर्टी फर्स्ट’निमित्त विडंबन केले जात आहे.\n...नाठाळाचे माथी हाणू काठी\nतुकाराम महाराजांनी जगाला उपदेशपर अभंग गाथा लिहिली, त्यांची विटंबना होणे उचित नाही. असे शुभेच्छा संदेश रोखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र, हा प्रकार न थांबल्यासमहाराजांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ अशी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राज्य युवक प्रबोधन समितीने दिला आहे.\n‘थर्टी फर्स्ट’ला तुकोबांचे नाव घ्याल तर याद राखा\nकुलूप तोडून घेतला वसंत मार्केटच्या टेरेसचा ताबा\nसलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबक गजबजले\nवाळूचोरीस अटकाव : तलाठ्यास दमदाटी\nसंस्कृत भाषा वाढीसाठी प्रयत्न करावेत : भारती\nसंत निवृत्तिनाथ समाधी मंदिराला कोल्हापुरी ‘चिरा’\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:21:05Z", "digest": "sha1:UQWAO3EC7NDBZGX62YQTECSFV6SFP6RV", "length": 4380, "nlines": 86, "source_domain": "m4marathi.com", "title": "अंड्याची मसाला कर��� | m4marathi", "raw_content": "\n१) चार अंडी उकडून सोललेली\n२) दोन कांदे बारीक चिरलेले\n३) दोन बटाट्याच्या लहान लहान फोडी\n४) एक वाटी सुके किंवा ओले खोबरे\n५) एक चाथुर्थांश चमचा हळद\n६) एक चमचा लाल तिखट\n७) अर्धा चमचा गरम मसाला पावडर\n८) चवीनुसार मीठ .\nताजा गरम मसाला :-\n२) दोन दालचिनीचे तुकडे\n३) अर्धा चमचा खसखस\n४) अर्धा चमचा धने\n१) एक टेबल स्पून तेल घालून बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा .\n२) कांदा नरम झाल्यावर त्यात तीन ते चार वाटया पाणी टाकावे . बटाटे , हळद , लाल तिखट , गरम मसाला पावडर व मीठ टाकून शिजवावे .\n३) थोडासा उभा चिरलेला कांदा तेलात भाजून घ्यावा . नंतर ताजा गरम मसाला एक-एक करून भाजावा .\n४) नंतर खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व सर्व एकत्र वाटून सांबराला लावावे .\n५) दोन आमसुलांचेतुकडे करून घालावेत . अंडी मधे कापून आत सोडवीत .\n६) वरून कोथिंबीर चिरून टाकावी किंवा सांबार खोबरे लावून तयार झाले की उकडलेल्या अंड्यांऐवजी कच्ची अंडी एका बाजूला एक अशी सोडवीत व वर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू दयावीत .\n७) या सांबारात ओले काजूगर शिजताना टाकले तर छान लागतात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nielit-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:55:17Z", "digest": "sha1:3WUE4ER4MQ2JQJNEBOL6UCAW2XWP7VD2", "length": 13110, "nlines": 148, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NIELIT Recruitment 2018 - NIELIT Bharti 2018 - www.nielit.gov.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NIELIT) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत 56 जागांसाठी भरती\nसायंटिस्ट ‘C’: 42 जागा\nसायंटिस्ट ‘D’: 14 जागा\nपद क्र.1 : (i) BE/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन किंवा M.Sc. (Electronics/ Applied Electronics /Physics) किंवा MCA किंवा समतुल्य (ii) अनुभव आवश्यक\nपद क्र.2: (i) BE/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन किंवा M.Sc. (Electronics/ Applied Electronics /Physics) किंवा MCA किंवा समतुल्य (ii) अनुभव आवश्यक\nवयाची अट: 19 डिसेंबर 2018 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 35 वर्षे\nपद क्र.2: 40 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2018 (05:30 PM)\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-squad-announced-champions-trophy-2017-43986", "date_download": "2019-02-18T17:08:28Z", "digest": "sha1:XGIZCFRY4O4SJZZQAAJLCUSQLUL5WH3W", "length": 18374, "nlines": 251, "source_domain": "www.esakal.com", "title": "India squad announced for Champions Trophy 2017 चँपियन्स करंडकासाठी युवराज, रोहित, धवन संघात | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nचँपियन्स करंडकासाठी युवराज, रोहित, धवन संघात\nसोमवार, 8 मे 2017\nभारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी\nनवी दिल्ली - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (सोमवार) निवड करण्यात आली असून, युवराजसिंग, शिखर धवन यांनी पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे. आश्विन, रोहित शर्मा आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीबरोबर (आयसीसी) सुरू असलेल्या महसूल वाटपाच्या वादात एक पाऊल मागे घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय संघाच्या चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील सहभागावर शिक्कामोर्तब केले होते. चॅंपियन्स स्पर्धेसाठी आज नवी दिल्लीत संघ निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची निवड करण्यात आली. सलामीवीर के. एल. राहुल याला दुखापतीमुळे संघातून वगळून शिखर धवनला पुन्हा संधी देण्यात आली. रोहित शर्मा, आश्विन आणि शमी यांनी दुखापतीतून सावरत संघात पुनरागमन केले आहे. अष्टपैलू युवराजसिंगवर निवड समितीने विश्वास ठेवल्याचे दिसत आहे.\nफिरकीपटू कुलदीप यादव याच्या संघातील सहभागाबाबत चर्चा होती. मात्र, निवड समितीने आश्विनसह जडेजा हा ए���मेव फिरकीपटू संघात ठेवला आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी या चार जलदगती गोलंदाजांना इंग्लंडमधील खेळपट्ट्यांचा अंदाज पाहून संघात निवडण्यात आले आहे. केदार जाधवला त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे संघात स्थान मिळाले आहे.\nनिवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, की आम्ही संघ निवडीवेळी कुलदीप यादवच्या नावाची चर्चा केली. मात्र, तो थोडक्यात स्थान मिळवू शकला नाही. तो गुणवान खेळाडू आहे. रिषभ पंत, कुलदीप यादव, सुरेश रैना, दिनेश कार्तिक आणि शार्दुल ठाकूर यांना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवले आहे. महेंद्रसिंह धोनी हा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याचा विराटला निर्णय घेतानाही फायदा होणार आहे. आश्विनची निवडही आमच्यासाठी अवघड नव्हती. तो चँपियन्स करंडकासाठी सराव करत होता.\nभारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी\nगट अ - ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड\nगट ब - भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका\nइंग्लंड वि. बांगलादेश - 1 जून, द ओव्हल (दुपारी 3)\nऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड - 2 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)\nश्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका - 3 जून, द ओव्हल (दुपारी 3)\nभारत वि. पाकिस्तान - 4 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)\nऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश - 5 जून, द ओव्हल (सायंकाळी 6)\nन्यूझीलंड वि. इंग्लंड - 6 जून, कार्डीफ (दुपारी 3)\nपाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका - 7 जून, एजबॅस्टन (सायंकाळी 6)\nभारत वि. श्रीलंका - 8 जून, द ओव्हल (दुपारी 3)\nन्यूझीलंड वि. बांगलादेश - 9 जून, कार्डीफ (दुपारी 3)\nइंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया - 10 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)\nभारत वि. दक्षिण आफ्रिका - 11 जून, द ओव्हल (दुपारी 3)\nश्रीलंका वि. पाकिस्तान - 12 जून, कार्डीफ (दुपारी 3)\nपहिला उपांत्य सामना - 14 जून, कार्डीफ (दुपारी 3)\nदुसरा उपांत्य सामना - 15 जून, एजबॅस्टन (दुपारी 3)\nअंतिम सामना - 18 जून, द ओव्हल (दुपारी 3)\n1998 - दक्षिण आफ्रिका\n2002 - भारत व श्रीलंका विभागून\n2004 - वेस्ट इंडीज\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nहौतात्म्याचा बदला घेणाऱया गर्भवती पत्नीला अश्रू अनावर\nमेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या...\nकरवीर पुरवठा कार्यालयातील पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात\nकोल्हापूर - रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर जयंवत आबाजी...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nदगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना पोलिसांची विनवणी (व्हिडिओ)\nश्रीनगर- पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र, या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80927065133/view", "date_download": "2019-02-18T16:59:45Z", "digest": "sha1:B3SVAVX22BCTIGBWH7GHHI25BLFTB4C4", "length": 56920, "nlines": 499, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भक्त लीलामृत - अध्याय २२", "raw_content": "\nहिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|भक्त लीलामृत|\nमहिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nभक्त लीलामृत - अध्याय २२\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\n अपार तुझी वैष्णवी माया \n येतसे प्रत्यया हे गोष्टी ॥१॥\nतुझा महिमा वर्णू जर तरी श्रुति शास्त्रांसि नकळेचि पार \nतेथें अल्प मति मी किंकर दीन पामर मुढमति ॥२॥\nनाहीं अक्षरें बोललीं शुद्ध \nनाहीं चित्तीं ठसावला बोध बोलें अबद्ध भलतेंची ॥३॥\n ऐसी साक्ष येतसे चित्तीं \nकैसीं वचनें होतील सरती हें मजप्रती कळेना ॥४॥\nआपुली चरित्रें गुप्त ठेवण मज स्वाधीन तें करिसी ॥५॥\n तो मी मूढमति असें वरिष्ठ \nआणि आपुलीं चरित्रें वदविसी स्पष्ट हें नवल मोठें पांडुरंगा ॥६॥\nमागें नारदाचा हरावया अभिमान आस्वला हातीं करविलें गायन \n परी तुझ्या इच्छेनें श्रीहरी ॥७॥\nमागिले आध्यायाचे शेवटीं निश्चित \n तें उचलोनि घेत भागीरथी ॥८॥\nमग श्रेष्ठ संन्यासी ते अवसरीं गंगेंत प्रवेशोनि घेतलें करीं \n श्रीनाथ समोर ये तयां ॥९॥\nसंन्यासी आणि पंडित ब्राह्मण तयांसि सद्भावें केलें नमन \n बुडविलें थोरपणें आम्हांसी ॥१०॥\nमग सर्व उपचार आणोनि त्वरित \n चित्तीं भावार्थ धरोनी ॥११॥\nपंडितांसि तों अंतरभावत नाहीं परी चमत्कार देखोनि लागती पायीं \nएकनाथ विनवी ते समयीं हें अनुचित कांहीं न करावें ॥१२॥\n निज कृपेची धरुनि आस \nसद्भावें पुजावें या ग्रंथास तेणें संतोष आम्हांसी ॥१३॥\n आणवीतसे यती ते समयीं ॥१४॥\nजडित पाखरासे दूर लेपन वरति भरजरी वस्त्रें भूषणें \n सत्वर घेऊन ते आले ॥१५॥\nश्रीनाथ प्रति उत्तर देत हें मी अनुचित करीन ॥१६॥\n मिरवा हेचि असे उचित \n रज इच्छित चरणाचें ॥१७॥\nधनवंत पंडित होते सात तयासि संन्यासी आज्ञा करित \nएक एक दिवस सर्व साहित्य तुम्ही समस्त करावें ॥१८॥\nस्वामींचें वचन सर्वासि मान्य त्याची उपेक्षा करीसा कोण \n असती शरण तयासी ॥१९॥\nमग सर्वोपचारें पूजोनि ग्रंथ \n चालिले मिरवत संभ्रमें ॥२०॥\n टाळ मृदंग वाजती सुस्वर \n जयजयकारे नाम घोष ॥२१॥\n दाटी समग्र जाहली ॥२२॥\nऐसें मिरवतां झाली राती मग नाना परीचीं यंत्रे सोडिती ॥\n ऐसी सोडिती पदोपदी ॥२३॥\nबुका सुमने नाना परी परिमळ द्रव्य उधळती वरी \n ते अवसरी मांडिला ॥२४॥\nजे स्थळीं छबीना मिरवत येत तेंथ पंडित साहित्य करित \nसंन्यासी आणि ब्राह्मण जेवित समुदाय बहुत होतसे ॥२५॥\n आनंद उत्साह होतसे तेथें \n ऐश्वर्य वर्णित नाथाचें ॥२६॥\nमहा उत्साह केला तेथे आनंद युक्त ते दिवशीं ॥२७॥\nपंडितासि संन्यासी आज्ञा करित तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण मिळोनि समस्त \n���्रीनाथ मुखींचें कीर्तन निश्चित प्रेम भरित ऐकावें ॥२८॥\n सकळासि संतोष जाहला सहज \n कीर्तन चोज ऐकावे ॥२९॥\nसज्ञान पंडित वैष्णव भक्त ब्राह्मण वैदिक संत महंत \n सभा मठांत मिळाली ॥३०॥\nटाळ मृदुंग विणें घोषें नाद ब्रह्मचि आलें मुसें \n अति उल्हास मानसीं ॥३१॥\n टाळ्या वाजविती निज करें \nनादें कोंदोनि गेले अंबर \nभक्तिपर जें चरित्र जाण \nत्यामाजी कांहीं अध्यात्म ज्ञान भक्ति महिमान वाढविती ॥३३॥\nकलियुगी नाम तारक निश्चिती दृष्टांत भागवती सद्गुरु भक्ति \nमहिमा वर्णिती स्वमुखें ॥३४॥\n समाधिस्थ जाण ते होती ॥३५॥\nमग परस्परें ब्राह्मण बोलत \nपरी याज ऐसें प्रेम अद्भुत नाहीं निश्चित कवणासी ॥३६॥\n नरनारी समस्ता बोलती ॥३७॥\nकीर्तन उत्साह चार दिवास झालां \nश्रीहरि लीलेचा भाव दाविला प्रसाद वांटिला सकळांसी ॥३८॥\n आबाळ वृद्ध लहान थोर \nधन्य धन्य म्हणती सर्वत्र ईश्वरी अवतार साक्षात हा ॥३९॥\nसंन्यासी म्हणती ते वेळां श्रीकृष्ण अवतारींची जे लीला \nते आम्हीं पाहिली सर्व डोळां धन्य सोहळा आजिचा ॥४०॥\nसकळ पंडितांसि म्हणतसे यती \nत्याची स्वहस्तें करावी प्रती तुम्ही समस्ती मिळोनियां ॥४१॥\n एक एक अध्याय घेतला त्यांनीं \nमग रुक्मिणी स्वयंवरासि नाथानीं प्रारंभ ते क्षणीं केला असे ॥४२॥\n एकाग्र होवोनि निज अंतरीं \n ग्रंथ निर्धारी पूर्ण झाला ॥४३॥\nतों एकादश स्कंधाची प्रती सिद्ध करोनि आणिली पंडितीं \nते स्वामी मठांत निजप्रीतीं नित्य वाचिती सप्रेम ॥४४॥\nयतीची आज्ञा घेऊनि त्वरित \nअवघे संन्यासी आणि पंडित आले बोळवित ते समयीं ॥४५॥\n सद्भावें करी साष्टांग नमन \n निज प्रीतीनें भेटले ॥४६॥\n आठविती निजमानसीं सर्वदा ॥४७॥\nइकडे पंथ क्रमितां एकनाथ सर्वदा चित्तीं स्वानंद भरित \n भेटले अकस्मात तयासी ॥४८॥\n बाळपणीं हेत धरिला त्याणें \n निज प्रीतीनें आपुल्या ॥४९॥\nतें म्हणाल जरी कैशा रीतीं \nसर्व परिवार टाकोनि निश्चिती अरण्यांत एकांती जातसे ॥५०॥\nगळित पत्रें नित्य भक्षित देहाची आस्था नसेचि किंचित \n शीत उष्ण साहत निजांगे ॥५१॥\nअवचित मनुष्य आले जर तरी उठोनि पळतसे दूर \n स्मरण निरंतर करितसे ॥५२॥\nऐसें अनुष्ठान करितां प्रीतीं तयाची झाली विदेह स्थिती \n क्षतें पडती सर्वांगा ॥५३॥\nवीस वर्षे पर्यंत जाण या रीतीं केलें अनुष्ठान \n दीधलें दर्शन साक्षात ॥५४॥\n त्याचें झालें दिव्य शरीर \nअनुग्रह दीधला तेणें वरें कविता फार करीतसे ॥५५॥\n प्रारब्धें आली धन संपत्ती \nथोर थोर लोक मान्य करिती विशाळ मती देखोनियां ॥५६॥\n ऐकिली होती विश्वमुखें ॥५७॥\n स्वानंद चित्तां होतसे ॥५८॥\nउभयतां चरणीं घालोनि मिठी स्वानंद सुखाच्या बोलती गोष्टी \n म्हणे जाहली भेटी दैवयोगें ॥५९॥\n घेऊनि गेले आपुलें घरीं \nआनंद सुखाच्या उठती लहरीं सद्भाव उपचारीं पूजिलें ॥६०॥\nनित्य करिती मिष्टान्न भोजन \n वेधले जन ऐकतां ॥६१॥\n अश्व द्रव्य खर्ची देवोनिया ॥६२॥\nश्रीनाथ सर्वदा निराश चित्तीं न घेचि कांहीं धन संपत्ती \nमार्ग कठीण आहे म्हणती अश्वही न घेती यास्तव ॥६३॥\n म्हणती कृष्णजयंती उत्साह घरीं \nतरी तुम्ही अवकाश करुनि सत्वरी प्रतिष्ठान क्षेत्रीं येईंजे ॥६४॥\nअवश्य म्हणोनि बोलती उत्तर \nश्रीनाथें प्रयाण केलें सत्वर मग प्रतिष्ठान क्षेत्र पावले ॥६५॥\n जेवीं अवर्षणीं पर्जन्य वोळला ॥६६॥\n टाळविणें मृदंग घेतले सत्वर \n भाविक प्रेमळ वैष्णव वीर \nगात नाचत सप्रेम गजर नाथासि सामोरे जाताती ॥६८॥\nश्रीनाथ स्वरुप देखतांचि नयनीं आनंद जाहला सकळां लागोनी \n ध्वनी लोटांगणीं जन येती ॥६९॥\nश्रीनाथें आलिंगिला दोहीं करीं प्रेम अंतरीं न समाये ॥७०॥\nउद्धवें वाहोनि बुका तुळसी \nम्हणती धन्य आजिचा दिवस जन येतसे भेटावया ॥७२॥\nमंगल वाद्यें पुढें वाजत घोष नसे मात अंबरीं ॥७३॥\nबुका सुमनें मुठी भरोनी \nऐशा रीती प्रवेशले सदनीं तों पांडुरंग नयनीं देखिला ॥७४॥\nमग मंगळ आरती करोनि सत्वर \n देतांचि तोष जाहला चित्तीं \nकुशळ वृत्तांत पुसतां सांगती आसनीं निजप्रीतीं बैसले ॥७६॥\nघटिका रात्र जाहली चार लोक घरासी गेले समग्र \n नाथासि उपाहार घालितसे ॥७७॥\nरात्रीं कीर्तन करोनि मागुतीं यावरी निद्रेसि मान देती \nतों संन्निध आली कृष्णजयंती तंव उद्धवें यथा पद्धति \nसाहित्य निश्चिती आरंभिलें ॥७९॥\n बहुत केली ते अवसरीं \nभिंती सारवोनि आंत बाहेरी चित्रें त्यावरी काढिलीं ॥८०॥\nतों पूर्णिमेचे दिवशीं अकस्मात \nहें एकनाथासि नसतां श्रुत आले अकस्मात महाद्वारीं ॥८१॥\nतंव नवल देखिले तये वेळीं श्रीदत्तें हातीं घेतला त्रिशूळ \nउभे लक्षोनि असती स्थळ द्वारपाळ या रीतीं ॥८२॥\n परम आश्चर्य वाटलें मनीं \nमग उडी टाकिली शिबिकेंतुनी साष्टांग धरणीं नमस्कारी ॥८३॥\n म्हणे आपलें येथें किमर्थ येणें \nहें ऐकोनि अनसुया नंदन काय वचन बोलतसे ॥८४॥\nएकनाथ नव्हे मानवी भक्त \n अवतार घेत कलियुगी ॥८५॥\n असेल जरी कोणासि दैवा \nतरीच याची घडेल सेवा भाव जाणावा निश्चित ॥८६॥\nआम्ही त्रिशूळ घेऊनि करीं \nनाथासि जावोनि सांगतों सत्वरी तुम्हीं भीतरी न यावें ॥८७॥\n म्हणे महिमा अद्भुत मी नेणें ॥८८॥\nश्रीदत्तें नाथासि जाणविली मात कीं दर्शनासि आले दासोपंत \nमग उद्धवासहित सामोरे येत नमस्कार घालिती निजप्रीतीं ॥८९॥\n आलिंगन दीधलें ते समयीं \nमग हातीं धरोनि लवलाहीं नेलें स्वगृहीं तयासी ॥९०॥\nशिबिका अश्व वाहनें समस्त \n न्यून किंचित पडेना ॥९१॥\nमागें श्रीकृष्ण अवतारीं निश्चित उद्धवासि देवाचि होती प्रीत \nसेवेचा पुरला नव्हता हेत तें आर्त पुरवित आपुलें ॥९२॥\nमागिले जन्मीं ऋणानुबंध होता यास्तव संयोग घडला आतां \nनाथ सेवेचा स्वार्थ चित्तां आणिक ममता नसेची ॥९३॥\nमग दासोपंतीं करुनि स्नान नाथाचे पंक्तिस सारिलें भोजन \n तों उदयासि अरुण पातला ॥९४॥\nपांडुरंग मूर्तीचे उद्वर्तन देख \n सप्रेम सुख भोगिती ॥९५॥\nमंगळ वाद्यें द्वारीं वाजती \nवेद घोष ब्राह्मण बोलती मग अर्पिती पुष्पांजली ॥९६॥\n नवरात्र पूर्ण उत्साह ॥९७॥\n हें अपूर्व नयनीं देखिलें ॥९९॥\nमी दत्त उपासक साक्षात्कारी ऐसें वाटत होतें अंतरीं \nनाथाचें ऐश्वर्य देखतां नेत्रीं निर्विकल्प गात्रीं होतसें ॥१००॥\nमहोत्साह संपूर्ण झालिया तेथ द्वादशींस पारणें केलें त्वरित \n स्वस्थाना जात आपुल्या ॥१॥\nआणिक सत्पुरुष कोणी असती ते भाविक जनासि देती मुक्ती \nअभक्त द्वेषी या अधोगती होतसे निश्चिती त्यांचेंनीं ॥२॥\nद्वैषी दुर्बुद्धि उद्धरलें फार जगद्गुरु थोर या नावें ॥३॥\n भक्तीसि तें क्षणीं लाविलें ॥४॥\nविद्या आणि विनय पाहीं सर्वदा वसती याचे देहीं \n हेचि नवायी अगाध ॥५॥\n ब्राह्मण चरणीं बहुत आस्था \nहा भार पडिला श्रीकृष्णनाथा सेवा ऋणी तत्वतां होय ॥६॥\n गंगोदक कावडी भरोनि आणी \nनेणें तयाची विचित्र करणी कोणा लागोनी फळेना ॥७॥\nआणिक चरित्रें रसाळ गहन सादर ऐका भाविक जन \n चालिले परतोन गृहासी ॥८॥\n एक यवन बैसला होता उन्मत्त \nतो भूमीवरी थुंकतां अकस्मात तों येतसे नाथ पंथे ॥९॥\n ते पडिली नाथाचे अंगावर \nपरी क्रोध नयेचि अणुमात्र न दुखवे अंतर सर्वथा ॥१०॥\nजेवीं पृथ्वीचे ठायीं क्षमा पूर्ण तैशाच रीतीं श्रीनाथ लक्षण \nकोणी भूमीचें करिती पूजन मळ मूत्र टाकोन एक देती ॥११॥\nपरी सुखदुःख मानोनि अंतरीं क्षमेसि करी जैसी धरित्री \nपरी लोभ क्षोभ न करी कोणावरी हा स्वभाव निर्धारी असे तिचा ॥१२॥\n नेणत थुंकला अज्ञान नर \nतेणें क्षोभे न पोळे अंतर परी करुणा फार आली ॥१३॥\nम्हणती यासी दोष घडला निश्चिती हा प्राणी जाईल अधोगती \nआतां हा अनुताप धरील चित्तीं तो उपाय निश्चिती योजावा ॥१४॥\nऐसी कल्पना आणोनि चित्तीं \n अर्चन करति विष्णूचें ॥१५॥\nनैवेद्य वैश्वदेव करोनि जाण द्विज पंक्तीसि सारिलें भोजन \nमग दोघां मनुष्यांचें अन्न पात्रीं वाढोनि घेतलें ॥१६॥\nअंगावर थुंकला होता यवन त्याच्या घरासि गेलें घेऊन \nमग सद्भावें केलें तया नमन म्हणती प्रसाद सेवणें निजप्रीतीं ॥१७॥\n तों दिव्य अन्न देखिलें नयनीं \n अन्याय आठवोनी आपुला ॥१८॥\nम्हणे मी उन्मत्त परम खळ \n विचार अणुमात्र न केला ॥१९॥\nतुम्ही सत्पुरुष या नगरांत मान्य असा कीं सर्वांत \nहा अपराध क्षमा कीजे समर्थें म्हणवोनि दंडवत घातलें ॥१२०॥\nम्हणती आम्हा पाहोनि केलें असतें वमन तरी तुजला दूषण घडतें ॥२१॥\nन कळतां दोष अकस्मात तुज हा लागला होता किंचित \nआतां अनुताप जाहला चित्तांत याहोनि प्रायश्चित्त आन नसे ॥२२॥\n आतां सर्वथा तुज दोष नाही \nऐसें म्हणोनि ते समयीं पातले गृहीं आपुल्या ॥२३॥\n मध्यान्ह समयीं गंगेसि येत \n चालिले त्वरित घरासी ॥२४॥\nवैशाख मास उष्ण तीव्र गंगेची वाळू तापली फार \nतया माजी एक पोर रडतसे थोर आक्रोशें ॥२५॥\nतें एकनाथें देखतांचि जाण \nम्हणे याचा तत्काल जाईल प्राण मग कडिये उचलोन घेतलें ॥२६॥\nम्हणती कोणीकडे तुझें घर सांग सत्वर येसमयीं ॥२७॥\nतान्हें बाळक बोलतां नये हातें दाखवीत घराची सोये \n तों पातली माय तयाची ॥२८॥\nवाळकें देखोनि ते अवसरीं मातेच्या नांवें शब्द करी \nनाथासि समजलें निज अंतरीं म्हणे हे तों महारीण दिसतसे ॥२९॥\n सचैल स्नानासी करितसे ॥१३०॥\n भोजन सारिती संतोषें ॥३१॥\n त्यांसि अणुमात्र विदित नसे ॥३२॥\n नाथाची प्रकट व्हावी कीर्ती \nयास्तव देवें रचिली युक्ती ते सादर श्रोतीं परिसिजे ॥३३॥\nएक सज्ञान होता ब्राह्मण गलित कुष्ट झाला त्याज कारणें \nतेणें पश्चाताप धरोनि मनें त्र्यंबकेश्वरी अनुष्ठान करीतसे ॥३४॥\nमहा पापाच्या योगें करुन शरीरीं रोग उद्भवला दारुण \nमग देह आरोग्य व्हावया कारण कामनिक अनुष्ठान करितसे ॥३५॥\n द्वादश वर्षें पै केलें ॥३६॥\nतों त्र्यंबकेश्वर येवोनि स्वप्नीं काय सांगे तया लागुनी \n त्वरें करोनी जाय आतां ॥३७॥\n ब्राह्मण सेवेसि असे रत \n घडलें सुकृत एक त्यासी ॥३८॥\nएकदां पायपोळी जाहली फार त्यांत अनामिकाचें पडिलें पोर \nतें नाथांनीं समजावोनि सत्वर \nमग नेऊनि घातलें मातेपासि तें महा सुकृत घडलें त्यासी \nतें पुण्य जरी देईल तुजसी तरी अरोग होसी तत्काळीं ॥४०॥\nइतुका दृष्टांत देखोनि नयनीं ब्राह्मण जागृत विस्मित मनीं \n लोकां लागोनि पुसतसे ॥४१॥\nयेथें एकनाथ वैष्णव भक्त कोणे ठिकाणीं असे निश्चित \nतेव्हां स्नान करीत होते एकनाथ लोक गंगेत दाखविती ॥४२॥\nमग जळांत प्रवेशोनि सत्वरी वृत्तांत सांगे ते अवसरी \nतुम्ही अनामिकाचें पोर खांद्यावरी घेतलें तें पदरीं पुण्य असे ॥४३॥\n त्यांणीं निवेदिलें असें मातें \n काय बोलत तयासी ॥४४॥\n केलें असे तें देतों तूंतें \nब्राह्मण तयासि उत्तर देत येव्हढें सामर्थ्य मज कैचे ॥४५॥\nजे आज्ञा केलीं त्र्यंबकेश्वरें \nमग एकनाथें घेऊनि नीर घातलें साचार हातीं त्याच्या ॥४६॥\nगलित कुष्ट जावोनि सत्वर सुंदर जाहलें त्याचें शरीर \nतेव्हां तो करीत नमस्कार लोक सर्वत्र पाहती ॥४७॥\nक्षेत्रवासी नारीनर अवघे करिती नमस्कार \nबोलती उत्तर एकमेकां ॥४८॥\nम्हणती नाथाची अघटीत रीत \nऐसें म्हणोनि द्वीज समस्त जाहले विस्मित मानसीं ॥४९॥\nएके दिवसीं भाविक भक्त नाथासि विनविती उद्धवा सहित \nएकादश स्कंध जे भागवत केलें प्राकृत स्वामींनीं ॥१५०॥\nआपल्या मुखें त्याचें श्रवण करावें ऐसा हेत परिपूर्ण \n अवश्य म्हणे श्रीनाथ ॥५१॥\nसुमुहूर्त पाहोनि एके दिवसी \n येती श्रवणासी सर्व तेव्हां ॥५२॥\nतृतीय प्रहर दिवस राहे तेव्हां पुराणासि प्रारंभ होय \nनाथ मुखींची वाणी अक्षय श्रोते तन्मय होताती ॥५३॥\nआणिक कौतुक जाहलें थोर तें सादर परिसा भाविक चतुर \nस्त्रीचें रुप धरोनि सुंदर गंगा सत्वरें येतसे ॥५४॥\nतिज ऐसी कामिनी सुंदर न दिसे साचार ते ठायीं ॥५५॥\nऐशारुपें ते विष्णु कुमारी येवोनि बैसे नाथा समोरी \nआणिकही स्त्रियां असती परी इची सरी नये कोणा ॥५६॥\nनाथ मुखाची रसाळ वचनें एकाग्र चित्तीं करीत श्रवण \nफाकों न देचि मन विसरे देहभान ते समयीं ॥५७॥\nजेव्हां भक्ति रहस्य कथा लागत तेव्हां गंगेसि प्रेम येतसे बहुत \n लोक समस्त पाहती ॥५८॥\nश्रोतयांत दुर्बुद्धि होते कोणी विकल्प पातला त्यांचे मनीं \nम्हणे हे सुंदर का��िनी आली कोठोनी कळेना ॥५९॥\n मागे देखिली नव्हती कधीही \nनित्य नेमें येतसे समयीं आस्था जीवी धरोनियां ॥१६०॥\n वेगळीच बैसे आसन घालून \n बोले न वचन कोणासी ॥६१॥\n अवधान देतसे निज प्रीती \nऐसा विकल्प आणितां दुर्मती प्रगटली वदंती गांवांत ॥६२॥\nकैसी आहे सुंदर कामिनी ते पाहावी आपुले नयनीं \n आणिकही कोणी मग येती ॥६३॥\nऐसे लोटले बहुत दिवस \nतों कुटिळांचें ऐसें मानस कीं ठिकाण असें कोठें इचा ॥६४॥\nपुराण समाप्त झालिया त्वरेनें इज मागेंच जावें आपण \nकोठें आहे ठाव ठिकाण हें ध्यानांत दुरोन आणावें ॥६५॥\n कीं माहेरीं आहे कामिन \n न पुसतां उठोन येतसे ॥६६॥\nऐसा निश्चय करितां दुर्मती तों जाहलीसे पुराण समाप्ती \nगंगेनें नाथासि नमस्कार प्रीतीं सप्रेम युक्ती मग केला ॥६७॥\nश्रीनाथ स्वरुप आणोनि ध्यानी सत्वर निघाली तये क्षणीं \nतंव कुटाळ चालिले मागोनी डोळा घालोनी एकमेकां ॥६८॥\nमागें पुढें चालती एक \n पातली सुखें गंगातीरीं ॥६९॥\nघोटया इतुकें गंगेचें नीर ते स्थळीं क्षण एक जाहली स्थिर \nस्वहस्तें आचमन करोनि बरें अदृश्य सत्वर मग होय ॥१७०॥\nजैसी मेघमंडळी सौदामिनी दिसे ते देखतां निमिषांत लोपतसे \nतैसेंचि प्रगटोनि निज तेजास जाहली अदृश्य ते ठायीं ॥७१॥\nकुटिळ समजले आपले मनीं म्हणती हे गोदा समुद्रगामिनी \nस्त्रीचें रुप प्रत्यक्ष धरोनी भागवत श्रवणीं येतसे ॥७२॥\nआपण मंद बुद्धि साचार विकल्पें विटाळलें निज अंतर \n मानवी साचार न म्हणावा ॥७३॥\nकांच कुदिकेंत अमृत जाण तें विषय ध्यानें पाहिलें दृष्टीनें \n तैसेंचि कारण घडलें कीं ॥७४॥\nऐसा पश्चात्ताप धरोनि मनें मग ते करिती संध्या वंदन \nआपुल्या घरासि गेले त्वरेनें विस्मित मन होऊनियां ॥७५॥\nदुसरे दिवसीं तृतीय प्रहरीं श्रवणासि आले नाथाचें घरीं \nस्वामीसि नमस्कार करोनि सत्वरी \nमग पुस्तक सोडोनिया त्वरित क्षण एक वाट पाहतसे नाथ \nम्हणती आमुचा श्रोता नयेचि निश्चित उशीर बहुत लागला ॥७७॥\nविकल्प धरिला होता ज्यांनीं ते येऊनि लागती नाथाचे चरणीं \nमग पश्चात्ताप धरोनि मनीं वृत्तांत ते क्षणीं सांगत ॥७८॥\n येथें नित्य येतसे श्रवणार्था \nआम्हीं विकल्प आणोनि चित्तां मागें शोधार्थ मग गेलों ॥७९॥\nतंव ते जावोनि गंगेंत अदृश्य जाहली तेथील तेथें \nतरी साक्षात गंगा होती निश्चित समजलें चित्तांत आमुच्या ॥१८०॥\n यास्तव विकल्प धरिला मनें \n परी क्ष���ा करणें अपराध ॥८१॥\n म्हणती तुमचे पदरीं सुकृतपुर्ण \nसाक्षात जाहलें गोदा दर्शन तेणें दुरीत भग्न झालें कीं ॥८२॥\nआतां संशय न धरोनि चित्तांत \nतुमचा महिमा न वर्णवेचि सत्य चरित्र अद्भुत देखिलें ॥८३॥\nऐशा रीतीं समजावोनि त्याला मग पुराणासि प्रारंभ केला \nऐसी देखोनि नाथाची लीला आनंद सकळां वाटला ॥८४॥\nज्याच्या श्रवणाची धरोनि आर्त्ती साक्षात गोदा श्रवणासि येती \n लिहितसे ग्रंथीं निजप्रेमें ॥८५॥\nप्रेमळ परिसोत वैष्णक्त भक्त बाविसावा अध्याय रसाळ हा ॥१८६॥अध्याय॥२२॥ओव्या॥१८६॥\nn. सह नामक अग्नि की भार्या [म.व.२१२.१] \nऔक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/", "date_download": "2019-02-18T16:03:10Z", "digest": "sha1:PLYAX7KNCCRFVDB3QM32VJFMUT6YBEIU", "length": 4283, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "इंटरनेटच्या दरांत २५% वाढ | m4marathi", "raw_content": "\nइंटरनेटच्या दरांत २५% वाढ\nआज विद्यार्थ्यांपासून उद्योगपतींपर्यंत प्रत्येकजण नेहमी ऑनलाईन राहण्याच्या प्रयत्नात असतो. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून अगदी जेवण्यापासून ते झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ‘शेयर’ करण्याच्या अनेकांचा प्रयत्न असतो. त्याकरीता अत्याधुनिक स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट कनेक्शन आलेच मात्र आता ही इंटरनेट सुविधा चांगलीच महागणार आहे. २जी नेटवर्क वर एक जीबी डेटा डाऊनलोड करण्यासाठी तब्बल २५%अतिरिक्त पैसे मोजावे लागतील मात्र आता ही इंटरनेट सुविधा चांगलीच महागणार आहे. २जी नेटवर्क वर एक जीबी डेटा डाऊनलोड करण्यासाठी तब्बल २५%अतिरिक्त पैसे मोजावे लागतील साहजिकच मर्यादित ‘पॉकेट-मनी’वर मोबाईल रिचार्ज करणाऱ्या तरुणाईसमोरील अडचणी अधिकच वाढणार आहेत.\nपूर्वी लोक फक्त संपर्कात राहण्याचे साधन म्हणून मोबाइल वापरायचे. आज मात्र मोबाइल स्टेटस सिम्बॉल बनला आहे. प्रत्येकाला मोबाइल हवाच आणि त्यातही स्मार्टफोनची क्रेझ काही औरच त्याबरोबर इंटरनेट कनेक्शन आलेच त्याबरोबर इंटरनेट कनेक्शन आलेच जनतेची हीच आवड ‘कॅश’ करण��याचा उद्देश ठेऊन आयडिया, एयरटेल आणि वोडाफोन ह्या कंपन्यांनी इंटरनेट सुविधेचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.\nमानवी मेंदूही होणार संगणकावर अपलोड….\nभारतीय उपग्रह मंगळाच्या कक्षेत\nलोड शेडींग का होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/federal-bank-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:50:31Z", "digest": "sha1:OQHPALMOWIL4VFQ3OKJYO5RII3ABQZSC", "length": 12304, "nlines": 154, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Federal Bank Recruitment 2018 - Federal Bank Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Federal Bank) फेडरल बँकेत अधिकारी & लिपिक पदांची भरती [मुदतवाढ]\nपद क्र.1: 60 % गुणांसह पदव्युत्तर पदवी\nपद क्र.2: 60 % गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी\nवयाची अट: 01 जुलै 2018 रोजी,\nपद क्र.1: 26 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 24 वर्षांपर्यंत\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline योग्यता चाचणी परीक्षा: 09 सप्टेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2018 31 ऑगस्ट 2018\nPrevious (NABARD) राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेत 69 जागांसाठी भरती\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A5-youth/", "date_download": "2019-02-18T17:11:33Z", "digest": "sha1:UXNAUYXCN2SJQ6PL3KXVLFUGSDNLF57Y", "length": 6706, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "युथ - Youth - युथ - Youth -", "raw_content": "\nमराठी सिनेमा तरुण होतोय. याच प्रतिबिंब मराठी चित्रपटातही उमटू लागलं आहे. आजच्या तरूणाईचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून तरुणांभोवती विकसित होऊ पाहणारा आशय मराठी सिनेमांमध्ये अधिक प्रकर्षाने दिसू लागला आहे. ३ जून ला येणारा युथ सिनेमाही आजच्या तरूणाईच्या दृष्टीकोनावर भाष्य करत सध्या सर्वत्र भेडसावणारा पाणी समस्येचा ज्वलंत विषय आपल्यासमोर मांडतो.\nएखादा क्षण किंवा घटना कशाप्रकारे आयुष्य बदलू शकते हे दाखवतानाच आजची तरुण पिढीभोवतालच्या घटनांबद्दल किती संवेदनशीलपणे पहाते याचे चित्रण युथ सिनेमातून पहायला मिळणार आहे. सहा मित्रांची ही कथा आहे. केवळ मजा-मस्ती यापलिकडे फारसं जग न अनुभवलेल्या या सहा मित्रांच्या आयुष्याला एका अनपेक्षित घटनेने अचानक कलाटणी मिळते. या घटनेनंतर त्यांनी उचलेलं पाऊल काय बदल घडवणार याची रोमांचकारी कथा म्हणजे युथ हा चित्रपट.\nव्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित युथ चित्रपटातूनही तरुणाईचा सळसळता उत्साह,उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. शिक्षणाने झालेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन युथ सिनेमामधून भविष्याचे व समाजाचे आशादायी चित्र निर्माण करतो.\nनेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले व सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका युथचित्रपटात आहेत. युथ सिनेमाचं दिग्दर्शन राकेश कुडाळकर याचं असून त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.\nयुथ सिनेमाचे संवाद व कथा पटकथा विशाल चव्हाण व युग यांचे आहेत. सिनेमातील गीतांनाही तरुणाईचा स्वर लाभला असून आजचे आघाडीचे गायक चिन्मय होलाळकर, गायिका शाल्मली खोलगडे, स्वानंद किरकिरे, जावेद जाफरी, अरमान मलिक यांनी गीते गायली आहेत. भारुड, रॅपसॉंग, लव्हसॉंग, युथ गीत अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गाणी यात आहेत. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून कलादिग्दर्शन देवजी सकपाळ यांचं आहे. वेशभूषा भाग्यश्री, अश्विन, मिहीर यांनी केली आहे. लाईन प्रोड्युसर तुकाराम नाडकर आहेत.\n३ जून ला युथ प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदा�� राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-aonla-processing-13680?tid=148", "date_download": "2019-02-18T17:51:40Z", "digest": "sha1:KZSE5C4BKF3XWW6F634IBSKJQSWL2M4V", "length": 17719, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, aonla processing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. साधारण हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणारे हे फळ रसदार आणि शक्तिवर्धक आहे. आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते.\nआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. साधारण हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणारे हे फळ रसदार आणि शक्तिवर्धक आहे. आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचे मूल्यवर्धन करता येते.\n१. सी जीवनसत्वाचा उत्तम स्राेत\nसर्व फळांपैकी सर्वात जास्त आवळ्यामध्ये सी जीवनसत्वाचे प्रमाण आढळते. साधारणपणे संत्रा फळाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त जीवनसत्व सी चे प्रमाण आढळते.\nआवळा तुरट-आंबट असल्याने पित, कफ व जुलाब या आजारांवर औषध म्हणून काम करते त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक म्हटले जाते.\n३. आवळ्याचे अन्य गुणधर्म\nआवळा हा वीर्यवर्धक, पाचक, ज्वरनाशक अणि स्नायू, दात मजबुतीसाठी उपयुक्त असून केसांच्या चांगल्या अरोग्यासाठीही गुणकारी आहे.\nआवळा खाण्याची इच्छा अनेकांना असते पण त्याचा आंबटपणा आणि तुरटपणा अनेकांच्या दातांना सोसत नाही. अशावेळी आवळा खाताना त्याला मीठ, हिंग आणि तिखट लावून खावे, त्याचा आंबटपणा व तुरटपणा बराच कमी होतो.\nआवळ्याचे विविध पौष्टीक पदार्थ\nअर्धा किलो आवळे मंद आचेवर वाफवून घ्यावेत आणि बिया वेगळ्या कराव्यात.\nकढईत तेल घालून त्यात लाल मिरच्या लालसर रंग होईपर्यंत तळाव्यात.\nतेलामध्ये १ मोठा चमचा मोहरी व प्रत्येकी १ चमचा जीरे, बडीशेप, १/४ चमचा ओवा, १ चिमूट हिंग, अर्धा चमचा हळद व गरम मसाला तळून घ्यावा.\nतेलातील मिश्रणात आवळे सोडावे व चवीनुसार मीठ घालून मिसळावे.\nसर्व मिश्रण गार होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात लाल तिखट घालून ढवळावे आणि बरणीत भरावे.\nआवळे बारीक चिरावेत व त्यातील बिया काढून टाकाव्यात.\nसाखरेचा पाक करून तो गार झाल्यावर त्यात आवळ्याचे तुकडे घालावेत.\nएक दिवस हे मिश्रण तसेच झाकून ठेवावे.\nदुसऱ्या दिवशी ज्यास्तीचा पाक गाळावा आणि त्यात साखर घालावी.\nहे मिश्रण पुन्हा एकदा उकळावे. त्यात आवळ्याचे तुकडे घालून मिश्रण पुन्हा एक दिवस ठेवावे.\nयाच पद्धतीने मिश्रण पाच दिवस ठेवावे.\nपाच दिवसांनंतर आवळ्याचे तुकडे बाहेर काढून उन्हात पूर्ण सुकवावे.\nआवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत, उकडून घ्यावेत आणि बिया काढून टाकाव्यात.\nआवळ्याचे तुकडे बरणीत भरून २ चमचे सैधवमीठ, १ चमचा साधे मीठ आणि अर्धा चमचा काळी मीरपूड, प्रत्येकी अर्धा चमचा जिरे व ओवा पुड घालावी.\nसर्व मिश्रण एकत्र मिसळावे. हे मिश्रण ३ दिवस मुरू द्यावे व दिवसातून दोन वेळा हलवावे.\nनंतर मिश्रण ताटामधे पसरवून उन्हात वाळवावे. ३ ते ४ दिवस वाळवल्यानंतर तयार सुपारी हवाबंद डब्यात भरावी.\n५-६ आवळे वाफवून घ्यावेत. बिया काढून गर काढावा.\nगरामध्ये २ चमचे साखर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मीरपूड, अर्धा चमचा आल्याचा रस घालून एकत्र पल्प बनवावा आणि गाळणीने गाळून घ्यावे.\nतयार रसामध्ये पाव चमचा लिंबाचा रस आणि पाणी मिसळून सरबत तयार होते.\nसंपर्क ः शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८\n(शिवरामजी पवार अन्नतंत्र महाविद्यालय, नेहरूनगर, कंधार, नांदेड)\nआयुर्वेद औषध हळद साखर\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nअन्नप्रक्रिया उद्योगातील परवाने, कायदेप्रक्रिया उद्योग स्थापन केल्यानंतर या...\nप्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धनआरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या...\nशेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांन���...पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे...\nकांदा निर्जलीकरणास आहे वावकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे...\nप्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...\nशेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...\nहळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...\nपौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थअंजिरामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक...\nडाळिंबापासून अनारदाना, अनाररबडाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास...\nऔषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...\nकॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-october-2018/", "date_download": "2019-02-18T16:15:27Z", "digest": "sha1:QHGLOQAFXAODVIZLHDXTR6SP5OHWJK7M", "length": 14199, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 08 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर रोजी देहरादूनमधील पहिल्या उत्तराखंड इनवेस्टर्स परिषदेचे उद्घाटन केले.\nभारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने केरळ बँकेच्या प्रस्तावित उपक्रम केरळ बँक सुरू करण्यास मान्यता दिली आहे.\n19 वी भारत-रशिया वार्षिक द्विपक्षीय शिखर बैठक दिल्लीत झाली.\nदेशातील सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा, ‘इंडिया स्किल्स 2018’ नवी दिल्ली येथे सपन्न झाली.\nऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकाने नवीन चाचणी विकसित केली आहे जी डीएनए लोकांच्या शेडचे प्रमाण सांगू शकते. हे उपकरण फोरेंसिक तज्ज्ञांद्वारे गुन्हेगारीच्या दृश्यांवर सोडलेल्या अनुवांशिक सुचनांचा वापर करून गुन्हेगारांना पकडण्यासाठी वापरता येऊ शकतो.\nदुष्काळी परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्राने वेबसाईट आणि अॅप ‘महा मदत’ लॉंच केले आहे.\nब्राझिलियन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकांनी मतदान केले. ब्राझीलियन लोकांनी बर्याच वर्षांत त्यांच्या सर्वात विभागीय राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतपत्रिका काढण्यास सुरुवात केली.\nइराणच्या संसदेने दहशतवादविरोधी निषेध करण्यासाठी विधेयक मंजूर केले. कट्टरप्रेमींनी त्याचा जोरदार विरोध केला परंतु युरोपियन आणि आशियाई भागीदारांसह परमाणु करार वाचवण��यासाठी ते महत्त्वपूर्ण असल्याचे पाहिले.\nढाकामध्ये भारताने श्रीलंकेला 144 धावांनी हरवून अंडर -19 आशिया कप 2018 चे विजेतेपद पटकावले आहे.\nनागालँड गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गांधीवादी नटवर ठक्कर यांचे आजारपणानंतर एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.\nPrevious (CAD Pulgaon) केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे ‘अस्थायी मजूर’ पदांच्या 236 जागा\nNext (NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 494 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-june-2018/", "date_download": "2019-02-18T17:17:05Z", "digest": "sha1:ZAAWZVNJXJZPOJWPNBKFEJJVEDK6LGLA", "length": 13587, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 11 June 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n1,86,000 भारतीय विद्यार्थी सध्या अमेरिकेत परदेशी विद्यार्थी आहेत, जे चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.\nउत्तर रेल्वे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व्हाट्सएप गटांद्वारे आपल्या रेल्वेच्या स्वच्छतेवर नजर ठेवणार आहे.\nएनआयएचे माजी अध्यक्ष शरद कुमार यांनी सीव्हीसीच्या दक्षता पथकातील दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्रिपुराची राणी अननसाचे राज्य फळ म्हणून घोषित केले आहे.\nअश्विनी लोहानी यांनी ‘रेल्वेच्या संपर्कात राहण्यासाठी मुलांच्या संरक्षणाविषयी जागरुकता अभियान’ सुरू केले आहे.\nपुल्लेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशन (पीजीएमएफ) ने राज्यातील बॅडमिंटन गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे.\nउत्तराखंड सरकारने गावांना इंटरनेट सेवा देण्यासाठी एरोस्टॅटद्वारे विनामूल्य वाय-फाय सेवा सुरू केली आहे.\nकेंद्रीय कॅबिनेटने भौगोलिक तंतोतंत उपग्रह प्रक्षेपण वाहन मार्क -3 (जीएसएलव्ही एमके -3) चालू ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी निधी मंजूर केला आहे.\nजागतिक क्रमवारीतील एक नंबरची सायमोना हेलपने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या 10 व्या मानांकित स्लोअन स्टेफन्सवर विजय मिळविला.\nस्वातंत्र्य सेनानी आणि पहिल्या लोकसभेचे सदस्य, कंदाला सुब्रमण्यम टिळक यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते.\nPrevious MBA/MMS प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2018-19\nNext (NHM Gondia) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गोंदिया येथे 47 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/after-child-kids-coming-to-home-from-school/", "date_download": "2019-02-18T16:30:00Z", "digest": "sha1:PHDKFDHYPGCHLYGTYVGXHPCO7Z7BJCEH", "length": 6473, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "मुले शाळेतून आल्यानंतर | m4marathi", "raw_content": "\nशाळा सुरु होऊन आता जवळपास तीन आठवडे झाले आहेत. एरवी शाळा नियमित भरायलाही लागल्या असतील. नवीन वर्ग, नवीन अभ्यासक्रम यामुळे मुलांना अभ्यासाबद्दल एक प्रकारचे कुतूहल असते. पालकही काही वेळा काळजीपोटी की होईना मुलांना त्याच अभ्यासक्रमाबद्दल भीती दाखवून बळजबरीने अभ्यासाला बसायला लावतो. मात्र हे योग्य आहे का निश्चितच नाही मुलांना अभ्यास करायला सांगणे वाईट नाही, पण अभ्यासक्रमाची भीती दाखवून अभ्यासाला बसविणे घातक आहे. अशाने मुलांच्या मनात नवीन अभ्यासक्रमाविषयी जिज्ञासा निर्माण होण्याऐवजी भीतीच वाढत जाते. मग ते ह्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्याऐवजी, शिकण्याऐ���जी फक्त परीक्षेत पास होण्याकरीता किंवा चांगले गुण मिळविण्याकरिताच अभ्यास करतात. यामुळे मुले पुस्तकी किडे होण्याचा धोकाही अधिक असतो.\nआजच्या युगात पुस्तकी किडा असणे फार धोक्याचे आहे. हे युग स्पर्धेचे, माहितीचे, कौशल्याचे युग आहे. ज्याच्याकडे योग्य माहिती आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे कौशल्य असते त्याचीच ह्या जगात सरशी होते. त्यांच्यासमोर नुसते पुस्तकात घुसून दिवसभर घोकंपट्टी करणाऱ्यांचा निभाव लागणे कठीण म्हणूनच मुलांना नुसते पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद वाढवणे गरजेचे आहे.\nत्यांच्याशी चर्चा करता येण्यायोग्य चालू घडामोडींविषयी चर्चा करावी. त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दलच्या समस्या जाणून घ्याव्यात. ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना इतर काही चांगल्या गोष्टीत रस असेल, तर त्याला त्यात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आठवड्यातून एक दिवस आपली सगळी कामे बाजूला सारून मुलांना वेळ देणे पालकांचे कर्तव्य आहे. त्यावेळी त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेले तर अधिकच योग्य.\nआई – वडिलांचा धाक\nआठवड्यातून एक दिवस आपली सगळी कामे बाजूला सारून मुलांना वेळ देणे पालकांचे कर्तव्य आहे. त्यावेळी त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेले तर अधिकच योग्य.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-17-march-2018/", "date_download": "2019-02-18T17:12:52Z", "digest": "sha1:E2YLJETYKW3W56DEFXYZIDB4AXOSKKAE", "length": 13702, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 17 March 2018 - Banking, SSC, UPSC Affairs.", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) ���ाष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्याच्या बांद्राभान येथे 5 व्या नदी महोत्सवाचे उद्घाटन केले.\nभारताने कृषि आणि मैकेनाइजेशनसाठी मेडागास्करला 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिली आहे.\nभारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी, संगीता बहादूर यांना बेलारूस गणराज्य मध्ये भारताची पुढील राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे.\nआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘लक्ष्य’ कार्यक्रमाचा शुभारंभ श्रमिक कक्ष आणि मातृत्व ऑपरेशन थिएटरमध्ये मातृत्व-गुणवत्तेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने केला.\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) म्हटले आहे की मार्चच्या अखेरीपर्यंत भारतीय हवाई दल (आयएएफ) कडे आणखी तीन लढाऊ विमाने वितरित करण्याची योजना आहे.\nGoogle ने शुक्रवारी iOS डिव्हाइसेससाठी त्याच्या ऑन-डिमांड ऑब्जेक्ट मान्यता साधन, Google Lens च्या अधिकृत रोलआउटची घोषणा केली.\nअभिनेता जॅकी श्रॉफ यांचा “शून्यता” या लघुटाला लॉस एंजल्स, यूएसए मधील इंडिया लघु फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.\nभारतीय पॅरा-एथलीट दीपा मलिकने दुबईत वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्री प्रिक्समध्ये एफ -53 / 54 च्या भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.\nभारताच्या भास्करन अधिबानने 33 व्या रेक्जाविक ओपन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले.\nजागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू टोमी हासने जाहीरपणे टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nPrevious (Mumbai Mantralaya) मुंबई मंत्रालयात विविध पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ�� 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-chalisgaon-girna-river-dam-water-level-69387", "date_download": "2019-02-18T17:16:00Z", "digest": "sha1:CES6KFXWTOT5N2VLIITJNWL7F43DYPNB", "length": 12963, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news chalisgaon girna river dam water level चाळीसगाव : गिरणा धरणाचा साठा 57 टक्क्यांवर; आवक सुरू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nचाळीसगाव : गिरणा धरणाचा साठा 57 टक्क्यांवर; आवक सुरू\nबुधवार, 30 ऑगस्ट 2017\nधरणात एकूण 13 हजार 595 दशलक्ष घनफुट साठा असून 10 हजार 595 दशलक्ष घनफुट जिवंत साठा शिल्लक आहे.\nपिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा धरणात सुरू असलेल्या आवकमुळे धरणाचा साठा 57 टक्क्यांवर गेला असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.\nगिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे चांगली आवक सुरू आहे. सकाळी नऊला चणकापूर धरणातून 3 हजार 413 क्युसेक, पुनद धरणातून 3 हजार 60 क्युसेक, केळझर धरणातून 1 हजार 364 क्युसेक असे एकत्रित मिळून ठेंगोडा बंधाऱ्यातून 6 हजार 968 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर हरणबारी धरणातून 1 हजार 643 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.\nधरणात एकूण 13 हजार 595 दशलक्ष घनफुट साठा असून 10 हजार 595 दशलक्ष घनफुट जिवंत साठा शिल्लक आहे. यामुळे धरण 57. 27 टक्के भरले आहे. दरम्यान सध्या सुरू असलेली आवक बघता सायंकाळपर्यंत पाणीसाठ्यात दीड टक्क्यांनी वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nव्हॉट्सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले\nनदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा\nकेशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार\nरस्ते कामाबाबत चीनचे \"गोलमाल'\nकांद्याच्या भावाला लगाम बसणार\nपावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित\nप्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात\nउत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले\nमुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी\n'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन\nविभोरचा प्रवास बीएस्सी ते सराईत गुन्हेगार\nजळगाव - कुटुंबातील सुसंस्कारित व शैक्षणिक वातावरणात विभोर जाधव याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. तालुक्याच्या ठिकाणी बीएस्सी पदवी...\nशिल्लक दोन कोटी निधी खर्चाचा मार्ग मोकळा\nजळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाईची बिकट स्थिती असताना पाणी पुरवठा विभागाकडे गत वर्षाचा शिल्लक असलेल्या दोन कोटी रुपये इतक्या निधी खर्च रोखून ठेवण्यात...\nगुन्हेगारीवर वचक ठेवणार हजार \"सीसीटीव्ही' कॅमेरे\nजळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही...\nजळगाव मतदारसंघासाठी 15 कोटी मंजूर : खासदार ए. टी. पाटील\nभडगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 164 कामांसाठी 15 कोटी रुपये निधी...\nचाळीसगाव : येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव हिने केलेल्या...\nमेहुणबारे परिसरात पाच महिन्यांत 7 लाख 41 हजाराचा दंड वसूल\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) - जळगाव जिल्ह्यात वाळू लिलावाला \"ब्रेक' लागल्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वा��्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/lost-values-and-ethics-in-tv-serial/", "date_download": "2019-02-18T16:02:58Z", "digest": "sha1:QPW46FLPW7DK3B34NM62VAO756OK4K6X", "length": 5927, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "टी.व्ही. वरील मालिकांमधील हरविलेली मुल्ये | m4marathi", "raw_content": "\nटी.व्ही. वरील मालिकांमधील हरविलेली मुल्ये\nवर्तमानपत्र चाळत असतांना वाचकांच्या प्रतिसादावर नजर फिरविली, एका वाचकाने टी.व्ही.वर दाखविल्या जाणाऱ्या मालिकांतील प्रसंगांवर आक्षेप नोंदविला होता. आजकालच्या मालिका संस्कारहीन, अपप्रवृत्तींना उत्तेजन देणाऱ्या असल्याचे मत नोंदविले होते. पूर्ण वाचल्यानंतर मलाही त्यांत तथ्य आढळले. टी.व्ही.वरील मालिकांमध्ये भावा-भावातील विकोपाला जाणारे वाद, विवाहबाह्य संबंध, वारंवार जोडीदार बदलणे, एखाद्याचा बदला घेण्यासाठी कुठल्याही स्तराला जाणे असे प्रसंग दाखविले जातात. समाजात अपप्रवृत्तींचा प्रचार करणारे असे प्रसंग दाखवून कुठली क्रांती ह्या मालीकावाल्यांना करायची आहे असे प्रसंग दाखविल्याने प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जातो. हिंसा, स्त्रीकडे वाईट दृष्टीने बघण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळते.\nमालिकांत दाखविलेली एकत्र कुटुंबे म्हणजे अंतर्गत शह-काटशहाने बरबटलेल्या राजकीय पक्षांसारखेच चित्र उभे केलेले असते. एकतर ह्या कुटुंबातील लोक एकमेकांशी भांडतात किंवा दुसरा कुणीतरी त्यांच्यात भांडणे लावतो. याउलट, सुखी-समाधानी, एकमेकांना आधार देत प्रगती साधणारी एकत्र कुटुंब ह्या मालिकांमधून दाखविली तर समाजावर चांगले संस्कार तरी होतील. आजकाल समाजात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन दुषित होत चाललेला दिसतो आहे. बलात्कार, छेडछाड, स्त्रीभ्रूण हत्या असले प्रसंग रोजच कानावर येतात. टी.व्ही.वरील मालिकांना प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता ह्या घटना रोखण्यासाठी प्रोत्साहन देणारी कथानके ह्या मालिकातून दाखवायला हवीत. राष्ट्रीयत्व जपणारी, मूल्यांना उत्तेजन देणारी संस्कारक्षम कथानके दाखवायला हवीत. अशी कथानके आजच्या बदलत्या परीस्थितीत निश्चितच क्रांती करणारी ठरू शकतील\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sadabhau-khot-onion-rate/", "date_download": "2019-02-18T16:39:43Z", "digest": "sha1:UE4U25EYY3A5M7FKTG2UT5EJKEYC2TBE", "length": 10103, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार : सदाभाऊ खोत", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार : सदाभाऊ खोत\nटीम महाराष्ट्र देशा : कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी निर्यात अनुदान 10 टक्के करणे तसेच निर्यात शुल्क शून्य टक्क्यावर कायम राखणे या उपाययोजना करण्याविषयी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. राज्य शासन कांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सांगितले.\nकांद्याचे बाजारभाव, निर्यातीबाबतची सद्यस्थिती तसेच नाशिक विभागातील कांदाचाळ योजनेचा आढावा घेण्यासाठी श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश म्हसे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, पणन विभागाचे उपसचिव के. जी. वळवी, अवर सचिव सुनंदा घड्याळे यांच्यासह पणन विभाग, पणन महांसघ आणि पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.\nराज्यात यावर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये काढणी झालेला कांदा मोठ्या प्रमाणात साठवणूक करुन ठेवण्यात आला होता. हा कांदा शक्यतो ऑक्टोबरच्या दरम्यान बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्यात येतो. मात्र यंदा पावसाच्या कमी प्रमाणामुळे या कांद्याच्या साठवणुकीला हवामान पोषक ठरले. त्यामुळे आतापर्यंत हा कांदा साठवून ठेवण्यात आला आहे. परंतु, आता या कांद्याची प्रत कमी होत असल्याने एकदमच शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. त्याचा परिणाम जुन्या तसेच बाजारात येणाऱ्या नवीन कांद्याच्या दरावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडे शिफारसी करण्यात येणार आहे. कांद्याचे निर्यात अनुदान सध्याच्या 5 टक्क्यावरुन 10 टक्के करणे आणि निर्यात शुल्क शून्य टक्के राखल्यास शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळू शकेल.\nतसेच सध्या देशांतर्गत विक्रीसाठी वाहतुकीच्या अनुषंगाने वाहतूक अनुदानाची योजना 9 ऑक्टोबर 2018 पासून पुढील सहा महिन्यांसाठी अस्तित्वात आहे. या योजनेनुसार वाहतूक अनुदान रुपात शेतकरी उत्पादक कंपनीस शेतमाल सहकारी संस्थाना, शेतकरी गटांना पणन मंडळामार्फत मदत करण्यात येते. किमान 750 ते 1 हजार कि.मी. पर्यंत वाहतूक खर्चाच्या 50 टक्के किंवा 30 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी मदत देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. 1001 ते 1500 कि.मी. पर्यंत- वाहतूक खर्चाच्या 50 टक्के किंवा 40 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती, 1501 ते 2000 कि.मी. पर्यंत- वाहतूक खर्चाच्या 50 टक्के किंवा 50 हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम, 2001 कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वाहतूक खर्चाच्या 50 टक्के किंवा 60 हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देण्यात येते. याशिवाय सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर, मिझोराम, मेघालय व त्रिपूरा या राज्यांसाठी वाहतूक खर्चाच्या 50 टक्के किंवा 75 हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देण्याची तरतूद या योजनेत आहे. या योजनेचाही कांदा दराच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना लाभ होईल, असा विश्वास श्री. खोत यांनी व्यक्त केला आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nशनिवारवाड्यावर आता सभा घेऊनचं दाखवा : कांबळे\nदर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा यंदा राजस्थानात खंडित होणार – रामदास आठवले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mh-marathi.com/category/investment/", "date_download": "2019-02-18T16:50:39Z", "digest": "sha1:IELKYMSYI5JTMI2Q3OTZRHKAH3N7BDBQ", "length": 1577, "nlines": 35, "source_domain": "mh-marathi.com", "title": "Investment", "raw_content": "\nJanuary 13, 2018 महाराष्ट्र मराठी 0\nतुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीत २०पेक्षा अधिक कर्मचारी असतील तर तुमच्या वेतनातील काही भाग कर्मचारी भ���िष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) म्हणून दरमहिना बाजूला काढून घेतला जाईल. तुमचे […]\nजयंती विशेष: जाणून घ्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याबद्दल\nविवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक\nपीएच.डी.धारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर\n बीएसएनएलची नवीन धमाकेदार ऑफर\nदेशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-doctor-murder-case-inquiry-71733", "date_download": "2019-02-18T17:06:49Z", "digest": "sha1:DPDTDWDUQS6GED5SJ3QNRZVDEDS3IBSN", "length": 23552, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news doctor murder case inquiry डॉक्टर हत्येचे धागेदोरे धुळे, शिरपूरपर्यंत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nडॉक्टर हत्येचे धागेदोरे धुळे, शिरपूरपर्यंत\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nजळगाव - कुष्ठरोग सहाय्यक संचालक असलेल्या डॉ. अरविंद मोरे यांची हत्या होऊन ४८ तासांचा, तर घटना उघडकीस येऊन ३६ तासांचा कालावधी उलटल्यानंतरही या प्रकरणाचा तपास ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेला नाही. असे असले तरी डॉक्टरांच्या हत्येचे धागेदोरे त्यांनी जळगावआधी सेवा बजावलेल्या धुळे जिल्ह्यातून मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.\nदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेसह रामानंदनगर ठाण्याचे संयुक्त पोलिस पथक तपासासाठी जिल्ह्याबाहेर रवाना झाले असून, बुधवारपर्यंत काहीतरी हाती लागेल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nजळगाव - कुष्ठरोग सहाय्यक संचालक असलेल्या डॉ. अरविंद मोरे यांची हत्या होऊन ४८ तासांचा, तर घटना उघडकीस येऊन ३६ तासांचा कालावधी उलटल्यानंतरही या प्रकरणाचा तपास ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेला नाही. असे असले तरी डॉक्टरांच्या हत्येचे धागेदोरे त्यांनी जळगावआधी सेवा बजावलेल्या धुळे जिल्ह्यातून मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.\nदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेसह रामानंदनगर ठाण्याचे संयुक्त पोलिस पथक तपासासाठी जिल्ह्याबाहेर रवाना झाले असून, बुधवारपर्यंत काहीतरी हाती लागेल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nजळगाव जिल्हा रुग्णालयातील कुष्ठरोग विभागात सहाय्यक संचालक म्हणून नुकताच महिनाभरापूर्वी पदभार घेतलेल्या डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय ५२) यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. पार्वतीनग��ात जे. एन. पाटील यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉ. मोरे यांनी वीस दिवसांपूर्वीच रूम भाड्याने घेऊन वास्तव्य सुरू केले होते. अवघ्या काही दिवसांपूर्वीच जळगावी आल्यानंतर थेट त्यांचा खून कसा होऊ शकतो असा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे.\nडॉ. मोरे यांनी जळगावी पदभार स्वीकारण्यापूर्वी धुळे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. धुळ्याहूनच ते जळगावी बदलून आले, त्यामुळे या हत्येमागे धुळे येथे कार्यरत असतानाचा काही प्रकार असू शकतो काय, यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. धुळे येथे सेवा बजावताना डॉक्टरांचे कुणाशी मतभेद, वाद होते का, याबाबतही पोलिस चौकशी करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व रामानंदनगर पोलिस ठाण्याची संयुक्त पथके धुळे, नाशिक जिल्ह्यात रवाना झाले असून ते विविध बाजूंनी तपास करीत असून एक पथक संशयिताच्या शोधार्थ शिरपूरपर्यंतही पोचल्याचे वृत्त आहे.\nडॉ. मोरे हे नाशिक जिल्ह्यातील दाभाडी गावचे मूळ रहिवासी. त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्रपरिवार नाशिकलाच असतो. त्यामुळे नाशिकमधूनही काही जणांची चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलिस याबाबत अधिकृतपणे माहिती देत नसले तरी डॉ. मोरे यांना शनिवार व रविवारी आलेल्या, तसेच त्यांनी केलेल्या कॉल्सच्या माहितीवरून संबंधितांची चौकशी सुरू आहे.\nरविवारी आठ ते दहाच्या सुमारास मृत्यू\nडॉ. मोरे यांच्या हत्येची घटना सोमवारी (११ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली, तत्पूर्वी पंधरा तास आधी त्यांचा मृत्यू झाला असावा असा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अंदाज होता. सोमवारी रात्री सामान्य रुग्णालयात आठ-साडेआठच्या दरम्यान शवविच्छेदन झाले. त्यावेळेपासून साधारण २४ तास आधी डॉ. मोरेंचा मृत्यू झाल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले, त्यावरून डॉ. मोरेंचा मृत्यू रविवारी (१० सप्टेंबर) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान झाल्याचे दिसून येते.\nडॉ. मोरेंची हत्या झाली त्याठिकाणचे रक्ताचे नमुने धुळे येथे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर घटनास्थळी उमटलेल्या हातापायांचे ठसे, अन्य पुराव्याच्या बाबी नाशिकच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. ‘व्हिसेरा’च्या अहवालाचीही पोलिसांना प्रतीक्षा असून, तो मिळाल्यानंतर आणखी तथ्य बाहेर येऊ शकेल.\nपोलिस तपास योग्य दिशेने सुरू आहे. अद्याप या प्रकरणात काह��� हाती लागले नसले तरी बुधवारपर्यंत या प्रकरणाच्या तपासात प्रगती होऊन, काहीतरी ठोस हाती लागू शकेल. पोलिस प्रकरणाच्या सर्व अंगाने माहिती घेत असून, काहीजणांची चौकशीही सुरू आहे.\n- नीलोत्पल, सहाय्यक पोलिस अधीक्षक\nधुळ्यात जळगावच्या पोलिस पथकाकडून चौकशी\nधुळे - डॉ. अरविंद मोरे यांच्या खून प्रकरणी जळगावच्या पोलिस पथकाने आज येथील जिल्हा परिषदेत येऊन चौकशी केली. खून प्रकरणी काही धागेदोरे मिळतात का डॉ. मोरे यांच्या खुनाशी धुळ्यातील कोणाचा संबंध आहे का डॉ. मोरे यांच्या खुनाशी धुळ्यातील कोणाचा संबंध आहे का आदींबाबत पथकाने तपास केला. दरम्यान, धुळे येथे असताना डॉ. मोरे हे सतत शिरपूरच्या दौऱ्यावर असायचे असे सांगितले जाते. त्याचे रहस्य उलगडल्यास पोलिसांना काही धागेदोरे मिळू शकतात, अशी चर्चा आज जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली होती.\nतपास पथकात पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, राजेश घोळवे, सागर तडवी यांचा समावेश होता. या पथकाने जिल्हा आरोग्य विभागातील संगणक, काही कागदपत्रांची तपासणी केली, तसेच प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, वाहनचालक राहुल पवार यांच्यासह दोन लिपिक व काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली.\nमोरे हे १४ जून २०१२ ते ५ जून २०१७ या कालावधीत धुळे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. नियुक्तीच्या काळापेक्षा दोन वर्षे अधिकचा काळ त्यांना येथे मिळाला. ते येथे रुजू झाले तेव्हा अतिशय मितभाषी होते. मात्र वर्षभरानंतर ते मद्याच्या आहारी गेले अन् त्यांच्या एकूणच वागण्यात प्रचंड बदल झाला. राजकीय पदाधिकारी अथवा अधिकाऱ्यांचेही फोन ते घेत नसत. घेतलाच तर आपण दौऱ्यावर आहोत, असे त्यांचे उत्तर ठरलेले होते. दौऱ्यावर आहेत, असे सांगून प्रत्यक्षात मात्र ते शिरपूरला असायचे. ते सतत शिरपूरला का असायचे, हे एक रहस्यच राहिले, ते उलगडण्याची गरज आहे.\nबदलीचा प्रस्ताव तरीही मोरे यांच्या कार्यशैलीला कंटाळून त्यांची बदली करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनीही त्यांच्या बदलीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता, तरीही कार्यवाही झाली नव्हती, उलट दोन वर्षे जास्तीचा कार्यकाळ त्यांना मिळाला होता. पाच वर्षांनंतर त्यांची जळगावला बदली झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या खुनाची घटना घडली.\nपिस्तुलचा धाक दाखवून पहुरला6 लाख रुपये लुटले\nजळगाव ः पहुर (ता. जामनेर) येथे अजिंठा रोडवरील पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंप व्यवस्थापकाकडून सहा लाख रूपये लुटल्याची घटना आज दुपारी...\n'बजेट'नुसार करावी लागणार 'चॅनल्स'ची निवड\nजळगाव - \"ट्राय'ने ग्राहकांना चॅनल निवडीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार ग्राहक ज्या चॅनलची निवड करतील त्याचे पैसे ग्राहकांना मोजावे...\nविभोरचा प्रवास बीएस्सी ते सराईत गुन्हेगार\nजळगाव - कुटुंबातील सुसंस्कारित व शैक्षणिक वातावरणात विभोर जाधव याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. तालुक्याच्या ठिकाणी बीएस्सी पदवी...\nपोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळविले\nजळगाव - एका पोलिसाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एका संशयितास रामानंद पोलिसांनी रावेर येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री...\n\"ई-चलन' प्रणालीद्वारे रिक्षाचालकांची लूट\nजळगाव : शहरात \"ई-चलन' कार्यप्रणालीद्वारे बेशिस्त वाहन धारक, नियम मोडणाऱ्यांसाठी सिसीटिव्ही फुटेजद्वारे ट्रेकिंग करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईस...\nगिरणा अर्बन क्रेडिट सोसायटीची फसवणूक; सहा जणांवर गुन्हा\nजळगाव : वेगवेगळ्या नावाने फर्मचे व्यापारी असल्याचे भासवत कर्ज घेऊन त्यांची परतफेड न करता गिरणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 3 लाख 50...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81/", "date_download": "2019-02-18T17:08:23Z", "digest": "sha1:CCITAJAQPHQL4N7NZMWOGAM36JE56SBO", "length": 7202, "nlines": 41, "source_domain": "mediaonepr.com", "title": "संदीपचा ‘तथास्तु’ - संदीपचा ‘तथास्तु’ -", "raw_content": "\nप्रेक्षकांना रडवणे सोपे असते; पण हसवणे खूपच कठीण आहे. आपल्या दिलखुलास अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद हसविण्याचे काम संदीप पाठक या अभिनेत्याने सातत्याने लिलया केले आहे. आपल्या अभिनयाची छाप पाडत नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात त्यांचा सफाईदार वावर आहे. असा हा हरहुन्नरी अभिनेता संदीप पाठक प्रथमच ‘झी टॅाकीज’च्या माध्यमातून एका नव्या दमदार भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘झी टॅाकीज’ने आजवर अनेक दर्जेदार व नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना दिली आहे. याच धर्तीवर ‘तथास्तु’ या मराठीतल्या पहिल्या सायलेंट थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करीत वेगळा प्रयत्न करण्याचे धाडस ‘झी टॅाकीज’ने केलं आहे. ‘झी टॅाकीज’ व ‘फिल्म पॉझिटीव्ही’ यांनी एकत्रित या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘तथास्तु’ चित्रपट शनिवार ३ डिसेंबर व रविवार ४ डिसेंबरला रात्री १०.०० वा. ‘झी टॅाकीज’वर प्रसारीत करण्यात येणार आहे.\n‘तथास्तु’ हा सायलेंट थ्रिलर चित्रपट असल्याने यात कोणताही शब्द- संवाद अथवा वाक्य नाही, कलाकारांचा आवाज नाही. त्यामुळे अर्थातच कलाकार म्हणून एक चॅलेंजिंग भूमिका वाट्याला आल्याचे समाधान मिळाल्याचे मनोगत संदीप पाठक यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच सायलेंट थ्रिलर सिनेमाची ‘झी टॅाकीज’ने निर्मिती केली व त्याचा एक भाग असल्याचा आनंद देखील आपल्यासाठी तितकाच महत्त्वपूर्ण असल्याचे संदीप यांनी आवर्जून सांगितले. संदीप एका विक्षिप्त व्यक्तीरेखेत दिसणार आहे; ‘तथास्तु’चे दिग्दर्शन साहिल अभय तांडेल या युवा दिग्दर्शकाने केले असून गौरव पोंक्षे यांनी छायादिग्दर्शन केलं आहे. ‘तथास्तु’ चित्रपटाची संकल्पना या दोघांची असून ‘झी टॅाकीज’ने ही कन्सेप्ट आवडल्यामुळे या नवख्या टीमला पाठिंबा देत चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केलंय. संदीप पाठक यांच्यासोबत माधवी निमकरची देखील वेगळ्या शैलीतील भूमिका पहायला मिळणार आहे.\n‘तथास्तु’ या मूकपटाची निर्मिती करून मनोरंजन विश्वात ‘झी टॅाकीज’ ही वाहिनी नवा ट्रेण्ड निर्माण करेल असा विश्वास संदीप पाठक यांनी व्यक्त केला. भूतकाळातील अनेक गोष्टींचे परिणाम आपल्याला भविष्यकाळात भोगावे लागतात या कथासूत्रावर ‘तथास्तु’ चित्रपट आधारित आहे. ‘झी टॅाकीज’वर शनिवार ३ डिसेंबर रात्री १०.०० वा. व रविवार ४ डिसेंबर रात्री १०.��० वा. या दोन दिवशी हा चित्रपट प्रक्षेपित केला जाणार आहे. मराठी सिनेमातल्या या वेगळ्या प्रयोगाचे रसिक प्रेक्षक निश्चितच स्वागत करतील असा विश्वास ‘झी टॅाकीज’ने यानिमित्ताने व्यक्त केला आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-02-18T16:38:49Z", "digest": "sha1:YQMJUA2AFS7HC7MRYUBX47HKP2MEBWAT", "length": 13702, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणावळा परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा बुडून मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलोणावळा परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा बुडून मृत्यू\nमृतांमध्ये चौदा वर्षांच्या मुलीचा आणि 15 वर्षांच्या मुलाचा समावेश\nलोणावळा – लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांत तीन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहिल्या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरी घटना वलवण धरणाच्या पाण्यात घडली. या घटनेत चौदा वर्षांच्या मुलगी आणि 15 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना धरणाच्या “बॅक वॉटर’ला आंबेगाव परिसरात वर्गमित्रांसह पर्यटनासाठी आलेला शुभम बारीकराव वसेकर (वय 21, रा. चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे) वर्गमित्रांसमावेत पर्यटनासाठी पवनाधरण परिसरात आला. शुभम आपल्या 5 ते 6 शालेय मित्रांसोबत “गेटटुगेदर सेलिब्रिट’ करण्यासाठी आला होता. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत अजय कृष्णा खांडेकर (वय 21, रा. दिघी, पुणे) याने फिर्याद दिली.\nलोणावळा शहरातील वलवण धरणात दुसरी घटना घडली. नातेवाईकांसोबत आलेला मोईज साजिद खान (वय 15, रा. कोंढवा, पुणे) आणि कुटुंबियांसोबत आलेली खुशी समीर शेख (वय 14, रा. लोणावळा) असे दोघेही पाण्यात बुडाले. मोईज हा चार दिवसांपूर्वी लोणावळ्यातील आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आला होता. तो सोमवारी (दि. 23) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वलवण धरणाच्या मागील बाजूला नातेवाईकांच्या सोबत फिरण्यासाठी गेला. त्या ठिकाणी तो आणि खुशी हे इतरांसोबत पाण्यात उतरले. दोघांनाही पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.\nघटनास्थळावर स्थानिकांच्या मदतीने मोईज आणि खुशी यांना पाण्याच्या बाहेर काढून लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी के. एस. रसीवाला (वय 64, रा. हुडको कॉलनी, लोणावळा) यांनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.\nया प्रकरणी लोणावळा पोलीस तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nहुंड्यासाठी छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल\n35 हजारांचे ऍल्युमिनिअम चोरीला\nPCMC : लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांमधील वाद शमणार का \n…तर भाजपने सत्तेचे स्वप्न पाहणे सोडावे\nपिंपरी : …तर प्रकल्पांसाठी जागा नाही\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलव��मा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-three-pretended-land-applications-of-the-sex-racket-rejected/", "date_download": "2019-02-18T16:55:44Z", "digest": "sha1:VBDJ4ZM5CUQOOM32PA437EGRVNEE2ENE", "length": 7436, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 'त्या' तिघांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nसेक्स रॅकेट चालवणाऱ्या ‘त्या’ तिघांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला\nऔरंगाबाद- प्रोझोन मॉल मध्ये काही दिवसांपूर्वी सेक्स रॅकेट चा पर्दाफाश करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले होते त्यात मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती जे हा व्यवसाय मुंबईत बसून चालवत होते. या तिघांचाही अटक पूर्व जमीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी नामंजूर केला आहे .\nसिडको परिसरात असणाऱ्या प्रोझोन मॉल मधील स्पा वर पोलिसांनी छापा टाकला होता त्यात त्यांनी 4 विदेशी आणि दोन देशी मुली, चार ग्राहक आणि तेथे काम करणारे तिघे अशा १८ जणांना अटक केली होती. यापैकी विदेशी मुलींची सावित्रीबाई सुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर उर्वरित नऊ जण सध्या न���यायालयीन कोठडीत आहेत.\nया स्पा सेंटरचा मालक डेरेक इलिस मायडो, फैजन रईस शेख आणि विशाल कृष्णा शेट्टी यांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जमीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच.एस. महाजन यांच्यासमोर दाखल केला होता .यावर १५ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्या तिघांना अटक केल्याशिवाय या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती तपास अधिकारी शिवाजी कांबळे आणि मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून न्यायालयाने त्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. दरम्यान, स्पाचा व्यवस्थापक शशांक खन्नाने याची पोलिस कोठडी संपल्यामुळे १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची हर्सूल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली.\nसुधारगृहात ठेवल्यात त्या विदेशी तरुणी\nथायलंडच्या तरुणींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर करण्यात आले. दुभाषी मिळाल्यावरच त्या तरुणींची चौकशी करण्यात येईल, असे तपास अधिकारी कांबळे यांनी सांगितल्यामुळे त्यांची सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nअधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्याला मदत जाहीर करा- अजित पवार\nहायब्रीड न्यूईटी मॉडेलच्या रस्त्यांवर टोल नाही – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-nsg-commandos-mockdrill-symbiosis-71597", "date_download": "2019-02-18T17:03:02Z", "digest": "sha1:HVFCJWC5CYLDGE2FKYYKDCXMCJTLFNE3", "length": 13508, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "PUNE NEWS NSG Commandos MockDrill Symbiosis एनएसजी कमांडोंकडून सिंबायोसिसमध्ये \"मॉकड्रील' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nएनएसजी कमांडोंकडून सिंबायोसिसमध्ये \"मॉकड्रील'\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nपुणे - दहशतवादी हल्ला झाल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) च्या पथकाने सिंबायोसिस महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी रात्री \"मॉकड्रील' घेतले. त्यामुळे परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अचानक काहीतरी घडल्याचा ��ेसेज व्हॉटस्ऍपवरून फिरत असल्यामुळे या परिसरात चर्चेला उधाण आले होते.\nपुणे - दहशतवादी हल्ला झाल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) च्या पथकाने सिंबायोसिस महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी रात्री \"मॉकड्रील' घेतले. त्यामुळे परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अचानक काहीतरी घडल्याचा मेसेज व्हॉटस्ऍपवरून फिरत असल्यामुळे या परिसरात चर्चेला उधाण आले होते.\nदहशतवाद्यांकडून शाळा-महाविद्यालयांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, सिंबायोसिस महाविद्यालयात परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एनएसजी पथकांकडून \"मॉकड्रील' घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\nमंगळवारी रात्री दिल्ली येथून एनएसजी कमांडोंचे दोन पथके पुण्यात दाखल झाले. विमानतळापासून सिंबायोसिस महाविद्यालयापर्यंत एक पथक 18 मिनिटांत दाखल झाले. तर, दुसऱ्या पथकाला पोचण्यास 15 मिनिटे लागली. त्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून विमानतळ येथून सिंबायोसिस महाविद्यालयापर्यंत \"ग्रीन कॉरिडॉर' करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गांवरील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास एनएसजीच्या वाहनांचा ताफा सिंबायोसिस परिसरात आला. त्यापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूटपासून सिंबायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर सेनापती बापट जंक्शन आणि वि. स. खांडेकर चौकात वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे डेक्कन परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.\nबंदोबस्तात अमरनाथ यात्रेला सुरवात\nजम्मू: \"हर हर महादेव'च्या गजरात अमरनाथ यात्रेसाठी सुमारे तीन हजार भाविकांचा पहिला जत्था आज कडक बंदोबस्तात रवाना झाला. सुमारे दोन महिने चालणाऱ्या...\n'एनएसजी'च्या कमांडोंना लष्करीतळावर प्रशिक्षण\nनवी दिल्ली: काश्मीर खोऱ्यातील दहशतवादविरोधी कारवाईला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे. श्रीनगरजवळील हमहाहा येथील सीमा...\nएनएसजीकडे 300 स्थळांचा प्लॅन\nनवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध वास्तू वा स्थळांवरील दहशतवादी हल्ले आता तत्काळ हाणून पाडता येतील. त्यासाठी \"नॅशनल सिक्युरिटी गार्ड'ने (एनएसजी)...\nपरराष्ट्र धोरण पाककेंद्रीत नाही ः स्वराज\nनवी दिल्ली - भारताच्या जगातील असंख्य देशांबरोबर असलेल्या संबंधांपैकी पाकिस्तान एक देश आहे असे सांगून...\nमोदींच्या विधानाचे चीनकडून स्वागत\nबीजिंग - भारत-चीन सीमा वाद सुरू असला तरी गेल्या चाळीस वर्षांत या सीमेवर एकही गोळी झाडली गेली...\nदहशतवाद्यांशी लढण्यासाठी रेल्वे पोलिसांची खास पथके\nस्थानकांत 24 तास गस्त सुरू; लोकलमध्येही लक्ष मुंबई - घातपाती कारवाया रोखण्यासाठी रेल्वे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T15:58:07Z", "digest": "sha1:SCHQQMLQLVFIADBG7I2E7VFXVWEZT7WG", "length": 12768, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पन्नीरसेल्वम यांना मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपन्नीरसेल्वम यांना मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा\nचेन्नई : तामिळनाडूतील एआयडीएमके सरकार आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या पक्षाच्या 11 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका द्रविड मुन्नेत्र कळघम या विरोधी पक्षाने सादर केली होती. ती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे बहुमत सिद्धतेची अग्निपरीक्षा पन्नीरसेल्वम यांना सोपी जाईल अशी शक्यता आहे. या 11 आमदारांमध्ये उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचाही समावेश होता.\nजयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत राजकीय पेचप्रसंग उद्भवला आहे. सध्या मुख्यमंत्रिपद पलानीस्वामी यांच्याकडे आहे. मात्र त्यांना जयललिता यांच्या साथीदार शशिकला यांचे पुत्र दिनाकरन यांचा विरोध आहे. दिनाकरन यांनी अद्रमुकमधून काही आमदार फोडले आहेत. अद्याप राज्यात शक्तीपरीक्षण झालेले नाही. त्यावर उच्च न��यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र या निकालानंतर शक्तीपरिक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.\nविरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकने शक्तीपरिक्षणाची मागणी करतानाच 11 आमदारांच्या अपात्रतेचीही मागणी केली होती. तथापि, ती स्वीकारण्यात आलेली नाही. त्यामुळे हे 11 आमदार सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यास सक्षम असतील. बहुमतासाठी 122 चे बळ असणे आवश्यक आहे. या 11 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना साहाय्य केल्यास सरकार टिकण्याची शक्यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंसेचा ‘तो’ व्हिडीओ हटविण्यासाठी गुगलला पत्र : राजस्थान सरकारची कोर्टात माहिती\nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nतृणमूल आमदाराच्या खुनातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती\nआसामला दुसरे काश्मीर बनू दिले जाणार नाही\nशहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला सिद्धू गैरहजर\nभारताच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास मोदी सरकारला अपयश -मनमोहनसिंग\nमोदींना इतके खोटे बोलण्याचे धाडस कोठून येते – तेजस्वी यादव\nचौकीदार चोर नव्हे, प्रामाणिक – राजनाथसिंह\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खा��ना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150406060002/view", "date_download": "2019-02-18T17:03:53Z", "digest": "sha1:4D2W4RHW4JDZZHDXEMOBQ4Q7H7X5W3YM", "length": 14522, "nlines": 283, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मुक्तेश्वरांची कविता", "raw_content": "\nचांदणी चोळी म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\nपरिघ पौळिया गृह गोपुरें \nद्वारीं कनक कपाट जोडे गर्जतां छळिती वैरिया ॥\n करूनि बैसे वैराग्यें ॥\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/comment-on-the-bjp-leaders-statement-from-the-forefront-of-the-game/", "date_download": "2019-02-18T16:36:04Z", "digest": "sha1:3BZG2A43LREKGMELPMR4ZJJUAOBLELMH", "length": 14074, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सामनाच्या अग्रलेखातून भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर भाष्य", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nसामनाच्या अग्रलेखातून भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर भाष्य\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यात भाजप शिवसेना युती जरी असली तरी शिवसेना भाजपवर टीका करण्यात मागे नाही. मग ती सामनाच्या अग्रलेखातून असो किंवा भर सभेत शिवसेनेने आपली शैली जोपासली आहे. राज्यात सध्या भाजप मध्ये पक्षांतर्गत वाद होत आहेत. तसेच अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या विरोधात मत व्यक्त केले. एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आणि भाजप वर सुद्धा टीकास्त्र सोडले आहे.\nबोलणाऱ्यांचे दिवस ( अग्रलेख सामना )\nएकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांनीच या सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील. महाराष्ट्राला व जनतेला बुलेट ट्रेनशिवाय काय मिळाले गतिमान आणि अतिवेगवान ट्रेन देण्याचा धडाका सरकारने लावला आहे, पण लोकांना जो कामातला धडाका हवा आहे तो कुठेच दिसत नाही.\nभारतीय जनता पक्षाच्या दोन पुढाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्या दोन्ही नेत्यांचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही हे आम्ही इथे नम्रपणे सांगू इच्छितो. शिवसेना सत्तेत राहून सरकारवर टीका करते असे ज्यांना वाटते त्यांनी भाजपच्या मंत्र्यांची वक्तव्ये गांभीर्याने घ्यायला हवीत. एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर व गिरीश बापट यांनी गेल्या चारेक दिवसांत गमतीशीर विधाने करून लोकांचे मनोरंजन केले आहे. श्री. खडसे यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, ‘‘बाबांनो, तुमचं तुम्ही बघा. सरकारच्या भरवशावर राहू नका.’’ खडसे यांनी एक प्रकारे सरकारच्या कार्यक्षमतेवरच सवाल उभा केला आहे. दुसरे एक मंत्री बबनराव लोणीकर यांनी भलतेच काहीतरी सांगून टाकले आहे. ‘‘मुख्यमंत्री व अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसे देत नाहीत, आता मी काय करू’’ अशी हतबलता लोणीकरांनी व्यक्त केली आहे. कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत, त्या पूर्ण करा, लोक संतापले आहेत, असे सांगण्यासाठी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव लोणीकरांकडे गेले व गरीब बिचाऱ्या मंत्र्यांनी स्वतःचेच रडगाणे सुरू केले. खडसे व लोणीकरांची वक्तव्ये म्हणजे राज्याच्या सद्यस्थितीचे\nआहे. विकासकामांसाठी पैसा नाही, असे राज्याचे एक मंत्री सांगतात, पण कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन असेल नाहीतर समृद्धी महामार्ग, कर्जबाजारी होऊन सावकारी करण्याचा प्रकार महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या विनाशाकडे नेत आहे काय मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांच्या घोषणा रोज सुरू आहेत व त्या घोषणांचा पाऊस पाहिल्यावर राज्याची तिजोरी भरभरून वाहते आहे असेच वाटते, पण फडणवीस सरकारचे मंत्री मात्र काही वेगळेच सांगत आहेत. सरकारातील आणखी एक मंत्री गिरीश बापट यांनी तर नवाच फटाका फोडला. कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यांनी बजावले आहे, ‘‘काय मागायचे ते आताच मागून घ्या, नंतरचा काही भरवसा नाही. वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे.’’ यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सारवासारव अशी की, बापट यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांचे वक्तव्य हे कार्यकर्त्यांत प्रेरणा आणि जोश निर्माण करण्यासाठी होते. नव्या राजवटीत मराठी भाषेचे वाप्रचार, म्हणी व शब्दांचे अर्थही बदलले जात आहेत. हे असे बोलणे म्हणजे जोश निर्माण करणारे किंवा प्रेरणादायी असेल तर विषयच संपला. बापट यापूर्वीही\nचर्चेत आले आहेत. आता त्यात आणखी एका वादाची भर त्यांनी टाकली. काय मागायचे असेल तर आताच मागा असे बापट म्हणतात. अर्थात मागून उपयोग नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण जनता मागेल ते द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री विकासकामांसाठी पैसेच देत नाहीत असे जर मंत्री असलेले बबनराव लोणीकरच म्हणत असतील तर मंत्र्यांचे बोलणे तरी किती मनावर घ्यायचे, हा प्रश्न निर्माण होतो. हे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्यक्ष कामापेक्षा घोषणा आणि सत्ताधाऱ्यांची वादग्रस्त विधाने यामुळेच जास्त चर्चेत राहिले आहे. आता एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर आणि गिरीश बापट या आजी-माजी मंत्र्यांनीच या सरकारबद्दल विधाने केली आहेत. महाराष्ट्रात सध्या बोलणाऱ्यांचे दिवस आहेत. सरकारची तीन वर्षे बोलण्यात गेली, उरलेली वर्षे डोलण्यात जातील. महाराष्ट्राला व जनतेला बुलेट ट्रेनशिवाय काय मिळाले गतिमान आणि अतिवेगवान ट्रेन देण्याचा धडाका सरकारने लावला आहे, पण लोकांना जो कामातला धडाका हवा आहे तो कुठेच दिसत नाही. बुलेट ट्रेननंतर आता २२ हजार कोटींच्या मुंबई-बडोदा एक्प्रेस वेची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. हे सर्व करण्यासाठी पैसे आहेत का, असा प्रश्न लोणीकरांच्या मनास टोचत असेल.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nपुन्हा एकदा गिरीश बापटांचा विद्यार्थिनींसमोर सुटला तोल\nजखमींना भेटायला गेलेल्या किरीट सोमैयांनी ओलांडली असंवेदनशीलपणाची सीमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-november-2018/", "date_download": "2019-02-18T16:09:29Z", "digest": "sha1:KDPIIWEYA6GY5Q5HFZ4TEU5PDMMZUS6T", "length": 11787, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 18 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्या�� 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nरिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल 27 नोव्हेंबर रोजी संसदीय पॅनलसमोर उपस्थित राहतील. ते केंद्र, स्टॅण्ड ऑफ इकॉनॉमीची स्थिती आणि प्रदर्शनक्षमता यासह अनेक समस्या सोडवतील.\nलॅन्सेस, रसायने प्रमुख,भारतातील मालमत्ता आधार मजबूत करण्यासाठी 2023 पर्यंत € 150 दशलक्ष (रु .2,250 कोटी) गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या चार प्रमुख विकास क्षेत्रांपैकी भारत एक असेल.\nहिमाचल प्रदेशातील जलविद्युत ट्रांसमिशनला सहाय्य करण्यासाठी भारत सरकार आणि एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) $ 105 दशलक्ष कर्ज करार केला आहे.\nऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर जॉन हेस्टिंग्सने फुफ्फुसाच्या आजारामुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली.\nप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मश्री अलेक पदमसी यांचे मुंबईत निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.\nPrevious CGST व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात खेळाडूंची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आ���क्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ncscm-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:56:54Z", "digest": "sha1:BBOPJEM2UKQ3AFTTYWC26ATW4KU4QR6V", "length": 14226, "nlines": 192, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NCSCM Recruitment 2018 for 158 Posts - www.ncscm.res.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\nप्रोजेक्ट असोसिएट I: 26 जागा\nप्रोजेक्ट असोसिएट II: 18 जागा\nप्रोजेक्ट असोसिएट III: 28 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट I: 17 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट II : 07 जागा\nरिसर्च असिस्टंट: 07 जागा\nटेक्निकल असिस्टंट IV: 02 जागा\nएडमिन असोसिएट II: 04 जागा\nमेंटनन्स इंजिनिअर II: 02 जागा\nएडमिन असिस्टंट V: 02 जागा\nएडमिन असिस्टंट I: 02 जागा\nफायनांस असोसिएट I: 01 जागा\nफायनांस असिस्टंट V: 01 जागा\nटेक्निकल असिस्टंट I: 02 जागा\nप्रोक्योर्मेंट असिस्टंट V: 01 जागा\nटेक्निकल इंजिनिअर III: 02 जागा\nटेक्निकल इंजिनिअर II: 02 जागा\nटेक्निक�� इंजिनिअर I: 02 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट III: 02 जागा\nमल्टी टास्किंग स्टाफ: 11 जागा\nड्राइव्हर कम मल्टी टास्किंग स्टाफ: 02 जागा\nपद क्र.1 ते 19 : (i) प्रथम वर्ग B.E./B.Tech/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी (ii) संबंधित अनुभव\nपद क्र.20: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.21: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (LVM)\nवयाची अट: 17 जून 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.20 & 21: 35 वर्षे\nनोकरी ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/uncategorized/?filter_by=popular", "date_download": "2019-02-18T17:36:17Z", "digest": "sha1:5YX67UHN4TLTU5TL7CECI6SY2OE3L5ST", "length": 9849, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Uncategorized | Chaupher News", "raw_content": "\nरांगोळीतून दिला लेक वाचवाचा संदेश\nधुळे : दसरा व दिवाळीच्रा काळात बरेच लोक आपल्रा घरांना रंगरंगोटी करुन सजावट करीत असतात. त्राचबरोबर अंगणात रंगीबेरंगी रांगोळ्रा काढण्रात रेतात. रात काही सामाजिक...\nई-सेवा केंद्राचे ‘आपले सरकार’मध्रे रूपांतर\nजिल्ह्यात 500 केंद्र जिल्ह्यात150 महा ई-सेवा केंद्र सुरू आहेत. ‘आपले सरकार’ केंद्रासाठी 400 जणांनी नोंदणी केली आहे. तसेच प्रत्रेक ग्रामपंचारतीच्रा हद्दीत केंद्र सुुरू करण्रात रेणार...\nभारतात यंदा सरासरीच्या आसपास पाऊस पडेल; हवामान खात्याचा अंदाज\nदिल्ली (19 एप्रिल) : देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला....\nशेततळे रोजनेचे धुळे जिल्ह्यात 722 लाभार्थी\nधुळे : शासनाने दुष्काळ निवारणासाठी शेततळे रोजना आमलात आणली असून जिल्ह्यात शेतशेततळे रोजना उत्तम प्रतिसाद मिळत असून आता 722 शेतकर्रांनी शेततळे रोजनेचा लाभ लाभ...\nसचिनसारख्या आठवणी मला जपता आल्या नाहीत – धोनी\nचौफेर न्यूज- तब्बल दोन दशकांहून अधिक काळ लाखो क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे आणि क्रिकेटच्या खेळाविषयी असणारी श्रद्धा जपणारा सचिन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय....\nथकबाकीदारांना धुळे मनपा वसुली पथकाचा झटका\nधुळे (दि. 27 मार्च 2017) : मालमत्ताधारकांकडे प्रचंड प्रमाणात कराची थकबाकी असल्यामुळे प्रशासनाने मालमत्ता जप्ती व नळजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे ही मोहिम दि....\n‘पुरंदर येथे उभारणार छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ’\nपुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात होणार की, पुरंदर तालुक्यात होणार याबाबत चर्चा सुरू होती. पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येईल,...\nमांडूळ तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश\nचौफेर न्यूज – मांडूळ जातीच्या सापाची तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आह़े. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक...\nनाभिक समाजाच्या स��ेत विविध विषयांवर चर्चा\nशहर नाभिक समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा जुने धुळे येथील संतसेना महाराज नाभिक समाज मंदिर(मढी) येथे नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी प्रा. पु. म. चित्ते होते. याप्रसंगी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-18T16:02:00Z", "digest": "sha1:YEM65YGS4S3XGBMPBNRZXD7LE4OK5A4H", "length": 4703, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "बालहट्ट | m4marathi", "raw_content": "\n‘राजहट्टापेक्षा बालहट्ट श्रेष्ठ आहे’ हे खुद्द बिरबलानेच सांगून ठेवले आहे. काही मुलं मुळातच हट्टी असतात. तर काही आजूबाजूच्या वातावरणामुळे हट्टी होतात. मुळातच हट्टी असणार्यांना योग्य ते वळण देण्याचे महत्त्वाचे काम पालकांना करावे लागते. एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी मुलांनी हट्ट करावा अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. उदाहरणार्थ, मी उत्तम चित्रे काढू शकेन, मी शर्यतीत पहिला येऊ शकेन, अशी स्वप्ने दाखवल्यास ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुले जीवाचे रान करतात आणि हट्टाला विधायक मार्ग मिळून ते यशस्वी होतात. मुलांचा हट्ट थांबवता येत नाही पण त्याचे स्वरूप मात्र आटोक्यात ठेवता येते. मुलांनी असे करणे अपेक्षित नाही त्याची स्पष्ट शब्दांत कल्पना द्यायला हवी. त्यांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी बदल करू नये. मात्र लहान मूल हीसुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे याचे भान ठेवायलाच लागते. त्यांच्या छोट्या छोट्या संयुक्तिक मतांचा आदर के��्यास तेदेखील आपल्या मताचा आदर करायला शिकतात. उगाचच नकार देण्यापेक्षा त्यामागची कारणे समजावून सांगावीत. म्हणजे आपण म्हणतो त्या प्रत्येकच गोष्टीला आई-बाबा नाही म्हणत नाहीत याची जाणीव होते.\nविद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांविषयी घ्यावयाची काळजी…\nकसा असावा मुलांचा ब्रेकफास्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jayeshmestry.in/mahapatra-7/", "date_download": "2019-02-18T16:57:34Z", "digest": "sha1:XAOSBY2BV4MIEXABT4XTUEA7NQHSFZIY", "length": 18796, "nlines": 50, "source_domain": "www.jayeshmestry.in", "title": "महापात्रा... भाग - ७ - Jayesh Mestry", "raw_content": "\nमहापात्रा… भाग – ७\nम्हातार्याच्या पायाखालची जमीनच सरकली… आदित्यनाथ म्हणाला मला तुमची मदत करायचीय… सांगा नेमकं काय झालं तुमच्या मुलीसोबत म्हातार्याच्या तोंडून शब्दच फुटेना… केवळ खुळ्यासारखा पाहत राहिला.. आदित्यनाथ म्हणाला तुम्ही सागितलं नाही तर कसं कळेल मला म्हातार्याच्या तोंडून शब्दच फुटेना… केवळ खुळ्यासारखा पाहत राहिला.. आदित्यनाथ म्हणाला तुम्ही सागितलं नाही तर कसं कळेल मला म्हातारा म्हणाला निघून जा इथून… तुम्ही जा इथून… नाहीतर तुमचा जीवही धोक्यात येईल…. आदित्यनाथ तसा भित्रा होताच… पण आज मात्र तो निश्चय करुनच रणांगणात उतरला होता… आपले पाप धुण्याची नामी संधी त्याच्याकडे चालून आली होती… पण ही संधी त्याचा जीवही घेऊ शकत होती… हे त्याला पक्क ठाऊक होतं…\nआदित्य त्यांना सांगतो की तुम्ही घाबरु नका… आपण घाबरतो म्हणून हे लोक शेफारतात. पण आपण जर त्यांच्याविरिधात उभे राहिलो तर ते नाही काही करु शकत… म्हातारा म्हणतो की काही नाही करु शकत त्यांनी माझ्या मुलीचा जीव घेतलाय… आदित्यनाथ विचारतो कुणी घेतला जीव त्यांनी माझ्या मुलीचा जीव घेतलाय… आदित्यनाथ विचारतो कुणी घेतला जीव म्हातारा म्हणतो मी नाही सांगणार, नाहीतर ते माझ्या दुसर्या मुलीचाही जीव घेतील… हे वाक्य ऐकताच म्हातारीने मुलीला छातीशी घट्ट धरलं आणि ती थेरडी वाघिणीसारखी गरजली… जा… निघून जा… नकोय आम्हाला तुझी मदत… आम्हाला जगू दे. मुकाट्याने जगू दे… निघ इथून… पण आदित्यनाथ निश्चय करुन आला होता… तो काही हलायला तयार नव्हता… जोपर्यंत त्या माणसाचं नाव कळत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही असं त्याने सांगून टाकलं… आता मात्र म्हातार्याचा तोल गेला… आदित्यनाथ जात नाही म्हतल्यावर तो ताडताड करत स्वयंपाकघरात गेला नि कॅन घेऊन बाहेर आला. आदित्यनाथला कळेना हा काय करतोय… त्याने कॅनचं झाकण काढलं आणि आपल्या मुलीवर आणि बायकोवर घासलेट ओतू लागला… नंतर त्याने स्वतःवरही घासलेट ओतून घेतला. आदित्यनाथचे शब्दच मेले… त्याच्या तोंडून शब्दच फुटेना… म्हातार्याने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला म्हण पंडीत म्हण… मंत्र म्हण… आज पहिल्यांदा तू जिवंत माणसांना अग्नी देणार आहेस… गप्प का बसलास… मंत्रोच्चार कर… आदित्यनाथ म्हणाला तुम्ही मरणारा घाबरत नाही. मग त्या माणसाला का घाबरता म्हातारा म्हणतो मी नाही सांगणार, नाहीतर ते माझ्या दुसर्या मुलीचाही जीव घेतील… हे वाक्य ऐकताच म्हातारीने मुलीला छातीशी घट्ट धरलं आणि ती थेरडी वाघिणीसारखी गरजली… जा… निघून जा… नकोय आम्हाला तुझी मदत… आम्हाला जगू दे. मुकाट्याने जगू दे… निघ इथून… पण आदित्यनाथ निश्चय करुन आला होता… तो काही हलायला तयार नव्हता… जोपर्यंत त्या माणसाचं नाव कळत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही असं त्याने सांगून टाकलं… आता मात्र म्हातार्याचा तोल गेला… आदित्यनाथ जात नाही म्हतल्यावर तो ताडताड करत स्वयंपाकघरात गेला नि कॅन घेऊन बाहेर आला. आदित्यनाथला कळेना हा काय करतोय… त्याने कॅनचं झाकण काढलं आणि आपल्या मुलीवर आणि बायकोवर घासलेट ओतू लागला… नंतर त्याने स्वतःवरही घासलेट ओतून घेतला. आदित्यनाथचे शब्दच मेले… त्याच्या तोंडून शब्दच फुटेना… म्हातार्याने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला म्हण पंडीत म्हण… मंत्र म्हण… आज पहिल्यांदा तू जिवंत माणसांना अग्नी देणार आहेस… गप्प का बसलास… मंत्रोच्चार कर… आदित्यनाथ म्हणाला तुम्ही मरणारा घाबरत नाही. मग त्या माणसाला का घाबरता म्हातारा म्हणाला मरणाला कोण खुळा घाबरतो रे… गरीब घाबरतो तो जीवनाला… मरणामुळे तर आपली सुटका होते.. पण हे जीवन म्हातारा म्हणाला मरणाला कोण खुळा घाबरतो रे… गरीब घाबरतो तो जीवनाला… मरणामुळे तर आपली सुटका होते.. पण हे जीवन हे जीवन आपल्याला रोज मरायला भाग पाडतं… मी जर तुला त्याचं नाव सांगितलं तर तो माझ्या मुलीला उचलून नेईल आणि रोज तिच्यावर अमानुष अत्याचार करेल… त्यापेक्षा मेलेलं काय वाईट आहे हे जीवन आपल्याला रोज मरायला भाग पाडतं… मी जर तुला त्याचं नाव सांगितलं तर तो माझ्या मुलीला उचलून नेईल आणि रोज ति���्यावर अमानुष अत्याचार करेल… त्यापेक्षा मेलेलं काय वाईट आहे या सगळ्या जाचापासून सुटका तर मिळेल.\nहे ऐकल्यानंतर आदित्यनाथ एक क्षणही तिथे थांबला नाही… आपण बेकायदा ज्या ज्या मुलींचे अंतिम संस्कार केले त्यांच्यासोबत काय झालं असेल याची जाणीव खर्याअर्थाने त्याला आज झाली होती. तो घरी आला… रात्रही बरीच झाली होती… दारुचे पाच सहा ग्लास त्याने रिचवले… पण आज कुणास ठाऊक मद्याची गुंगी त्याला चढली नव्हती. आज त्याला कोणत्याच स्त्रीचा आवाज ऐकू येत नव्हता, आज त्याला झोपही येत नव्हती… सिंधू हळूच खोलीत डोकावली… तिने त्याला काळजीने विचारलं अजून झोपला नाहीत आदित्यनाथने नकारार्थी मान डोलावली… त्याने तिला जवळ बोलावलं… आपल्या मांडीवर बसायला सांगितलं… तिने ओळखलं की स्वारीला नेमकं काय हवंय… पण त्याला मात्र काही नको होतं…. त्याला काहीतरी द्यायचं होतं… इतकी वर्ष तर तो केवळ घेत होता… आता त्याने द्यायचं ठरवलं होतं… तो म्हणाला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आदित्यनाथने नकारार्थी मान डोलावली… त्याने तिला जवळ बोलावलं… आपल्या मांडीवर बसायला सांगितलं… तिने ओळखलं की स्वारीला नेमकं काय हवंय… पण त्याला मात्र काही नको होतं…. त्याला काहीतरी द्यायचं होतं… इतकी वर्ष तर तो केवळ घेत होता… आता त्याने द्यायचं ठरवलं होतं… तो म्हणाला तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ती म्हणाली हा काय प्रश्न झाला का ती म्हणाली हा काय प्रश्न झाला का माझं उरलेलं आयुष्य जितकं आहे तितकं प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या शरीरात जितक्या धमन्या आहेत तितकं प्रेम आहे तुमच्यावर… माझं ह्रदय जितक्या वेळा धडधडतं तितकं प्रेम आहे तुमच्यावर… आदित्यनाथने तिला विचारलं, जर उद्या मला काही झालं तर काय करशील माझं उरलेलं आयुष्य जितकं आहे तितकं प्रेम आहे तुमच्यावर… माझ्या शरीरात जितक्या धमन्या आहेत तितकं प्रेम आहे तुमच्यावर… माझं ह्रदय जितक्या वेळा धडधडतं तितकं प्रेम आहे तुमच्यावर… आदित्यनाथने तिला विचारलं, जर उद्या मला काही झालं तर काय करशील तिचं ह्रदय जोरात धडधडू लागलं… तिची डोंगराळ छाती वरखाली होऊ लागली… तिच्या गरम श्वासाने त्याच्या छातीला उब मिळू लागली… तिने त्याला गच्च मिठी मारली… नयन-जलाने तिने आपल्या पतीदेवाला अभिषेक केला… तिच्या तोंडून शब्दच फुटेना… मग त्याने पुन्हा विचारलं… मी हे तुला दुखवण्यासाठी नाही म्हटलं… खरंच जर मला उद्या काही झालं तर तू काय करशील. कारण तशी परिस्थिती येऊन ठेवलीय… मला जर काही झालं तर तू मुलांचा सांभाळ करशील ना व्यवस्थित तिचं ह्रदय जोरात धडधडू लागलं… तिची डोंगराळ छाती वरखाली होऊ लागली… तिच्या गरम श्वासाने त्याच्या छातीला उब मिळू लागली… तिने त्याला गच्च मिठी मारली… नयन-जलाने तिने आपल्या पतीदेवाला अभिषेक केला… तिच्या तोंडून शब्दच फुटेना… मग त्याने पुन्हा विचारलं… मी हे तुला दुखवण्यासाठी नाही म्हटलं… खरंच जर मला उद्या काही झालं तर तू काय करशील. कारण तशी परिस्थिती येऊन ठेवलीय… मला जर काही झालं तर तू मुलांचा सांभाळ करशील ना व्यवस्थित तो पुढे काही बोलणार इतक्यात तिने तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवले आणि त्याच्या शब्दांना जणू तिने आपल्या ओठांचे कुंपण घातले… शब्द तर कुंपणाआड बंदिस्त झाले. पण ओठ ओठांची भाषा बोलू लागले… जिव्हा जिव्हेला डसू लागली… अजगराप्रमाणे त्यांनी एकमेकांच्या शरीराला विळखा घातला… निरव शांततेत त्यांचे कामूक चित्कार रातकिड्यांच्या ओ ला ओ देऊ लागले… रात्रीचा आळस झटकून सूर्य केव्हाच कामावर रुजू झाला होता. पण या ब्राह्मण उभयंतानांचे डोळे अजूनही उघडले नव्हते… कौलाच्या फटीतून कोवळे उन्ह डोकावून पाहत होते… आज रविवार असल्यामुळे मुलांच्या शाळेचा प्रश्न नव्हता… पण हे ब्राह्मण जोडपं इतक्या उशीरापर्यंत पहिल्या रात्रीनंतरही कधी झोपले नव्हते. शेवटी कुणीतरी दार ठोठावलंच… तो अजूनही गाढ झोपेत होता… ती दचकून उठली… बाहेर त्यांचा मुलगा रिशभ होता… तिने कसेबसे कपडे आपल्या अंगावर चढवले आणि आदित्यनाथच्या अंगावर चादर टाकली… रिशभला भूक लागली होती म्हणे…\nत्या प्रणय रात्रीच्या उन्मादाची मेंदी अजून रंगलीही नव्हती आणि ती आपल्या मुळ भूमिकेत शिरली… आईच्या… गृहिणीच्या… आदित्यनाथ सुद्धा काही वेळातच उठला… पटापट स्नान करुन बाहेर जायला निघाला… कुठे चाललात मागून सिंधूचा आपुलकीचा आवाज ऐकू आला… मी एका कामासाठी तालुक्याला चाललोय… संध्याकाळपर्यंत येईन… सिंधू काळजीपोटी म्हणाली तालुक्याला जायला फक्त पाऊण तास लागतो. मग संध्याकाळ कशी होईल मागून सिंधूचा आपुलकीचा आवाज ऐकू आला… मी एका कामासाठी तालुक्याला चाललोय… संध्याकाळपर्यंत येईन… सिंधू काळजीपोटी म्हणाली तालुक्याला जायला फक्त पाऊण तास लागतो. मग संध्याकाळ कशी होईल आदित्यनाथला कळून चुकलं की आपणंच आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेतली आहे. आपल्या जीवाचं काही बरंवाईट होणार नाही याची अतिरिक्त काळजी ही उठताबसता घेत राहणार… बायको अतिरिक्त काळजी करायला लागली की पुरुषाच्या डोक्याला ताप होतो… याक्षणी त्याने आपला पौरुषी अधिकार वापरण्याचा प्रयत्न केला… पण त्याचं काही चालेना… शेवटी एका शेठजीला भेटायला चाललोय अशी थाप त्याने मारली आणि थेट पोलिस स्टेशन गाठलं… तो पोलिस स्टेशनमध्ये तेव्हा त्याला तिथे त्या रात्रीचा तो तरुण मुलगा दिसला ज्याच्या बापानेच त्याच्या बायकोवर बलात्कार केला होता… दोघांची नजरानजर झाली. पण त्या तरुणाने आदित्यनाथला न ओळखण्याची शपथ घेतली होती जणू… सबइन्स्पेक्टर त्या तरुणाला दम भरत होते. चौधरी साहेबांचा मुलगा आहेस म्हणून… नाहीतर तुला पोलिसी खाक्या दाखवला असता… सबइन्स्पेक्टरने त्याच्या समोरंच चौधरीला फोन लावला… नमस्कार चौधरी साहेब… अहो तुमच्या सेवेसाठीच तर आम्ही इथे बसलो आहोत… नाही नाही… तुमचे सुपुत्र माझ्यासोबत आहेत… होय चौकीत… काही नाही हो… तरुण रक्त म्हटल्यावर चालायचंच… पण नशीब माझ्या हाती सापडले… नाहीतर… काय केलं आदित्यनाथला कळून चुकलं की आपणंच आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेतली आहे. आपल्या जीवाचं काही बरंवाईट होणार नाही याची अतिरिक्त काळजी ही उठताबसता घेत राहणार… बायको अतिरिक्त काळजी करायला लागली की पुरुषाच्या डोक्याला ताप होतो… याक्षणी त्याने आपला पौरुषी अधिकार वापरण्याचा प्रयत्न केला… पण त्याचं काही चालेना… शेवटी एका शेठजीला भेटायला चाललोय अशी थाप त्याने मारली आणि थेट पोलिस स्टेशन गाठलं… तो पोलिस स्टेशनमध्ये तेव्हा त्याला तिथे त्या रात्रीचा तो तरुण मुलगा दिसला ज्याच्या बापानेच त्याच्या बायकोवर बलात्कार केला होता… दोघांची नजरानजर झाली. पण त्या तरुणाने आदित्यनाथला न ओळखण्याची शपथ घेतली होती जणू… सबइन्स्पेक्टर त्या तरुणाला दम भरत होते. चौधरी साहेबांचा मुलगा आहेस म्हणून… नाहीतर तुला पोलिसी खाक्या दाखवला असता… सबइन्स्पेक्टरने त्याच्या समोरंच चौधरीला फोन लावला… नमस्कार चौधरी साहेब… अहो तुमच्या सेवेसाठीच तर आम्ही इथे बसलो आहोत… नाही नाही… तुमचे सुपुत्र माझ्यासोबत आहेत… होय चौकीत… काही नाही हो… तर���ण रक्त म्हटल्यावर चालायचंच… पण नशीब माझ्या हाती सापडले… नाहीतर… काय केलं अहो… कायदा किती सक्त झालाय माहितीय तुम्हाला… त्यांना सांग अतुम्ही १८ वर्षाच्या वर मुलगी असेल तर प्रकरण आम्ही सांभाळून घेऊ शकतो… पण अल्पवयीन मुलीच्या बाबतीत आम्ही तुमची काहीच मदत करु शकत नाही. मी तिथे पोचलो म्हणून… नाही आम्ही त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना समजवलंय… समजलेत ते… पण सांभाळा लेकाला… आदित्यनाथच्या पायाखालची जमीनच सरकली होती… हे चौधरींचं कुटुंब आहे की बलात्कारी घडवण्याची शाळा अहो… कायदा किती सक्त झालाय माहितीय तुम्हाला… त्यांना सांग अतुम्ही १८ वर्षाच्या वर मुलगी असेल तर प्रकरण आम्ही सांभाळून घेऊ शकतो… पण अल्पवयीन मुलीच्या बाबतीत आम्ही तुमची काहीच मदत करु शकत नाही. मी तिथे पोचलो म्हणून… नाही आम्ही त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना समजवलंय… समजलेत ते… पण सांभाळा लेकाला… आदित्यनाथच्या पायाखालची जमीनच सरकली होती… हे चौधरींचं कुटुंब आहे की बलात्कारी घडवण्याची शाळा बाप, काका, मुलगा सगळे एकाच माळेचे मणी… मी तर ह्याला चांगला समजत होतो. पण हा सुद्धा त्यातलाच… अशुद्ध बीजापोटी फळे कडवट रानटी….\nसबइन्स्पेक्टरने एका हवालदाराला बोलावालं आणि त्या तरुणाला घरी सुखरुप सोडायला सांगितलं… जाताना पुन्हा त्या तरुणाची आणि आदित्यनाथची नजरानजर झाली… त्या तरुणाने आदित्यनाथकडे पाहून विचित्र स्मित केलं… आदित्यनाथला कळेना हा तरुण आपल्याकडे पाहून असा का हसला कदाचित आपल्याला त्याचं खरं रुप कळलं होतं म्हणून… आता सबइन्स्पेक्टर आदित्यनाथकडे पाहत म्हणाला ब्राह्मणदेव या… काय सेवा करु तुमची कदाचित आपल्याला त्याचं खरं रुप कळलं होतं म्हणून… आता सबइन्स्पेक्टर आदित्यनाथकडे पाहत म्हणाला ब्राह्मणदेव या… काय सेवा करु तुमची आधी घडलेला प्रसंग पाहून आदित्यनाथचा कंठ कोरडा झाला होता…\nलेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री\n⟵महापात्रा… भाग – ६\nमहापात्रा… भाग – ७\nमहापात्रा… भाग – ६\nमहापात्रा… भाग – ५\nमहापात्रा भाग – ४\nमहापात्रा… भाग – ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Shivaji-Mane-criticism-on-Raju-Shetti/", "date_download": "2019-02-18T16:32:55Z", "digest": "sha1:BONF7KCPYRXDZYXNDTF5NHLI42ZKEHHH", "length": 7960, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खासदार शेट्टी विसरले रक्तरंजित इतिहास | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › खासदार शेट्टी विसरले रक्तरंजित इतिहास\nखासदार शेट्टी विसरले रक्तरंजित इतिहास\nपेठ वडगाव : वार्ताहर\nशेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या रक्ताचे पाट वाहिले. हा रक्तरंजित इतिहास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी विसरले आहेत, असा घणाघात नाराज गटातील बंडखोर नेते शिवाजी माने यांनी केला. लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी केले. पेठ वडगाव येथे झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी यांनी दिलेल्या जिल्हा नियोजन समिती सदस्य व तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे माने यांनी जाहीर केले.\nमाने म्हणाले, संघटना उदयास आणताना दोघांनी बलिदान दिले. जातीच्या बगलबच्च्यांना घेऊन सत्तेचा मलिदा खाण्याचे शेट्टी यांचे काम सुरू आहे. बहुजनांना पोस्टर चिकटवण्याचे व टायरी फोडण्याचे काम देण्याची कुटिल नीती जोपासली जात आहे. ही चळवळ आता समांतर अंतरावर चालविणार आहे.\nगोंडा पॅटर्न बंद करा\nशेट्टी यांनी बहुजन समाजातील लोकांना किचन कॅबिनेटमधून हद्दपार केले आहे. गोंडा पॅटर्न वापरून कार्यभाग साधला जात आहे. हा त्वरित बंद करावा. खा. शेट्टी यांनी पक्की मडकी बाहेर टाकली आहेत आणि कच्ची मडकी जवळ ठेवली आहेत. पक्के मडके घटस्थापनेवर बसणार आहे.\nशिगावचे निवास पाटील यांनी, खा. शेट्टी यांच्या जवळच्या गोंडा संस्कृतीला आमचा विरोध आहे, असे सांगितले. राजाराम कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब पाटील (भुयेकर) यांनी चळवळीच्या नावाखाली पोळी भाजण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. शिरोळचे दिलीप माणगावे यांनी खा. शेट्टी यांनी बहुजनाचे नेतृत्व पुढे येऊ नये, यासाठी आवाडे यांना साथ दिल्याचा गौप्यस्फोट केला.\nभाजपचे तालुकाध्यक्ष व पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पी. डी. पाटील म्हणाले, कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शेट्टी यांना कायमची सुट्टी देण्यासाठी सज्ज रहा.\nशेट्टी यांना राजकारणाचे बाळकडू पाजल्याचे मेजर प्रकाश पाटील यांनी सांगून, कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप केला. संग्रामसिंह गायकवाड यांनी शिवाजी माने यांना बंडाचा फेटा भेट दिला, तर सरूडच्या शामराव व भीमराव पाटील यांनी शेट्टी यांच्या पराभवाची शपथ घेतली. यावेळी स्थापन केलेल्या समितीची घोषणा करण्यात आली. धनाजी पाटील यांनी स्वागत केले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-district-first-in-builds-whether-center/", "date_download": "2019-02-18T16:57:25Z", "digest": "sha1:D7IFM3RD6TDJ5TXTBQLEGEJCNC5DQCOG", "length": 10107, "nlines": 53, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हवामान केंद्र उभारणीत रत्नागिरी जिल्हा प्रथम | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › हवामान केंद्र उभारणीत रत्नागिरी जिल्हा प्रथम\nहवामान केंद्र उभारणीत रत्नागिरी जिल्हा प्रथम\nहवामानविषयक विविध घटकांची दैनंदिन अचूक माहिती गोळा करण्यासाठी मंडलस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 65 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.\nहवामानावर आधारित फळपीक विमा योजना 2012 साली प्रायोगिक तत्त्वावर जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत सरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकर्यांना विमा संरक्षण दिले जाते. जिल्ह्यातील हजा��ो शेतकरी या योजनेत दरवर्षी सहभागी होतात.\nहवामानातील बदल व घटकांची माहिती खासगी केंद्रांकडून घेण्यात येत होती. याआधीची चुकीच्या ठिकाणी हवामान केंद्र उभारल्यामुळे हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत होते. दरवर्षी हजारो रूपये विम्याची रक्कम भरूनसुद्धा हवामानातील बदलामुळे शेतकर्यांचे नुकसान होऊनसुद्धा हवामान केंद्राच्या चुकीच्या माहितीमुळे शेतकर्यांच्या पदरी निराशा येत असे. अखेर शेतकर्यांच्या मागणीमुळेच शासनाने प्रत्येक महसूल मंडलस्तरावर हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला शिवाय कामाची पूर्तता वेगाने करण्यात आली आहे. स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकर्यांना हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना दोन दिवस आधीच शेतकर्यांना मिळेल. या केंद्रामुळे तापमान, पर्जन्यमान, हवेची सापेक्ष आर्द्रता, वार्याचा वेग व दिशा या वातावरणातील आधारित पीक विमा योजनाविषयक सल्ला, संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.\n12 किलोमीटर परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. नोंदवलेली माहिती सर्व्हरला दर एका तासाने पाठविली जाणार आहे. त्यामुळे संकलित होणारी माहिती कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला प्राप्त होणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीतून ‘बांधा-मालक व्हा- चालवा’या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेची निवड केली आहे. संस्थेतर्फे स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून त्यानंतर पुढील सात वर्षे स्वखर्चाने हवामान केंद्र चालविण्यात येणार आहे. शिवाय शासनाला मोफत हवामानविषयक माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.\nजिल्ह्यात आंबा, काजू पिकासाठी फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. हवामानावर आधारित असलेल्या या योजनेमुळे शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने हवामानातील बदल या बाबतची अचूक माहिती मिळणार आहे. चुकीच्या माहितीमुळे शेतकर्यांची विमा कंपनीकडून होणारी फसवणूक टळेल, शिवाय आर्थिक नुकसानदेखील होणार\nवेंगुर्ले तालुक्यामध्ये ८१ तर देवगडात ७४ टक्के मतदान\nदिग्गजांमुळे देवगडमधील निवड��ुका लक्षवेधी\nगुहागर समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला\nसिंधु कृषी प्रदर्शनात साडेपाच कोटींची उलाढाल\nसिंधुदुर्ग : आचरा- टेंबली येथे सापडले प्राचीन कोरीव शिल्प\nसिंधुदुर्ग : सभापतींनी शिवीगाळ केल्याचा सफाई कामगारांचा आरोप\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/online-transaction-security-tips-for-staying-safe/", "date_download": "2019-02-18T17:12:08Z", "digest": "sha1:C7GQR3XXVJJCYEQ4BDVNAA2MFAEU5GEC", "length": 8596, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऑनलाईन व्यवहार करताय ? मग हे नक्कीच वाचा.", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \n मग हे नक्कीच वाचा.\nऑनलाईन व्यवहार करताना अनेकांना गंडा घातला जातो. त्यामुळे अनेक लोक ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी कानाला खडा लावतात. तसा विचार केला तर ऑनलाईन व्यवहार एकदा का जमले व थोडीशी काळजी घेतली तर अनेक कामे घरबसल्या करता येऊ शकतात. ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षा घेणे गरजेचे आहे. नेमकी काय सुरक्षा घ्यावी त्याविषयी थोडक्यात आढावा घेऊयात.\n* सर्च लिंकना बऱ्याचदा मालवेअर लिंक केलेले असू शकतात. ‘कास्परस्की’चे यूआरएल अॅडव्हायजर किंवा थर्ड पार्टी ब्राउजरच्या मदतीने अशाप्रकारच्या धोकादायक वेबसाइट आणि लिंकपासून बचाव करता येतो.\n* जर एखादी यूआरएल लिंक मिळाली असेल तर त्यावर क्लिक करण्याऐवजी तो अड्रेस टाइप करा. थोडा त्रास होईल पण खोट्या आणि धोकादायक वेबसाइटपासून बचाव करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे.\n* बहुतांश कंपन्या ग्राहकांसाठी तात्पुरता क्रमांक असणाऱ्या क्रेडिट कार्डाची निर्मिती करतात. अशा क्रेडिट कार्डच्या मदतीने शक्यतो एकदाच खरेदी करता येतो. त्यानंतर ही माहिती चोरीला गेल्यास काहीही फरक पडत नाही.\n* आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणत्याही एकाच कॉम्प्युटरची निवड करा. त्यातही HTTPSचा अंतर्भावर असणारे गुगल क्रोम अपलोड करा.\n* एक चांगला अँटिव्हायरसही वापरा आणि याच कॉम्पुटरवरून सोशल नेटवर्किंग आणि सर्फिंग करणे टाळा.\n* ऑनलाईन शॉपिंग करणार असाल तर, एकच निश्चित ई-मेल वापरा. त्यामुळे धोकादायक ई-मेल आणि स्पॅम मेसेजेसपासून कॉम्पुटरचे संरक्षण करता येईल.\n* सातत्याने पासवर्ड मॅनेजरचा उपयोग करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला एकाचवेळी अनेक अकाउंटचा वापर करणे सहज शक्य होईल.\n* आर्थिक व्यवहार करताना शक्यतो सार्वजनिक वायफायचा वापर टाळा. अशाप्रकारच्या सार्वजनिक वायफायची सुरक्षितता भेदणे सहज शक्य असून त्यातून तुमचे लॉग इन तपशीलही चोरणे सहज शक्य आहे.\n* बँकेचे किंवा वैयक्तिक कोणतेही तपशील ब्राउजर किंवा पेमेंट साईटवर नोंदवू नका. व्यवहार संपल्यानंतर लॉग ऑफ करण्यास विसरू नका.\n* अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्या विषयीची पूर्ण माहिती वाचा. अॅपच्या अटी आणि शर्ती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो अधिकृत अॅप स्टोअरवरूनच अॅप डाउनलोड करा.\n* कोणतेही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी मर्चंट नामवंत आणि विश्वासार्ह आहे का याची खात्री करा.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nघुमा चित्रपटाच्या या ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का \nदहशतवादी घ्या, कुलभूषण जाधव द्या, प्रस्ताव आल्याचा पाकचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F/", "date_download": "2019-02-18T16:29:37Z", "digest": "sha1:BCG32KNSCW6GSJT63MJBL3R4YLYWX2RG", "length": 11629, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अंकुश जाधव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अंकुश जाधव\nसातारा : सातारा जिल्हा बार असोसिएशनची चालु वर्षाची निवडणुक पार पडली असुन अंकुश जाधव यांची अध्यक्षपदी तर रफिक शेख यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बार असोसिएशनच्या निवडणुकीत विरोधात आलेले अर्ज जेष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चेत मागे घेण्यात आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याची माहिती ऍड.वैभव काटकर यांनी दिली.\nसचिव ऍड.रविंद्र क्षीरसागर, खजिनदार ऍड.चंद्रकांत रेडेकर, महिला प्रतिनिधी ऍड.वंदना सपकाळ, ऍड.स्नेहल कापसे, तर सदस्य म्हणुन ऍड.सागर माने, ऍड.प्रशांत खरे, ऍड.समाधान महामुलकर, ऍड. शंभुराज यादव, ऍड.रविंद्र डिगे, ऍड.ओंकार शेटे, ऍड.रूपेश खाडे, ऍड.ओंकार वाकणीस, ऍड. सुशांत घाडगे यांच्या निवडी बिनविरोध झाल्याची माहिती ऍड.बी.टी सानप यांनी दिली. नविन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच बार असोसिएशनच्या सर्व सभासदांनी शुभेच्छा दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा- नागेवाडी धरणातून पाणी सोडा\nउमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही- अजित पवार\nमनोमिलनावर शिक्कामोर्तब; आ.शिवेंद्रसिंहराजे व खा.उदयनराजे एकत्र\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या ���त्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/india-vs-england-5th-test-cook-root-extend-englands-lead-to-154-runs/articleshow/65746313.cms", "date_download": "2019-02-18T17:29:16Z", "digest": "sha1:QBWXA72B4MPNTUSSONCEQTYDG4HW5K3R", "length": 16809, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: india vs england, 5th test: cook, root extend england's lead to 154 runs - इंग्लंडकडे दीडशतकी आघाडी | Maharashtra Times", "raw_content": "\nदुसऱ्या डावात २ बाद ११४ इंग्लंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर १५४ धावांची आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने २ बाद ११४ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, इंग्लंडने भारताला पहिल्या डावात २९२ धावांत रोखून ४० धावांची आघाडी मिळवली होती. खरे तर इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली असती. मात्र, हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजाने अर्धशतके ठोकून भारताची पिछाडी कमी केली.धावा; भारताकडून विहारी, जडेजाची अर्धशतकेवृत्तसंस्था, लंडनइंग्लंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी क्रिकेट ...\nइंग्लंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर १५४ धावांची आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने २ बाद ११४ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, इंग्लंडने भारताला पहिल्या डावात २९२ धावांत रोखून ४० धावांची आघाडी मिळवली होती. खरे तर इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली असती. मात्र, हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजाने अर्धशतके ठोकून भारताची पिछाडी कमी केली.\nदुसऱ्या डावात इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक आणि जेनिंग्जने सावध सुरुवात केली. बाराव्या षटकातच भारताने दोन्ही रिव्ह्यू वाया घालविले. अखेर शमीने जेनिंग्जचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. यानंतर २५व्या षटकात दुसऱ्या स्लीपमधील लोकेश राहुलने मोइन अलीला जीवदान दिले. या वेळी अली १४ धावांवर खेळत होता. मात्र, या वेळी त्याला या जीवदानाचा अधिक फायदा घेता आला नाही. रवींद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडविला. अलीने ५२ चेंडूंत ३ चौकारांसह २० धावा केल्या. यानंतर आलेल्या जो रूटने काहीसा आक्रमक पवित्रा घेत धावांचा वेग वाढविला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कुक १२५ चेंडूंत ३ चौकारांसह ४६, तर रूट ४३ चेंडूंत ५ चौकारांसह २९ धावांवर खेळत होता.\nतत्पूर्वी, भारताच्या हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा यांनी ६ बाद १७४ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. पदार्पणाची लढत खेळत असलेल्या हनुमा विहारीने करुण नायरच्या जागी आपली निवड करण्याचा संघव्यवस्थापनाचा निर्णय योग्स असल्याचे दाखवून दिले. त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले. इंग्लंडच्या माऱ्याचा त्याने समर्थपणे सामना केला. साथीला असलेल्या जडेजाने अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. उपाहाराला दोन षटकांचा खेळ शिल्लक असताना मोइन अलीने विहारीला बाद करून ही जोडी फोडली. विहारीने १२४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारसह ५६ धावा केल्या. विहारी आणि जडेजा जोडीने सातव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. उपाहाराला भारताने ७ बाद २४० धावा केल्या होत्या. उपाहारानंतरच्या इशांत शर्मा आणि महंमद शमी झटपट माघारी परतले. यानंतर जडेजाने हुशारीने खेळ करून भारताची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ९५���्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला आणि भारताचा डाव २९२ धावांत संपुष्टात आला. जडेजा-बुमराह जोडीने ३२ धावा जोडल्या. अर्थात, यात बुमराहचा वाटा शून्य होता. मात्र, त्याने चौदा चेंडूंचा यशस्वी सामना केल्याने जडेजाला आणखी काही काळ मैदानावर राहता आले. जडेजाने १५६ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारसह नाबाद ८६ धावा केल्या. जडेजाचे हे इंग्लंडमधील दुसरे, तर एकूण नववे कसोटी अर्धशतक ठरले.\nइंग्लंड : पहिला डाव -सर्वबाद ३३२.\nभारत : पहिला डाव - (६ बाद १७४ वरून पुढे) हनुमा विहारी झे. बेअरस्टो गो. अली ५६, जडेजा नाबाद ८६, इशांत झे. बेअरस्टो गो. अली ४, शमी झे. ब्रॉड गो. रशीद १, बुमराह धावबाद ०, अवांतर १४, एकूण - ९५ षटकांत सर्वबाद २९२.\nबाद क्रम : ७-२३७, ८-२४९, ९-२६०, १०-२९२.\nगोलंदाजी : जेम्स अँडरसन २१-७-५४-२, स्टुअर्ट ब्रॉड २०-६-५०-१, बेन स्टोक्स १६-२-५६-२, सॅम करन ११-१-४९-१, मोइन अली १७-३-५०-२, आदिल रशीद १०-२-१९-१.\nइंग्लंड : दुसरा डाव - अॅलिस्टर कुक खेळत आहे ४६, जेनिंग्ज त्रि. गो. शमी १०, मोइन अली त्रि. गो. जडेजा २०, जो रूट खेळत आहे २९, अवांतर ९, एकूण - ४३ षटकांत २ बाद ११४.\nबाद क्रम : १-२७, २-६२.\nगोलंदाजी : बुमराह १२-४-२६-०, इशांत शर्मा ७-३-११-०, शमी १०-३-३२-१, रवींद्र जडेजा १४-२-३६-१.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:भारत वि. इंग्लंड|जो रूट|अॅलिस्टर कूक|Joe Root|India vs England|Alastair Cook\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nRohit Sharma: रोहित शर्माला विश्रांती मिळण्याची शक्यता\npulwama attack: पाकला झटका, चॅनेलकडून 'पीएसएल' ब्लॅकआऊट\nshoaib akhtar: 'रावळपिंडी एक्स्प्रेस' शोएब अख्तर पुन्हा मैदा...\nऑस्ट्रेलिया दौराः पंतने केले कार्तिकला ‘आउट’\nIndia Vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची घोषणा; व...\n��टा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभारत ४ बाद १०३; इंग्लंड ३३२...\nसेंट फ्रान्सिस, साने गुरुजी विद्यालयाची आगेकूच...\nअक्षर पटेलने घेतलेला बळी पाहा, अवाक व्हाल\nफातिमा, पोदार स्कूलची आगेकूच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150406054136/view", "date_download": "2019-02-18T17:00:34Z", "digest": "sha1:HLMJK7ULT6LBXOISS27LLZT7S53IFJJJ", "length": 16022, "nlines": 294, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मुक्तेश्वरांची कविता", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\n' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.\n दु:ख पाविजे धरितां माया \nदिसे तितुकें पावें नाश \nम्हणोनि आत्मा निउत्य अविनाश जोडे तेंचि साधावें ॥\n उठोनि गेल्या बहुसाल ॥\n तेही लिहितां भागले ॥\n भूषणें जालीं जगाचे श्रवणीं \n मुखें रंगली देवांचीं ॥\nबहु यज्ञ बहु दक्षणा \nनेतां उबगोनि सांडिलें धना नाम जालें कनकाद्रि ॥\nसत्य शौच दया आर्जव \n जींहीं बहुसाल वाढविलें ॥\nतेही पातला असतां काळ वश जाले मृत्पूतें ॥\n नाना बुदबुद विराले जळीं \n भस्म जाले असंख्य ॥\nतुझे पुत्र तंव दुरात्मे नाश पावले केलेनि कर्में \n करणें हाचि अविवेक ॥\nदेहेंसी विश्व मिथ्या सकळ जाणोनि ब्रम्हा चिंतीं निर्मळ \nन. विहिरींत टाकलेलें लिंबू बंदुकीच्या गोळीनें वर काढणें . पुरु जाने १९३९ .\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/religion-festival-news/ganpati-aarti/articleshow/65753497.cms", "date_download": "2019-02-18T17:34:01Z", "digest": "sha1:FXWO2ATHI6CH6CJ4UOLPCICFEEB7VWFE", "length": 21804, "nlines": 314, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "religion festival news News: ganpati aarti - आरती गणपतीची | Maharashtra Times", "raw_content": "\nमिळवा धार्मिक बातम्या बातम्या(religion festival news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nreligion festival news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nधार्मिक बातम्या याा सुपरहिट\nबाळ येशूच्या चरणी दोन लाख भाविक\nत्रिमूर्तीनगरच्या मैदानात प्रगटदिनानिमित्त कार्यक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्वाध्यायी साजरी करताहेत 'पथ'दर्शक जन्माष्टमी...\nकोरड्या होळीला उत्स्फूर्त प्रतिसाद...\nकल्याणातही कोरड्या होळीचा उत्साह...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE-25-%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:35:10Z", "digest": "sha1:SC7BSZWKQVA2JQ44ILW5FQH6ESYU4XDX", "length": 11308, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“थोरात’ गळीत हंगाम सांगता 25 रोजी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“थोरात’ गळीत हंगाम सांगता 25 रोजी\nसंगमनेर – येथील थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता 25 एप्रिलला होणार आहे. ही माहिती कारखान्याचेउपाध्यक्ष भाऊसाहेब कुटेयांनी दिली. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचेअध्यक्ष माधव कानवडे, शेतकरी विकास मंडळाचेअध्यक्ष बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गातांबे, संगमनेर दूध संघाचेअध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा बॅंकेचेउपाध्यक्ष रामनाथ वाघ, शिवाजी थोरात, महाराष्ट्रप्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे, अजय फटांगरे, निशा कोकणे, शंकरराव खेमनर, बाबा ओहोळ, हरीभाऊ वर्पे, अमित पंडित, लक्ष्मण कुटे, सीताराम वर्पे, संजय मालपाणी, विश्वास मुर्तडक, बाळकृष्ण दातीर, पांडुरंग कोकणे, सुधाकर रोहम, बाबा खरात यावेळी उपस्थित राहणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे-नाशिक महामार्ग ठरतोय बिबट्यांच्या मृत्यूचा सापळा\nभाजपकडून लाभार्थ्यांच्या घरी दिव्यांची रोषणाई\nकुकाणेत शिवजयंतीनिमित्त हॉलीबॉल स्पर्धा\nकविता : नेत्यांना जनतेची वाटायला हवी भीती\nनिळवंडेचा प्रश्न तडीस लागावा, यासाठी आपले प्रयत्न – आ. कोल्हे\nरस्ता लुट करणारी गुन्हेगारांची टोळी जेरबंद\nपुलवामा शहिदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बहिरोबावाडीत वृक्षारोपण\nकर्जतच्या बांधकाम विभागाकडून रस्ता सुरक्षेची ऐशीतैशी \nपैसे मागीतल्याने नगरसेवकाने पेटविले मेडिकल दुकान\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिव��ैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-marathwada/only-21-percentage-forest-area-remian-maharashtra-44922", "date_download": "2019-02-18T17:02:12Z", "digest": "sha1:UHZS3MCQRYDLBUUGO3D5ZBIQGUF6V63P", "length": 14789, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "Only 21 percentage forest area remian in Maharashtra राज्यात 21 टक्केच वनक्षेत्र शिल्लक | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nराज्यात 21 टक्केच वनक्षेत्र शिल्लक\nशनिवार, 13 मे 2017\nराज्यात केवळ 21 टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले असून परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी 33 टक्क्यांपर्यंत वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे.\nनांदेड - राज्यात केवळ 21 टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले असून परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी 33 टक्क्यांपर्यंत वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे वनविभागाकडून सहा विविध प्रकारच्या योजनांची आखणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वनविभागाद्वारे सांगण्यात आले.\nविविध विकास योजनांची अंमलबजावणी करताना वनक्षेत्रातील जमिनीचा वापर वाढला आहे. यामुळे वन्यजीवांच्या अधिवासापासून ते वनसंपदेलाही बाधा पोचत आहे. गेली काही वर्षे हे चित्र राज्यात थोड्याफार फरकाने सर्वत्र दिसत असल्याने वनक्षेत्र कमी होत आहे. आता केवळ 21 टक्केच वनक्षेत्र शिल्लक आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून किमान 33 टक्के क्षेत्र हे वनआच्छादित असेल तर पाऊसमानापासून प्रदूषण कमी होण्यापर्यंतची वाट सुखकर होते. त्यामुळे उरलेसुरले जंगल वाचविणे, संवर्धित करणे हाच पर्याय असल्याने राज्य वन विभागाने मृद्संधारण, वै���ण संपत्ती विकास, किरकोळ जंगल उत्पन्नाचा विकास, औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या प्रजातींची लागवड, भरीव वनीकरण, वैरण पर्यायी वनीकरण कार्यक्रम या सहा महत्त्वाकांक्षी योजना लागू केल्या असून, त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक विभागानुसार अंमलबजावणी सुरू होणार आहे.\n■ अशा आहेत योजना व त्यांची आखणी\nवैरण संपत्ती विकास कार्यक्रम\nवनक्षेत्रात सकस व अधिक रुचकर द्विदल वनस्पती व गवतांच्या प्रजातींची लागवड.\nवनक्षेत्रातील वृक्ष घनतावाढीसाठी तसेच जलसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न.\nकिरकोळ जंगल उत्पन्न विकास वनक्षेत्र\nगवत, बांबू, बोरू, हिरडा, गोंद, विडी पाने या प्रजातीचे वृक्ष वाढविणे.\nया योजनेत बांबू उत्पन्नवाढीला महत्त्व देणे.\nओसाड वनक्षेत्रात विपुल प्रमाणात वृक्ष लागवड करणे.\nयापुढे वनजमीन देताना जेवढे वनक्षेत्र प्रकल्पासाठी घेतले जाईल तेवढेच पर्यायी वनीकरण करण्याची अट घालण्यात आली आहे.\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यता\nसांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही\nकोल्हापूर - साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू...\nरेल्वे सहाय्यक चालकांचे औरंगाबादेत धरणे\nऔरंगाबाद : ऑल इंडीया लोको रनिंग स्टॉफ असोसिएशन तर्फे देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून रेल्वेस्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आले. दक्षिण...\nपिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष करवाढ नाही; कर वसुलीवर भर\nपुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी १३ लाख रूपयांचा केंद्राच्या योजनेंसह अर्थसंकल्प स्थायी समित�� सभेपुढे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/articlelist/2429612.cms", "date_download": "2019-02-18T17:43:57Z", "digest": "sha1:OLRWS2DMF6LUZDV6O6O4AQVVKV4YKF7I", "length": 16374, "nlines": 229, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सदर | Maharashtra Times", "raw_content": "\nरोगप्रतिकार शक्तीचं औषध नसतं\nछोटा अमेय घरी एकटाच असल्यामुळे नोकरीवर असलेल्या आईवडिलांनी त्याला लवकरच; म्हणजे दीड वर्षाचा झाल्या ...\nकलि महि राम नाम सारु..\nमैदानात खेळा…, तंदुरुस्त व्हा\nउत्तमतेचा ध्यास आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा हे पाश्चिमात्यांचे व्यवच्छेदक लक्षण. भारतात ते अभावाने दिसते. तथापि याचा खोलवर विचार आणि विश्लेषण क्वचितच होते.\nकलाकारांची रसाळ व्यक्तिचित्रणे…Updated: Jan 5, 2019, 11.38AM IST\nगहन प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरेUpdated: Dec 1, 2018, 01.04AM IST\n'एसी' लोकलला तिकीट दराची धग\nमुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या प्रकल्पावर नजर टाकल्यास आगामी गारवा एसी लोकलचा असणार हे स्पष्ट होत आहे. मात्र मुंबई लोकलच्या क्षितिजावर एसी लोकलचा उदय होत असताना तिच्या लोकप्रियतेला तिकीट दरांचे ग्रह...\n‘बोटॉक्स’मुळे येईल चेहऱ्यात जिवंतपणा\nचेहऱ्याचे हावभाव चेहऱ्याला जिवंतपणा आणतात. चेहऱ्याला जिवंत करायचे काम चेहऱ्याच्या त्वचेखाली असणारे असंख्य स्नायू बेमालूम करत असतात. हे स्नायू आपल्या मनाच्या विचारांचे प्रतिबिंब भावनांच्या स्वरूपात चे...\nनाकाचे हाड वाढले कसे\nकान वाजणे म्हणजे काय\nगर्दीचे गणित हे काही लोकांची मक्तेदारी आहे, असे समजले जात होते. मराठा मोर्चाचा धसका अनेकांनी घेतलेला आहे. घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसेल. कारण तरुण वर्ग मग तो कोणत्याही समाजातला ...\nभावनिक मुद्यांपेक्षा मूळ प्रश्नांना हात घालणे गरज...Updated: Jun 14, 2016, 04.00AM IST\nमराठवाड्यातील दुष्काळाचा महाराष्ट्राला इशाराUpdated: May 3, 2016, 04.00AM IST\nराजकारणात रस �� घेता सर्व गावकरी एकसंध आणि एकजुटीने राहून गावचा विकास साधू शकतातच, शिवाय वेगळी पाऊलखूण उमटवू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील मुरुक्टे हे छोटे...\nएकांतात वसलेले खंडोबाचे कडेपठारUpdated: Nov 8, 2014, 06.22AM IST\nब्रह्म, एकलत्व, तारे (सूर्यही त्यातलाच), ग्रह (उदा. पृथ्वी), वातावरण, समुद्र, नद्या ह्या गोष्टींना मेंदू नसतो असे म्हटले तर धार्मिक लोक बिथरतात. कारण त्यांनी एका काल्पनिक मेंदू असलेल्या देवाच्या हाता...\n...तर पोलिस व गुंड यांत फरक काय\nउदगीरमध्ये अवैध दारूविक्रीला विरोध करणाऱ्या मंगल जाधव यांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीच्या विरोधात त्यांनी वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार केली; पण, त्यांनी दखल घेतली नाही. अखेर म...\nप्रचलित व्यवहारपद्धती मोडायला हव्यात\nविज्ञाननिष्ठांनो, ९ ऑगस्टला भेटूया\nनॉनव्हेजसाठी विमानाने जाता का\nजगातील सर्व भाषांत शाहूचरित्र हेच स्वप्न\nआधुनिक काळाला कवेत घेतलेले माटुंगा\nमाटुंगा म्हणजे मुंबईतील दक्षिण भारत अशी सध्याची ओळख असली तरी सात बेटांच्या मुंबईत माहीम बेटाचा भाग असलेले माटुंगा हे एकेकाळचे अस्सल मऱ्हाटमोळे गाव. आगरी, कोळी आणि भंडारी हे या गावाचे भूमिपुत्र. आता ह...\nभाविकांच्या श्रद्धेची पायरीUpdated: Dec 13, 2014, 03.00AM IST\n‘इंदिरा’ एक अपरिहार्य पात्र\nकोणी काहीही म्हणो, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, हे भारतीय इतिहासातील एक अपरिहार्य पात्र होतं एवढं नक्की उक्ती आणि कृतीवर बंधन आणणारी आणीबाणी त्यांनी लादली हे खरंच... त्यासाठी त्यांना राजकीय आणि सा...\nत्यांना कला दिसलीच नाही\nमराठी साहित्यातला समुद्र इंग्रजीतUpdated: May 13, 2015, 02.59AM IST\nसमांतर न्यायालयांची गरज काय\nअर्धांगवायूची लक्षणे व निदान\nनाकाचे हाड वाढले कसे\nरूप खुलवणारी नाकाची सर्जरी\nतात्काळ युद्ध हे युद्धनीतीच्या तत्त्वांच्या विरोधात\n‘बोटॉक्स’मुळे येईल चेहऱ्यात जिवंतपणा\nपुरस्काराची उंची आणि खोली\nछुप्या युद्धापासून ‘हायब्रिड’ युद्धापर्यंत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-september-2018/", "date_download": "2019-02-18T16:10:05Z", "digest": "sha1:GMCXBERTYSICBACCAY7VX4TOCIFM32FN", "length": 11997, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 16 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकृषीमंत्री यांनी 10881 कोटी रुपये खर्च करून डेअरी प्रोसेसिंग व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड लॉंच केले आहे.\nमहिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) ने जाहीर केले की 2040 पर्यंत कार्बन न्यूट्रल कंपनी बनवण्याचा हेतू आहे की ऊर्जा कार्यक्षमता आणि अक्षय ऊर्जाचा वापर यावर लक्ष केंद्रित केले जाईल.\nरिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मुंबई सिटी पॉवर डिस्ट्रीब्यूशन बिझनेस अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) ला 18,800 कोटी रुपयांना विकले आहे.\nयुनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) जाहीर केलेल्या ताज्या मानव विकास रँकिंगमध्ये 14 सप्टेंबर 2018 रोजी भारताने 189 पैकी 130वे स्थान गाठले आहे.\nGMR हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडला दुसऱ्यांदाच विमानतळ परिषद आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा गुणवत्ता विश्व क्रमांक 1 विमानतळ पुरस्कार ट्रॉफी मिळाली आहे.\nPrevious (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 120 जागांसाठी भरती\nNext IBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 7275 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:40:46Z", "digest": "sha1:DS2OETAVCMZEFQBTA3KQD6ZCJPTNMFMS", "length": 8397, "nlines": 106, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा\nपिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा\nपिंपरी चिंचवड – संविधानामुळेच केवळ आपल्याला हक्क व अधिकार प्राप्त झाले. त्याआधारे आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे मत अॅड. सतीश गोरडे यांनी व्यक्त केले.\nपिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. विजय भोसले, अॅड. सुजाता बिडकर, अॅड. नाना रसाळ, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अॅड. मोनिका सचवाणी, अॅड. संतोष मोरे, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. रामचंद्र बोराटे आदी उपस्थित होते.\nअॅड. पी. एस. कांबळे म्हणाले की, देशाचे संविधान हाच आपला अभिमान असून त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य घटनेची प्रत माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी पिंपरी-चिंचवड बारचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर यांना देण्यात आले. यावेळी अॅड. स्मिता लांडे, अॅड. गोरख कुंभार. अॅड. सुनील कड, अॅड. योगेश थांबा, अॅड. किरण पवार, अॅड. आतिश लांडगे आदी उपस्थित होते.\nयावेळी अॅड. मनीषा महाजन, अॅड. किरण पवार, अॅड. सुनील कड, अॅड. आतिश लांडगे, अॅड. सुनील माने, अॅड. पी. एस. कांबळे, अॅड. जिजाबा काळभोर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 26/11 मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गोरख कुंभार यांनी केले. स्मिता लांडे यांनी आभार प्रदर्शन केले.\nPrevious articleकारवाई कर्मचा-यांवर नव्हे तर अधिका-यांवर करा\nNext articleजुन्या रस्त्यावर डांबराचा मुलामा देवून ठेकेदाराकडून महापालिकेची फसवणुक\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-dist-news-92/", "date_download": "2019-02-18T16:28:51Z", "digest": "sha1:CYESAJQQA4LAAYG43AA5ZEWWFZEDO6ZP", "length": 12618, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदर-हवेलीच्या रस्त्यासाठी 17 कोटी मंजूर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुरंदर-हवेलीच्या रस्त्यासाठी 17 कोटी मंजूर\nजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती\nनायगाव- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पुरंदर तालुक्यातील 7 रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच ही कामे निविदा प्रक्रिया पूर्ण करून मार्गी लावण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना दिल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा जलसंधारण व संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.\nशिवतारे म्हणाले की, पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात राज्यात सर्वाधिक निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून मिळाला आहे. मागील चार वर्षांत जवळपास सव्वाशे किलोमीटर लांबीचे रस्ते मार्गी लागले आहेत. अर्थसंकल्प, नाबार्ड, विशेष दुरुस्ती, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, लेखाशीर्ष 2515 अंतर्गत ग्रामविकास निधी आणि जिल्हा वार्षिक योजना या माध्यमातून पुरंदर हवेली तालुक्यातील रस्ते विकसित होत आहेत. लवकरच आणखी एक रस्त्यासाठी निधी मिळणार असून त्यात जवळपास 22 रस्ते विकसित होत आहेत.\nआंबळे येथील रामवाडी ढवळेश्वर मंदिर रस्त्यासाठी 3 कोटी 61 लाख, पिंपळे शिवरी सटवाई दातेमळा रस्त्यासाठी 3 कोटी 29 लाख, वीर येथील बनकर गोठा रस्त्यासाठी 1 कोटी 94 लाख, नायगाव येथील शेंडगेवस्ती रस्त्यासाठी 1 कोटी 53 लाख, भिवडी ते क्षीरसागरवस्ती रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाख, खेड शिवापूर रस्ता ते मठवाडी दुरकरवाडी (गराडे) रस्त्यासाठी 2 कोटी 28 लाख, सासवड रोड ते जाधववाडी (दिवे) रस्त्यासाठी 1 कोटी 14 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे जिल्ह्याच्या विकासासाठी 30 कोटींचे सामंजस्य करार\nvideo: सोमेश्वर मंदिरातील सर्पदर्शनावर प्रश्नचिन्ह \nचांदणी चौक उड्डाण पुलाच्या बाधित होणाऱ्या मिळकतीसाठी निधीची मागणी\nफेटा बांधायला आता केस पण राहिले नाहीत…\nकिल्ल्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देऊ\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचार���ल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-18T17:33:15Z", "digest": "sha1:QS4C7NABCW6FPBOGW5TIY76OR7GTPX32", "length": 7511, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "मयत व्यक्तींचे मतदान यादीतून नाव वगळण्यात यावे – महापौर काळजे | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड मयत व्यक्तींचे मतदान यादीतून नाव वगळण्यात यावे – महापौर काळजे\nमयत व्यक्तींचे मतदान यादीतून नाव वगळण्यात यावे – महापौर काळजे\nचौफेर न्यूज – शहरातील नागरिक मयत झाल्यानंतर मृत्यू दाखल देतान�� मतदार यादीतून नाव वगळण्याचा फॉर्म क्र.७ भरून देणे बंधनकारक केल्यास मतदार यादीतून मयत मतदाराचे नावे वगळणे सोयीस्कर होऊन कामाला वेगही प्राप्त होईल, यासाठी महानगरपालिकेने हा अभिनव उपक्रम राबवावा अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला दिल्या.\nमतदार यादीतील मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून येत नाही. यावर उपाय म्हणून महापालिकेने ही प्रक्रिया राबविल्यास अशी प्रक्रिया राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि देशातील एकमेव महानगरपालिका ठरेल व त्यामुळे मनपाच्या नावलौकिकात भरही पडेल.\nमुत्यू दाखल घेताना अर्जदाराने मतदार यादीतून मयताचे नाव वगळण्याचा फॉर्म क्र. ७ तात्काळ भरून द्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.\nPrevious article‘लोकमान्यांनी राष्ट्रप्रेरणा जागृत केली’\nNext articleकिशोरवयीन मुलींचे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/news/page/20/", "date_download": "2019-02-18T17:15:48Z", "digest": "sha1:LOHWHDTYWTK2OFZOWBW6ZOLNF3M6L4NN", "length": 5975, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "News Archives - Page 20 of 34 - News Archives - Page 20 of 34 -", "raw_content": "\nद रिअल हिरो कथा समृद्ध��च्या कार्यक्रमात अॅड. उज्ज्वल निकम\nPosted by mediaone - in News - Comments Off on द रिअल हिरो कथा समृद्धीच्या कार्यक्रमात अॅड. उज्ज्वल निकम\nसमाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रवास उलगडणारा द रिअल हिरो क�\nआरती चित्रपटाचे पोस्टर लॉन्च\nमराठी सिनेमे ओळखले जातात ते त्यांच्या वास्तवदर्शी कथेसाठी. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्�\nमराठी चित्रपट गीतांना, अल्बमसना व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असणाऱ्या ‘व्हिडिओ पॅलेस’ने �\nठाई ठाई माझी विठाई…\nआषाढवारीचा सोहळा ऐन भरात आला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीच्या दिशेने �\nप्रेमाचे बंध उलगडणारा कंडिशन्स अप्लाय\nकाळ बदलला व त्याबरोबर लग्न व संसाराच्या व्याख्याही बदलल्या. मात्र या सर्वांचे मूळ असलेलं प्रे�\nझी टॅाकीजवर ‘गजर विठू माऊलीचा’\nझी टॅाकीज वाहिनीने आजवर अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. नेहम�\nछोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री\nPosted by mediaone - in News - Comments Off on छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री\nमराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळतोय तो म्हणजे नव्या चेह्ऱ्यांचा. हे नवे चेह�\nदिप्ती बनली रेडिओ जॉकी\nमराठी-हिंदी मालिका, चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री दिप्ती देवी आता रेडिओ जॉकी म्हण\nतू तिथे असावे चित्रपटाचा मुहूर्त\nजीवनानुभव देणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. जी कुमार पाटील एं\nWHAT’SUP लग्न चित्रपटाचा मुहूर्त\n‘व्हॅाट्सअप’ आणि ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी म्हणजे आजच्या तरूणाईचा जिव्हाळ्याचा विषय. या दोनही �\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD/", "date_download": "2019-02-18T17:32:36Z", "digest": "sha1:WOKCFDFGSK4CNOWGECWI2IGK2DENNS7Y", "length": 10634, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "आधी ब्रिटिशांनी आपले विभाजन केले आता आपणही तेच करतोय – आनंद महिंद्रा | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh आधी ब्रिटिशांनी आपले विभाजन केले आता आपणही तेच करतोय – आनंद महिंद्रा\nआधी ब्रिटिशांनी आपले विभाजन केले आता आपणही तेच करतोय – आनंद महिंद्रा\nचौफेर न्यूज – गुजरातमध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या लोकांवर करण्यात आलेले हल्ल्यानंतर निर्माण जालेला असंतोष अद्यापही कायम आहे. या हल्ल्यांनंतर वाराणसीहीमध्ये यानंतर मोदींविरोधात पोस्टबाजी करण्यात आली. या पोस्टर्समध्येही वाराणसीमध्ये राहत असलेल्या सर्व गुजराती आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे असा इशारा देण्यात आला आहे. या राज्याराज्यांमधील तापलेल्या वादामुळे एकंदरीतच देशात परराज्यातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून संपूर्ण प्रकाराबद्दल आपले मत व्यक्त करताना देशांतर्गत विभाजन हा सर्वात मोठा धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे.\nदोन दिवसांपूर्वी आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘सध्या आपल्या देशाला सर्वात मोठा धोका आहे तो (वैचारिक) विभाजनाचा. आपले विभाजन केल्याचा आरोप आपण ब्रिटिशांवर करतो. मात्र आज आपण त्यासाठी स्वत:लाच दोष द्यायला हवा. आपण यासाठी राजकारण्यांना दोष देऊ शकत नाही. आपल्या सर्वांनाच आपल्या राज्याच्या पलिकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. तसे न केल्यास आपला देश राहणार नाही तो केवळ वेगवेगळ्या तुकड्यांचा संच असेल.’\nया ट्विटवर अनेकांनी महिंद्रांना समर्थन व्यक्त केले आहे. तर अनेकांनी परराज्यात येणारे बेरोजगारांचे लोंढे थांबवून त्यांच्या राज्यातच रोजगार निर्माण केल्यास प्ररप्रांतियांचा हा प्रश्नच निर्माण होणार नाही असे मत व्यक्त केले आहे. परप्रांतियांना त्यांच्या राज्यात नोकरी द्यावी. दुसऱ्या राज्यांतून आलेल्यांसाठी स्थानिकांनी नोकऱ्या का गमवाव्यात केवळ दुसऱ्या राज्यातील लोक कमी पैश्यात काम करतात म्हणून असा प्रश्न उपस्थित केला. त्याला महिंद्रा यांनी उत्तर दिले आहे. हेच प्रश्नार्थक ट्विट कोट करुन महेंद्र म्हणतात, ‘याच विचारसरणीशी आपल्याला लढायचे आहे. जेव्हा आपण आपल्याच देशातील इतर भागातील लोकांना विस्थापित म्हणतो तेव्हाच खऱ्या अर्थाने अचडणींना सुरुवात होते’\nमहिंद्रा��च्या दोन्ही ट्विटवर नेटकऱ्यांनी मते व्यक्त केली असून यापैकी पहिल्या ट्विटला हजारो रिट्विट आणि लाइक्स मिळाले आहेत. तर दुसऱ्या ट्विटवर काही शे जणांनी रिप्लाय करुन आपले मत मांडले आहे.\nPrevious articleमावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे इच्चुकांच्या यादीत\nNext article…मग नद्याही म्हणतील ‘मी टू’ – उमा भारती\n‘राफेल करारात फ्रान्स सरकारशी मोदींची प्रत्यक्षपणे सौदेबाजी’ – राहुल गांधी\nकार्यालयीन कामाची सक्ती म्हणजे छळ नव्हे : न्यायालय\nसफाई कामगारांच्या १४ जागांसाठी इंजिनिअर, एमबीए तरुण-तरुणीचे अर्ज\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-on-maratha-reservation/", "date_download": "2019-02-18T16:41:10Z", "digest": "sha1:I6VGVD5GSNHWVNCSAVI32GHI7SGVIX3K", "length": 6823, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लढाई श्रेयवादाची : उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा : शिवसेना", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nलढाई श्रेयवादाची : उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा : शिवसेना\nटीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.\nमराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतूक होत असताना शिवसेनेनं आपल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं ट्टविट केलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंनी सराकारकडे सातत्याने मागण्या केल्या होत्या. त्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे शिवेसनेनं म्हटलं आहे.\nदरम्यान,आघाडी सरकारनं आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र ते न्यायालयात टिकू शकलं नाही. मात्र आता मागीसवर्गीय अहवालानं दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचं राणेंनी म्हटलं. सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.\nधर्माच्या आधारे आरक्षण मुस्लिम समाजाला नाहीच : चंद्रकांत पाटील\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nजाणून घ्या आरक्षणामुळे मराठा समाजाला काय काय होणार फायदे \nलढाई श्रेयवादाची : मराठा आरक्षण हा माझा विजय : नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:32:04Z", "digest": "sha1:7EARL7NMOU27THV5B3T3ESPWPO5ALA63", "length": 9424, "nlines": 107, "source_domain": "chaupher.com", "title": "मुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम | Chaupher News", "raw_content": "\nHome खेळ मुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nचौफेर न्यूज – भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकारातंर्गत (आरटीआय) काम करेल, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) सोमवारी दिला आहे.\nभारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकारातंर्गत (आरटीआय) काम करेल, असा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) सोमवारी दिला आहे. अनेक वर्षांपासून बीसीसीआयलाही माहिती अधिकाराअंतर्गत आणण्याची मागणी होत होती. या आदेशामुळे ही मागणी पूर्ण झाली असून आता बीसीसीआयलाही माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागणार आहे.\nबीसीसीआय देशातील क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारी राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वीकृत’ संस्था आहे. त्यांचे देशातील क्रिकेटवर एकाधिपत्य आहे, असे केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी आपल्या ३७ पानांच्या आदेशात म्हटले आहे\nआचार्युलू यांनी कायद्याअंतर्गत आवश्यक केंद्रीय माहिती अधिकारी, केंद्रीय सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांप्रमाणे योग्य अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश बीसीसीआय अध्यक्ष, सचिव आणि प्रशासकांच्या समितीला दिले आहेत.\nबीसीसीआयला या कायद्याअंतर्गत आणण्यासाठी सीआयसीने कायदा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, विधी आयोगाचा अहवाल तसेच युवक आणि क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांचा अहवाल पडताळून पाहिला. त्यानुसार बीसीसीआयची स्थिती, प्रकृती आणि काम करण्याची पद्धत आरटीआय तरतूद कलम २ (एच)च्या अटींची पुर्तता करते, असे सीआयसीने म्हटले आहे. आरटीआय तरतुदीनुसार माहितीसाठी अर्ज प्राप्त करण्यासाठी बीसीसीआयला १५ दिवसांच्या आत ऑनलाइन आणि ऑफलाइन तंत्रज्ञान तयार करावे लागेल.\nक्रीडा मंत्रालयाने आरटीआय अर्जधारक गीता राणी यांना समाधानकारक उत्तर न दिल्याने हे प्रकरण समोर आले होते. गीता राणी यांनी बीसीआयच्या नियम आणि मार्गदशिकेची माहिती मागितली होती.\nPrevious articleगांधी जयंतीनिमित्त भाजपाची पदयात्रा मोहिम\nNext articleगुजरातींकडे १८ हजार कोटींची अवैध संपत्ती ; काळा पैसा बाहेर आल्याचे RTIमधून उघड\nमेरी कोमचं विक्रमी विजेतेपद\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nआशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार\nच��फेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heat-wave-possibilities-central-maharashtra-maharashtra-7784", "date_download": "2019-02-18T17:46:37Z", "digest": "sha1:ILSPQIXDLHPOJ7RLVOKCQ4SH72XRXBM4", "length": 16366, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, heat wave possibilities in central Maharashtra, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा\nमध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा\nरविवार, 29 एप्रिल 2018\nपुणे : विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असून, विदर्भात मंगळवारपर्यंत (ता. १) तर मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत (ता. २९) उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nपुणे : विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असून, विदर्भात मंगळवारपर्यंत (ता. १) तर मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत (त��. २९) उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये तापमानाच्या पाऱ्याचे चांगलीच उसळी घेतली आहे. शनिवारी सकाळपर्यंत राजस्थानमधील चुरू येथे देशभरातील उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, जळगाव, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात काही ठिकाणी तापमान यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.\nराज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. मध्य महाराष्ट्रात तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश, मराठवाड्यात १ ते २ अंश आणि विदर्भात २ ते ३ अंशांची वाढ झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळपासून वाढलेल्या उन्हामुळे बाहेर पडणेही त्रासदायक ठरत आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक वाढत आहे. वापरासाठी साठवून ठेवलेले पाणी गरम होत असल्याचे दिसून येत आहे. धरणांसह लहान मोठ्या जलसाठ्यातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही वाढला असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे.\nशनिवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.२, नगर ४३.९, जळगाव ४३.५, कोल्हापूर ३९.६, महाबळेश्वर ३४.६, मालेगाव ४४.८, नाशिक ४०.५, सांगली ४०.८, सातारा ४०.१, सोलापूर ४१.४, मुंबई (सांतक्रूझ) ३३.०, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३२.०, औरंगाबाद ४०.४, परभणी ४३.२, नांदेड ४३.३, अकोला ४४.२, अमरावती ४२.६, बुलडाणा ४१.५, चंद्रपूर ४५.६, गोंदिया ४२.२, नागपूर ४४.१, वर्धा ४४.२, यवतमाळ ४३.५.\nपुणे विदर्भ चंद्रपूर महाराष्ट्र हवामान मध्य प्रदेश नगर यवतमाळ जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर अलिबाग औरंगाबाद परभणी नांदेड अकोला अमरावती नागपूर\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष���का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/wani-nashik-news-crime-plastic-use-72898", "date_download": "2019-02-18T16:44:40Z", "digest": "sha1:ZLLQBOLV4XZA6FRIL4VOBVJPIFOFQIAJ", "length": 15760, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "wani nashik news crime on plastic use सप्तशृंगगडावर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nसप्तशृंगगडावर प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nवणी - उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगगडावर २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गडावर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम राबविली. सहा व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे.\nवणी - उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगगडावर २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गडावर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महसूल विभागाने मोहीम राबविली. सहा व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे.\nगडावरील वाढता कचरा व प्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी एप्रिल महिन्यात चैत्रोत्सवापासून सप्तशृंगगडावर प्लास्टिक बंदीचा आदेश काढला होता. या वेळी गडावरील व्यावसायिकांना सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट व ग्रामपंचायतीने प्लास्टिकचे डस्टबिन व भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक बंदीविषयी जनजागृती करून स्वच्छता मोहीम राबविली होती. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, ट्रस्टने संयुक्त स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र यास गडावरील व्यावसायिक व भाविकांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर काही प्रमाणात सुरूच राहिल्याने व्यावसायिकांना ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटिसा वगळता कुठलीही कारवाई झालेली नाही, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या घोषणेनुसार महिन्यातील एकाही शनिवारी ग्रामस्वच्छता मोहीम राबविली गेली नव्हती.\nदरम्यान, उद्या (ता. १९) गडावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव यात्रा तयारीची आढावा बैठक होणार असल्याने कळवणचे तहसीलदार कैलास चावडे व गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांनी गडावर प्लास्टिक बंदीसाठी अचानक मोहीम राबवीत हॉटेल, प्रसाद, पूजासाहित्य दुकानांची तपासणी केली. या वेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या सहा व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे. कारवाईची चाहूल लागताच अनेक व्यावसायिकांनी पिशव्या सापडणार नाहीत याची दक्षता घेतली. या वेळी ग्रामपंचायतीने व्यावसायिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करून व्यावसायिक व भाविकांमध्ये जागृती केली. कारवाईदरम्यान सरपंच सुमन सूर्यवंशी, ग्रामसेवक आर. बी. जाधव, उपसरपंच ललिता व्हरगळ, सदस्य गिरीश गवळी, राजेश गवळी, विजय वाघ, संदीप बेनके, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यता\nसांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता...\nशेतकरी आणि जवान दोघेही अडचणीत - भुजबळ\nमालेगाव - सध्याच्या सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि सैनिक हे दोघेही अडचणीत असून, देशात न किसान सुखी, न जवान सुखी अशी स्थिती आहे. जवान शहीद...\nलेकरं कडेवर अन् भाजप खासदाराने लावला सामुदायिक विवाह\nशहापूर : येथे भाजप खासदार खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघातर्फे भरवण्यात आलेल्या आदिवासी विवाह सोहळ्यात काही जणांची मुले असतानाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:03:19Z", "digest": "sha1:S2A4AGBUQDNZSVWTNRK5UVGZU3C2K2PE", "length": 2502, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "चटक मटक भात | m4marathi", "raw_content": "\n१) दोन वाटया भात ( उरलेला शिळा भातही चालतो )\n२) मीठ , अर्धा चमचा काळा मसाला\n३) तिखट – झणझणीत किंवा कमी तिखट हवे असेल तसे\n४) एक चमचा तेल , जिरं .\n१) प्रथम भात चांगला मोकळा करून घ्यावा .\n२) त्यात मीठ , तेल , तिखट काळा मसाला घालून चांगला कालवावा .\n३) कालवताना गच्च गोळा होता कामा नये .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sudhir-mungantiwar-on-sena-bjp-alliance/", "date_download": "2019-02-18T16:38:38Z", "digest": "sha1:YKCR6474QDJXIBOBINAJLMMSSFHHYF5K", "length": 6362, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘मिशन राम मंदिर’ : प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील : मुनगंटीवार", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n‘मिशन राम मंदिर’ : प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील : मुनगंटीवार\nटीम महाराष्ट्र देशा- एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्या मित्राने आपल्याशी स्पर्धा केली, तर त्यात गैर काहीच नसतं. राम मंदिर बांधण्याच्या हेतूने जर उद्धव ठाकरे अयोध्याला गेले असतील, तर त्यात गैर काहीच नाही. यात स्पर्धा किंवा कुरघोडीचा प्रश्नच येत नाही, असं भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. प्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील असा दावा देखील त्यांनी केला.\nअयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावं ही देशातल्या प्रत्येक हिंदूच्या मनातली भावना आहे. शरयूच्या काठावर आज उद्धव ठाकरे जी महाआरती करणार आहेत, त्याचा देशाचा नागरिक म्हणून मला आनंदच आहे, अशा भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.\nनेमकं काय म्हणाले मुनगंटीवार\nप्रभू रामचंद्रच्या कृपेने आमच्यातील छोटे-मोठे मतभेदही दूर होतील. आधी जर युतीसाठी ‘स्टेट हायवे’ होता, तर आता अयोध्याच्या निमित्ताने ‘राष्ट्रीय मार्ग’ तयार होईल. राम मंदिर हा मताचा विषय नाही, ती कोट्यवधी जनतेच्या मनाची आस्था आहे. निवडणुकीचा मुद्दा फक्त आणि फक्त विकासाचा असू शकतो. दीन-दुर्बलांना न्याय मिळावा, वंचितांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य मिळावं, हा निवडणुकीचा मुद्दा असेल. राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nबाबरी आंदोलनप्रकरणी चंद्रकांत खैरेंना समन्स\n‘मिशन राम मंदिर’ : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती शक्य : जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahazpschool.blogspot.com/p/blog-page_84.html", "date_download": "2019-02-18T16:16:02Z", "digest": "sha1:OUWDUSOTPLDYSUNSP4P2NB5KWGQNIXXS", "length": 19374, "nlines": 306, "source_domain": "mahazpschool.blogspot.com", "title": "श्री नितीन रोहोकले: वाचकांच्या प्रतिक्रिया", "raw_content": "\nब्लॉग तयार करायला शिका\nऑनलाईन टेस्ट तयार करणे\nगुगल फॉर्म तयार करणे\nGR तज्ञ शशांक भरणे\n5 वी नवीन पाठयक्रम\nमहा. जि.प.शाळा या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत.......इ्ंटर अॅक्टीव ऑफलाईन ई प्रश्नपेढी डाऊनलोडसाठी उपलब्ध असून आजच डाऊनलोड करुन घ्या .......\nतुमच्या प्रतिक्रिया मला नवनिर्मितीला प्रोत्साहन व प्रेरणा देतात त्यामुळे तुम्हांला हा ब्लॉग कसा वाटला या विषयी आपले अनमोल मत खालील कमेंंट बॉक्स मध्ये टाईप करा. धन्यवाद.....\nमा.श्री.नितीन रोहकले सर आपण बनविलेले संकेत स्थळ अत्यंत सुंदर असुन महाराष्ट्रातील आपल्या बाधंवाच्या समस्या/अडचणी दुर करण्यासाठी पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा.\nआपले कार्य अतुलनीय व प्रेरणादायी आहे आपल्या कार्यास मनपुर्वक शुभेच्छा...\nमी तुमचा खूप चाहता आहे.\nबलॉग तयार केल्यावर तो सजवायचा कसा.\nटायटल, त्या खालील शिर्षक, बाजूचे बॉक्स व त्यातील मजकूर.\nआपण दिलेल्या माहितीवरून मी माझ्या शाळेचा blog तयार करतो आहे . आपण दिलेली माहिती सर्वांसाठी खूपच उपयुक्त aahe. या माहितीच्या आधारे कोणीही blog तयार करू शकतात. आपल्याला धन्यवाद .\nनितिन सर अभिमान आहे मला तुमचा.प्राथमिक शिक्षकांची बुद्धिमत्ता खरच ग्रेट आहे.\nरोहकले सर,अभिनंदन,खुप छान प्रयत्न\nखूप छान सर .....आधुनिक युगातील नव्या वाटा शोधण्याची कल्पना ...\nनमस्कार शिक्षकमित्रांनो आणि मन:पूर्वक धन्यवाद नितीन सरांचे ज्यांनी मला या वेबसाईटवर महत्तवपूर्ण जी.आर.जे कधी आपल्या वाचण्यात आले नसतात ते इथे उपलब्ध करुन देण्याची संधी दिली.असेच काही महत्त्वपूर्ण जी.आर.यांचा शोध घेऊन इथे मी उपलब्ध करुन देई.चव्हाण सरांना मी सांगू इच्छितो की,असा विशेष जी.आर.माझ्या अभ्यासानुसार तरी अजून शासनाने काढलेला नाही.परंतु जो आंतरजिल्हा बदलीसाठी जी.आर.आहे तोच न.प मधून जि.प.मध्ये येण्यास लागू आहे.याबाबत मी आणखी माहिती घेऊन आपणास कळविन.\nसर आपले कार्य खुपच अतुलनीय आहे आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा\nbolg वर विविध रकाने कसे करायचे....\nआदरणीय रोहकले सर , सप्रेम नमस्कार\nसर मला आपण मराठी काना मात्र्याचे शब्द यूनिकोड मध्ये टाईप केलेले पीडीएफ च्या ऐवजी एमएस वर्ड मध्ये मिळतील का \nसर आपले कार्य खुपच अतुलनीय आहे आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा \nखूप छान सर .....आधुनिक युगातील नव्या वाटा शोधण्याची कल्पना ...\nआपले कार्य अतुलनीय व प्रेरणादायी आहे आपल्या कार्यास मनपुर्वक शुभेच्छा...\nआपला ब्लॉग पाहिला.खरोखरच आपण एक उत्कृष्ट कार्य केले आहे .माझा सुदधा असाच प्रयत्न सुरु आहे .काही अडचण आल्यास आपल्याशी अवश्य संपर्क करीन. धन्यवाद .\nमा. श्री. नितीन रोहकले सरजी आपण तयार केलेला Blog हा अतिशय उत्कृष्ठ असून शिक्षकांसाठी फार उपयुक्त आहे. यातील माहिती ही परिपूर्ण असून आपल्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा ......\nसर,आपला ब्लॉग खूपच आवडला .सुट्टीमध्ये आम्ही देखील ब्लॉग बनवू इच्छितो .आपली मदत व्हावी.\nनमस्कार रोहकले सर,आपण बनविलेला blog खूप छान आहे.मी देखील blog बनवित आहे.आपली मदत लागेल.मला प्रश्नपेढी आवडली व ती कशी बनवायची त्या विषयी जर आपण मार्गदर्शन केले तर बरे होईल.powerpoint मध्ये कसे बनवायचे.\nचला ऑनलाईन फॉर्म भरु\n4 थी- 7 वी शिष्य��ृत्ती परीक्षा\nशिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी खाली दिलेल्या ऑनलाईन टेस्ट सोडवा.\nविदयार्थ्यांच्या सरावासाठी खालील शैक्षणिक अॅप्स्ा तयार केलेले आहेत . मा.आ.श्री राजेश टोपे (माजी उच्च व तंञ शिक्षण मंञी ) यांच्या हस्...\nअध्ययन-अध्यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in या संकेतस्थ...\nSchool Database सरल संगणक प्रणाली\nआज एकविसाव्या शतकात माहिती तंञज्ञानाचा प्रत्येक कामकाजात मोठया प्रमाणात वापर होव...\nइ.5वी नवीन पाठयक्रम प्रशिक्षण\nइ. 5 वी च्या नवीन पाठयक्रमाच्या प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या PPT डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Download All PPT\nसंगणकीय कामात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी आदरनीय श्री शुभानन गांगल हे अविरत काम क...\nअध्ययन-अध्यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in या संकेतस्थ...\nराज्य भरातील शिक्षकांकडून मिळत असलेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे अल्पावधीत www.mahazpschool.blogspot.in या संकेत स्थळाला एक लाखापेक...\nआकारिक मूल्यमापन करताना कला, कार्यानुभव, शारिरीक शिक्षण या विषयांचे मूल्यमापन करताना शिक्षकांना उपयुक्त ठरतील अशा महत्त्वाच्या फाईल खाली द...\nचला सुट्टीचा योग्य उपयोग करुया…… स्वत:चा ब्लॉग तयार करुया....\nआज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत . तुमच्या शाळेतील या...\nइ. १ ली मराठी\nइ. १ ली गणित\nइ. २ री मराठी\nइ. २ री गणित\nइ. २ री इंग्रजी\nइ. ३ री गणित\nइ. ३ री इंग्रजी\nइ. ३ री मराठी\nइ. ३ री परिसर अभ्यास\nइ. ४ थी मराठी\nइ. ४ थी गणित\nइ. ४ थी इंग्रजी\nइ. ४ थी परिसर अभ्यास भाग १\nइ. ४ थी परिसर अभ्यास भाग २\nश्री नितीन रोहोकले, मो.9403589853, 9922017031, जि.प.प्रा.शा.ढालसखेडा, ता.अंबड, जि.जालना.\nई-मेल ने माहिती हवी असल्यास तुमचा ई-मेल ID खाली टाईप करा .\nतुम्हाला हा ब्लोग कसा वाटला \nमला फेसबुकवर भेटण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nमहा.जि.प.शाळा या संकेतस्थळास भेट दिल्यामुळे आपले आभारी आहोत.दिवसातून एकदा आवश्य भेट दया\nया संकेतस्थळाचे सर्व अधिकार श्री नितीन रोहोकले यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.. Awesome Inc. theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/work-visa-and-syria-40768", "date_download": "2019-02-18T17:15:14Z", "digest": "sha1:B6NNCROPEMAPEWFZZFOQ6DHMGXSPOAWJ", "length": 14654, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "work visa and syria वर्क व्हिसाद्वारे सीरियाकडे जाणाऱ्यांमध्ये वाढ | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nवर्क व्हिसाद्वारे सीरियाकडे जाणाऱ्यांमध्ये वाढ\nश्यामल रॉय - सकाळ न्यूज नेटवर्क\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nअनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याचा \"आयबी'ला संशय\nकोलकाता : वर्क (कामगार) व्हिसाद्वारे कोलकतामधून सीरिया व लगतच्या देशांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत असून, या प्रकारामुळे गुप्तचर विभागाला (आयबी) गोंधळात टाकले आहे. 2016 या वर्षभरात किमान 2025 जणांनी देश सोडला असून, या सर्वांना खरेच काम मिळाले, का ते इसिस या दहशतवादी संघटनेला जाऊन मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nअनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याचा \"आयबी'ला संशय\nकोलकाता : वर्क (कामगार) व्हिसाद्वारे कोलकतामधून सीरिया व लगतच्या देशांकडे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर येत असून, या प्रकारामुळे गुप्तचर विभागाला (आयबी) गोंधळात टाकले आहे. 2016 या वर्षभरात किमान 2025 जणांनी देश सोडला असून, या सर्वांना खरेच काम मिळाले, का ते इसिस या दहशतवादी संघटनेला जाऊन मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nपश्चिम बंगालमधील अनेक जिल्हे, तसेच जवळच्या राज्यांतून इसिसचा प्रभाव असलेल्या सीरिया, इराक, इराण, लेबनान आणि इतर देशांकडे जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी एजन्सींच्या माध्यमातून अनेक जण पश्चिम आशियाई देशांत काम मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा सुमारे 2025 नागरिकांनी गेल्या वर्षी देश सोडल्याचे स्पष्ट झाले असून, यातील अनेक जण इसिसमध्ये भरती झाल्याचा संशय आयबीला आहे.\nही बाब आयबीसाठी चिंतेचा विषय ठरली असून, देश सोडून गेलेल्या या नागरिकांच्या हालचालींवर आयबी लक्ष ठेवून आहे. यापूर्वी इसिसशी संबंधित अनेक व्यक्तींना अटक झाल्याच्या पार्श्वभूमिवर देश सोडून गेलेल्यांपैकी अनेक जण इसिसला जाऊन मिळाल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.\nइसिसमध्ये जाण्यासाठी पर्यटनाचाही बहाणा\nकोलकताहून विमानाने थेट सीरिया किंवा तुर्कस्तानला जाता येत नाही; मात्र या नागरिकांच्या व्हिसावर नियोजित ठिकाणां��ा उल्लेख आहे. टुरिस्ट (पर्यटन) व्हिसाद्वारे गेल्या वर्षी सुमारे 44 हजार नागरिक सौदी अरेबियाला गेले होते. यातील बहुतांशी हज यात्रेकरू होते. याबरोबर तुर्कस्तान व जॉर्डनला गेलेल्यांपैकी अनेक जण इसिसमध्ये भरती झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्यावरही नजर ठेवली जात असल्याची माहिती आयबीने दिली.\nशहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला\nशहादा ः जम्मू- काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली...\nआता चर्चेचे दिवस संपले ः नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली ः दहशतवादाच्या विरोधात कशा प्रकारे लढा द्यायचा याबाबत चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व जगाने एकत्र येऊन ठोस...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nआयईडीच्या स्फोटासाठी चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर\nनवी दिल्ली ः जम्मू आणि काश्मीरमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर शक्तिशाली विस्फोटकांचा (आयईडी) स्फोट...\nहौतात्म्याचा बदला घेणाऱया गर्भवती पत्नीला अश्रू अनावर\nमेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70924010729/view", "date_download": "2019-02-18T17:03:00Z", "digest": "sha1:G45AKGQ652BR6BF5C7UMDRO6DOLHPVLS", "length": 8216, "nlines": 146, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अहि नकुल", "raw_content": "\nएखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह १|\n’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.\nओतीत विखारी वातावरणी आग\nहा वळसे घालित आला मन्थर नाग,\nमधुनीच उभारी फणा, करी फूत्कार\nये ज्वालामुखिला काय अचानक जाग \nकधि लवचिक पाते खड्गाचें लवलवते,\nकधि वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,\nकधि गर्भरेशमी पोत मधे जरतार,\nप्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.\nमार्गावर याच्या लवत तृणाची पाती\nपर्णावर सुमने मोडुनि माना पडती\nथरथरती झुडुपे हादरती नववेली\nजग गुलाम सारे या सम्राटापुढती.\nचालला पुढे तो-काय ऐट \nअग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,\nटाकली यमाने कट्यार वा कनकाची\nचालली बळींचा वेध घेत ही धुंद.\nवा ताण्डव करता सोम प्राशुनी काली\nरक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,\nथयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,\nहे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.\nचालला पुढे तो लचकत मुरडत मान,\nअवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान\nचांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य\nचालला मृत्युचा मानकरीच महान \nहा थांब-कुणाची जाळिमधे चाहूल\nअंगावर-कणापरि नयन कुणाचे लाल,\nआरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,\nथबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,\nरिपु समोर येता सोडुनि अन् आडोसा,\nभूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,\nघे फणा उभारुन मरणाचा कानोसा.\nउल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,\nविळख्यावर विळखे कसून चढवी सर्प\nफुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत \nरण काय भयानक-लोळे आग जळांत\nआदळती, वळती, आवळती क्रोधांत,\nजणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व\nक्षणि धुळीत गेली वहात ती विषधार\nशतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर\nविच्छिन्न तनूंतुनि उपसुनि काढुनि दात\nवार्यापरि गेला नकुल वनांतुनि दूर.\nसंग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,\nआनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,\nपिंजून कापसापरी पडे तो नाग,\nते खंड गिळाया जमले कीटक भोती \n( कु . गो .) सुकें व निरुपयोगी गवत ; कुस असलेलें गवत ; कस्पट ; कुसकरलेलें किंवा सहज भुगा होणारें गवत . ( म . कुस + कट प्रत्यय )\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचर���त्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:35:09Z", "digest": "sha1:XPLNV3LXTOURTQOQE6CGEJPG4H6Y66DL", "length": 8831, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "ट्विटरची शब्द मर्यादा वाढली | Chaupher News", "raw_content": "\nHome इतर ट्विटरची शब्द मर्यादा वाढली\nट्विटरची शब्द मर्यादा वाढली\nचौफेर न्यूज – फेसबुक पाठोपाठ तितक्याच आग्रहाने सोशल मिडियात नाव घेतले जाते ते ट्विटरचे. कारण जी व्यक्ती फेसबुक सापडणार नाही ती व्यक्ती आपल्याला ट्विटरवर भेटणारच. निरनिराळे कलाकार, राजकारणी प्रतिष्ठित व्यक्ती यांना अनेक जण ट्विटरवर फॉलो करत असतात. फेसबुक वर आपण हव्या तितक्या शब्दांत व्यक्त होऊ शकतो, परंतु ट्विटरवर व्यक्त होण्यासाठी शब्दांची मर्यादा असते ही मर्यादा १४० शब्दांची असते. परंतु बुधवारी ट्विटरनेच या संदर्भात एक नवे ट्विट केले आहे. आणि या ट्विटमध्येच ट्विटरने २२०-२२५ अक्षरांचा समावेश करून ट्विट केले आहे.\nसध्या ट्विटरच्या ‘What’s happening’ च्या जागेमध्ये फक्त १४० शब्दांमध्येच लिहिता येत होते. परंतु यापुढे व्यक्त होण्यासाठी शब्दांची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. १४० वरुन २८० शब्द म्हणजे आताच्या संख्येच्या बरोबर दुप्पट शब्द संख्या केली जाणार आहे. त्यासाठी ट्विटरकडून प्रयोग सुरु झाले आहे.\nया अगोदर देखील ट्विटरने शब्दांची मर्यादा वाढवण्यासाठी निरनिराळे प्रयोग करून पाहिलेले आहेत. जपानी आणि इंग्रजी भाषेतील कॅरेक्टर्सच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास करून ट्विटरने हा निर्णय घेतलेला आहे. ट्विटरच्या निर्मिती व्यवस्थापक असलेल्या आलिया रोझन यांनी ब्लॉग लिहून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.\nअनेकदा १४० शब्द अशीच ट्विटरच्या शब्दांची मर्यादा असल्याने इतर काही भाषा आहेत ज्यांमध्ये १४० शब्दांमध्येच व्यक्त होणं अनेकदा कठीण जात असे. जसे मराठीत काना, मात्रा, वेलांटी यांमुळे शब्दसंख्या कमी होते. त्यामुळे अनेकदा एक किंवा दोन ओळीतच ट्विटर वापरकर्त्याचे विचार हे ट्विट होत असे. कदाचित याच निरनिराळ्या भाषेतील कॅरेक्टर्सचा विचार करूनच ट्विटरने हा निर्णय घेतला आहे असे दिसून येत आहे.\nPrevious articleकोहलीच्या जागी रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी\nNext articleधुळे जिल्ह्यात खतांचा साठा घटला\nभारतात होतात रोज ३,६00 बालविवाह \n…आता थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवर इंस्टाग्राम स्टोरीज\nबुलेट ट्रेनचे उत्पादन भारतातच होणार – मोदी\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/laal-batti-muhurat/", "date_download": "2019-02-18T17:16:48Z", "digest": "sha1:VKT6MU3CSV3IVL2OMKKGXTGLUWRIUWO4", "length": 6595, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "www.mediaonepr.com/laal-batti-muhurat/mangeshdesai www.mediaonepr.com/laal-batti-muhurat/mangeshdesai", "raw_content": "\nपोलिसांमधील माणसाचा शोध घेणाऱ्या लाल बत्ती चा मुहूर्त\nपोलिसांमधील माणसाचा शोध घेणाऱ्या लाल बत्ती चा मुहूर्त\nPosted by mediaone - in Events, News - Comments Off on पोलिसांमधील माणसाचा शोध घेणाऱ्या लाल बत्ती चा मुहूर्त\n‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीद स्वीकारून पोलीस यंत्रणा समाजाच्या हितासाठी २४ तास झटत असते. या पोलीस यंत्रणेच्या चुका शोधण्यातच धन्यता मानणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा ‘लाल बत्ती’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.\nसाई सिनेमा प्रस्तुत, संतोष सोनावडेकर निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘लाल बत्ती’ या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी निर्माते संतोष सोनावडेकर, दिग्दर्शक गिरीश मोहिते, ठाण्याचे पोलीस उप-आयुक्त श्री.मधुकर पांडे, कलाकार मंगेश देसाई, अनिल गवस ��ांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nगुन्हेगारांशी सततचे संबंध आणि त्यामुळे कठोर बनलेलं मन असाच आपला पोलिसांविषयी समज असतो. पण ‘लाल बत्ती’ हा सिनेमा वर्दीत दडलेल्या माणसाचा शोध घेणारा आहे. पोलीसांचं वैयक्तिक आयुष्य उलगडून दाखवताना त्यांच्यातील माणुसकीचं दर्शन ‘लाल बत्ती’ या सिनेमातून होईल, असे प्रतिपादन चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी केले. हा चित्रपट पोलिसांबद्दल समाजमनातील आदर नक्की वाढवेल अशी आशा व्यक्त करत श्री. एकनाथ शिंदे यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.\nपोलिसांच्या माणुसकीची गोष्ट सांगणाऱ्या ‘लाल बत्ती’ या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, राधा कुलकर्णी, अनिल गवस, जयेंद्र मोरे, प्रशांत मोहिते, प्रदीप घुले, शैलेश धनावडे, तेजस एस., सुरेश चौधरी आदी कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. साई सिनेमा प्रस्तुत ‘लाल बत्ती’ या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली असून दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवादलेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभणार आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर हे करत असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.\nलवकरच ‘लाल बत्ती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-reduction-food-grains-khandesh-13142", "date_download": "2019-02-18T17:44:24Z", "digest": "sha1:MK5DCOCB67X63ZOXUZYTH277TPY5RCUP", "length": 14858, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Reduction in food grains in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात कडधान्यांच्या ��वकेत घट\nखानदेशात कडधान्यांच्या आवकेत घट\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nजळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आलेले असून ज्वारीला दोन दर दिले जात आहेत. सर्वाधिक आवक दोंडाईचा (जि. धुळे), नंदुरबार, चोपडा व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये होत आहे. कडधान्याची आवक मात्र रोडावली आहे.\nजळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आलेले असून ज्वारीला दोन दर दिले जात आहेत. सर्वाधिक आवक दोंडाईचा (जि. धुळे), नंदुरबार, चोपडा व अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये होत आहे. कडधान्याची आवक मात्र रोडावली आहे.\nउडीद व मुगाचे दर सर्व बाजार समित्यांमध्ये ५१०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. मात्र त्यांची आवक घटली असून, उडदाची प्रतिदिन ८००, तर मुगाची प्रतिदिन ६०० क्विंटल आवक पाचोरा, अमळनेर, दोंडाईचा व चोपडा बाजार समितीत होत आहे. नंदुरबार, रावेर, जळगाव बाजार समितीत कडधान्याची अत्यल्प आवक होत आहे. जळगाव बाजार समितीत लिलाव होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परिणामी चोपडा, अमळनेरला शेतकऱ्यांची पसंती आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात कडधान्य विक्रीसाठी नोंदणीही केली आहे.\nउडदासह मुगाची आवक आणखी कमी होऊ शकते. ज्वारीची आवक मात्र वाढत आहे. नंदुरबार, दोंडाईचा, चोपडा, अमळनेर व पाचोरा बाजार समितीत ज्वारीची प्रतिदिन सुमारे १००० क्विंटल आवक होत आहे. बारीक, अस्वच्छ ज्वारीला ९५० रुपये प्रतिक्विंटल, तर दर्जेदार ज्वारीला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर आहेत.\nमागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनची आवक कमी आहे. चोपडा, अमळनेर, शहादा व जळगाव बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची अधिक आवक होते. यंदा प्रतिदिन ६०० क्विंटलपर्यंतच आवक आहे. दर २८०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. कमी दर्जाच्या सोयाबीनचे दर आणखी कमी असल्याची माहिती मिळाली. सोयाबीनची आवक पुढे आणखी कमी होऊ शकते. कारण, शेतकरी शासकीय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत.\nजळगाव jangaon खानदेश ज्वारी jowar कडधान्य उडीद बाजार समिती agriculture market committee\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्य��हार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dr-5944962.html", "date_download": "2019-02-18T15:59:17Z", "digest": "sha1:QPG3X2YJWAC67EOL6PYRDP2LD7BSDPO2", "length": 15515, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr. G. B. Deglurkar write about Craft form of Seeta | रामपत्नी सीता", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nज्यांचे नित्य स्मरण व्हावे, अशा पंचकन्यांपैकी एक म्हणजे सीतामाई रामायणाने तिचे सारे आयुष्य आपल्यासमोर आणले आहे.\nज्यांचे नित्य स्मरण व्हावे, अशा पंचकन्यांपैकी एक म्हणजे सीतामाई रामायणाने तिचे सारे आयुष्य आपल्यासमोर आणले आहे. साहाजिकच तिचे व्यक्तिचित्रण शिल्पातून उमटणे स्वाभाविकच आहे. किंबहुना, असेही म्हणता येईल की, तिने सर्वच ललित कलाक्षेत्रांतील कलाकारांना आपल्या व्यक्तित्वाने आणि व्यक्तिमत्त्वाने भुरळ पाडली आहे; म्हणूनच चित्रात ती आहे, नृत्यात ती आहे, नाट्यात ती आहे आणि शिल्पसृष्टीतही ती आहे. तिच्या मुक्या भावनांना तर कलाकारांनी शिल्परूप दिले आहे...\nशेतात सापडलेली अयोनिजा सीता पुढे अयोध्येच्या राज्याची राणी होते, हे शिल्पींना महत्त्वाचे वाटते. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडी मंदिरात रामाला आणि तिला अभिषेक होतो आहे, असे एक भावपूर्ण शिल्प आहे. आठवले असेल, त्याक्षणी त्या उभयतांना मनांना, भावनांना, देहांना किती खडरतेतून जावे लागले, हे.\nरामाशी सीतेचा विवाह झाला, या संबंधीची जनसामान्यांना ज्ञात असलेली कथा आणि प्रत्यक्ष वाल्मीकींनी सांगितलेली तत्संबंधीची कथा, यात मेळ बसत नाही. पण विवाह होतो ही मात्र वस्तुस्थिती आहे. सीता विचारी होती, रामावर तिचे जिवापाड प्रेम होते. वसिष्ठ ऋषी तर सांगतात की, सीता रामाची ‘आत्मेय’ म्हणजे, आत्मा होती. त्यामुळे जेव्हा राम वनवासास जायला निघतो, तेव्हा त्याची इच्छा असते, की त्याने एकट्यानेच जावे. पण सीता म्हणते ‘इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गति: सदा (पत्नी ही पतीच्या भाग्याची वाटेकरीण असते,) म्हणून जेथे राघव तेथे सीता. या प्रसंगाचे यथोचित वर्णन भावार्थ रामायणात संत एकनाथ करतात, ‘जेव्हांचि तुझे वनप्रयाण तुजसवे येती माझे प्राण.’ हा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे वेरूळ येथील कैलास लेणीतील रामायणातील पहिल्याच ओळीत. राम दशरथाची अनुमती घेऊन त्याला नमस्कार करण्यासाठी वाकलेला असतो, तेथेच नतमस्तक अशी सीता उभी असते.\nवनवासात असताना सीतेचे दोन वेळा अपहरण होते, हे आपणास माहिती नसते. शापित गंधर्व विराध नामक राक्षसाच्या रूपात वनात वावरत असतो. रामाच्या हातून मरण आल्यावरच तो शापमुक्त व्हायचा असतो. राम, लक्ष्मण, सीता वनात आल्याचे कळताच तो यांना सळो की पळो करून सोडतो. उद्देश हा की, रामाने क्रोधदग्ध होऊन त्याचा वध करावा. मात्र, राम हे त्याचे छळणे गांभीर्याने घेत नाही, हे पाहून तो सीतेचे अपहरण करतो; अर्थातच तो मारला जातो. या प्रसंगावर आधारित दोन शिल्पांकने तरी उपलब्ध आहेत. उत्तरेकडील एका उत्खननात इसवीच्या प्रारंभीचा एक मक्वमृदा (टेराकोटा) फलक (प्लाक) प्राप्त झाला आहे. त्यात एक अक्राळविक्राळ, बलदंड राक्षस कोमलांगना अशा एका पुरंध्रीला उचलून घेऊन पळत असल्याचे दृश्य कोरलेले आढळते. हा राक्षस म्हणजे विराध आणि पुरंध्री म्हणजे सीता. विशेष म्हणजे, या प्रसंगाचे दुसरे अंकन आढळते, ते कंबोडिया या देशातील बांटीश्राय (Banteay Srei) या देखण्या मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर. येथे तो राम-सीतेला कसा छळतो. त्याचेही शिल्पांकन आढळते. काय आणि कसे आहे पाहा सीतेचे नशीब अर्थात ते कलाकारांच्या नजरेतून सुटले नाही.\nसीतेचे झालेले दुसरे अपहरण सर्वांच्या परिचयाचे आहे. या प्रसंगाचे शिल्पांकन भारतात अनेक ठिकाणच्या मंदिरावर आढळते. कैलास लेणीतील रामायण प्रसंगात तर ते आढळतेच शिवाय कैलासातच आणखी एके ठिकाणी ते आहे. एका मोठ्या शिल्पपटात ते आहे. ‘जितंमया’ या भावनेने अहंकारमत्त झालेला रावण, (तो चौकटीत मावत नाही अहंकारामुळे, त्याला तिरपा दाखवला आहे) रथातून तो सीतेला पळवून नेताना, जटायू त्याच्या मांडीला टोचा मारतो आहे, म्हणजेच, त्याच्या सद्सद् बुद्धीला जागवतो आहे, आणि रथात उभी असलेली सीता असहाय आहे. ‘अङ् के नादाय वैदेहीं रथम् आरोपयत् तदा’ असे हे दृश्य आहे.\nपण हे अपहरण घडण्याचे एक कारण घडले, त्याचेही शिल्प रामायण प्रसंगात कोरलेले आहे. फार प्रत्ययकारी आहे ते. बसलेल्या रामाच्या पुढ्यात अगदी त्याच्यावर रेलून सीता बसलेली आहे. दूर अंतरावर सुवर्णमृग दिसतो आहे, मान वेळावून, अंगुलिनिर्देश मृगाकडे करून, सीता रामाला गळ घालते आहे ‘हवाच मृग तो मला राघवा’ पुढचा घटनाक्रम आपणास माहितीच आहे. कोल्हापूरपासून सुमारे ५५-६० कि.मी. वर असलेल्या खिद्रपूर येथील कोप्पेश्वर मंदिराच्या अधिष्ठानावर, सीता चिंताग्रस्त होऊन अशोकवनात वृक्षाखाली बसली आहे, आणि तेवढ्यातच हनुमान तिला राममुद्रा देतो आहे, असे एक सुंदर शिल्प, आपल्यासमोर तो प्रसंग उभा करणारे, आढळते. सीतेचे वनात जाणे, मृगाचा तिला मोह होणे, तिचे अपहरण आणि राममुद्रेची प्राप्ती झाल्यामुळे तिला सुटकेची खात्री होणे असे तिच्या आयुष्यातील संघर्षमय नाट्यप्रसंग वाल्मीकींनी शब्दबद्ध केले आणि कलाकारांनी प्रत्ययकारी पद्धतीने ते शिल्पबद्ध केले आहेत. रामायणातली सीता बुद्धिमान आहे, सोशिक आहे, चतुर आहे. एकदा ती रामाला म्हणते ‘रामा, असत्य भाषण, परस्त्रीसंबंध आणि वैराशिवाय हिंसा अशी तीन पापे आहेत. वनवासात असूनही धनुष्य-बाण सतत बाळगले, तर त्याचा उपयोग करण्याचा मोह होतो आणि वैराशिवाय हिंसा घडते. तर वनवासाला राम एकदाच निघाला, तेव्हा सीता म्हणते की तीही रामासवे जाणार, न संमती दिल्यास प्रजा म्हणेल ‘राम पत्नीचे संरक्षण करण्यास अपात्र आहे.\nतिच्या आयुष्यातले खडतर घटना, काही काळापुरता का होईना, पतिवियोग इत्यादी पाहून वाटते, ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे.’\n- डॉ. जी. बी. देगलूरकर\nकरे हाहाकार, नि:शब्द सदा, ओ गंगा बहती हो क्यों\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/anna-hazare-supports-maharashtra-farmer/", "date_download": "2019-02-18T16:44:35Z", "digest": "sha1:O3LFY7DDICW34EWMD6NRNWRIH2PNJCEA", "length": 5766, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकऱ्यांचा वाईट परिस्थितीला सरकार जबाबदार- अण्णा हजारे", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nशेतकऱ्यांचा वाईट परिस्थितीला सरकार जबाबदार- अण्णा हजारे\nटीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांचा वाईट परिस्थितीला सरकार जबाबदार. सरकार कडे शेतीचा अनुभव नाही. शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय ‘भूमि अधिग्रहण’ हे सरकार करत आहे. अश्या अनेक मुद्यावरून अण्णा हजारेंची सरकार वर टीका. काय म्हणाले अण्णा हजारे बघा हा व्हिडिओ.\nस्मार्ट सिटीचा स्मार्ट नगरसेवक; नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा\nशहरात सर्वात वेगाने प्रगती करणारे शहर म्हणजे पुणे. हेच पुणे आज स्मार्ट सिटी म्हणून जगभरात आपली ओळख निर्माण करत आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये स्मार्ट पुणेकरांनी शहराची स्मार्ट प्रगती साधण्यासाठी आपले हक्काचे नगरेसवक निवडून दिले. मात्र खरंच या लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या विश्वासावर खर उतरत काम केली का याचा आढावा आता ‘महाराष्ट्र देशा’च्या माध्यमातून घेतला जाणार आहे. तो स्मार्ट नगरसेवक या विशेष कार्यक्रमात.\nस्मार्ट सिटीचा स्मार्ट नगरसेवक; महाराष्ट्र देशा घेवून येत आहे नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n288 आमदार हे बिनकामाचे -संभाजी भिडे\n‘महाराष्ट्र बंद’दरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/shivaji-park-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T17:08:55Z", "digest": "sha1:GQY2PX3AJKVW3ISINRECDNWVTLVBEMBG", "length": 7055, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "ME SHIVAJI PARK - [मी शिवाजी पार्क] - ME SHIVAJI PARK - [मी शिवाजी पार्क] -", "raw_content": "\nसमाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाची कथा गुंफली आहे. गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ ह��� चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\n‘न्यायदेवता आंधळी असते… आम्ही डोळस होतो’ ही टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट मांडली आहे. एका घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पाच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपापल्या पातळीवर कसा लढा लढतात याची कथा पहायला मिळणार आहे. ‘दिलीप प्रभावळकर हे निवृत्त प्राध्यापकाच्या भूमिकेत आहेत. विक्रम गोखले यांनी निवृत्त न्यायमूर्ती तसेच शिवाजी साटम यांनी पारसी व्यक्तीची भूमिका वठवली आहे. निवृत्त बँक अधिका-याची भूमिकेत सतीश आळेकर असून अशोक सराफ यांनी निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर यात साकारला आहे.\nविक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, दिप्ती धोत्रे आदि कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.\nचित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने दोन गाणी चित्रपटात आहेत. गीतकार वैभव जोशी, श्रीरंग गोडबोले, यांच्या लेखणीतून ही गीते साकारली असून संगीतकार अजित परब यांचा सुरेल संगीत साज या गीतांना लाभला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. छायांकन करण रावत यांचे असून संकलन सर्वेश परब यांनी केले आहे. या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\n१८ ऑक्टोबरला ‘मी शिवाजी पार्क’ प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nfr-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:25:50Z", "digest": "sha1:3QBZT6GGKYFOW23DTFN35SJDMNLDVADO", "length": 13093, "nlines": 138, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Northeast Frontier Railway Recruitment - NFR Recruitment 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NFR) पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 4329 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)\nशैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) (मेकॅनिक, वेल्डर, फिटर, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, एलेक्ट्रिशिअन, टर्नर, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, लाइनमन, मेसन, फिटर स्ट्रक्चरल, मशीनिस्ट (ग्राइंडर), इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)\nवयाची अट: 29 नोव्हेंबर 2018 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: कटिहार,अलीपुरद्वार,रंगिया,लुमडींग,तिनसुकिया, न्यू बोंगाईगाव वर्कशॉप (NBQS), & दिब्रुगढ वर्कशॉप.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट / कार्यशाळा वरिष्ठ / विभागीय कार्मिक अधिकारी (कृपया जाहिरात पाहा)\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2018 (05:00 PM)\nNext (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 422 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. ���ध्ये 347 जागांसाठी भरती\n(CSIR NEERI) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘विशेषज्ञ डॉक्टर’ पदांच्या 73 जागांसाठी भरती\n(Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 396 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2019-02-18T16:45:06Z", "digest": "sha1:B3ZVSOA3L7YOFYNXDV7SIBQ34PYOXUPD", "length": 16590, "nlines": 181, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेट चापर्दाफाश केला.या प्रकरणी क्रिकेट बेटिंगच्या मालकासह 27 जणांना अटक केली असून, तीन लाख 40 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.\nयाबाबत पोलिसांनी सांगितले की, दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील टी- 20 सामन्यादरम्यान शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमध्ये दशरथ निवृत्ती निकम यांच्या फ्लॅटमध्ये छापा टाकला. या छाप्यात 30 हजार 390 रुपये, मोबाईल, लॅपटॉप, दूरचित्रवाणी संच व जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या असे दोन लाख 87 हजार 390 रुपये असा एकूण तीन लाख हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.\nया प्रकरणी संशयित अस्लम अक्सरअली कांडगावे, उमेश रमेश गोंजारे (रा. शाहूपुरी सहावी गल्ली), नीलेश शंकर परदेशी, विक्रम पोपट गायकवाड (रा. जुना बुधवार पेठ), निशिकांत दत्तात्रय कनवाडे (शाहूपुरी सातवी गल्ली), संतोष भालचंद्र पेंडूरकर (तेली गल्ली, पापाची तिकटी), रोहित प्रदीप बनसोडे, हरिहर शिवदत्त सावंत, विकी सुरेंद्र बनसोडे, अनिकेत आनंदराव निंबाळकर, सागर बाबूराव पाटील, इम्रान आदम जमादार, राहुल चंद्रकांत बन्ने (शाहूपुरी पाचवी गल्ली), प्रवीण शामराव महापुरे (रा. राजारामपुरी चौथी गल्ली), अमित कौतुक राणे, नितीन सुभाष पाटील (मंगळवार पेठ), महेंद्र बाबूराव दामुगडे ( ई वॉर्ड, कदमवाडी), सुनील भिकाजी घाटगे (बोर तालमीजवळ, लक्षतीर्थ वसाहत), सुदर्शन पांडुरंग किरूळकर (रा. ए वॉर्ड, राजाराम रोड), ओंकार महादेव चौगुले, प्रकाश दुडाप्पा गुडसे (रा. डफळे कॉलनी, उचगाव ), विकास संभाजी पाटील (रा. ए वॉर्ड, शिवाजी पेठ) व क्रिकेट बेटिंगचा मालक गणेश योगेश काटे (रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) यांना अटक केली.\nसंशयित सनी ऊर्फ मिलिंद मोहन जाधव (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याचा शोध पोलीस घेत आहेत. तो किंग्ज पंजाब विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स या सामन्याचे बेटिंग (सट्टा) घेऊन विविध इसमांची फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले.\nदुसरीकडे, राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर पाचमध्ये टी- किंग्ज पंजाब विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यातील टी- क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारत होते. त्यामध्ये 22 हजार 100 रुपयांच्या साहित्यासह मिळून आले.या प्रकरणी संशयित अमोल गणपती पोतदार (रा. , बी वॉर्ड, खरी कॉर्नर), वाशिम युनूस खली (रा. बालगोपाल तालीमजवळ), रोहित रवींद्र मोरे (रा. जुना बुधवार पेठ) व उत्तम रमेश गोंजारे (रा. शाहू मिल, कामगार भवनशेजारी, राजारामपुरी) यांना अटक करण्यात आली आहे.\nही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक युवराज आठरे, सचिन पंडित, राजेंद्र सानप यांच्यासह हेड कॉन्स्टेबल श्रीकांत मोहिते, शिवाजी खोराटे, राजेश आडूळकर, राजेंद्र हांडे, संजय हुंबे, संजय पडवळ, संजय काशीद, आनंद निगडे, प्रकाश संकपाळ, सुभाष वरुटे, रवींद्र कांबळे, प्रदीप नाकील यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपैसे मागीतल्याने नगरसेवकाने पेटविले मेडिकल दुकान\nविवाहितेला जीवे मारण्याची धमकी\nआरोपींविरोधात आठवड्याभरात पुरवणी आरोपपत्र\nसावत्र वडिलांची मारहाण; मुलीची आत्महत्या\nपुणे: उपचारात हलगर्जीपणा; रुग्णाचा मृत्यू\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nमहिलांविषयक गुन्हे संवेदनशीलतेने हाताळावेत\nपिंपरीत तडीपार गुंडास अटक\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T17:13:48Z", "digest": "sha1:G7EDM4FNMY7LMMVPMJVNXI7ABARJNDMY", "length": 3105, "nlines": 72, "source_domain": "m4marathi.com", "title": "ग्रीन पुलाव | m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी हिरवे वाटाणे\n२) पाव वाटी काजूचे तुकडे\n३) एक वाटी बासमती तांदूळ\n४) वीस-पंचवीस कढीलिंबाची पाने\n५) अर्धी वाटी कोथिंबीर\n६) दोन-तीन हिरव्या मिरच्या\n७) एक डाव तेल , चवीला साखर\n८) दोन वाटया गरम पाणी\n९) चवीनुसार मीठ .\n१) बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा . कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक गोळी वाटावी .\n२) तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे .\n३) वाटलेली गोळी टाकून परतून मीठ , साखर चवीला टाकून गरम पाणी टाकून मंद गैसवर भात होऊ दयावा . वरून थोडेसे तूप टाकावे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bhujbal-felicitated-by-supporters-in-kem-hospital/", "date_download": "2019-02-18T17:02:36Z", "digest": "sha1:FCKUH47TTESXYGWJKTGVUDMD7D7KOJKW", "length": 6593, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद, सत्कार करण्यासाठी समर्थक थेट रुग्णालयात", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्य��ंना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nभुजबळांना जामीन मिळाल्याचा आनंद, सत्कार करण्यासाठी समर्थक थेट रुग्णालयात\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही ते केईएम रुग्णालयातच आहेत.दरम्यान काही भुजबळ समर्थकांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी भुजबळांना बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे, मोठा हार घालून सत्कार केला.\nदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षापासून तुरुंगात असणारे भुजबळ यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती\nदिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे मार्च २०१६ पासून तर त्यांच्या पुतण्या समीर भुजबळ फेब्रुवारी २०१६ पासून कैदेत आहेत. याआधीही पीएमएलए कोर्टाने तसेच मुंबई उच्च न्यायालयानं छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे ४५ (१) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामिनावर मुक्तता करण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nराहुल गांधी माझ्या भावासारखे; मी त्यांना राखी बांधते- अदिती सिंग\nभाजप कार्यकर्त्यांच्या हत्या लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत – मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/indian-army/", "date_download": "2019-02-18T17:13:22Z", "digest": "sha1:6MSB4FEJKHGLNIXVB4XZLZVVWVFQIRVJ", "length": 10902, "nlines": 121, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Army Archives - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेग�� भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(HQ Eastern Command) हेड क्वार्टर ईस्टर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\nभारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2019 [160 जागा]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO औरंगाबाद]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [विदर्भ]\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]\n(FAD) 16 फील्ड अॅम्युनिशन डेपोत विविध पदांची भरती\n(FAD) 27 फील्ड अॅम्युनिशन डेपोत 291 जागांसाठी भरती\n(Indian Army) इंडियन आर्मी टेक्निकल एंट्री स्कीम 2018\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/sci-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:11:24Z", "digest": "sha1:INGUJY3I5DS2E7U5S4OOQSZAZVV5F4FV", "length": 12687, "nlines": 145, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Shipping Corporation of India, SCI Recruitment 2019 - SCI Bharti 2019", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘ट्रेनी इलेक्टिकल ऑफिसर्स’ पदांची भरती\nपदाचे नाव: ट्रेनी इलेक्टिकल ऑफिसर्स\nनिवृत्त भारतीय नौदल कर्मचारी: (i)B.E/डिप्लोमा (ii) ETO कोर्स प्रमाणपत्र\nडिप्लोमा/पदवीधर: (i) 60% गुणांस��� इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा किंवा 50% गुणांसह B.E (पदवी) (ii) ETO कोर्स प्रमाणपत्र\nवयाची अट: 04 जानेवारी 2019 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनिवृत्त भारतीय नौदल कर्मचारी: 45 वर्षांपर्यंत\nथेट मुलाखत: 04 जानेवारी 2019 (10:30 AM)\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\n(CSIR NEERI) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘विशेषज्ञ डॉक्टर’ पदांच्या 73 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.idainik.com/2018/05/blog-post_966.html", "date_download": "2019-02-18T17:08:09Z", "digest": "sha1:SEVOO67RVRE7X4LL2B5KY4EZBWDG3IZ6", "length": 19338, "nlines": 87, "source_domain": "www.idainik.com", "title": "गाव पाणीदार व्हावा यासाठी बहिण भावाची एकाकी झुंज - iDainik.com", "raw_content": "\nHome > Man > Satara Dist > गाव पाणीदार व्हावा यासाठी बहिण भावाची एकाकी झुंज\nगाव पाणीदार व्हावा यासाठी बहिण भावाची एकाकी झुंज\nम्हसवड : संपुर्ण राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे धुमशान सुरु असुन माण तालुक्यात ही या स्पर्धेचे जोरदार धुमशान सुरु असले तरी याच तालुक्यातील एक गाव असे आहे की या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला नसतानाही केवळ आपल्या गावाला पाणी मिळावे व आपले गाव टँकरमुक्त व्हावे यासाठी गोंदवले खुर्द येथिल रोहित शंकर बनसोडे व त्याची बहीण रक्षिता या बहिण भावांनी एकत्र येत गत १ महिन्यांपासुन या गावच्या परिसरातील जानाई तलावानजीक एक नव्हे २ नव्हे तर चक्क ३५ सिसिटी तयार केले असुन याबरोबरच या बहाद्दरांनी १ भरावही तयार केला असल्याने या बहिण भावाचे आता माण तालुक्यात सर्वत्र कौतुक तर होतच आहे पण या दोघांची पाण्यासाठीची तळमळ पाहुन त्यांनी केलेले काम पाहुन निश्चीतच गोंदवलेकरांना आता त्यांचा अभिमान वाटत आहे.\nमाण तालुक्यात २ गोंदवले असुन १ महाराजांचे गोंदवले तर दुसरे खुर्द गोंदवले या गावाने यंदा होत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला नसल्याने या गावात वॉटर कप स्पर्धेचे काम सुरु नाही परंतु माण तालुक्यातील ६६ गावे या स्पर्धेत उतरली असुन त्याठिकाणी श्रमदानाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे या गावातील १६ वर्षीय युवक रोहित याने वर्तमानपत्रातुन वाचले आज जरी आपल्या गावाला पाणी टंचाई नसली तरी भविष्यातही ती जाणु नये यासाठी त्याने एकट्यानेच हाती कुदळ, पाटी व खोरे घेत थेट या गावच्या परिसरातील जानाई तलावानजीक असलेल्या टेकडीच्या उतारावर सिसिटी खोदण्यास सुरुवात केली सुरुवातीला नव रक्त आहे २ दिवस नाटक करेल अन बसेल शांत असे म्हणुन सर्वांनीच त्याच्याकडे दुर्लक्ष केले या २ ते ३ दिवसात त्याने एकट्यानेच सिसिटी तयार केली त्याच्यानंतर त्याची लहान बहिण रक्षिता (वय १३) ही त्याच्यासोबत त्याठिकाणी जावुन त्याला मदत करु लागली, वास्तवीक हे बहिण भाऊ ज्या ठिकाणी काम करीत आहेत ते ठिकाण गावापासुन दुर व निर्जन असे असल्याने त्याठिकाणी लांडग्यांचा वावर आहे या लांडग्यांचा आपल्या मुला मुलीस त्रास होवु नये यासाठी त्यांचे वडील शंकर बनसोडे हे पुन्हा त्यांच्यासोबत याठिकाणी जावु लागले, वास्तवीक आपले गाव या स्पर्धेत सहभागी नसताना आपली मुलं ही बिनकामाचा उद्दयोग कशासाठी करीत आहेत असा प्रश्न त्यांच्या वडीलांनीही पडला मात्र मुलांची त्यासाठी असणारी चिकाटी पाहुन नंतर त्यांनीच याकामी त्यांना प्रोत्साहन दिले, आज जवळपास १ महिन्यांपासुन हे बहिण भाऊ याठिकाणी काम करीत असुन आजवर या दोघांनी मिळुन सुमारे ३५ सिसिटी तयार केले आहेत हे सिसिटी वॉटर कप स्पर्धेप्रमाणे निश्चीत नाहीत परंतु त्यामागची भावना मात्र निश्चीतच प्रामाणीक आहे, त्यांचे हे रोज सुरु असलेले काम पाहुन याठिकाणाहुन रोज जाणार्या एका ट्रक्टरचालकाला त्यांचे कौतुक वाटल्याने त्याने भरावाकामी त्यांना मदत केली असल्याचे रोहित व रक्षिता सांगतात आज या भरावास पिचींग करण्याचे काम सुरु असुन लवकरच हे काम पुर्नत्वास जाईल असेही ते सांगत आहेत. तालुक्यात सर्वत्र श्रमदानाचे धुमशान सुरु असताना या दोघांनी मात्र शांतपणे सुरु केलेले काम निश्चीतच कौतुकास्पद आहे स्पर्धेत सहभागी नसल्याने नंबरचा विषयच नाही मात्र झालेल्या या कामाचा गावाला निश्चीतच फायदा होईल असा विश्वास रोहित व रक्षिता या दोघांना वाटतोय.\nड्रिम फाऊंडेशन कडुन दखल -\nसामाजीक कार्याला नेहमीच मदत करणार्या येथिल ड्रिम फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. अनुराधा देशमुख यांना या कामाची माहिती समजल्यावर त्यांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी जावुन रोहित व रक्षिता या बहिण भावाची भेट घेवुन त्यांचे याबद्दल विषेश कौतुक करुन त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांच्या शैक्षणीक खर्चाची जबाबदारी स्विकारली आहे.\nगोंदवले खुर्द चा माळरान हिरवळीने नटावा हिच माझी ईच्छा - रोहित बनसोडे, गोंदवले खुर्द.\nगत वर्षी माण तालुक्यात वॉटर कप स्पर्धचीे ज्या गावात कामे झाली आहेत ती गावे पाणीदार बनली आहेत त्यामुळे मला माझ्या गावातील डोंगरावर हिरवळ आणावयाची असल्यानेच आपण हे काम करीत आहे.\nदादाला मदत व्हावी व गावाला याचा फायदा व्हावा म्हणुनच - रक्षिता बनसोडे, गोंदवले खुर्द आमच्या गावाने जरी या स्पर्धेत सहभाग घेतला नसला तरी गावाला याचा फायदा होईल याच उद्देशाने माझ्या भावाने सुरु केलेल्या या कामाला माझीही मदत व्हावी यासाठी मी ही त्याच्यासोबत श्रमदान करीत आहे.\nमुला मुलीचा अभिमान वाटतो - शंकर बनसोडे, गोंदवले\nसध्या उन्हाळ्याच्या सुट्टया सुरु असुन सुट्टया म्हटले की मुलांच्या मौज मजेचे दिवस मात्र ही सुट्टी मौज मजेत न घालवता माझ्या मुलांनी केलेले हे सामाजीक काम पाहुन मला त्यांचा बाप असल्याचा अभिमान वाटतो, कोणी त्यांचे करो अथवा न करो मला\nमात्र त्यांचे फार कौतुक वाटते.\nरोहित व रक्षिता चा आदर्श तरुणांनी घ्यावा - अनुराधा देशमुख, लोधवडे - अध्यक्षा ड्रिम फाऊंडेशन )\nरोहित व रक्षिता या दोघांनी जे काम केले आहे ते करण्याचे खरेतर त्यांचे वय नाही या वयात त्यांच्या मनात आलेला सामाजीक विचार हा खरोखरच कौतुकास्पद असुन त्यांचा आदर्श नवतरुणांनी घ्यावा.\nमी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……\nबातम्या तुमच्या inbox मध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/category/sports/page/2/", "date_download": "2019-02-18T17:20:36Z", "digest": "sha1:ODO25EB4YMQVTOA5IH4Y6BDJ3YSNQJ4Y", "length": 8051, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Sports Archives – Page 2 of 60 – Maharashtra Desha", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nलाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज\nटीम महाराष्ट्र देशा- चौथ्या एकदिवसीय सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघाने...\nनादचं खुळा; सांगलीची स्मृती मानधना बनली नंबर वन महिला फलंदाज\nटीम महाराष्ट्र् देशा – भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आयसीसी रँकिंगमध्ये जगातील अव्वल महिला फलंदाज ठरली आहे. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल...\nमिताली राज ठरली 200 एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू\nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज मिताली राज 200 एकदिवसीय सामने खेळणारी पहिली ���हिला क्रिकेटपटू ठरली आहे.दिनांक 31 जानेवारी 2019...\nमालिका जिंकली पण अब्रू घालवली\nटीम महाराष्ट्र देशा : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. फलंदाजांच्या हाराकिरीमुळं...\nसक्सेस रेट मध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी\nटीम महाराष्ट्र देशा : सोमवारी न्यूझीलंडमध्ये 10 वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिका जिंकली. या विजयासह, 2015 च्या विश्वचषक स्पर्धेपासून आतापर्यंत...\nभारताने तिसरा सामना जिंकून मालिका घातली खिशात\nटीम महारष्ट्र देशा : माऊंट मोनगानुई येथे झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एक दिवसीय सामना भारताने जिंकून मालिका देखील जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडच्या...\nप्रजासत्ताक दिनी भारताचा दणदणीत विजय; कुलदीपच्या फिरकी समोर नमले किवी\nटीम महारष्ट्र देशा : माऊंट माऊंगानुई येथे झालेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचे सर्व गडी बाद करून दणदणीत विजय मिळवला...\nभारतीय संघ विजयाच्या दिशेने\nटीम महारष्ट्र देशा : माऊंट माऊंगानुई येथे सुरु असलेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत न्यूझीलंड...\nभारताची दणदणीत सुरवात , किवी गोलंदाज हताश\nटीम महारष्ट्र देशा : माऊंट माऊंगानुई येथे सुरु असलेल्या भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करत न्यूझीलंड...\nहार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना मोठा दिलासा\nटीम महाराष्ट्र देशा- अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच लोकेश राहुलला बीसीसीआयच्या प्रशासक समितीकडून दिलासा मिळाला आहे. दोघांवरील निलंबनाची कारवाई तूर्त मागे घेण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:08:42Z", "digest": "sha1:RHAU3POCBDJHVUHPMDNXVCQXUJMIIEAL", "length": 4323, "nlines": 40, "source_domain": "mediaonepr.com", "title": "‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली म्हणतेय मिरची कोल्हापूरची - ‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली म्हणतेय मिरची कोल्हापूरची -", "raw_content": "\n‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली म्हणतेय मिरची कोल्हापूरची\n‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली म्हणतेय मिरची कोल्हापूरची\nPosted by mediaone - in Blog, News - Comments Off on ‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली म्हणतेय मिरची कोल्हापूरची\n‘लिपस्टिक लगा के’ म्हणत प्रेक्षकांना आपल्या अदाकारीचा जलवा दाखवणारी किंगफिशरची मराठमोळी ‘कॅलेंडर गर्ल’ सोनाली राऊत आता आर.पी.जी प्रोडक्शन प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित हिरो या आगामी मराठी सिनेमातल्या आयटम सॉंगवर अभिनेता भूषण पाटील सोबत थिरकली आहे. या आयटम सॉंगचे चित्रीकरण नुकतेच चित्रनगरीमध्ये संपन्न झाले. एन.एन सिद्दिकी या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत.\n‘मिरची कोल्हापूरची’ असे बोल असलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे. निखिल कोटीभास्कर यांनी लिहिलेलं हे भन्नाट आयटम सॉंग रेशमा सोनावणे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात गायलं असून निखिल कोटीभास्कर, सेमल यांच संगीत या गाण्याला लाभलं आहे. या आयटम सॉंगच्या निमित्ताने किंगफिशर कॅलेंडरचे ग्लॅमर मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. हिरो चित्रपटातील सोनालीचा हा हॉट अंदाज मराठी चित्रपटासाठी भन्नाट तडका असणार हे नक्की. या चित्रपटाचे सहनिर्माते अनिस मोराब आहेत. हिरोचित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-trigger-applicable-twelve-taluka-naded-maharashtra-12951", "date_download": "2019-02-18T17:55:43Z", "digest": "sha1:OU7OYUHDO6EQHIEKJWJHYO5GU4BRP7L2", "length": 18525, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drought trigger applicable for twelve taluka, naded, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा तालुक्यांना दुष्काळाचा ‘ट्रिगर २’ लागू\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा तालुक्यांना दुष्काळाचा ‘ट्रिगर २’ लागू\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nनांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील एकूण १२ तालुक्यां���ध्ये दुष्काळाची द्वितीय कळ (ट्रिगर २) लागू झाली आहे. या १२ पैकी ६ तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये या गावांतील पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून नुकसान निश्चित करण्यात येणार आहे. नुकसानीच्या प्रमाणानुसार ३० आॅक्टोबरला दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.\nनांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील एकूण १२ तालुक्यांमध्ये दुष्काळाची द्वितीय कळ (ट्रिगर २) लागू झाली आहे. या १२ पैकी ६ तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये या गावांतील पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून नुकसान निश्चित करण्यात येणार आहे. नुकसानीच्या प्रमाणानुसार ३० आॅक्टोबरला दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.\nपरंतु दुष्काळाची प्रथम कळ लागू झालेल्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि नायगाव, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वगळण्यात आले. या निकषांची फेरपडताळणी कून गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यांतील परिस्थितीचा अहवाल परत सादर केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nदुष्काळाची द्वितीय कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, उमरी, परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव या तालुक्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक परिस्थिती निर्देशांक (पेरणी क्षेत्र), रिमोट सेन्सिंग आधारित वनस्पती स्थिती निर्देशांक, मृदा आर्द्रता निर्देशांक यानुसार नांदेड जिल्ह्यातील मुखेड, उमरी तालुक्यामध्ये गंभीर तर देगलूर तालुक्यात मध्यम दुष्काळी परिस्थिती आहे.\nपरभणी जिल्ह्यातील मानवत, सोनपेठ तालुक्यांमध्ये गंभीर तर परभणी, सेलू, पाथरी,पालम तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळी परिस्थिती असल्याचे आढळून आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे.\nदुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार ७ आॅक्टोबर २०१७ आणि २८ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. जिल्हा स्तरावर दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर -१) आणि द्वि���ीय कळ (ट्रिगर -२) अंतर्गत तालुके निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यासाठी अडचणी येत असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीच्या मूल्यांकनासाठी महा मदत ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे.\nया प्रणालीच्या मदतीने ट्रिगर -१ लागू झालेल्या तालुक्यांपैकी ट्रिगर २ लागू झालेले तालुके निश्चित करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यामध्ये द्वितीय कळ (ट्रिगर-२) लागू झालेल्या मध्यम तसेच गंभीर दुष्काळी परिस्थिती असेलेल्या तालुक्यांतील १० टक्के गावे रॅंडम पद्धतीने निवडून तत्काळ पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यात यावे. त्यासाठी ‘महामदत’ मोबाईल अॅपचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.\nपिकांच्या क्षेत्रीय सर्वेक्षणादरम्यान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आढळून आलेली गावे दुष्काळी म्हणून घोषित जाण्यास पात्र असतील. नुकसानीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास दुष्काळाची तीव्रता गंभीर समजली जाईल. दुष्काळ घोषित करण्यासाठी गाव हा घटक राहणार आहे. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम तारिख ३० आॅक्टोबर आहे, असे सूत्रांनी सांगितले.\nनांदेड दुष्काळ परभणी निर्देशांक\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Application-forms-for-146-liquor-licenses-in-the-coastal-areas-are-avoided-Chief-Minister-Parrikar/", "date_download": "2019-02-18T16:18:31Z", "digest": "sha1:ZKBM56MCTRD5OYEJA5HP3WBCVDXP55HG", "length": 4414, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " किनारी भागांतील 146 मद्य परवाने अर्ज फे टाळले : मुख्यमंत्री पर्रीकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Goa › किनारी भागांतील 146 मद्य परवाने अर्ज फे टाळले : मुख्यमंत्री पर्रीकर\nकिनारी भागांतील 146 मद्य परवाने अर्ज फे टाळले : मुख्यमंत्री पर्रीकर\nकिनारी भागांतील सुमारे 146 मद्य परवान्यासाठीचे अर्ज नाकारण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत बुधवारी प्रश्नोत्तर तासात दिली.हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी प्रलंबित मद्य परवनान्यांबाबतच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी उत्तर दिले.\nमुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की संबंधित खात्याकडे मद्य परवान्यांसाठी करण्यात आलेले 146 अर्ज फेटाळण्यात आले होते. शेतजमिनी व ऑर्चड जागेत बांधकाम करुन अर्जदारांकडून ही मद्य परवान्यासाठी अर्ज करण्यात आले होते. त्यासाठीच ते फेटाळण्यात आले. विशेष स्थितीतच एखाद्या अर्जाबाबत निर्णय घेतला जावू शकतो, असेही त्यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ncl-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:17:45Z", "digest": "sha1:33QRUQZX22VZXLCB3SK6EBRWH7SVICYV", "length": 14448, "nlines": 190, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Northern Coalfields Limited, NCL Recruitment 2018 - NCL Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 494 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: ट्रेड अप्रेन्टिस\nपद क्र. ट्रेड जागा\n1 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 88\nपद क्र.1: (i) 08 वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर)\nपद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन )\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)\nवयाची अट: 01 एप्रिल 2018 रोजी 16 ते 24 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2018\nस्टाफ नर्स T& S: 48 जागा\nटेक्निशिअन CT स्कॅन: 03 जागा\nटेक्निशिअन MRI: 02 जागा\nपद क्र.1: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) नर्सिंग डिप्लोमा /कोर्स\nपद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) CT स्कॅन ट्रेनिंग\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) MRI ट्रेनिंग\nवयाची अट: 12 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2018\nभरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2019-02-18T17:05:24Z", "digest": "sha1:LMO5BBFOXMO2ANZQ5ZI37P5ZZFJF64GL", "length": 10613, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“अंतरंग’व्दारे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“अंतरंग’व्दारे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण\nपिंपरी – डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस ऍण्ड रिसर्च महाविद्यालयाचा अंतरंग हा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.\nपुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार, जेनेव्हा बायोफार्मास्युटिकल्सचे उपमहाव्यवस्थापक डॉ. राजेश कुमार सिंग हे उपस्थित होते. डॉ. नंदनवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा अविष्कार मधील विजेते शिक्षक, प्रा. स्नेहा चंदणी, प्रा.जयश्री महोरे तसेच आंतरमहाविद्यालन संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.\nमागील शैक्षणिक वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 10 हजारांचा धनादेश देण्यात आला. सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आली. महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालीक अंतरंग-2018 चे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य सोहन एस. चितलांगे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. डॉ. आशा थॉमस व प्रा.स्नेहा चंदानी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रवींद्र बडे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/four-people-dead-in-road-accident-at-beed/", "date_download": "2019-02-18T16:47:29Z", "digest": "sha1:MRTDQMM6FDCQXAU7LZS7RI4ATOMKZEDO", "length": 4196, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "टँकरच्या धडकेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू", "raw_content": "\nयुतीचं ठरल��� मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nटँकरच्या धडकेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू\nबीड : जेजुरीजवळ असलेल्या पिंपरे गावच्या हद्दीत ट्रॅक्टर आणि टँकरच्या झालेल्या अपघात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला टँकरने जोरदार धडक दिली. या धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जखमींना उपचारासाठी जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n२२ वर्षानंतर पतीला घटस्फोट मंजूर\n‘बिगबॉस 11’ वर मराठी झेंडा शिल्पा शिंदे ठरली विनर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-great-revolutionary-rajguru-is-not-the-sangh-but-the-entire-nation-the-descendants-of-rajguru/", "date_download": "2019-02-18T16:38:42Z", "digest": "sha1:D5ZNPJALBWGT37KBYMUYDHSDVXPBQ3SG", "length": 7989, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महान क्रांतिकारक राजगुरू हे संघाचे नसून संपूर्ण देशाचे- राजगुरुंंचे वंशज", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमहान क्रांतिकारक राजगुरू हे संघाचे नसून संपूर्ण देशाचे- राजगुरुंंचे वंशज\nपुणे: महान क्रांतिकारक संघाचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्यांना कोणत्याही उजव��या वा डाव्या विचारसरणीशी न जोडता केवळ एक क्रांतिकारी म्हणूनच पहावे, असे राजगुरु यांचे थोरले बंधू दिनकर राजगुरु यांचे नातू सत्यशील आणि हर्षवर्धन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. क्रांतिकारक राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा खळबळजनक दावा संघाचे माजी प्रचारक आणि पत्रकार नरेंद्र सेहगल यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्याला आज राजगुरुंच्या वंशजांनी उत्तर दिले आहे.\nहुतात्मा राजगुरु हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि संघ शाखेवर जात होते, याबाबत आम्हाला कधीच सांगण्यात आले नाही तसेच हुतात्मा राजगुरु यांच्यावर अनेक पुस्तके लिहिण्यात आली. मात्र त्यामध्ये कुठेही राजगुरु हे संघ स्वयंसेवक होते अशी माहिती आढळत नाही. “हौतात्म्याच्या ८७ वर्षांनंतर यांना राजगुरुंची आठवण का आलीय भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना कोणत्याही पक्ष किंवा संघटनेशी जोडलं जाऊ नये. ते संपूर्ण देशाचे होते.”, असे आवाहनही राजगुरुंच्या वंशजांनी केले.\nसेहगल यांनी भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता या पुस्तकात संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्रजांविरोधात लढताना आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद राजगुरु हे नागपूर येथील मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक असल्याचा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकाचे वाटप आता संघाच्या स्वयंसेवकांमध्ये केले जात आहे.\nनेमकं काय म्हणाले सेहगल पुस्तकात \n१. राजगुरु हे नागपूरच्या मोहिते वाड्याच्या शाखेचे स्वयंसेवक होते.\n२. राजगुरु हे संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे निकटवर्तीय होते.\n३. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांची राहण्या-खाण्याची सोय भैय्याजी दनः यांच्या घरात केली.\n४. नागपुरात येऊन राजगुरु डॉक्टर हेडगेवारांना भेटले.\n५. इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सला गोळ्या घातल्यावर ते लाहोर सोडून पळाले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nअफवांवर विश्वास ठेवू नका; मी भाजपमध्येच राहणार – खडसे\nभाजप-सेना केवळ सत्तेसाठी आणि पैसे खाण्यासाठी एकत्र; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%8F%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-18T17:36:40Z", "digest": "sha1:3OSQCWAR7K2KQSSO2BR2MK6APXMX2EYD", "length": 9518, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "डॉक्टरांनी दररोज एखाद्या गरीबाचा मोफत इलाज करावा – प्रवीण तोगडीया | Chaupher News", "raw_content": "\nHome इतर डॉक्टरांनी दररोज एखाद्या गरीबाचा मोफत इलाज करावा – प्रवीण तोगडीया\nडॉक्टरांनी दररोज एखाद्या गरीबाचा मोफत इलाज करावा – प्रवीण तोगडीया\nचौफेर न्यूज – संपूर्ण देश सध्या आयसीयूत असून गरीबांना आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दाररोज एका तरी गरीबावर डॉक्टरांनी मोफत इलाज करावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया देशभरातील डॉक्टरांना केले आहे. त्यांनी लोकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबत चिंता व्यक्त केली आहे.\nआरोग्य सेवेबाबत सरकारच्यावतीने ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या पुरेशा नाहीत. देशातील २९ टक्के जनतेपर्यंतच सरकारी आरोग्य सेवांची पोहोच आहे. उर्वरित ७१ टक्के आरोग्य सेवा खासगी डॉक्टरांनी सांभाळली आहे. आरोग्य सुविधांची अवस्था सुधारण्यासाठी यासाठीच्या निधीमध्ये आणखी वाढ करायला हवी, अशी अपेक्षा त्यांना व्यक्त केली आहे.\nवाराणसीतील आईएमएमध्ये रविवारी आयोजित इंडिया हेल्थ लाइन कार्यक्रमात डॉक्टरांना संबोधित करताना ते बोलत होते. डॉक्टरांना दरदिवशी किमान एका गरीब रुग्णाला मोफत सेवा देताना इंडिया हेल्थ लाइनच्या अंतर्गत असे रुग्ण डॉक्टरांकडे पाठवण्यात येणार आहेत.\nयासाठी तोगडिया यांनी १८६०२३३३६६६ हा टोल फ्री क्रमांकही दिला आहे. यावर फोन करणाऱ्या गरीब रुग्णांना या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. याशिवाय दूर गावांपर्य़ंत पोहोचण्यासाठी हेल्थ अॅम्बेसिडरही बनवले जात आहेत. हे महिन्यांतील कुठल्याही एका रविवारी गावांमध्ये आणि वाड्या-वस्तांवर जाऊन आरोग्य जागरुकता मोहिम चालवणार आहेत. यामध्ये लोकांना मोफत ब्लडप्रेशर, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तपासता येणार आहे. त्याचबरोबर रूग्णांच्या योग्य इलाजासाठी हेल्थ लाईनच्या माध्यमांतून सेवा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दहा लाख रक्तदात्यांच्या मेगा क्लब बनवण्यात येणार आहे. महिलांच्या चांगल्या आरोग्यासाठीही ��ामध्ये सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. प्रत्येक आरोग्य संघटनेच्या माध्यामांतून महिलांचे महिला डॉक्टरांच्या माध्यमांतूनच आरोग्य परिक्षण केले जाणार आहे.\nPrevious articleसोनगीर परिसरात मत्स्य व्यावसायिक चिंतेत\nNext articleकाँग्रेसच्या आमदारांना १५ कोटींची ऑफर\nभारतात होतात रोज ३,६00 बालविवाह \n…आता थेट व्हॉट्सअॅप स्टेटसवर इंस्टाग्राम स्टोरीज\nट्विटरची शब्द मर्यादा वाढली\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-reservation-bill-to-come-on-floor-of-vidhan-sabha-on-28th-dec/", "date_download": "2019-02-18T16:38:21Z", "digest": "sha1:DYR4RAGJ53KNJWNMFTUKWHW72IFOZ4Q5", "length": 6421, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ब्रेकिंग : मराठा आरक्षणाचं विधेयक 29 नोव्हेंबर रोजी दोन्ही सभागृहात मांडणार", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nब्रेकिंग : मराठा आरक्षणाचं विधेयक 29 नोव्हेंबर रोजी दोन्ही सभागृहात मांडणार\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाचं विधेयक 29 नोव्हेंबर रोजी दोन्ही सभागृहात मांडणार असल्या���ी माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी विधेयक तयार करत आहेत, असंही ते म्हणाले.\nराज्य सरकार मराठा आरक्षण विधेयक येत्या बुधवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी विधानसभेत तर गुरुवारी 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेत मांडणार असल्याचं वृत्त होतं. परंतु आता विधानसभा आणि विधानपरिषदेत एकाच दिवशी म्हणजे 29 नोव्हेंबरला विधेयक मांडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.\nदरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने अनेक मोर्चेही काढले होते. २०१४मध्ये आघाडी सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवला होता.\nमागासवर्ग आयोगाने तीन महिन्यात, २ लाखांहून अधिक लोकांचा सर्व्हे केल्यानंतर आपला अहवाल राज्य सरकारकडे १५ नोव्हेंबरला सुपूर्द केला. या अहवालात मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे. अहवालात करण्यात आलेल्या तीन शिफारसींनुसार मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करण्यता आला आहे.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n‘गृहमंत्री साहेब आता तरी झोपेतून उठा’ ; आरोपीकडून पोलिसाला मरेपर्यंत मारहाण\nमराठ्यांसाठी मी केलं हे आपल्या वडिलांना विचारा ; मेटेंनी नितेश राणेंना झापलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/travel-news/best-destination-for-families-award-to-kerala-tourism/articleshow/64227598.cms", "date_download": "2019-02-18T17:28:55Z", "digest": "sha1:7EZMAWCFUWP7WTCFHRJGXYEOVYOYFGNP", "length": 10053, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Keral Tourism: best destination for families’ award to kerala tourism - कौटुंबिक सहलीसाठी केरळ सर्वोत्तम! | Maharashtra Times", "raw_content": "\nकौटुंबिक सहलीसाठी केरळ सर्वोत्तम\nतुम्ही कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर केरळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. केरळ हे कौटुंबिक सहलीसाठी उत्तम पर्यटन स्थळ असल्याची माहिती नुकतीच एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. लोनली प्लॅनेट मॅगझीन इंडिया ट्रॅव्हल अवार्ड २०१८ ने हे ऑनलाइन सर्वेक्षण केले आहे.\nकौटुंबिक सहलीसाठी केरळ सर्वोत्तम\nमुंबई : तुम्ही कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर केरळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. केरळ हे कौटुंबिक सहलीसाठी उत्तम पर्यटन स्थळ असल्याची माहिती नुकतीच एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. लोनली प्लॅनेट मॅगझीन इंडिया ट्रॅव्हल अवार्ड २०१८ ने हे ऑनलाइन सर्वेक्षण केले आहे.\nकेरळ पर्यटनाचे संचालक पी.बाला किरण यांना मुंबईत सेंट रिजिस येथे आयोजित एका समारंभात सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी लोनली प्लॅनेट मॅगझीन इंडिया ट्रॅव्हल अवार्डने केरळमधील मुन्नारला बेस्ट डेस्टिनेशन फॉर रोमन्सचा पुरस्कार दिला होता. अशारीतीने पर्यटनासाठी लोक केरळची निवड करत आहेत.\nकेरळच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाच्या सचिव राणी जॉर्ज म्हणाल्या, 'केरळ पर्यटन विभागाच्या प्रयत्नांना टूरिझम उद्योग दाद देत असल्याचा खूप आनंद होतोय. हा पुरस्कार केरळला मिळाल्याबद्दल मला अभिमान आहे. केरळ हे वर्षाचे बाराही महिने पर्यटकांना आकर्षित करत असते. त्यामुळे येथे सर्व वयोगटातले पर्यटक आकर्षित होतात.'\n'पावसाळ्यात केरळमध्ये पर्यटनासाठी 'नीलाकुंजी आणि जटायु अर्थ सेंटर'ला जास्त लोक येतात,' असं केरळ सरकारचे सहकार आणि पर्यटन मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन म्हणाले.\nमिळवा पर्यटन बातम्या(travel news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntravel news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो धावली\nएजेएल प्रकरण: दिल्ली हायकोर्टाने निकाल राखून ठेवला\nएक लाख भारतीय पर्यटकांचे दक्षिण आफ्रिकेचे उद्दीष्ट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकौटुंबिक सहलीसाठी केरळ सर्वोत्तम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-narsayya-adam-talking-70847", "date_download": "2019-02-18T16:51:00Z", "digest": "sha1:FOUFACAC5BH5AJWMGRGY3ADJ374XZARU", "length": 13508, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news narsayya adam talking रे प्रकल्पाला मंत्र्याचा विरोध; मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा - नरसय्या आडम | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nरे प्रकल्पाला मंत्र्याचा विरोध; मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा - नरसय्या आडम\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nसोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली सर्वांसाठी घरे ही योजना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता पूर्ण करीत असताना, भाजपच्याच सोलापुरातील एका मंत्र्याने हा प्रकल्प बोगस असल्याची तक्रार केली; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीने तपासणी केली असता, \"दूध का दूध आणि पानी का पानी' झाले, असा टोला माजी आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी लगावला.\nरे योजनेसंदर्भात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, 'ही योजना बोगस असल्याची तक्रार एका मंत्र्याने केंद्रीय नगरविकासमंत्री व विद्यमान उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याकडे केली. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र रे, प्रकल्प चांगला असून, त्यामुळे असंघटित कामगार आणि मध्यमवर्गीय लोकांना घरे मिळतील, त्यामुळे हा प्रकल्प मंजूर करावा, अशी विनंती नायडू यांना केली. तथापि, नायडू यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी केली आणि प्रकल्प योग्य असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे नायडू यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली.\nसहकारमंत्री सुभाष देशमुख सध्या दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट मतदारसंघातही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार उभे केले जातील. उमेदवार कोण असेल, हे त्या वेळी स्पष्ट केले जाईल, असेही आडम यांनी या वेळी स्पष्ट केले.\n'या' सरकारी योजनेत कागदपत्रांची पूर्तत: करूनही मिळेना कर्ज\nसोलापूर : 'गव्हाबरोबर किडे रगडणे' या म्हणीप्रमाणे अवस्था मराठा समाजातील काही प्रामाणिक नवउद्योजकांची झाली आहे. सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब...\nहोनमुर्गी परिसरात आढळली दुर्मिळ मूर्ती शिल्पे\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक मं��िरे व मूर्ती शिल्पे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अनेक मंदिरांचा, मूर्तींचा अभ्यास,...\nसोलापूर : आठ प्रभाग समितींच्या रचनेवर शासनाचे शिक्कामोर्तब\nसोलापूर : गेल्या 13 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका प्रभाग समितीच्या स्थापनेला राज्य शासनाने अखेर हिरवा कंदील दाखविला असून, नऊऐवजी आठ...\nजिंती रेल्वे चोरीतील चोरट्यांना अटक\nसोलापूर - सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील जिंती (ता.करमाळा) येथील रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबलेल्या भुवनेश्वर-पुणे एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटलणाऱ्या...\nमानस, निष्का, आदर्श, प्रसाद राज्यात प्रथम\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला...\nसोलापूर - राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील विशेष प्रशिक्षण केंद्रांमध्ये ५९ हजार ६०० बालकामगार असल्याचे बालकामगार आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. मागील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-jagannath-wani-sandip-punekar-43707", "date_download": "2019-02-18T16:43:17Z", "digest": "sha1:YS5URQGR7QF2HDL3EIUGTMWORC5XVVJV", "length": 19784, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article on Jagannath Wani by Sandip Punekar माणुसकीचा ठसा उमटविणारे जगन्नाथ वाणी! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमाणुसकीचा ठसा उमटविणारे जगन्नाथ वाणी\nशनिवार, 6 मे 2017\nकॅनडा इंटरनॅशनल डेव्हलमेंट एजन्सीच्या मदतीने देशाच्या दुर्गम भागातील ४० हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी आणि उपचाराचे एक उद्दिष्ट संस्थेच्या अजेंड्यावर आहे. सोबतच अपंगांसाठी काम करणारा कोल्हापुरातील हेल्पर्स ऑफ हँडीकॅप, निराधार-बाल मजुरांसाठीचा अवनी प्रकल्प, नीलिमा मिश्रांचे बहादरपुरातील काम यासार��्या अनेक संस्थांना, सामाजिक कार्यांना या संस्थेमार्फत मदत केली जाते. सध्या या संस्थेचे ते मानद अध्यक्ष आहेत\n(संदीप पुणेकर यांच्या 'फेसबूक' पोस्टवरून साभार)\nकॅनडातील मॅकगील विद्यापीठातून गणितात पीएचडी आणि त्यानंतर कॅनडातल्याच कॅलगरी विद्यापीठात गणिताचे अध्यापन करताना प्रा. जगन्नाथ वाणी यांनी आपला समाजसेवेचे सूत्र कधी सोडले नाही. कॅनडातून भारतातील उपक्रमांना भरघोस अर्थसाह्य मिळवून दिले व स्वतःही संगीत , चित्रपटनिर्मिती अशा अनेक प्रांतात वेगळा ठसाही उमटविला. विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा गौरव कॅनडा सरकारने सर्वोच्च सन्मान देऊन केला.\nस्वातंत्र्योत्तर काळात भाषिक राज्यांचे पूर्ण विभाजन व्हायचे होते तो काळ...\nसन १९५४ मध्ये मुंबई बोर्डातून परीक्षा दिलेल्या १ लाख विद्यार्थ्यांमधून मेरिटमध्ये आलेल्या पहिल्या १५ जणांमध्ये फक्त एक मराठी विद्यार्थी होता, त्याचे नाव जगन्नाथ वाणी. पुढे गणितामध्ये फर्ग्युसनमधून बीएस्सी, पुणे विद्यापीठातून एमएस्सी पूर्ण करत त्यांनी धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात अर्धवेळ नोकरी आणि शिकवण्या सुरू केल्या. स्वातंत्र्याला दहा वर्षेही पूर्ण झालेली नव्हती तेव्हाही त्यांना वशिलेबाजी, अंतर्गत राजकारण यामुळे मनासारखी नोकरी मिळाली नाही.\nअखेर कॅनडात गेलेल्या जी. पी. पाटील या मित्राच्या मदतीने कॅनडातील मॅकगील विद्यापीठात गणितात पीएचडीची संधी असल्याचे त्यांना कळले आणि १९६२ मध्ये त्यांनी बोटीने कॅनडाकडे कूच केले. पण कॅनडात उत्कर्ष होत असतानाही त्यांनी भारतातील समाजकार्याशी नाळ तोडली नाही.\nपुढे १९६७ मध्ये पीएचडी पूर्ण केल्यावर १९६९ मध्ये कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात त्यांनी प्राध्यापकी सुरू केली. ती सुरू असताना त्यांनी १९७३ मध्ये पौर्वात्य, तर १९७५ मध्ये भारतीय संगीत व नृत्याचा तेथील रसिकांना लाभ व्हावा म्हणून संस्था सुरू केली. याच विषयावर पुढे १९८४ मध्ये त्यांनी बांसुरी हे इंग्लिश नियतकालिक सुरू केले आणि १९९४ पर्यंत त्याचे संपादकपद भूषविले.\nकॅनडातील भारतीयांचा महाराष्ट्राला काहीतरी उपयोग व्हावा या उद्देशाने १९८४ मध्ये महाराष्ट्र सेवा समितीची कॅनडात स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या समाजकार्याला सुरुवात झाली. या संस्थेच्या माध्यमातून देशातील आदिवासी, कुष्ठरोगी, शेतकरी, भूकंपग्रस्त आणि इतर अनेक गरजूंना ७० लाख डॉलरहून अधिक मदत झाली आहे.\nकॅनडा इंटरनॅशनल डेव्हलमेंट एजन्सीच्या मदतीने देशाच्या दुर्गम भागातील ४० हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी आणि उपचाराचे एक उद्दिष्ट संस्थेच्या अजेंड्यावर आहे. सोबतच अपंगांसाठी काम करणारा कोल्हापुरातील हेल्पर्स ऑफ हँडीकॅप, निराधार-बाल मजुरांसाठीचा अवनी प्रकल्प, नीलिमा मिश्रांचे बहादरपुरातील काम यासारख्या अनेक संस्थांना, सामाजिक कार्यांना या संस्थेमार्फत मदत केली जाते. सध्या या संस्थेचे ते मानद अध्यक्ष आहेत.\nप्राध्यापकी करत असताना त्यांनी कॅलगरी विद्यापीठात विमाशास्त्र अभ्यासक्रम, कमवा आणि शिका, पुणे विद्यापीठाच्या संयोगातून परदेश सत्र अभ्यासक्रम, तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात देशातील पहिला विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन यासारखी कामे केली. आता निवृत्तीनंतरही विद्यापीठात प्रोफेसर एमिरेट्स या पदावर ते कार्यरत आहेत.\nपत्नीच्या आजारपणातून धडा घेत त्यांनी १९८० मध्ये स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा तसेच कॅलगरी विद्यापीठात स्किझोफ्रेनियावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्ती सुरू केली. भारतातही १९९७ मध्ये या विषयावर स्किझोफ्रेनिया अवेअरनेस सोसायटीची त्यांनी स्थापना केली. तसेच 'देवराई' या रजत पदक प्राप्त चित्रपटाची निर्मितीही केली. या व्यतिरिक्त माहिती अधिकार, मूक-बधीर मुलांविषयी जनजागृती करणारे माहितीपटही संस्थेने तयार केले. त्यांच्या याच जीवनकार्यावर कॉन्टिनेंटल प्रकाशनाने अंधारातील प्रकाशवाटा आणि धुळ्यातील का. स. वाणी मेमोरियल ट्रस्टने Triumphs and Tragedies' ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. उत्तुंग कार्याबद्दल गेल्यावर्षी त्यांना कॅनडा सरकारने सर्वोच्च अशा 'ऑर्डर ऑफ कॅनडा' या पुरस्काराने गौरविले आहे.\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nहौतात्म्याचा बदला घेणाऱया गर्भवती पत्नीला अश्रू अनावर\nमेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या...\nकरवीर पुरवठा कार्यालयातील पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात\nकोल्हापूर - रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर जयंवत आबाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-girl-birth-songir-70448", "date_download": "2019-02-18T17:01:33Z", "digest": "sha1:BMP4KBH3UCGK2XVYCDAZNDX6OF2T6EAN", "length": 16730, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhule news girl birth in songir मुलगी झाल्यास 6 महिने दाढी, कटींग मोफत | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमुलगी झाल्यास 6 महिने दाढी, कटींग मोफत\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nमुलगी हीच घरची लक्ष्मी असून मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने मोठी सामाजिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. मुलगाच पाहिजे हा हट्ट कमी झाला पाहिजे. मुलगी देखील म्हातारपणाची काठी होवू शकते. लोकांत ही जनजागृती निर्माण व्हावी म्हणून मी हा उपक्रम राबवित आहे.\n- समाधान रमेश निकम, वाघोदे ता. शिंदखेडा\nसोनगीर (जि. धुळे) : स्वतः अठराविश्वे दारिद्र्य भोगणारा पण गावात कोणत्याही घरी कन्यारत्न जन्मास आल्यास सर्व गावात आपल्या खर्चाने मिठाई वाटणारा व त्या मुलीच्या वडिलांची सहा महिने दाढी कटिंग मोफत करणारा फक्त नावालाच शिक्षण घेतलेला पण मनाने आकाशाला गवसणी घालणाऱ्या एक अवलिया वाघोदे ता. शिंदखेडा येथे राहतो. त्याचे कार्य लहान असले तरी या स्वार्थी युगात जिथे मुलगी जन्मास येण्यापूर्वीच तिची हत्या केली जाते तेथे त्यांचे हे लहान कार्यही महान ठरते.\nवाघोदे हे अवघे दीड हजार लोकवस्तीचे गाव असून सर्व शेतकरी वर्ग आहे. समाधान रमेश निकम (वय 27) हे सलून व्यवसायावर पत्नी, लहान मुलगी, आई, वडील व लहान भावाचा उदरनिर्वाह चालतो. काहीच उत्पन्न न देणारी केवळ दीड बिघे कोरडवाहू शेती आहे. गरिबीमुळे समाधान यांना चौथीनंतर शाळा सोडून द्यावी लागली. 12 वर्षाचे असतानाच त्यांनी परंपरागत दाढी कटिंग करण्याचा व्यवसाय सुरू केला. आजही गवाही (दाढी कटिंग करण्याबद्दल वार्षिक मोबदला म्हणून धान्य अथवा पैसे मिळवणे) पध्दतीने त्यांचा व्यवसाय सुरू आहे. गावात टपरी टाकली आहे. दरम्यान तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. दीड वर्षांपूर्वी त्यांना मुलगी झाली. त्यावेळी समाधान व त्यांची पत्नी मनिषाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आनंदात त्याने गावभर जिलेबी वाटली व मुलगी झाल्याचे सर्वांना सांगितले. मुलीचे नाव तेजश्री ठेवले. ते प्रेमाने तेजू म्हणतात.\nदरम्यान पैशाअभावी भावाचे शिक्षण थांबले. व तोही सलून व्यवसायात मदत करीत आहे. पत्नी, आई शेतमजूरी करतात. गरीबी असली तरी तेजूमुळे घरात चैतन्याचे वातावरण असते. मुलीचे बोबडे बोल थकवावरील औषध आहे. दरम्यान मुलीच्या जन्माचे गावात सर्वांनीच स्वागत करावे असा त्यांनी प्रयत्न केला. पण फारसे यश आले नाही. मुलीच्या पहिल्या वाढदिवशी त्यांनी ठरविले की यापुढे गावात कोणत्याही घरी कन्यारत्न जन्मास आल्यास स्वागत व आनंद व्यक्त करायचा. त्यानुसार मुलगी जन्मास आल्यास ते सर्वप्रथम तेथे पोहचतात व मुलीच्या वडिलांचे अभिनंदन करतात व मिठाई भरवतात. सर्व गावात स्वतःच्या खर्चाने साखर किंवा मिठाई वाटतात.\nमुलीच्या वडीलांना यापुढे सहा महिने दाढी कटिंग फुकट करणार असल्याचे सांगतात. एवढेच नव्हे तर मुलीचे जावळ मोफत काढून देतात. मुलीच्या जन्मास प्राधान्य मिळावे यासाठी त्यांनी टपरीवर फलक लावला असून त्यावर बेटी बचाओ बेटी पढा��� चा नारा देत लेकीच्या जन्माचे स्वागत केले आहे. गरीब व अशिक्षित असूनही ते आपल्या या लहान कार्यातून अनेक श्रीमंत व सुशिक्षितांनाही लाजवेल असे महान कार्य करीत आहेत.\nमुलगी हीच घरची लक्ष्मी असून मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने मोठी सामाजिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. मुलगाच पाहिजे हा हट्ट कमी झाला पाहिजे. मुलगी देखील म्हातारपणाची काठी होवू शकते. लोकांत ही जनजागृती निर्माण व्हावी म्हणून मी हा उपक्रम राबवित आहे.\n- समाधान रमेश निकम, वाघोदे ता. शिंदखेडा\nसरकारी नोकरी नावाची संकल्पना काढून टाका\nसांगली - युवकांनी सरकारी नोकरी नावाची संकल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे. सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग करून इतरांना...\nदृष्टिहीनांनी अनुभवली किल्ले शिवनेरीची सफर\nआपटाळे - शिवजयंती दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राज्यातील विविध भागातून पर्यटकांची पावले छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीकडे...\nमशागतीची 'प्रयोग'शाळा (किरण यज्ञोपवीत, प्रदीप वैद्य)\nमहाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत \"मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात \"सेतू' तयार करणारी \"रंगभान...\n#WeCareForKolhapur ‘आपलं शहर आपलं बजेट’मध्ये मांडा मते\nकोल्हापूर - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करायचे काम सुरु आहे. या अंदाजपत्रकात लोकांना नेमके काय हवे आहे , शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या...\nपिंपरी - महापालिकेच्या सारथी या हेल्पलाइन उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. मात्र, सारथीवर दाखल होणाऱ्या सुमारे ५६ टक्क्यांपेक्षा...\nपुणे - ‘स्वयंम’ या कृत्रिम उपग्रहाच्या अभिनव यशानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सीसॅट-२ या उपग्रहाची निर्मिती करत आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-18T17:35:37Z", "digest": "sha1:SJAMKIG2AFGVYR5OA45CIZZZB6IUKF5W", "length": 7021, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळनेर प्रचिती स्कूलमध्ये आनंद मेळाव्याची जय्यत तयारी सुरु | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner पिंपळनेर प्रचिती स्कूलमध्ये आनंद मेळाव्याची जय्यत तयारी सुरु\nपिंपळनेर प्रचिती स्कूलमध्ये आनंद मेळाव्याची जय्यत तयारी सुरु\nचौफेर न्यूज – शालेय जिवनापासून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे तसेच शैक्षणिक जिवनातून जत्रेचा आनंद घेता यावा, यासाठी पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये (fun fair) आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या आवारात हा उपक्रम राबविण्यात येत असून स्कूल प्रशासनाकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.\nया मेळाव्यामध्ये माता – पालकांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने खाद्यपदार्थाची थाळी सजावट स्पर्धा देखील घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनी नेहमीच्या वेळेवर रंगीत पोशाखात सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन स्कूलच्या प्राचार्या यांनी केले आहे.\nPrevious articleचेकबुक रद्द करण्याचा विचार नाही – अर्थ मंत्रालय\nNext articleशहरात राबविणार ई- कचरा संकलन महाभियान\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:08:11Z", "digest": "sha1:NBYMMAIYC2D66LVVSIAKHLDAXU73QOYX", "length": 2510, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "वाट लावली..... | m4marathi", "raw_content": "\n‘मित्राकडे गेलो होतो गं’ उशिरा घरी आलेला दिनू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १0 मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, हो, आलेला ना इथे’ उशिरा घरी आलेला दिनू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १0 मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, हो, आलेला ना इथे तिघे सांगतात, हा काय, आत्ताच गेला.. उरलेले दोघे म्हणतात, अहो वहिनी, हा काय इथेच आहे तिघे सांगतात, हा काय, आत्ताच गेला.. उरलेले दोघे म्हणतात, अहो वहिनी, हा काय इथेच आहे देऊ का त्याच्याकडे फोन\nचिंगी , मंग्या आणि मोबाईल\nवडील मुलगा आणि तंबू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/author/samidha/", "date_download": "2019-02-18T16:07:18Z", "digest": "sha1:Y3KIUGNEHBYEONYI4KGEQUYEOJWCIJAX", "length": 5248, "nlines": 97, "source_domain": "m4marathi.com", "title": "Samidha – m4marathi", "raw_content": "\nमला अतिशय आनंद होत आहे की , … “हिंदू धर्मा ” विषयी आजच्या हिंदुस्थानी तरुण पिढीचे विचार किती प्रखर आहेत … तरुण पीढ़ी आपला “हिन्दू धर्म म्हणजे नेमके\n” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”\nसासवड येथे ८७ वे साहित्यासमेलन श्री . फ. मु. शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भरत आहे … या पार्श्वभूमिवर मला १९९६ साली “आळंदी ” येथे ६९ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात\nबाई बी ‘मानुस’ असती …..\n‘ती’ नवी नवेली डोळ्यातले स्वप्न …. नव्याचे नऊ दिवस झाले भग्न …. पहिल्याच दिवाळीत फाड़ फाड़ थोबाडीत …. पहिल्याच दिवाळीत फाड़ फाड़ थोबाडीत ….\n” मन वाट वाट पाही …..”\nमन दूर दूर जाई दूर सख्याच्या गावी मन आतुर आतुर घाली दारात रांगोळी…..\nइतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं . जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण आले की वळावेही लागते . अश्यावेळी मागचं विसरून समोरच्याला जाऊन\nइतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं . जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण आले की वळावेही लागते . अश्यावेळी मागचं विसरून समोरच्याला जाऊन\n“आठवते का सखे” ………\nआठवते का सखे म्हणाली होतीस मला चल सख्या डाव मांडू आपला ………. अनं चंद्र होता साक्षीला ……… अनं चंद्र होता साक्षीला ……… पण ……… डाव तुझा तू मांडला अनं ………… डाव माझा मी\nकाहीही करून आज आपण हा सिनेमा पूर्ण पाहायचाच … गेल्या पंधरा वर्षात आपण हा सिनेमा पूर्ण पाहूच शकत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/7-suspected-maoist-constables-arrested-in-connection-with-violence-in-koregaon-bhima/", "date_download": "2019-02-18T16:41:39Z", "digest": "sha1:HYY72KAENMH56ZZ5MHH35TMHDYATGGJB", "length": 7680, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात असल्याप्रकरणी ७ संशयित नक्षली ताब्यात", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nकोरेगाव-भीमा हिंसाचारात हात असल्याप्रकरणी ७ संशयित नक्षली ताब्यात\nकल्याण : कोरेगाव भीमा हिंसाचारात सहभागी असल्याच्या संशयावरून शनिवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सात जणांना ताब्यात घेतले. या सर्वांचा सीपीआय (माओवादी) या संघटनेशी संबंध असल्याचे समजते. हे सर्वजण मुळचे आंध्रप्रदेशचे असून सध्या कल्याण, डोंबिवली आणि मुंब्रा परिसरात वास्तव्याला होते. एटीएसने या सर्वांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्याचे समजते.\n‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा हिंसाचारात या सात जणांचा भीमा कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदच्यावेळी झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. हे सर्वजण आंध्र प्रदेशच्या नालगोंदा आणि करीनगर या भागात राहणारे आहेत. ते सीपीआय (माओ) या नक्षलवादी संघटनेच्या संपर्कात होते. हे लोक सध्या कल्याण परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती. एटीएसने त्यांच्या घरावर छापे टाकले तेव्हा त्याठिकाणी काही बॅनर्स आणि भीमा कोरेगावसंबंधी मजकूर असलेली कागदपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला आहे. सध्या काळाचौकी परिसरात या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव, सणसवाडीतील हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. भीमा कोरेगाव येथे सोमवारी विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच दुपारी समाजकंटकांनी सणसवाडी, भीमा कोरेगाव येथे वाहनांवर दगडफेक केली होती. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले असून मंगळवारी राज्यात मुंबईतील गोवंडी, मुलुंड, चेंबूर, तसेच पुणे, औरंगाबाद, अहमदनगर या शहरांमध्ये हिंसाचाराविरोधात आंदोलन झाले होते.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nअनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांमुळे भारताचा पाकिस्तान होईल – प्रकाश आंबेडकर\nभाजपकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला ठोस मुद्दाच नाही ; मुख्यमंत्री सिद्धरमय्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T17:36:04Z", "digest": "sha1:T33SYZTTDVTR5SQV6ERPIHYMKCNDJW6U", "length": 9765, "nlines": 108, "source_domain": "chaupher.com", "title": "विकेंडचा मुहूर्त साधत आयटीयन्सशी संवाद | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड विकेंडचा मुहूर्त साधत आयटीयन्सशी संवाद\nविकेंडचा मुहूर्त साधत आयटीयन्सशी संवाद\nभाजपच्या कोपरा सभा : जाणल्या सोसायट्यातील रहिवाशांच्या समस्या\nदि. 13 फेब्रुवारी 2017 – प्रभाग 26 मधील भाजप उमेदवारांनी विकेंडचा मुहूर्त साधत वाकड कस्पटे वस्ती भागातील उच्चभ्रू सोसायटीतील आयटीयन्स आणि रहिवाशांशी कोपरा सभाद्वारे संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.\nयावेळी केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर महापालिकेत देखील भाजपाची सत्ता आणण्यासाठी मदत करू अशी ग्वाही रहिवाशांनी दिली. यावेळी रामदास कस्पटे, निखिल कस्पटे, संकेत चोंधे, विशाल कामठे, विवेक कामठे, सागर कामठे, प्रसाद कस्पटे, योगेश विधाते, बाबू चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने का��्यकर्ते उपस्थित होते.\nमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 26 वाकड कस्पटे वस्ती, विशाल नगर, पिंपळे निलख, जगताप डेअरी, वेणू नगर या भागातून भाजपच्या वतीने ममता विनायक गायकवाड, तुषार गजानन कामठे, आरती सुरेश चोंधे व संदीप अरुण कस्पटे निवडणूक लढवीत आहेत.\nवाकड कसपटे वस्ती भागात बहुतेक आयटीयन्स वास्तव्यास आहेत शनिवार रविवार हा त्यांचा सुट्टीचा दिवस असल्याचे हेरत या उमेदवारांनी उच्चभ्रू सोसायट्या गाठत कोपरा सभा घेण्यावर भर दिला.\nउमेदवारांनी फ्लॉरेन्स आशियाना, निसर्ग दीप, विंड वर्डस, पिंक सिटी, संस्कृती, केशर सोनिगरा, ग्रीन व्हॅली यांसह अनेक सोसायट्याच्या क्लब हाऊस आणि मिटिंग हॉल मध्ये या कोपरा सभाद्वारे सोसायटींचे अध्यक्ष, सचिव, रहिवाशी नवीन युवा मतदार, स्थायिक झालेल्या उच्चशिक्षित आयटीयन्सशी संवाद साधत समस्यां जाणून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.\nउमेदवारांनी परिवर्तन हेल्पलाईनद्वारे केलेल्या निस्वार्थी लोकसेवेबाबत रहिवाशांनी कौतुक केले तर हिंजवडीत काम करणारे बहुतेक आयटीयन्स वाकडला वास्तव्य करतात मात्र सक्षम प्रवाशी वाहतूक सुविधेचा अभावी गैरसोय होत असून प्रशस्त बस डेपो, क्रीडांगणे व मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा मागण्या रहिवाशांनी उमेदवारांकडे केल्या.\nPrevious articleकाळेवाडीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज भव्य पदयात्रा\nNext articleऔद्योगिकनगरीत रविवार ठरतोय प्रचारवार\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://livelikeaju.blogspot.com/2010/11/engg.html", "date_download": "2019-02-18T17:10:11Z", "digest": "sha1:GVARPKHXVLYHCGKJ7ULUTQK4XZRSKI6X", "length": 5449, "nlines": 103, "source_domain": "livelikeaju.blogspot.com", "title": "LIVE LIKE AJU: Engineering summarised", "raw_content": "\nसेम टू सेम असत सगळ\nकॉलेज,वर्ष कोणतेही असल तरी\nशुरू असत हेच सहा महिन्यांचा चक्र\nपहिल्या महिन्यात वेकेशन क्लास मधून शेवटी सुटका होते,\nत्यात कॉलेज च्या लेक्चर्स ची भर पडत जाते\nआधीच रिज़ल्ट ची वाट पाहून रोज झोप उडाली असते\nकसेबसे रिज़ल्ट लागल्यावर सेम ची खरी सुरवात होते\nदुसरा महिन्यापासून असाइनमेंट्स चे आगमन होते\nसगळीकडे त्याचीच देवाण घेवाण चालू असते\nआधीच फेस्ट आणि डेज़ साजरे करण्यात मन धुंद असते\nयातच असाइनमेंट्स चेक करण्याची लास्ट डेट पण निघून जाते\nतीसर्या महिन्यात प्रॅक्टिकल्स ची वेवस्थित सुरवात होते\nयूनिवर्सिटी ची एक्सपेरिमेंट लिस्ट पाहून डोके चक्रावून जाते\nकितीही डॉकेफोद केली तरी आउटपुट बरोबर येत नसते\nशेवटी कॉपी पेस्ट आणि गूगले च्या सहयाने फाइल कंप्लीट होऊन बसते\nचवतया महिन्यात सबमिज़न शुरू होते\nमी लिहिलेल्या गोष्टी गेल्या कुठे याची शोडॉशॉड चालू होते\nदिवसरात्र याचे लिखाण शुरूच असते\nशेवटी चंटू-बॅंटू,दादा-ताई च्या मदतीने सबमिशन होऊन जाते\nया नंतर वायवा ची सुरवात होते\nआणि गेल्या चार महिन्यात अभ्यास करायला हवा होता असी जाणीव होते\nएक्सटर्नल चे प्रश्नाचे उत्तर कुठे सापडत नाही\nआणि आपण केलेल्या उत्तरांवर तो प्रश्न विचारतच नाही\nशेवटच्या महिन्यात फाइनल परीक्षेची सुरवात होते\nआणि या महिन्यातच आपली सिलबसशी खरी ओळख पत्ते\nटेकमक्स,नोट्स,लमर,आइम्प्स ची झुंज चालूच असते\nआणि पूर्ण जोमात 40 प्लस चे धेय साध्य होते\nया नंतर भेटते दोन आठवडे विश्रांतीची वेळ\nज्या नंतर परत शुरू होतो हाच सहा महिन्यांचा खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pruthviraj-chavhan-news/", "date_download": "2019-02-18T16:41:06Z", "digest": "sha1:2Y3FNVQXRJUKJFTZSHINSNNS7XXCAK7O", "length": 5068, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यातून नव्हे तर 'या' मतदार संघातून लढवणार ���ृथ्वीराज चव्हाण निवडणूक", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपुण्यातून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून लढवणार पृथ्वीराज चव्हाण निवडणूक\nपुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु होती. मात्र दस्तुरखुद्द चव्हाण यांनीच आता या प्रश्नावर आपलं मत व्यक्त केलं असून मी दक्षिण कराड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.\nकेंद्र सरकारने नोटाबंदी घेतलेल्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पुण्यात काँग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस चे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच यावेळी पृथ्वीराज चव्हाण केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका देखील केली.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nकॉंग्रेस मनसेसोबत कदापी आघाडी करणार नाही : चव्हाण\nचुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-suresh-prabhu-bullet-train-and-prithviraj-chavan-72215", "date_download": "2019-02-18T16:48:53Z", "digest": "sha1:THTNYFPPQNVGRVUUXT5WFUQ6M76BEBRA", "length": 21226, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news Suresh Prabhu bullet train and Prithviraj Chavan बुलेट ट्रेनसाठीच सुरेश प्रभुंची रेल्वेमंत्री पदावरुन गच्छंती: पृथ्वीराज चव्हाण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nबुलेट ट्रेनसाठीच सुरेश प्रभुंची रेल्वेमंत्री पदावरुन गच्छंती: पृथ्वीराज चव्हाण\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nभाजपकडे केंद्रामध्ये सरकार चालवण्यासाठी क्षमता असलेले खासदारच नाहीत. त्यामुळे भाजप सरकार सनदी अधिकाऱ्यांना पदे देत असून, सनदी अधिकारीच केंद्रातील भाजपचे सरकार चालवत आहेत.\nकऱ्हाड (सातारा): बुलेट ट्रेन नफ्यात चालणार नाही असे रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभु सांगत होते. मात्र पंतप्रधानांना प्रेस्टीजसाठी ती हवी होती. त्यामुळेच त्यांना रेल्वे मंत्रीपदापासुन पंतप्रधानांनी दुर करुन त्यांच्या मर्जीतील पियुष गोयल यांना रेल्वेमंत्री केले आणि आठ दिवसात बुलेट ट्रेनच्या कामाचे भुमिपुजन झाले, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 14) कऱ्हाड (जि. सातारा) येथे केला. बुलेट ट्रेनच्या खर्चासाठी कऱ्हाड-चिपळुण रेल्वेमार्ग होणार नसेल तर हे आम्ही तर त्याचा मी निषेध करत असून, ते कदापी सहन करणार नाही. रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री यांना भेटुन तो प्रकल्प मार्गी लावण्यास भाग पाडू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nपंतप्रधानांनी मुंबईचे महत्व कमी होण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्शीयल सेंटरसह अनेक प्रकल्प गुजरातला नेले. तब्बल 1 लाख 10 हजार कोटी खर्चुन सुरु होणाऱ्या बुलेट ट्रेनचा सामान्यांना काय फायदा होणार असा सवाल उपस्थित करुन माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सरकारचा बुलेट ट्रेनचा निर्णय अव्यवराही वाटत आहे. जगात कोठेही बुलेट ट्रेन फायद्यात चालत नाही. त्यामुळे सरकारला त्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागणार आहे. त्याच्या स्टेशनसाठी मुंबईचे आर्थिक केंद्र पंतप्रधानांनी गुजरातला नेले. त्यामुळे बुलेट ट्रेन बाबत सरकारने स्पष्टीकरण देणे आवश्यक असुन त्यातुन राज्याताल काहीच फायदा नसल्याने तो प्रकल्प व्हावा की नाही याबाबत जनमत चाचणी घेणे आवश्यक आहे. बुलेट ट्रेन नफ्यात चालणार नाही असे रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभु सांगत होते. मात्र पंतप्रधानांना प्रेस्टीजसाठी ती हवी होती. त्यामुळेच त्यांना रेल्वे मंत्रीपदापासुन पंतप्रधानांनी दुर करुन त्यांच्या मर्जीतील पियुष गोयल यांना रेल्वेमंत्री केले आणि आठ दिवसात बुलेट ट्रेनच्या कामाचे भुमिपुजन झाले. बुलेट ट्रेन करण्यापेक्षा त्या पैशातुन शेतकऱ्यांची कर्जमाफी, रखडलेले जलसिंचन प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच रेल्वचे जुने झालेले इन्फ्रास्टॅक्चर सुधारावे. त्यातुन लोकांचे प्रश्न मार्गी लागतील. कऱ्हाड-चिपळुण रेल्वेमार्गाबाबत ते म्हणाले, बुलेट ट्रेनच्या खर्चासाठी कऱ्हाड-चिपळुण रेल्वेमार्ग होणार नसेल तर हे आम्ही कदापी सहन करणार नाही. मी मुख्यमंत्री असताना त्या मार्गासाठीची पन्नास टक्के रक्कम देण्याचा मंत्रीमंडळात निर्णय झाला आहे. त्याचा अद्यादेशही काढण्यात आला आहे. असे असताना त्या रेल्वे मार्गाच्या ठेकेदाराने त्यातुन अंग काढुन घेतल्याचे समजते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनएेवजी सामान्यांना उपयोगी पडणाऱ्या या रेल्वेमार्गाचा विचार करावा. हा रेल्वमार्ग सामान्यांठी महत्वाचा आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री यांना भेटुन तो प्रकल्प मार्गी लावण्यास भाग पाडू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nसरकारचा कर्जमाफीचा निर्णय फसलेला आहे असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, आम्ही कर्जमाफी देताना कोठेही शेतकऱ्याला त्रास होईल असे काही केले नाही. सध्या मात्र ऑनलाईन अर्जासह अनेक अटी घातल्या आहेत. कर्जमाफीच्या घोषणा झाल्या अंमलबजावणीचे काय त्यातुन बळी जाण्याचा सरकार वाट पहात आहे की काय त्यातुन बळी जाण्याचा सरकार वाट पहात आहे की काय सरकाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळु नये. उद्या अर्ज भरायची शेवटची तारीख जाहीर केली आहे. मात्र अर्जासाठी मुदत घालयाचे कारणच काय सरकाने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळु नये. उद्या अर्ज भरायची शेवटची तारीख जाहीर केली आहे. मात्र अर्जासाठी मुदत घालयाचे कारणच काय सरकारकडे बॅंकानी किती शेतकऱ्यांनी किती रुपयांचे कर्ज घेतले याची माहिती दिली आहे. मग आणखी शेतकऱ्यांकडुन अर्ज कशासाठी भरुन घेता. कर्जमाफी द्यायचीच असेल तर विनाअट् द्या. श्री. चव्हाण म्हणाले, विधीमंडळ अधिवेशनामध्ये विरोधकांनी आक्रमक भुमिका घेतल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी मंत्री प्रकाश महेता, सुभाष देसाई व समृध्दी महामार्गाचे कार्यकारी संचालक मोपलवार यांचे भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांनी मान्य करुन त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. महेता यांच्या माध्यमातुन एका बिल्डरला शेकटो कोटींची फायदा झाला आहे. सुभाष देसाई यांच्या विभागाने केलेले 31 हजार एकर जमिनीचे अधिगृहण संशयास्पद आहे. मोपलवार यांनी माजी सनदी अधिकाऱ्यांना समृध्दी महामार्गालगत जमिन खरेदीसाठी मदत केली आहे. या तिघांचीही रितसर न्याया���यीन चौकशी होणे आवश्यक आहे. चौकशी होईपर्यंत त्यांचे राजीनामे घेणे आवश्यक आहे. मोपलवार तेलगी प्रकरणातील असून त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीच पुरावे दिले आहेत. त्यामुळे संबंधिताची सखोरल चौकशी करावी.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nदहशतवादी कारवायांवरून पाकला इशारा\nडीकॅड महाविद्यालयाकडून ‘महावितरण’ला वीज\nसोलापूरच्या ओंकारमुळे सहा जणांना जीवदान\n'समृद्धी'साठी कोरियाची मदत मिळवण्याचे प्रयत्न\nअहमदाबाद बॉंबस्फोट प्रकरण: फरार तौसिफ अखेर जेरबंद\n'बुलेट ट्रेनचा विरोध प्रभूंच्या अंगाशी'\n(अर्थात सदू आणि दादू...) दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच दादू : (करड्या आवाजात) मी कोण दादू : (करड्या आवाजात) मी कोण\nबुलेट ट्रेनचे सर्वेक्षण ग्रामस्थांनी रोखले; जमिनी देण्यास विरोध\nपालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. बुलेट ट्रेन...\nकेळी नुकसानीची सरसकट भरपाई अजूनही मिळेना\nरावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016...\nनिद्रिस्त सरकारला उलथवून टाका - विश्वनाथ पाटील\nवाडा - पालघर सह संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला असताना यातील काहीच तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. दुष्काळाबाबत सरकारने दुजाभाव केला. निसर्गाचा कोप व...\nदुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आज बीड जिल्ह्यात\nबीड : जिल्ह्यासह राज्यातील बहुतांशी भागातील अभूतपर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली आहे....\nबुलेट ट्रेनसाठी जमीन खरेदीचा श्रीगणेशा भिवंडीतून\nवज्रेश्वरी : मोदी सरकारचे बहुचर्चित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग शुक्रवारी मोकळा झाला असून बुलेट ट्रेनसाठी राज्यातील पहिल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%A6-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:05:13Z", "digest": "sha1:QGUPF2BBG3OM5XDMCWUSPPCOOEQE77LJ", "length": 7216, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "THE OFFENDER - (द ऑफेंडर) - THE OFFENDER - (द ऑफेंडर) -", "raw_content": "\nघटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी यांच्या आकर्षणातूनच रहस्यपटांची निर्मिती होत असते. भीती, प्रेम, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा ‘द गोल्ड पिरॅमिड पिक्चर्स निर्मित’ ‘द ऑफेंडर’हा असाच एक मराठी थरारपट २२ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सुरज आणि शिवाजी या सात मित्रांनी एकत्र येत या चित्रपटाचे शिवधनुष्य पेलले आहे.\n‘द ऑफेंडर’ – स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ या चित्रपटाची निर्मिती श्री. एस्. एम्. महाजन आणि सौ. व्ही. आर. कांबळे यांनी केली असून संकलन,दिग्दर्शन अर्जुन महाजन यांचे आहे. तिघांच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटनांवर या चित्रपटाचे कथानक फिरते. ‘द ऑफेंडर’ या सिनेमाच्या निमित्ताने अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार हे तीन नवे चेहरे प्रथमच मराठी रुपेरी पडद्यावर झळकत आहेत. नात्यातली गुंतागुंत दाखवतानाच घडणाऱ्या काही घटनांमुळे पती पत्नीच्या नात्याचे रंग कसे बदलतात याचे चित्रण ‘द ऑफेंडर’ चित्रपटात करण्यात आले आहे. मानवी नातेसंबंधांमधील चढाओढ त्यातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे त्यांचे खेळ असा हा चित्रपट आहे.\nया चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित(श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार यांच्यासह दिनेश पवार पाटील, अनिकेत सोनवणे, सुरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट हे कलाकार आहेत. मराठी चित्रपटांमध्ये अभावाने आढळणाऱ्या क्लायमॅक्स-ऍंटीक्लायमॅक्स, पॅरॅलल एडीट वगैरे पद्धती या चित्रपटात आत्मविश्वासाने हाताळल्या आहेत. चार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये ‘द ऑफेंडर’ गौरविला गेला आहे.\n‘द ऑफेंडर’ चित्रपटात २ वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहे���. ‘अशी तू माझी होशील का’ हे रोमँटीक गीत स्वप्नील भानुशाली यांनी गायलेय तर आरोह वेलणकर यांनी ‘घे भरारी’ हे गीत गायले आहे. या सुमधुर गीतांना आरोह, कृष्णा सुजीत यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे संकलन-दिग्दर्शन आणि गीते अर्जुन महाजन यांची तर सहाय्यक दिग्दर्शन सोमनाथ जगताप यांचे आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांची असून पटकथा व संवाद अर्जुन महाजन व डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी लिहिले आहेत. छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत सोनवणे, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन सुरज दहिरे यांचे,ध्वनीमुद्रण दिनेश पवार यांचे असून निर्मिती व्यवस्थापन शिवाजी कापसे यांनी केलं आहे.\n‘द ऑफेंडर’ चा थरार २२ जूनला चित्रपटगृहात अनुभवता येणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Mother-suicide-by-killing-her-daughter/", "date_download": "2019-02-18T17:12:06Z", "digest": "sha1:T5WRTQZNORUOZTYOT3EODCP4QXGXRLIN", "length": 5278, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीचा खून करून आईची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Ahamadnagar › मुलीचा खून करून आईची आत्महत्या\nमुलीचा खून करून आईची आत्महत्या\nदोन लहान मुलींना विषारी औषध पाजून आईने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील पिसोरेखांड येथे गुरुवारी (दि.22) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.\nपिसोरेखांड येथील विवाहिता श्यामल गणेश यरकळ (वय-28) हिने आराध्या (वय-3 ) आणि एक नऊ महिन्याच्या मुलीस विषारी औषध पाजून स्वतः आत्महत्या केली. आराध्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर नऊ महिन्याच्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.\nपिसोरेखांड येथे यरकळ कुटुंबीय वास्तव्यास आहे. श्यामल हिने सायंकाळच्या दरम्यान दोन्ही मुलींना घरात घेऊन विषारी औषध पाजले. यातील तीन वर्षीय आराध्याला जास्त प्रमाणात औषध पाजले गेल्याने ती जागीच गत प्राण झाली. नऊ महिन्याच्या लहान मुलीला ही विष पाजून स्वत औषध प्राशन करून आत्महत्या केली.\nदरम्यान, या विवाहितेने मुलींना औषध पाजून स्वतः का आत्महत्या केली, याबाबत कोणताही माहिती उपलब्ध झालेली नाही. कौटुंबीक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे सहकारी कर्मचार्यांसह घटनास्थळी भेट दिली.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Company-tender-24-hours-water-issue/", "date_download": "2019-02-18T17:00:47Z", "digest": "sha1:NWVEHUMB7DV5JXG7FVD2DGHJLEM5FPC6", "length": 6070, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘24 तास पाण्या’साठी मिळेना कंत्राटदार | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Belgaon › ‘24 तास पाण्या’साठी मिळेना कंत्राटदार\n‘24 तास पाण्या’साठी मिळेना कंत्राटदार\nसंपूर्ण शहरात 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना हाती घेण्याचा निर्णय मूूलभूत सुविधा व आर्थिक महामंडळाने तीनवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविल्या. मात्र सलग तिसर्या वेळीही कोणतीही कंपनी निविदा भरण्यासाठी पुढे आलेली नाही. त्यामुळे 24 तास पाण्याचे बेळगावकरांचे स्वप्न तूर्त अधुरे राहणार आहे.\nशहराच्या एकूण 58 प्रभागांपैकी 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना 2010 पासून सुरू आहे. वियोलिया इंडिया प्रा. लि. या कंपनीने 10 प्रभागांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.\n2026 व 2041 पर्यंत बेळगाव शहराची लोकसंख्या व त्याकाळात शहर��ासीयांची पाण्याची गरज लक्षात घेऊन शहराच्या अन्य 48 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यांत योजना हाती घेण्याची तयारी कर्नाटक नगर मूूलभूत सुविधा व आर्थिक महामंडळाने तयारी केली. योजनेसाठी जागतिक बँकेकडून 72 टक्के व राज्य सरकार आणि महानगरपालिकेसह अन्य संस्थांचा वाटा 28 टक्के निधी असणार आहे. योजनेची व्याप्ती मोठी असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. 2014 व 2015 मध्ये निविदेमध्ये बोली केलेल्या कंपन्यांनी तांत्रिक कारण पुढे करून योजना राबविण्याला नकार दर्शविला होता.\nनिविदा दाखल करण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या तांत्रिक अटींचे पालन करणे विदेशी कंपन्यांना शक्य होत नसल्याने निविदेसाठी बोली करण्यास पुढे येत नसल्याचे समजते. याच कारणामुळे गेल्या 19 जानेवारी रोजी तिसर्यांदा मागविण्यात आलेल्या निविदेसाठी कोणतीही कंपनी पुढे आलेली नाही.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T17:33:07Z", "digest": "sha1:5LLYFEUW5T3SRTANOGYHQ4STVO5FECV3", "length": 8198, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "बहिणीने केली पाच वर्षांच्या भावाची हत्या… | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh बहिणीने केली पाच वर्षांच्या भावाची हत्या…\nबहिणीने केली पाच वर्षांच्या भावाची हत्या…\nचौफेर न्यूज – पंजाबमधील लुधियाना येथील पाच वर्षांच्या मुलाच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मोठ्या बहिणीनेच त्या चिमुरड्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून लहान भावाच्या त्रासापासून सुटका मिळावी, यासाठीच त्याची हत्या केली, अशी कबूली तरुण��ने दिली आहे.\nलुधियानातील अंश कनोजिया (वय ५) या मुलाचा मृतदेह घराजवळील निर्जनस्थळी एका बॅगेत सापडला होता. कनोजिया कुटुंब हे अमरजित कॉलनीत राहतात. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता धक्कादायक गोष्ट समोर आली.\nअंशची मोठी बहीण रेणूनेच (वय १९) त्याची हत्या केल्याचे उघड झाले. शनिवारी आई-वडील बाहेर गेल्यानंतर रेणूने अंशची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह एका बॅगेत टाकला. आईवडील घरी परतल्यावर तिने अंश बेपत्ता झाल्याचा कांगावा केला. रविवारी पहाटे चार वाजता ती उठली आणि तिने अंशचा मृतदेह ज्या बॅगेत होता ती बॅग घराजवळील निर्जनस्थळी फेकली. हत्येनंतर काही तास अंशचा मृतदेह रेणूच्याच खोलीत होता.\n“भावामुळे मला माझी ‘स्पेस’ मिळत नव्हती. भाऊ सारखा आईवडिलांकडे माझ्याविरोधात तक्रार करायचा. या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात त्याची हत्या केली”, असे तरुणीने पोलिसांना सांगितले. पोलीस उपायुक्त राजवीरसिंग बोपराय यांनी ही माहिती दिली.\nPrevious articleरेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर\nNext articleपुण्यातील डॉक्टरांची किमया, चार वर्षाच्या मुलीवर कवटी प्रत्यारोपण\n‘राफेल करारात फ्रान्स सरकारशी मोदींची प्रत्यक्षपणे सौदेबाजी’ – राहुल गांधी\nकार्यालयीन कामाची सक्ती म्हणजे छळ नव्हे : न्यायालय\nसफाई कामगारांच्या १४ जागांसाठी इंजिनिअर, एमबीए तरुण-तरुणीचे अर्ज\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-power-weeder-weed-control-12003", "date_download": "2019-02-18T18:05:29Z", "digest": "sha1:TT2WN6WMIHRSZ66BUBL5SCXXCCDP6V3N", "length": 15402, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, POWER WEEDER FOR WEED CONTROL | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्त\nतण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्त\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो.\nपिकातील आंतर मशागतीवरील खर्च कमी करण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारची स्वयंचलित अवजारे उपलब्ध आहेत. मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन परिणाम होतो, म्हणून पॉवर वीडर हे अवजार वापरणे योग्य ठरेल.\nलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो.\nपिकातील आंतर मशागतीवरील खर्च कमी करण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारची स्वयंचलित अवजारे उपलब्ध आहेत. मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन परिणाम होतो, म्हणून पॉवर वीडर हे अवजार वापरणे योग्य ठरेल.\nपॉवर वीडर हे ओळ पद्धतीने लावल्या जाणाऱ्या पिकात, फळपिके आणि भाजीपाला पिकात निंदणी करण्यासाठी वापरले जाते.\nज्या पिकांच्या सरींमधील अंतर ६०-७० सें.मी.पेक्षा जास्त आहे अशा पिकांमध्ये तण काढण्यासाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उदा. नारळ, केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, द्राक्षे इ.\nविविध प्रकारचे पॉवर वीडर तीन ते सहा अश्वशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत.\nपॉवर वीडरमध्ये इंजिन, इंधन टाकी, ब्लेड, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन, हॅन्डल विथ स्पीड कंट्रोल इ. भाग आहेत.\nपॉवर वीडर ची रुंदी (इंच)---१२-३९\nपॉवर ट्रान्समिशन---चेन किंवा बेल्टद्वारे\nस्टिअरिंग उंची---आवश्यकतेनुसार बदलता येते\nइंधन क्षमता---८०० मिली ते १ लिटर /तास\nसंपक ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४\n(कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव)\nअवजारे equipments तण weed नारळ ऊस डाळ डाळिंब इंधन पेट्रोल\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...\nट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...\nतण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...\nफळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...\nगहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...\nजमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...\nटोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ganore-waiting-first-avarthan/", "date_download": "2019-02-18T16:58:39Z", "digest": "sha1:4C2KNW3AJHYFLGZ7SAOW7RJORTNOTYQ3", "length": 7726, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रतीक्षा पहिल्या आवर्तनाची | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Ahamadnagar › प्रतीक्षा पहिल्या आवर्तनाची\nअकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील बहुतेक शेतकर्यांच्या रब्बीच्या पेरण्या उरकल्या असतानाच अजूनही शेतकरी पहिल्या आवर्तनाच्या प्रतीक्षेतच आहेत. दरम्यान, अगस्ती व थोरात साखर कारखान्यांच्या जेसीबी यंत्राच्या साह्याने कालव्यांमधील गवत व झाडा-झुडपांची सफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.\nधरणाच्या दोन्ही कालव्यांची तसेच चार्यांची पुरेशा देखभालीच्या अभावाने दुरवस्था झाल्याचे दिसून येते. पाणीवहन क्षमता घटल्याने कालवे फुटण्याची भीती आहे. मागील वेळेस कालवा फुटल्यामुळे वीरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला होता. यासाठी वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.\nएक हजार 60 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेच्या धरण सांडव्यावरून पाणी वाहिले होते. आढळा नदी पात्रातील व लाभक्षेत्रातील सर्व पाणीसाठे भरल्याने शेतकर्यांना आतापर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आढळा धरणात 986 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून पहिल्या आवर्तनापूर्वीच 74 दशलक्ष घनफूट पाण्याची घट झाली आहे.\nलाभक्षेत्रातील बहुतेक शेतकर्यांच्या रब्बीच्या पेरण्या उरकल्या आहेत. काही शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीत असून पहिल्याच आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अद्यापि जलसंपदा विभागाकडे पुरेशा प्रमाणात पाणी मागणी अर्ज आलेले दिसत नाहीत. आढळा उजवा कालवा 400 हेक्टर, डावा कालवा 200 हेक्टर क्षेत्रासाठी कालपर्यंत पाणी मागणी आहे. सर्वांत कमी देवठाणमधून एक, तर वीरगावमधून तीन पाणी मागणी अर्ज आले आहेत. गणोरे गावातून 119 हेक्टर, वडगाव लांडगा 135 हेक्टर, जवळे कडलग 63 हेक्टर, पिंपळगाव निपाणी 40 हेक्टरसाठी पाण्याची मागणी आली आहे. अकोले, संगमनेर व सिन्नर (जिल्हा नाशिक) तालुक्यांच्या लाभक्षेत्रातील 3 हजार 914 हेक्टर सिंचन क्षेत्र रब्बी हंगामासाठी या पाण्यावर अवलंबून आहे. धरणातील 975 दशलक्ष घनफूट सिंचनासाठी उपयुक्त पाणीसाठा असून, उर्वरित 85 दशलक्ष घनफूट मृत पाणीसाठा आहे. याच पाणीसाठ्यावर लाभक्षेत्रातील पाचगाव पाणीयोजनाही अवलंबून आहे.\nपोलिसांकडील तक्रार अर्जात अर्धवट माहिती\nकर्जत तालुक्यामध्ये कडकडीत बंद\nजवळ्यात एसटी बसवर केली दगडफेक\nकोपरगाव आगाराला ‘अ’ प्लसचा दर्जा\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Strong-tactics-for-the-post-of-kolhapur-Mayor/", "date_download": "2019-02-18T16:45:07Z", "digest": "sha1:KTR4T23QTF2HHLL7WH5PT2VVBBDRBFHQ", "length": 8385, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच\nसौ. हसिना फरास यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील इच्छुकांनी महापौरपदासाठी ���ोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. स्वाती यवलुजे यांच्यासह उमा बनछोडे व दीपा मगदूम यांच्यात चुरस आहे. सर्वांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. नाव निश्चितीसाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे रविवारी नगरसेवकांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापौर निवडणूक 22 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.\nपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. सुरुवातीचे अडीच वर्षे महापौरपद ओबीसी महिलासाठी राखीव आहे. पहिले वर्ष काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या होत्या. आता महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. काँग्रेसमधील नूतन महापौरांना 15 मेपर्यंतचा कालावधी मिळणार आहे. महापौरपदासाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने अद्याप कुणाचेही नाव स्पष्ट झालेले नाही. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील इच्छुक आहेत.\nपाटील हे उपमहापौर झाल्यास गटनेतेपदी इतर नगरसेवकाची नियुक्ती करावी लागणार आहे. मात्र, सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हेच महापौर व उपमहपौरपदाचे नाव अंतिम करणार आहेत.\nविरोध मोडून ४६ केबीन हटविल्या\nकेबीनधारकांचा ठिकठिकाणी होणारा विरोध मोडून काढून अतिक्रमण विभागाच्या वतीने ताराराणी विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील विनापरवाना तब्बल 46 केबीन हटविण्यात आल्या. विरोधामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. केबीन्सबरोबरच विनापरवाना 5 शेड, डिजिटल बोर्ड 6, छोटे बोर्ड व हातगाड्या 125 हटविण्यात आल्या. छत्रपती ताराराणी चौक ते एलिगंट हॉटेल, रेल्वे उड्डाणपूल ते ताराराणी चौक, सासणे मैदान परिसर व वायल्डर मेमोरियल चर्च ते ट्रेडसेंटर येथील रस्त्यावरील व फुटपाथवरील विनापरवाना नियमबाह्य अतिक्रमणे काढण्यात आली.\nमोहिमेसाठी 70 कर्मचारी, जेसीबी-2, ट्रॅक्टर ट्राली-2, डंपर-3, लाईट बूम, कटर वेल्डिंग ट्रॉली अशी यंत्रणा कार्यरत होती. कारवाईवेळी शाहूपुरी पोलिस स्टेशनकडील पोलिस व अग्निशमन दलाकडील जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिक्रमण निर्मूलन मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे.\nहुपरी नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. गाठ\nकारची धडक; वृद्धा ठार\nचित्रपटांतून समाजाची प्रगल्भता वाढते\nशेती पंपांसाठी २५० कोटी द्या\nवडगावचा कॉन्स्टेबल लाचप्रकरणी निलंबित\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/85-percent-of-edible-oil-adulterants-in-15-states/", "date_download": "2019-02-18T17:21:09Z", "digest": "sha1:PUNRQUW722FHXRUUZW4OHHCSSZ7UBLTG", "length": 7788, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › पंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त\nपंधरा राज्यांतील ८५ टक्के खाद्यतेल भेसळयुक्त\n‘कन्झ्युमर व्हॉईस’ या स्वयंसेवी ग्राहक संघटनेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील 15 राज्यांत विकल्या जाणार्या सुट्या खाद्यतेलांपैकी 85 टक्के तेल भेसळयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मोहरी, तीळ, खोबरेल, सूर्यफूल, पामतेल, सोयाबीन, शेंगदाणा आणि करडई अशा आठ प्रकारांमध्ये भेसळ करण्यात येते. महाराष्ट्रासह कोकणातही भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती मुंबईतील डर्मेटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉ. अपर्णा संथनम यांनी व्यक्त केली आहे.\nनॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिबरेशन लॅबोरेटरिज येथे 1015 नमुन्यांवर या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ यांच्यासोबत भारतातील प्रमुख 15 राज्यांमधून सुटे विकले जाणारे खाद्यतेल परीक्षणासाठी घेण्यात आले. ‘एफएसएसएआय’ने प्रमाणित केलेल्या दर्जा, गुणवत्ता आणि सुरक्षा निकषांच्या आधारे या तेल���ची चाचणी करण्यात आली.\nभेसळयुक्त तेलामुळे केवळ अलर्जी उद्भवते, कोलेस्टेरॉल पातळी वाढते. तर कर्करोग, पक्षाघात, यकृतातील बिघाड आणि हृदयविकाराचा झटका असे प्राणघातक आजारदेखील उद्भवू शकतात. अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता (अटकाव आणि बंधने विक्री अधिनियम 2011) निकषांनुसार कोणालाही खाद्यतेलांची सुट्या प्रकारामध्ये विक्री करण्यास, विक्रीसाठी तेल उपलब्ध करून देण्यास, वितरण करण्यास, पुरवठा करण्यास मनाई आहे.\nखाद्यतेलाबाबतीत नियामक अधिकार्यांनी सुटे तेल विकण्यावर बंदी घातली आहे. कारण, अशा सुट्या तेलात भेसळ असू शकते आणि त्यामुळे शरीरात ‘फ्री रॅडिकल्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या विषारी घटकांची वाढ होते, असे मुंबईतील डायटेशिअन आणि न्यूट्रिशनिस्ट डॉ. नीती देसाई यांनी सांगितले. सुट्टे तेल विकणार्या व्यक्तीवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.\nग्राहकांनी सजग राहण्याची गरज : डॉ. संथनम\nत्वचेवर तसेच केसांसाठी वापरल्या जाणार्या तेलाबाबत ग्राहकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. आपली त्वचा अतिशय संवेदनशील असल्याने किरकोळ प्रमाणातील भेसळीमुळेसुद्धा त्वचेला खाज सुटणे, आग होणे किंवा अन्य अपाय होऊ शकतो. हे त्रास सुरुवातीला फार मोठे वाटले नाहीत तरी याचे गंभीर दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात, असे डॉ. संथनम यांनी सांगितले.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Student-learn-with-parents-education-new-program/", "date_download": "2019-02-18T17:22:54Z", "digest": "sha1:VMWGBV6754AHCCBMRKZVQUQPS3FKUU3P", "length": 6359, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थी,शिक्षक रमले शिक्षणाच्या वारीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › विद्यार्थी,शिक्षक रमले शिक्षणाच्या वारीत\nविद्यार्थी,शिक्षक रमले शिक्षणाच्या वारीत\nप्राथमिक, माध्यमिक, डाएट परिवार यांच्या वतीने ‘शिक्षण वारी’ यशस्वी होण्यासाठी एम.डी. नाईक हॉल येथे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार एकवटत आहेत. शिक्षणाच्या वारीचे उद्घाटन गुरूवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या करण्यात आलेे. शुक्रवारी शिक्षणाच्या वारीचा आनंद शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घेतला. शिक्षणाच्या वारी कार्यक्रमाचे यजमानपद यावेळी रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहे याचा फायदा जिल्ह्यातील अनेक शिक्षक घेत आहेत.\nजिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, ‘डाएट’ चे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी महेश जोशी, प्राथमिक उपशिक्षणाधिकरी डी. बी. सोपनूर या वारीसाठी झटत आहेत. महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयत्न करणारे शिक्षकांनी आपले शैक्षणिक स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. शैक्षणिक उपक्रमांवर आधारित महाराष्ट्रातील निवडक 55 स्टॉल्स वारीमध्ये लक्षवेधी ठरत आहेत.\nशुक्रवारी रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तंत्रस्नेही शिक्षकांनी सकाळ सत्रात तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, गुहागर, चिपळूण तालुक्यातील निवडक शिक्षकांनी शैक्षणिक स्टॉलला भेटी दिल्या.\nशिक्षण वारीतील 50 शैक्षणिक स्टॉलमध्ये अनेक नावीन्यपूर्ण स्टॉल असून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देणारे आहेत. यामध्ये टाकावू वस्तूंपासून तयार केलेला सूक्ष्मदर्शक, लाकडी चकत्या वापरून चढता उतरता क्रम समजावून देणे, ज्ञानरचनावादी अध्ययन साहित्य लक्षवेधी ठरत आहे.दोन दिवसांत 5 हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी शिक्षण वारीला भेट दिली.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/doctor-post-vacancy-in-solapur-district/", "date_download": "2019-02-18T17:12:13Z", "digest": "sha1:3PSIQKC5EMRO2K4LWCHSSJEZH23HUT5D", "length": 8893, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्त! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्त\nसिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्त\nसिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्वर\nसिंधुदुर्ग हा निसर्गरम्य पर्यटन जिल्हा व 100 टक्के साक्षरता असलेला जिल्हा म्हणून संपूर्ण देशात परिचित आहे. मात्र, या सुशिक्षित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आपल्याकडील तुटपुंज्या मनुष्यबळावर जिल्हावासीयांचे आरोग्याचे रक्षण करत आहे. जिल्हा रुग्णालयासह उप आणि ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि उप प्राथमिक केंद्र अशा सर्व आरोग्य केंद्रांमधून तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही रुग्णांना जास्तीत जास्त चांगली रुग्णसेवा जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.डॉक्टरांच्या एकूण 198 मंजूर पदांपैकी तब्बल 105 एवढी पदे रिक्त आहेत.\nपर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘स्वच्छ जिल्हा’ म्हणूनही किताब मिळाला आहे. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मलेरिया,स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू याचबरोबर माकडताप यासारखे अचानक उद्भवणारे आजारही समोर येत आहेत. यातच अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.\nडॉक्टरांची तब्बल 105 पदे रिक्त\nजिल्हा रुग्णालयाअंतर्गत वर्ग 1 ची 28 पदे मंजूर असून यापैकी केवळ 10 पदे भरलेली आहेत.तर 16 पदे रिक्त आहेत. वर्ग 2 ची 95 पदे मंजूर असून यातील 49 पदे भरलेली 46 पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयांतर्गत 3 उपजिल्हा आणि 7 ग्रामीण रुग्णालये मिळून एकूण 11 रुग्णालय आहेत. यातील जिल्हा रुग्णालयात वर्ग 1 ची 18 पदे मंजूर असून यातील केवळ 5 पदे भरलेली आहेत. त�� वर्ग 2 ची 32 पदे मंजूर असून यातील फक्त 23 पदे भरलेली आहेत. या रुग्णालयांतर्गत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी बाह्य संपर्क अधिकारी, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिव्यंग, रेडियोलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक ही सर्व वर्ग 1 ची पदे रिक्त आहेत.\nजि.प.आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात 38 प्रा.आ.केंद्रांमध्ये केवळ 44 पदे भरलेली आहेत. तर जि.प.चे 9 दवाखाने असून यात 10 डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ 4 पदे भरलेली आहेत. जिल्ह्यात एकूण 248 आरोग्य उपकेंद्रांमध्ये 248 एएनएम पदे मंजूर असून यापैकी केवळ 18 पदे भरलेली आहे. तर180 एमपीडब्ल्यू मंजूर असून यातील केवळ 23 पदेच भरलेली आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेबरोबरच एक आयुर्वेदिक, एक होमिओपॅथिक महाविद्यालय तसेच 333 खाजगी दवाखानेही जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत रुजू आहेत.\nतक्रारींसाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदत\nसाटेली-भेडशीत जुगार अड्ड्यावर छापा; दोघे फरार\nसख्ख्या भावांचे पाठोपाठ निधन\nकुडाळ येथे राज्यस्तरीय पशुपक्षी मेळावा\nसिंधुदुर्गात डॉक्टरांच्या १९८ मंजूर पदांपैकी तब्बल १०५ पदे रिक्त\nतेरा कोटी वृक्ष लागवडीवर वनरक्षक व वनपालांचा बहिष्काराचा निर्णय\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Girls-admitted-in-Tilak-school-after-81-years-in-pune/", "date_download": "2019-02-18T16:23:19Z", "digest": "sha1:HIXFN6T4UA3C2P5VKAWEGKCIDVME2KAL", "length": 7344, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टिळकांच्या शाळेत ८१ वर्षानंतर मुलींना प्रवेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › टिळकांच्या शाळेत ८१ वर्षानंतर मुलींना प्रव��श\nटिळकांच्या शाळेत ८१ वर्षानंतर मुलींना प्रवेश\nलोकमान्य टिळक यांनी 1880 मध्ये स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी 81 वर्षांनंतर पहिल्यांदाच मुलींना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे मुलांसह मुलींच्या सह-शिक्षणास प्रारंभ झाला. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींचा पहिला तास महापौर मुक्ता टिळक यांनी घेतला.\nन्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1936 पर्यंत मुलींना प्रवेश दिल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतर 81 वर्षे या शाळेत फक्त मुलांना प्रवेश दिला जात होता. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय डीइएस व्यवस्थापनाने घेतला.\nया ऐतिहासिक घटनेच्या तुम्ही सार्या जणी घटक आहात. झाशीच्या राणीप्रमाणे पराक्रमी व्हा, अशा शब्दात महापौरांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले. यावेळी डीइएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक सुनील भंडगे, मुख्याध्यापक नागेश मोने उपस्थित होते.\nमहापौर म्हणाल्या, लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी या धुरीणांनी 1880 मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात वर्गात बेंच नव्हते. मुलांना जमिनीवर बसावे लागायचे. ही जमीन खडबडीत व खड्डेयुक्त होती. शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी लोकमान्यांनी वर्गाची स्थिती पाहिली. मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून स्वतः खड्डे बुजवून जमीन शेणाने सारवून घेतली. या धुरीणांची दूरदृष्टी आणि त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांमुळेच आज हे शैक्षणिक वैभव पाहायला मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.\nराम गणेश गडकरी, केशवसूत, बाळासाहेब खेर, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, गोपिनाथ तळवलकर असे प्रतिभावंत विद्यार्थी घडविणार्या या शाळेत पालकांची मागणी लक्षात घेऊन, यावर्षीपासून मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी इयत्ता पाचवीत 30 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला असून, ही संख्या शंभरपर्यंत वाढू शकते, असा विश्वास डॉ. कुंटे यांनी व्यक्त केला. शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक नागेश मोने यांनी दिली.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघा��ात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Dada-Maharaj-Trophy-competition-in-state-level-Marathi-Ekankaika-competition-in-Satara/", "date_download": "2019-02-18T17:10:40Z", "digest": "sha1:P2AGGQJSUO6VUUGCF35JDLHXPJNU7PAM", "length": 6284, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्यात दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Satara › सातार्यात दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा\nसातार्यात दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा\nसातारा नगरपरिषदेच्यावतीने शुक्रवार दि. 25 ते रविवार दि. 27 मे 2018 दरम्यान माजी नगराध्यक्ष कै. श्री. छ. प्रतापसिंह उर्फ दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन शाहू कलामंदिर येथे करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के व सौ. सुजाता राजेमहाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nस्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून महाराष्ट्रातील नामवंत नाट्य संस्थांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये यावर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, महाड, चिपळूण, चंद्रपूर, मुंबई, कल्याण, पुणे व औरंगाबाद आदी शहरातील दर्जेदार एकांकिका पाहण्याची संधी सातारकर नाट्य रसिकांना उपलब्ध होत आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रेरणेतून व सातार्याच्या नाट्य चळवळीस अधिक गती देण्याच्या उद्देशाने संपन्न होत असलेल्या या एकांकिका स्पर्धेत सांघिक तसेच अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, बाल कलावंत आदी अशी एकूण 36 पारितोषिके देण्यात येणार आहेत.\nरोख रक्कम व मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. रोख रकमेची सव्वा लाखाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा सातारकर नाट्य रसिकांना मोफत पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवकांच्या समितीसह माजी नगरसेवक कल्याण राक्षे, हेमांगी जोशी यांच्या बरोबरीने सातार्यातील सर्व रंगकर्मी परिश्रम घेत आहेत. सातारकर नाट्य रसिकांनी या स्पर्धेस उदंड प्रतिसाद देण्याचे आवाहनही नगराध्यक्षांनी केले आहे.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Zp-press-Outstanding-Half-a-million/", "date_download": "2019-02-18T16:17:43Z", "digest": "sha1:VY2ZOSRDCDQ6VYASIYJ5TV7ETT4XT2YQ", "length": 10851, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झेडपीच्या प्रेसची थकबाकी अर्धा कोटीच्या घरात | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Satara › झेडपीच्या प्रेसची थकबाकी अर्धा कोटीच्या घरात\nझेडपीच्या प्रेसची थकबाकी अर्धा कोटीच्या घरात\nसातारा : प्रविण शिंगटे\nसातारा जिल्हा परिषदेच्या प्रिटींग प्रेसच्या छपाईची थकबाकी सुमारे अर्धा कोटीच्या घरात पोहोचली असून जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे छपाई केलेल्या कागदपत्रांची बिले अद्यापही दिली गेली नसल्याने प्रिटींगप्रेसमधील कामे कागदाअभावी रखडली आहेत.\nनुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रिटिंग प्रेसविषयी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे यांनी थकीत बिलाची रक्कम प्रत्येक विभागाकडून त्वरीत वसूल करण्याचे आदेश संबंधित विभागांच्या अधिकार्यांना दिले आहेत.\nगेल्या काही वर्षापासून शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी विविध योजना व रोजच्या कामकाजासाठी लागणार्या कागदपत्रांची छपाई जिल्हा परिषदेच्या प्रिटिंग प्रेसमधून करण्यात आली, अनेक विभागांनी छपाई करून घेतली मात्र बिले द्यायला काढता पाय घेतला. त्यामुळे शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार यांनी याबाबत गंभीर दखल घेवून नवीन धोरण आखले आहे. आता प्रिटिंग प्रेससाठी नवीन फोर कलर मशीन घेण्याचा घाट जिल्हा परिषदेने घातला आहे. या मशिनमुळे सातारा जिल्हा परिषदेसह अन्य जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या छपाईची कामे मिळण्यास मदत होणार आहे. छपाईची जी रक्कम आहे ती संबंधित शासकीय कार्यालयाकडून वसूल करून त्याची ठेवपावती करण्यात येणार आहे. पावतीच्या व्याजातून येणार्या निधीतून कर्मचार्यांचे पगार करण्यात येणार असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.\nजिल्हा परिषद प्रिटींग प्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालय 3 लाख 1 हजार 524 रुपये,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 4 हजार 99 रुपये, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 92 हजार 654 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पंचायत समिती सातारा 20 हजार 572 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. खटाव 5 हजार 503 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. महाबळेश्वर 6 हजार 182 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. कराड 64 हजार 534 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. कोरेगाव 33 हजार 116 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स. फलटण 41 हजार 656 रुपये, प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना पं.स.पाटण 11 हजार 600 रुपये,पोलिस अधिक्षक सातारा 25 हजार 242 रुपये, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सातारा 40 हजार 461 रुपये, विभागीय मृदू संधारण अधिकारी 9 हजार 434 रुपये, तहसील कार्यालय सातारा 10 हजार 865 रुपये, जिल्हा क्षयरोग अधिकारी सातारा 18 हजार 848 रुपये, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालय खंडाळा 26 हजार 294 रुपये, जिल्हा शल्यचिकीत्सक सिव्हील हॉस्पिटल सातारा 3 लाख 58 हजार 593 रुपये अशी एकूण 10 लाख 94 हजार 489 रुपयांची थकबाकी आहे.\nजिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे खातेप्रमुख 30 लाख 86 हजार 363 रुपये, पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालये 1 लाख 31 हजार 905 रुपये, जिल्हा परिषदेची उपविभागीय कार्यालये 48 ��जार 183 रुपये, जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालये 10 लाख 94 हजार 489 रुपये, जिल्हा बाहेरील शासकीय निमशासकीय कार्यालये 6 लाख 11 हजार 510 रुपये, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व खासगी संस्था 19 हजार 498 रूपये असे मिळून 49 लाख 91 हजार 948 रुपयांची थकबाकी आहे.\nजिल्हा परिषदेच्या प्रिटींग प्रेसची विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडे सुमारे 50 लाख रुपयांची थकबाकी आहे, असे कागदोपत्री दाखवले असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र ही थकबाकी संबंधित कार्यालयाकडे कशी शिल्लक राहिली, याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी पाठपुरावा केला का का यामध्ये छपाई कमी आणि कमिशन जास्त, अशी चर्चा झेडपी वर्तुळात सुरू आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/funny-marathi-joke-father-son-and-tent/", "date_download": "2019-02-18T16:39:52Z", "digest": "sha1:YF35RNAWDC55SGYKDPCPG43VW6YWIVQJ", "length": 7127, "nlines": 132, "source_domain": "m4marathi.com", "title": "वडील मुलगा आणि तंबू | m4marathi", "raw_content": "\nवडील मुलगा आणि तंबू\nएकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.\nवडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.\nते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.\nकाही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात;\nवडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..\nमुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.\nवडील: ते तुला काय सांगत आहेत\nमुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.\nवडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..\nचिंगी , मंग्या आणि मोबाईल\nघास खा रहे है\nप्रत्येक दारु पिणा-याने नक्की वाचा\nएक महिला डॉक्टर कडे\nगेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे\nतीचा डोळा काळा निळा पडला होता.\nडॉक्���र ने विचारले काय झाले\nमहिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत\nनाही की मी काय करू माझा नवरा रोज दारू\nपिऊन येतो आणि मला मारतो.\nडॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच\nचांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊन\nयेईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत\nजा आणि दातच घासत जा.\nतीन आठवड्या नंतर महिला परत आली.\nती आता व्यवस्थित दिसत\nहोती आणि आनंदी वाटत होती.\nतुम्ही सांगितलेला उपाय मी केला.\nत्याचा फारच चांगला परिणाम दिसूनआला.\nआता माझा नवरा मला मारत नाही आणि भांडण\nडॉक्टर म्हणाले पाहिलेस जर तोंड\nतर किती फरक पडतो.\nजेव्हा तुम्ही कोणा खास.\nव्यक्ती तुमच्या जवळपास नसते.तेव्हा तुमची नजर.\nत्यालाच शोधत असते.हो ना…\nएकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.\nवडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.\nते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.\nकाही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात;.\nवडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय.\nमुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.\nवडील: ते तुला काय सांगत आहेत\nमुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.\nवडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-police-are-helping-bjp-says-congress-leader-sachin-sawant/", "date_download": "2019-02-18T16:40:49Z", "digest": "sha1:O3HVLCDL2YS2ZJPQCNIVTURAONVJHJQZ", "length": 9253, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nपुणे पोलीस भाजपाला मदत करत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nमुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करत असलेल्या पुणे पोलिसांना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याशी निगडीत काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या सीपीआयएमच्या कार्��कर्त्यांच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पुणे पोलीस दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत या प्रकरणात ज्या हायप्रोफाइल कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या एका पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाइल क्रमांक मिळाला आहे. सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांकडून हे पत्र जप्त करण्यात आल्याचा पुणे पोलिसांनी दावा केला आहे.\nदरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचारातमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मदत करण्यासाठीच आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.\nसावंत यांनी मात्र या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पुणे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेलीअसून सर्वोच्च न्यायालयाने कोरेगाव-भीमा हिंसाचार संदर्भात सुनावणी करताना पुणे पोलीस सातत्याने माध्यमांसमोर का जात आहेत, असा प्रश्न विचारत पुणे पोलिसांचा समाचार घेतला होता. असे असतानाही पुणे पोलिसांचे अधिकारी माध्यमांशी जाणीवपूर्वक संवाद साधत आहेत. त्यांचा या मागचा हेतू हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी हाच आहे, असे दिसून येत आहे. पुणे पोलीस सरकारच्या इशा-यावर चालणारे प्यादे बनले आहेत असं म्हटलं आहे .\nदरम्यान,२५ सप्टेंबर २०१७ रोजी लिहिलेल्या या पत्रात ‘कॉम्रेड प्रकाश’ने विद्यार्थ्यांचा वापर करत राष्ट्रीय स्तरावर विरोध करण्यासाठी काँग्रेस नेता त्यांची मदत करण्यास इच्छुक असल्याचे ‘कॉम्रेड सुरेंद्र’ यांना म्हटले होते. या पत्रात एक फोन क्रमांकही लिहिला आहे. हा क्रमांक काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा आहे. पुणे पोलिसांच्या मते, कॉम्रेड सुरेंद्र म्हणजे सुरेंद्र गडलिंग यांच्याशी संदर्भात आहे. जे नागपूरमध्ये वकिली करतात. त्यांना जूनमध्ये पोलिसांनी अटक केली होती. तर कॉम्रेड प्रकाश हे सीपीआयएमच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.\nशहरी माओवाद्यांना अटक; ‘त्या’ पत्रात नेमके आहे तरी काय\nबँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक; पोलिसांच्याच अडचणीत वाढ\nकॉंग्रेसमध्ये यादवी, राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल ‘\nमुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/pimpalner/?filter_by=random_posts", "date_download": "2019-02-18T17:38:30Z", "digest": "sha1:ZAKUFTQEMCEAR3GAD4SOQQLGRYTJTNBR", "length": 10881, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News", "raw_content": "\nपिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना\nचौफेर न्यूज - विद्या आणि बुध्दीची देवता लाडक्या गणरायाचे पिंपळनेर प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये हर्षोल्हासात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात...\n४४ गावांचा ‘पेसा’ त समावेश करा – आ.अहिरे यांचे राज्यपालांना साकडे\nपिंपळनेर (दि. 27 मार्च 2017) : साक्री तालुक्यातील ४४ गावांचा पेसा कायद्यांतर्गत समावेश करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आ. डि.एस. अहिरे यांनी राज्यपालांकडे केली...\nप्रचिती प्री – प्रायमरी स्कूलमध्ये हिंदी दिन साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी हिंदी दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी, विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्व पटविण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली....\nपिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये दिवाळी साजरी\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये शनिवारी दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वैशाली लाडे यांनी स्विकारले. तर,...\n68 वा प्रजासत्ताक दिन साजरा\nप्रचिती प्री-प्रायमरी स्कुल, पिंपळनेर येथे 68 वा प्रजासत्ताक दिन जयघोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून श्री.डॉ. निलेश भामरे हे उपस्थित होते....\nपिंपळनेर प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “ यलो डे ” उत्साहात\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी “यलो डे” उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे तर समन्वयक राहुल अहिरे...\nपिंपळनेर स्कूलमध्ये वार्षीक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात\nचौफेर न्यूज – प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वैशाली लाडे होत्या....\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nमहात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमीत्त विविध उपक्रमाचे आयोजन पिंपळनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी...\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा जल्लोष\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये विविध कार्यक्रमांनी देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. भिकाजी भदाणे यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला....\nप्रचिती प्री- प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे दिंडी महोत्सव उत्साहात\nपिंपळनेर - प्रचिती प्री-प्रायमरी स्कूल पिंपळनेरच्या वतीने आषाढी एकादशीनिमीत्त दिंडी महोत्सव दि. २ जुलै रोजी सामोडे गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, विठ्ठलाची...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-msp-roe-jute-3700-rupees-quintal-maharashtra-7716", "date_download": "2019-02-18T17:47:01Z", "digest": "sha1:ALBSLZTJ7GZPL644H3QKYZIV63P2TDWM", "length": 15382, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Msp for roe jute 3700 rupees per quintal, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभाव\nकच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभाव\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nनवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला केंद्राने मंजुरी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या कच्च्या जूटला २०१८-१९ मध्ये क्विंटलमागे २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रतिक्विंटल ३७०० रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. २०१७-१८ मध्ये जूटला ३५०० रुपये हमीभाव होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत २०१८-१९ च्या हंगामात कच्च्या जूटच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणलेल्या A2+FL या सूत्रानुसार कच्च्या जूटला देण्यात आलेला हमीभाव हा उत्पादन खर्चावर ६३.३ टक्के परतावा मिळेल.\nनवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला केंद्राने मंजुरी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या कच्च्या जूटला २०१८-१९ मध्ये क्विंटलमागे २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रतिक्विंटल ३७०० रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. २०१७-१८ मध्ये जूटला ३५०० रुपये हमीभाव होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत २०१८-१९ च्या हंगामात कच्च्या जूटच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणलेल्या A2+FL या सूत्रानुसार कच्च्या जूटला देण्यात आलेला हमीभाव हा उत्पादन खर्चावर ६३.३ टक्के परतावा मिळेल.\nजूटचा हमीभाव जाहीर करताना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य व रास्त दर मिळावा, याचा विचार करण्यात आला आहे; तसेच हमीभाव वाढविल्याने शेतकरी जूटच्या शेतीत गुंतवणूक वाढवतील. त्यातून जूटची उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही; तसेच देशात जूटचे उत्पादन वाढून मागणी भागविता येईल.\nकच्च्या जूटच्या हमीभावात कृषीमूल्य आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशीनंतर वाढ करण्यात आली आहे. सीए��ीपी कोणत्याही उत्पादनाचा हमीभाव ठरविताना अनेक घटक लक्षात घेते. शेतमालाचा उत्पादन खर्च, एकूण मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमती, पर्यायी पिकाच्या किमतीचे गुणोत्तर, कृषी आणि अकृषीक क्षेत्रातील व्यापाराच्या अटी आणि त्या पिकाच्या हमीभावाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आदी घटक विचारात घेतले जातात.\nहमीभाव नरेंद्र मोदी शेती गुंतवणूक कृषी एसी व्यापार\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T15:57:36Z", "digest": "sha1:4LGSMMPD5BGYEQLOK6OZO56DN43PJEDV", "length": 10975, "nlines": 175, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जावेद अख्तर राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजावेद अख्तर राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर…\nमुंबई : ज्येष्ठ पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे हे उपस्थित होते.\nया भेटीवेळी जावेद अख्तर आणि राज ठाकरे यांच्यात सध्याची सामाजिक स्थिती, राजकीय परिस्थिती तसेच साहित्य, कला अशा विविध विषयांवर चर्चा झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nअजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला \nआज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत\nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रो��ा ; हायकोर्टात याचिका दाखल\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nडबघाई सहकारी साखर कारखाने खरेदी प्रकरणी 25 हजार कोटींचा घोटाळा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/ajim-nawaz-rahi/adhyatma/articleshow/49175526.cms", "date_download": "2019-02-18T17:42:51Z", "digest": "sha1:BVYMMPUMX2YFUCMT3PO3JIKT6OALICHA", "length": 19599, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ajim Nawaz Rahi News: Adhyatma - हंबरड्याच्या ‘ह’विषयी | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\nमाझ्या गावाजवळ एक गाव आहे, त्याचं नाव मोहाडी. मोहाडीच्या शिवारात; रस्तासदृश जागेत मैलाचे दगड रोवलेले आहेत. मोघल आणि इंग्रज काळातला हा औरंगाबाद-नागपूर रस्ता. इंग्रजकाळात या रस्त्याला टपालरस्ता म्हणूनही संबोधलं जायचं.\n>> अजीम नवाज राही\nमाझ्या गावाजवळ एक गाव आहे, त्याचं नाव मोहाडी. मोहाडीच्या शिवारात; रस्तासदृश जागेत मैलाचे दगड रोवलेले आहेत. मोघल आणि इंग्रज काळातला हा औरंगाबाद-नागपूर रस्ता. इंग्रजकाळात या रस्त्याला टपालरस्ता म्हणूनही संबोधलं जायचं. आता रस्त्याच्या सगळ्या खाणाखुणा बुजल्या. गावशिवारात थोड्याफार त्या शिल्लक आहेत. ज्या-ज्या वेळी मी त्या ऐतिहासिक मैलांच्या दगडांकडे शिरतो त्या त्या वेळी माझं मन भूतकाळात शिरतं. क्षणकालासाठी तो रस्ता सजीव होतो. मी भानावर येतो तेव्हा नजरेसमोर असतात, दिक्कालाचा इतिहास आपल्या कणखर देहात साठवलेले मैलाचे निर्जीव दगड.\nघराजवळ एक जुनाट वाडा आहे. वाड्याला शहाबादी विटांचा टोलेजंग दरवाजा. वाड्याचा आतला पूर्वीचा तोंडवळा आज बदलला, पण सुदैवाने वाड्यात वास्तव्य करणाऱ्यांनी दरवाजाला धक्का लावला नाही. या दरवाजाच्या बुजूर्ग डोळ्यांत मोहोल्ल्यातल्या सामाजिक, आर्थिक चढ-उतारांचा जमाखर्च. वाड्यात एक म्हातारी राहायची. अख्खा मोहल्ला तिला ‘मास्तरनीनानी’ म्हणून साद घालायचा. बालपणी आम्हा दोस्तांच्या टोळधाडीला वाड्यातल्या मास्तरनीनानीचे फार आकर्षण. आकर्षणाला कुतूहलाच्या छटा. नानी वाड्यात एकटी. ती एकटी कशी तिचा नवरा कुठे गेला तिचा नवरा कुठे गेला तिला पोरंसोरं कशी नाहीत तिला पोरंसोरं कशी नाहीत या प्रश्नांची मालिका अधूनमधून आमच्या बालबुद्धीला चाटून जायची. धिंगामस्तीत त्या प्रश्नाचे गांभीर्य मात्र टिकायचे नाही. आम्ही खेळता-खेळता नानीच्या वाड्यात जायचो. नानी कबुतरांना दाणे भरवा��ची. एखाद्या पांगळ्या कबुतराचे पंख मायेने कुरवाळायची.\nकाळाची पावलं झपाट्यानं पडत होती. बालपणाच्या बालिश रेषा ओलांडून मोहल्ल्यातली मुले शहाणीसुरती झाली. कच्च्या वयात न उमगणारे विषय कळू लागले. बऱ्याच गोष्टींवरचा गहनगूढतेचा पडदा सरकला. कुतूहलाची जागा सहानुभूतीने घेतली. चुडीदार पायजाम्यावर नीटनेटका कुडता घालणाऱ्या, डोक्यावरच्या ओढणीचा पदर कधी न ढळू देणाऱ्या मास्तरनीनानीचं जगणं कधीकाळी एकाकी नव्हतं. हुसैन मास्तर तिचा नवरा. नवरा मास्तर म्हणून तिला मास्तरीनची आयती पदवी मिळाली. मास्तरचा समाजात दबदबा. ऐश्वर्यसंपन्न जगणं. खानदानीची तालेवार परंपरा.\nतो काळ होता पारतंत्र्याचा. स्वातंत्र्यासाठी हिंदू-मुस्लीम इंग्रजांशी एकत्र लढले. नंतर स्वातंत्र्याच्या आनंददायी पहाटेबरोबर देशाच्या फाळणीचे दुःखही आले. जमिनीवर एक रेघ ओढली गेली. ‘पाकिस्तान’ नावाचा नवा देश आकारास आला. ज्यांना जायचं होतं, ते मुस्लीम पाकिस्तानात निघून गेले. ज्या मुस्लिमांचे या देशावर, मातीवर प्रेम होतं ते इथेच थांबले. पाकिस्तानात जाणाऱ्यांमध्ये हुसैन मास्तरही होते. नानीला एकटं सोडून ते निघून गेले. पाकिस्तानातून हुसैन मास्तरनं नानीला पाच पत्रे पाठविली. प्रत्येक पत्रातला मजकूर सारखाच, ‘लवकरात, लवकर मी तुला न्यायला येणार आहे. तू काळजी करू नको.’ आयुष्यभर नानीने ती पत्रे काळजाशी घट्ट बिलगून सांभाळली. अधूनमधून पत्रांची पारायणे करायची. रात्री-अपरात्री गायीसारखा हंबरडा फोडायची. हंबरड्याने नखशिखांत हादरायचा मोहल्ला, वाडा आणि नानीच्या दुःखाशी समरसून गेलेला वाड्याचा तो दरवाजाही.\nहम कभी टूट के रोये\nना कभी खुल के हंसे\nरात शबनम की तरहा\nसुबहा सितारे की मिसाल\nमुझ से क्या डुबनेवालोंका\nमैं समंदर का हवाला\nना किनारे की मिसाल\nमिळवा माझं अध्यात्म बातम्या(Maza Adhyatma News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMaza Adhyatma News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nअजीम नवाज राही याा सुपरहिट\nPulwama terror attack: CRPFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ३९ ...\nJammu-Kashmir: ...तर हा हल्ला रोखता आला असता\nArun Jaitley: पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला\npulwama attack : पुण्यात शहिदांच्या श्रद्धांजली सभेत पाकचा ...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘गुजरते वक्त’ची साद ऐकताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/anala-marathwada-news-two-death-drown-72680", "date_download": "2019-02-18T17:11:46Z", "digest": "sha1:GW3SBRZ42N6ZASTHKPL45AGPBFD3PN6M", "length": 14478, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "anala marathwada news two death in drown पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपाण्यात बुडून दोघांचा मृत्यू\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nअनाळा - परंडा तालुक्यातील अनाळा येथे रविवारी (ता.१७) पाण्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nअनाळा - परंडा तालुक्यातील अनाळा येथे रविवारी (ता.१७) पाण्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.\nदसरा सणामुळे सध्या साफसफाई, कपडे धुण्याची लगबग सुरू आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने पूजा बाळू चोबे (वय १५) ही सकाळी सात वाजता कपडे धुण्यासाठी गावालगत असलेल्या ओढ्यावर गेली होती. या वेळी कपडे धुताना पाय घसरून ती पाण्यात पडली. दोन तासाहून अधिक वेळ झाला तरी पूजा घरी न परतल्याने आई तिचा शोध घेत ओढ्याकडे आली असता ती पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच पूजाचे वडील बाळू चोबे यांनी धाव घेत मुलीला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पूजा दहावीत शिक्षण घेत होती.\nदुसरी घटना तलाठी कार्यालयामागील परिसरात घडली. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची नवीन विहीर आहे. गुरे राखण्यासाठी गेलेले दत्ता संतराम काटे (वय ३६) हे पाय घसरून विहिरीत पडले. या वेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दीड तासानंतर गावातील युवकांनी गळाच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेतला. अथक परिश्रमानंतर दत्ता काटे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने अनाळा गावावर शोककळा पसरली आहे. आंबी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन मुळे करीत आहेत.\nपोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू\nइटकळ - पोहायला गेलेल्या आठवर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना केशेगाव (ता. तुळजापूर) येथे रविवारी (ता.१७) दुपारी एकच्या सुमारास घडली. जयभीम नितीन जावळे (वय ८, रा. केशेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. तो दुपारी पोहायला गेला असता विहिरीतील पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अंदाप्पा बागडे यांनी इटकळ पोलिस चौकीत दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेत ‘बायोमेट्रिक’चा विसर\nपुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर...\nमानस, निष्का, आदर्श, प्रसाद राज्यात प्रथम\nपुणे - रंग, रेषा, आकारांच्या माध्यमातून सलग तीन पिढ्यांच्या कल्पनाशक्तीचे इंद्रधनू खुलवत त्यांना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या ३३व्या ‘सकाळ चित्रकला...\n‘पुणे स्टार्टअप फेस्ट’ला शनिवारपासून सुरवात\nपुणे - स्टार्टअपला गुंतवणूकदार हवा असेल अथवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी मार्गदर्��न हवे असल्यास तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) भाऊ ई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/killed-husband-40421", "date_download": "2019-02-18T16:59:47Z", "digest": "sha1:IMGFCQ77FEYTEFVMU3TXBGSTSDTAFZRT", "length": 15349, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "killed husband पत्नी, सासू-सासऱ्याच्या मारहाणीत पतीचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपत्नी, सासू-सासऱ्याच्या मारहाणीत पतीचा मृत्यू\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nपिंपरी - शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या पतीचा पत्नी आणि सासू-सासऱ्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. निगडी येथील यमुनानगरमध्ये शनिवारी (ता. 15) रात्री साडेअकराच्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.\nपेत्रस जॉन मनतोडे (वय 29, रा. स्कीम नं. 11, कौंतेय सोसायटी, यमुनानगर, ओटास्कीम, निगडी) असे मृत पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी क्रिस्टिना पेत्रस मनतोडे (वय 28), सासू लुसिया सूर्यकांत बोरडे (वय 55), सासरा सूर्यकांत संतोष बोरडे (वय 58, तिघेही रा. से.21, स्कीम 10, रूम नं. 10, अनुपम सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांना अटक केली.\nपिंपरी - शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या पतीचा पत्नी आणि सासू-सासऱ्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. निगडी येथील यमुनानगरमध्ये शनिवारी (ता. 15) रात्री साडेअकराच्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.\nपेत्रस जॉन मनतोडे (वय 29, रा. स्कीम नं. 11, कौंतेय सोसायटी, यमुनानगर, ओटास्कीम, निगडी) असे मृत पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी क्रिस्टिना पेत्रस मनतोडे (वय 28), सासू लुसिया सूर्यकांत बोरडे (वय 55), सासरा सूर्यकांत संतोष बोरडे (वय 58, तिघेही रा. से.21, स्कीम 10, रूम नं. 10, अनुपम सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांना अटक केली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेत्रस आणि ��्रिस्टिना यांचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. पेत्रस दारूच्या नशेत क्रिस्टिनाला त्रास देत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून ती तीन वर्षांपूर्वी तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली होती. तरीही तो तिच्या आई-वडिलांच्या घरी येऊन तिला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. त्याला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही.\nदरम्यान, घटनेच्या दिवशी पेत्रस दारू पिऊन इमारतीच्या खालून पत्नी क्रिस्टिना व त्याच्या सासू-सासऱ्याला शिवीगाळ करत होता. त्या वेळी क्रिस्टिना घरामध्ये मुलीसोबत होती. त्याची समजूत काढण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांशी तो वाद घालत असल्याचे पाहून ती इमारतीच्या खाली आली. येताना तिने घरातील लोखंडी पाना आणि लाल मिर्चीची पूड घेऊन आली. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे तिने दरवेळेच्या त्रासाला कंटाळून त्याच्यावर मिर्चीची पूड टाकून लोखंडी पाना डोक्यात मारला. आई-वडिलांनी सिमेंटचे ब्लॉक तसेच कपडे धुण्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.\nपिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष करवाढ नाही; कर वसुलीवर भर\nपुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी १३ लाख रूपयांचा केंद्राच्या योजनेंसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे...\nरिक्षाचालकांच्या अरेरावीमागे गूढ काय\nबेशिस्त, बेताल आणि मीटरशिवाय प्रवासी रिक्षा राजरोसपणे शहरात धावतात. भर चौकांत रस्ता अडवून काही रिक्षा थांबतात. तीनऐवजी सात-आठ प्रवासी कोंबतात....\nखेड : बिबट्याच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जखमी\nखेड - तालुक्याच्या पश्चिम पट्यातील बुरसेवाडी येथे गुरुवारी रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्या घरच्या बाहेरील पढवित झोपलेल्या भागूबाई खंडू...\nआठ पोलिस अधिकाऱ्यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून पुण्यात बदली\nपिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सात सहायक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात...\nम्हाडाच्या घरांची लॉटरी पुढच्या आठवड्यात\nपिंप��ी - तुम्ही जर पिंपरी-चिंचवड परिसरात घर घेण्याचा विचार करत असाल तर म्हाडाच्या माध्यमातून ही संधी मिळणार आहे. म्हाडाच्या नियोजित लॉटरीमध्ये चार...\nशिवसेनेचे गटनेते राहुल कलाटेसह दोघांवर गुन्हा दाखल\nपिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z180122192913/view", "date_download": "2019-02-18T17:27:57Z", "digest": "sha1:Q3DUQNVCPVMDLF6HU6JQ44KWONYFT7FS", "length": 12247, "nlines": 217, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दु. आ. तिवारी - तळहातीं शिर घेउनिया दख्खन...", "raw_content": "\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|\nतळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nनिघे दंडका राम कोदंडपाणी;...\nभरत जवळि नाहीं; मातुलगराम...\nकृष्ण म्हणे पार्था हा आला...\nभला जन्म हा तुला लाधला खु...\nकोठें गेले थोर पृथ्वीपती ...\nसवाई दु:ख पुरे रमणीय पाह...\nपद प्रसन्न फुलल्या फुलां...\nढगापाठीमागें ढग जमुनि हे ...\nदिवस सुगीचे सुरू जाहले ओल...\nतळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nधडधडा झडे चौघडा, गडावर चढ...\nजाहली घाई सांग ना, सुचत न...\nकांटेरी वेलीचें जाळें रठ्...\nकोंडुनि नभभांडारीं पडली, ...\nकरवंदीच्या जाळींत घोस लो...\nदु. आ. तिवारी - तळहातीं शिर घेउनिया दख्खन...\nतळहातीं शिर घेउनिया दख्खनची सेना लढली\nतरि विजयी मोंगल सेना ना नामोहरम जहाली\nपडली मिठि रायगडाला सोडवितां नाहीं सुटली\nपरते सरसेनापतिची घोडदौड संताजीची\nमिरजेवर पातशहाचीं शहाजणें वाजत होतीं\nहाणिल्या तयांवर टापा फोडून टाकिलीं पुरतीं\nमारिली टांच तेथून घेतला पन्हाळा हातीं\nतों कळलें त्या वीराला\nचौखूर निघे त्वेषाची घोडदौड संताजीची\nवाजल्या कुठें जरि टापा धुरळ्याची दिसली छाया\nछावणींत गोंधळ व्हावा ‘ संताजी आया आया \nशस्त्रांची शुद्धे नाहीं धडपडती ढाला घ्याया\nऐशी शत्रूला जाची घोडदौड संताजीची\n“ धों धों ” वाहे गिरसप्पा त्याला प्रतिसारिल कोण \n“ सों सों ” शिशिराचा वारा रोधील तयाला कोण \nहिमशैल खंड कोसळतां त्याला प्रतिरोधिल कोण \nकरि दैना परसेनेची घोटदौड संताजीची\nपुरताच बांधिला चंग घोड्यास चढविला तंग\nसोडी न हयाचे अंग भाला बरचीचा संग\nनौरंगाचा नवरंग उतरला जहाला दंग\nअंग न धरेला लावी\nभूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची.\nन कळे संचरलें होतें तुरगासहि कैसें स्फुरण\nउफळाया बघती वेगें रिकिबींत ठेवितां चरण\nजणुं त्यासहि ठावेम होतें युद्धें “ जय किंवा मरण ”\nअडती न उधळती घोडे\nऐशी चाले शर्तीची घोडदौड संताजीची.\nनेमानें रसद लुटावी नेमाजी शिंदे यांनीं\nहयगज सांपडती तितुके न्यावे हैबतरावांनीं\n“ खाड खाड ” उठती टापा\nआली म्हणती काळाची घोडदौड संताजीची.\nचढत्या घोढ्यानिशिं गेला बेफाम धनाजी स्वार\nकरि कहर बागलाणांत ओली न पुशी समशेर\nबसवितो जरब शत्रूला बेजरब रिसालेदार\nपळती मोंगल बघतांची घोडदौड संताजीची.\nनांवाचा होता ‘ संत ’ - जातीचा होता शूर\nशीलाचा होता ‘ साधू ’ - संग्रामीं होता धीर\nहृदयाचा ‘ सज्जन ’ होता रणकंदनिं होता क्रूर\nउसळे रणशार्दूलाची घोडदौड संताजीची\nमर्दानी लढवय्यांनीं केलेल्या मर्दुमकीचीं\nमर्दानी गीतें गातां मर्दानी चालीवरचीं\nकडकडे डफावर थाप मर्दानी शाहीराची\nगा शाहीरा, या कालीं\nऐकूं दे विजयश्रीची घोडदौड संताजीची.\nकापूर जाळण्यामागची संकल्पना काय कांही फायदे आहेत काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T16:05:04Z", "digest": "sha1:Z2WDTG4JKCGD3YOSQK6NJ367DFTWBKLF", "length": 2671, "nlines": 61, "source_domain": "m4marathi.com", "title": "आजीबाई आणि कंडक्टर | m4marathi", "raw_content": "\nएक म्हातारी बाई रोज बसने देवळात जायची. ती ज्या बसने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम, काजू खायला द्यायची.\nएके दिवशी कंडक्टरने म्हातार्या बाईला विचारले की आजी मला रोज काजू ,बदाम खायला का देतेस\nम्हातारी बाई म्हणाली, ‘बेटा आता मी म्हातारी झाली आहे आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू, बदाम नुसते चघळून फेकून देणं चांगलं नाहीना.\nबाई (teacher) आणि मुले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-kapus-kondyachi-gosht/", "date_download": "2019-02-18T17:06:47Z", "digest": "sha1:QETLV4NGPI3SD2PENL5JUQ4J3GQZDCTH", "length": 5975, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "कापूस कोंड्याची गोष्ट - Kapus Kondyachi Gosht - कापूस कोंड्याची गोष्ट - Kapus Kondyachi Gosht -", "raw_content": "\nकापूस कोंड्याची गोष्ट – Kapus Kondyachi Gosht\nकापूस कोंड्याची गोष्ट – Kapus Kondyachi Gosht\nचित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांच प्रतिबिंब हे सिनेमात दिसतं असतं. यासोबत समाजातही काय घडवता येईल, हे दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न काही सिनेमांमधून केला जातो. असाच एक प्रयत्न निर्माते नितीन भोसले व दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांनी केला आहे. वेंकटेश्वरा फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित ‘कापूस कोंड्याची गोष्ट’या आगामी चित्रपटातून जगण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दिग्दर्शिका मृणालिनी भोसले यांनी मांडला आहे.\n‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या चित्रपटात एका छोट्या गावामधील ४ बहिणींची कथा चित्रित करण्यात आली आहे़. वडिलांच्या निधनानंतर चार बहिणी परिस्थितीचं गांभीर्य जाणून त्याला शरण न जाता त्याविरुद्ध कशा ठामपणे उभ्या राहतात याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात मांडला आहे. ऑस्करसहित अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय महोत्सवांनी दखल घेतलेला हा सिनेमा १ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.\nगेली ४६ वर्षे अव्याहतपणे ग्रामीण भागात काम करण्याचा वसा भोसले कुटुंबियांनी घेतला आहे. ग्रामीण जनतेच्या व्यथा जाणून घेत त्यावर अभिनव कल्पनेने मात करण्याची जिद्द गावकऱ्यांना देणाऱ्या भोसले कुटुंबियांची तिसरी पिढी ही आता हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे.\nकापूस कोंड्याची गोष्ट’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे समिधा गुरु, भारत गणेशपुरे यांच्यासोबत गौरी कांगे, मोहिनी कुलकर्णी, व बालकलाकार नेत्रा माळी यांच्या भूमिका आहेत. कथा व संवाद प्रसाद नामजोशी यांचे आहे़त. इंद्रजीत भालेराव यांच्या गीतांन शैलेश दाणी यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रविण वानखेडे आहेत़. छायांकन वसिम मणेर यांचे असून संकलन संतोष गोठोस्कर यांनी केले आहे़.\nनिर्माते नितीन भोसले व दिग्दर्शिका मृणा��िनी भोसले यांनी चित्रपटातून मांडलेला सकारात्मक दृष्टीकोन प्रत्येकाला नक्कीच विचारप्रवृत्त करेल. येत्या १ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/nidhaye-road-problem-issue/", "date_download": "2019-02-18T17:20:26Z", "digest": "sha1:HGHGR74BCRFL24ZSDTFZ4253BEVQVL7B", "length": 6687, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवधेवासीयांना अद्यापही ‘डोली’चाच आधार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › निवधेवासीयांना अद्यापही ‘डोली’चाच आधार\nनिवधेवासीयांना अद्यापही ‘डोली’चाच आधार\nएका बाजूला डिजिटल इंडिया, कनेक्टिंग इंडियाचे ढोल बडवले जात असले तरी दुसरीकडे ग्रामीण भागातील असंख्य गावांमध्ये पायाभूत सुविधा पोहोचल्या नसल्याचे विदारक वास्तव आहे. संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावातील कोणत्याही वाडीत जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने येथील आजारी माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी चक्क डोलीचा आधार घेण्याची वेळ येत आहे.\nसंगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निवधे गावाची लोकसंख्या 750 आहे. गावात कदमवाडी, चव्हाणवाडी, गुरववाडी, धनगरवाडी, गवळीवाडी, बडेवाडी अशा वाड्या आहेत. 1984 साली रोजगार हमी योजनेतून या गावात रस्ता झाला. मात्र, त्यावर डांबर कधीच पडले नाही. त्यामुळे आज गावातल्यांना अगदी रस्त्याने जायचे असेल तर 20 ते 25 किलोमीटरचा वळसा घालून आंबा घाटातून कळकदर्यातून यावे लागते. रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जंगलातून जावे लागते.\nगावातील आजारी माणसांचे हाल तर पहावत नाहीत. कोणत्याही वाडीत माणूस आजारी पडला की त्याला डोली बनवून त्यात बसवायचे. नदीचा अडथळा पार करीत 3 किमी पायपीट करून त्याला रूग्णालयात न्यायचे. उपचार झाल्यावर पुन्हा हीच कसरत करीत घरी परतायचे. ही कसरत ग्रामस्थांसाठी आता नेहमीचीच झाली आहे. या कसरतीत अनेकांना इथे जीव गमवाव��� लागलाय. याची चाड ना प्रशासनाला ना लोकप्रतिनिधींना.\nगेली अनेक वर्ष इथले ग्रामस्थ गावात रस्ता व्हावा, म्हणून धडपडताहेत. रस्ता कुणी करायचा यावरून सध्या वाद सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणा इथे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेकदा इथल्या ग्रामस्थांनी उच्च पातळीपर्यंत रस्ताची मागणी केली. निवडणुका आल्या की आश्वासने मिळतात पण प्रत्यक्षात मात्र काहीच घडत नाही. हे आमचे व लोकशाहीचे दुर्दैव आहे, असे उपसरपंच प्रवीण बेंद्रे सांगतात. हा प्रश्न सुटावा, अशी मागणी होत आहे.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/To-build-a-permanent-house-for-the-martyrs-soldier-family/", "date_download": "2019-02-18T16:59:27Z", "digest": "sha1:B5253M7D43YGFDHYWAT37GTBW6SMZAUJ", "length": 5125, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहीद जवानाच्या कुटुंबास पक्के घर बांधून देणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Marathwada › शहीद जवानाच्या कुटुंबास पक्के घर बांधून देणार\nशहीद जवानाच्या कुटुंबास पक्के घर बांधून देणार\nपालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील भूमिपुत्र शुभम मुस्तापुरे हे देशासाठी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीत सरपंच व ग्रामस्थांच्या मागणीवरून शहीद जवानाच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन गंगाखेड शुगरचे चेअरमन डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सांत्वन भेटी दरम्यान दिले.\nदेशासाठी शहीद झालेल्या मुस्तापुरे यांना आदराजंली वाहत डॉ.गुट्टे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून आई, वडील व लहान भाऊ यांना धीर दिला. यावेळी गावाती��� सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी मुस्तापुरे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले. याप्रसंगी कायमस्वरूपी पक्के बांधून देण्यासाठी डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याकडे मागणी केली.त्यावर डॉ.गुट्टे यांनी कायमस्वरूपी पक्के घर तातडीने बांधून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी जि.प.सदस्य किसनराव भोसले, राजेश फड, सीताराम राठोड़, साहेबराव सूरनर, बालाजी वाघमारे, राजेभाऊ कदम, राजेभाऊ सातपुते, नंदकुमार पटेल, सुरेश बंडगर, संदीप पाटील, राम लटके उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/medical-college-admission-start/", "date_download": "2019-02-18T16:24:43Z", "digest": "sha1:EINTOPZ3AF42UD2J3RUDK4QK5SG3I5ZW", "length": 5010, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू\nवैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू\nआरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु होत असून विद्यार्थ्यांना प्रारंभी अभ्यासक्रमनिहाय ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिध्दी करून त्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया 17 जून पर्यंत चालणार आहे.\nनीटचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलमार्फत वेळापत्रक जाहीर केले. या अभ्यासक्रमासाठीची पहिली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 19 जून रोजी संध्याकाळी 5 नंतर प्रसिद्ध करण्यात येई���. राज्यभरातील विद्यार्थ्याना त्यांची प्रमाणपत्रे पडताळणी करून घेण्यासाठी 8 केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र एनआरआय विद्यार्थ्याना आपल्या प्रमाणपत्रांचे पडताळणी मुंबई येथील केंद्रातूनच करून घ्यावे लागणार आहे.\nपहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी 2 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 12 जुलैपर्यंत त्यांना महाविद्यालयांत प्रवेश घेता येणार आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/plastic-garbage-Today-s-enemy-of-Shivaji-Maharaj-said-sambhaji-raje/", "date_download": "2019-02-18T16:46:00Z", "digest": "sha1:T4H2EFV545XTUAQM6SI7VSUZF3TFLYXI", "length": 7473, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाच जून 'गड दिवस' म्हणून साजरा व्हावा : संभाजी राजे (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच जून 'गड दिवस' म्हणून साजरा व्हावा : संभाजी राजे (Video)\nपाच जून 'गड दिवस' म्हणून साजरा व्हावा : संभाजी राजे (Video)\nरायगडः निलेश पोतदार/ चैतन्य डोंगरे\nशिवाजी महाराजांच्या काळात निजाम, मोगल आणि आदिलशहा त्यांचे शत्रू होते. परंतु, सध्याच्या काळात प्लास्टिक, कचरा आणि दारुच्या बाटल्या या महाराजांचे शत्रू आहेत. त्यामुळे ५ जूनला साजरा होणारा पर्यावरण दिन शिवप्रेमींनी 'गड दिवस (फोर्ट डे)' म्हणून साजरा करावा. तसेच त्यासाठी सर्व गड आणि किल्ल्यांच्या ठिकाणी असणारा प्लास्टिक, कचरा नष्ठ करावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.\nखासदार संभाजीराजे बुधवार (दि. ६) जून रोजी होणार्या शिवराज्याभिषेक दिन���निमित्त रायगडावर आहेत. आजच्या पर्यावरण दिनी गड किल्ल्यांवरील प्लास्टिक आणि कचरा प्रश्नावर त्यांनी 'पुढारी ऑनलाईन'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी रायगडासह सर्वच किल्ले कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी पुढे येण्याचे आवाहन केले.\nसंभाजी राजे पुढे म्हणाले की, कचरा नष्ट करण्यासाठी ५ जून जो पर्यावरण दिन म्हणूण साजरा केला जातो, तो आपल्याला फोर्ट डे (गड दिवस) म्हणूण साजरा करावा लागेल. त्यादिवशी सर्व गडांची शिवभक्तांनी स्वच्छता करायला हवी. ज्यांना ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर येणे शक्य होत नाही, त्यांनी त्यांच्या जवळपास असणाऱ्या गडांवर जाऊन तेथील स्वच्छता करावी. जेणे करून गडांवर कोठेही कचरा, प्लास्टिक इत्यादी दिसणार नाही. रायगडावर तर वर्षाचे ३६५ दिवस कचरा दिसता कामा नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.\nफिटनेस चॅलेंज आणि विनंती\nफिटनेस चॅलेंज विषयी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, लोकांनी माझ्यासोबत रायगडावर चालत येण्याचे आव्हान आणि विनंतीही मी केली होती. खरेतर रायगडापेक्षा हिमालय वैगेर चढणे अवघड आहे मात्र, फिटनेस चॅलेंज देण्यापाठीमागचा माझा उद्देश वेगळा होता. खरे शिवाजी महाराज समजायचे असतील, त्यांच्या विचारांचे खऱ्या अर्थाने स्मरण करायचे असेल तर सर्व शिवभक्त, नेते, खासदार-आमदार, कलाकार यांनी गडावर चालत यायला हवे. हे त्यामागचे माझे मत होते. तुमच्या फिटनेसला चॅलेंज देणे हा त्या पाठीमागचा उद्देश नव्हता.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-insufficient-number-of-employees-State-Bank/", "date_download": "2019-02-18T17:03:40Z", "digest": "sha1:2AYPICNBIVLB6CARWVDSUSNYKSB2S5K2", "length": 3860, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्टेट बँकेत तासन्तास रांगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Nashik › स्टेट बँकेत तासन्तास रांगा\nस्टेट बँकेत तासन्तास रांगा\nदेवळा तालुक्यातील उमराणे स्टेट बँक शाखेत कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्यामुळे ग्राहकांना तासन्तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे या शाखेत कर्मचार्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nस्टेट बँकेच्या उमराणे शाखेत दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. ग्राहकांची संख्याही मोठी आहे. साहजिकच याठिकाणी ग्राहकांची गर्दी होते. परंतु, या शाखेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होतो. याठिकाणी कर्मचार्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pay-and-parking-is-reason-for-clashesh-between-BJP-and-Rulers/", "date_download": "2019-02-18T16:41:10Z", "digest": "sha1:NXUINCL53WLZ7FWEOP6QKC4IN62P5XOH", "length": 7533, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पे अॅन्ड पार्क’ सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › ‘पे अॅन्ड पार्क’ सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद\n‘पे अॅन्ड पार्क’ सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद\nशहरातील वाढत्या खासगी वाहनांना लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने पे अॅन्ड पार्कचे धोरण आणले आहे, त्यात दिवसाबरोबरच रात्���ीही शुल्क आकारणाचा प्रस्ताव आहे, मात्र, या धोरणाच्या मंजुरीबाबत सत्ताधारी भाजपमध्येच मतभदे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या धोरणाची मंजुरीस मिळणे अवघड होणार आहे.\nशहरात गेल्या काही वर्षात खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, त्यासाठी पुरेशी पार्किग व्यवस्था उपलब्ध नसल्याने ही वाहने रस्त्यांवरच उभी केली जातात. त्यामुळे वाहतुक कोंडीच्या समस्येत भर पडत आहे. त्यामुळे खासगी वाहनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने पे अॅन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी धोरण प्रशासनाने तयार केले असून, ते स्थायी समितीपुढे मंजुरी ठेवले आहे; मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून त्यावर निर्णय होत नसून, हा प्रस्ताव पुढे ढकलला जात आहे. त्यात आता या पार्किग धोरणांवर सत्ताधारी भाजपमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पे अॅन्ड पार्कला स्पष्ट शब्दात विरोध दर्शविला, आम्ही पुणेकरांवर अशा पध्दतीची कोणतीही योजना लादू देणार नसल्याचे सांगितले.\nदरम्यान दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र, या धोरणात काही सुधारणा करून ते मंजुर करण्यासाठी सहमत आहे. पालकमंत्री गिरीश बापटही पे अॅन्ड पार्क योजनेसाठी सकारात्मक आहेत, मात्र, शहराच्या आता अध्यक्षांनी या योजनेबाबत थेट विरोधाचा पवित्रा घेतल्याने हे धोरण मंजुरीसाठी लटकणार असल्याचे स्पष्ट आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे या धोरणाच्या मंजुरीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या धोरणाच्या मंजुरीसाठी ते शहराध्यक्षांचे मत वळविणार की नेहमीप्रमाणे थेट वरिष्ठ स्तरावरून धोरण मंजुरीसाठी फिल्डिग लावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nशहरात वाहतुक कोंडी वाढली आहे; मात्र, नुसते पे अॅन्ड पार्क करून हा प्रश्न सुटणार नाही. ही योजना आधी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरून राबवून, त्यास नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची गरज आहे. त्यानंतरच ही योजना संपुर्ण शहरासाठी राबविणे सयुक्तिक होईल.\n- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, पुणे\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/ST-cancellation-of-two-and-a-half-thousand-rounds/", "date_download": "2019-02-18T16:29:08Z", "digest": "sha1:NPLVOTLZ7EX6TTMURJXPRZNM5F26UCXO", "length": 9918, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रवासी-अधिकार्यांमध्ये वादावादी; सातारा आगारात पोलिस बंदोबस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Satara › प्रवासी-अधिकार्यांमध्ये वादावादी; सातारा आगारात पोलिस बंदोबस्त\nएस.टी.च्या अडीच हजार फेर्या रद्द\nएस.टी. कर्मचार्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्याने सातारा जिल्ह्यातील सर्वच स्थानकांत एसटीची चाके जागीच खिळून राहिली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले असून अनेकांचा कामाचा खोळंबा झाला. संपामुळे अनेक ठिकाणी प्रवासी व एस.टी. अधिकार्यांमध्ये ‘तू तू-मैं मैं’ झाले असून सातारा आगारात तर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. गैरसोयीमुळे संतापलेल्या प्रवाशांनी अधिकार्यांनाच टार्गेट केले. दरम्यान, सातारा विभागातील सुमारे 2 हजार 500 एस.टी.च्या फेर्या रद्द झाल्या.\nएस.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सातारा बसस्थानकातून लांबपल्यासह ग्रामीण भागात एकही फेरी गेली नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. काही लांबच्या प्रवाशांनी बसस्थानकात ठिय्या मांडला. शेवटी त्यांनी दुपारपर्यंत संप मिटेल असे चित्र होते मात्र संप काही मिटेनासा झाल्याने प्रवाशी थेट महामार्गावर जावून तेथून खासगी वाहनाने प्रवास करत होते. सकाळी 11च्या सुमारास पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी शिवशाही बस सातारा बसस्थानकात आल्यानंतर ही बस पोलिस बंदोबस्तात कोल्हापुरकडे रवाना झाली. तसेच रोहाकडे जाणार्या दोन एस.टी बसेसही बंदोबस्तात रवाना झाल्या.\nसातारा बस���्थानकाच्या कार्यशाळेत एसटी बसेस लावण्यात आल्या होत्या. अनेक चालक , वाहक व अन्य कर्मचारी बसस्थानक परिसरात गटागटाने संपाबाबत चर्चा करताना दिसत होते. संपाच्या पार्श्वभुमीवर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी चोख पोलिस बंदोबस्त सातारा बसस्थानकात ठेवला होता. त्यामुळे बसस्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सातारा बसस्थानकातील तुरळक प्रवाशांव्यतिरिक्त सर्वत्र शुकशूकाट जाणवत होता. कॅन्टींनही बंद असल्याने प्रवाशांसह अन्य नागरिकांची गैरसोय झाली.\nअचानक संपाचे हत्यार कर्मचार्यांनी उपसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. उन्हाळी सुट्टीसाठी चाकरमनी गावाकडे सुट्टीची मजा लुटण्यासाठी आले होते. त्यातच 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे. त्यामुळे चाकरमन्यांना परतीचे वेध लागले आहेत. अशा वातावरणातच अचानक एस.टी कर्मचार्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. एसटीच्या संपामुळे प्रवाशांचा लोंढा खाजगी वाहनांकडे वाढला होता. त्यामुळे खाजगी वाहनधारकांचे चांगलेच फावले आहे.\nआरक्षण केलेल्या प्रवाशांना भुर्दंड\nजिल्ह्यातील अनेक प्रवाशांनी विविध ठिकाणी जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. मात्र, कर्मचार्यांनी अचानक संप पुकारल्याने अनेक प्रवाशांनी ऑनलाईन रिझर्वेशन रद्द केले. तिकीट दराचे आकारण्यात आलेले सर्वच्या सर्व पैसे प्रवाशांना मिळणे गरजेचे होते. मात्र, अनेक प्रवाशांना तिकीट दराचे पूर्ण पैसे न मिळता सुमारे 100 रुपयांचा तरी भुर्दंड बसलाच. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याबाबत एस.टी.च्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तुम्ही ऑनलाईन तक्रार करा, अशी सूचना दिल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा ए��त्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/devendra-fadanvis-on-shivsena/", "date_download": "2019-02-18T16:59:12Z", "digest": "sha1:62HHAQIIZ3XNLPCMQHJDGSMQS6YGML4L", "length": 5312, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल : मुख्यमंत्री", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nशिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल : मुख्यमंत्री\nनागपूर – आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळेच युतीवरील प्रेम आम्ही वेळोवेळी प्रगट करत असतो. मात्र शिवसेनेचे भाजपवरील प्रेम लपून बसले आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही ते योग्य वेळी व्यक्त होईलच, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.ते शनिवारी नागपुरात आयोजित दिवाळी मिलन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.\nयुतीसाठी मातोश्रीवर बैठक आयोजित केली तरी आमची हरकत नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे हा प्रस्ताव युतीच्या काळात आला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी काही अडचणी आल्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी व्हावा असा प्रयत्न राहणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर युती केल्यामुळे त्याचा भाजपाला फायदा होईल असे काही नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nभाजपची साथ सोडण्याचे आठवलेंचे संकेत\nऊस दर आंदोलन म्हणजे केव�� स्टंटबाजी : सदाभाऊ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/msrdc-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:07:03Z", "digest": "sha1:DPBICVYYUBZKKQMCGOCBRVZL4IPIUZRD", "length": 12247, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra State Road Development, MSRDC Recruitment 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRDC) महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ पदांची भरती\nएक्झिक्युटिव इंजिनिअर: 08 जागा\nडेप्युटी इंजिनिअर: 12 जागा\nपद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी (iii) 07 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी [मागासवर्गीय: 50 % गुण] (ii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जून 2018 रोजी 21 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2018\nPrevious (Railtail) रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागां��ाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\n(Vizag Steel) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 396 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nccs-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:30:22Z", "digest": "sha1:BZ5CSQOQVIY2D7R6REJDLX6KJTIDJ3B5", "length": 14400, "nlines": 174, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Centre for Cell Science- NCCS Recruitment 2017", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सि���ेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nराष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे येथे विविध पदांची भरती\nकंस्लस्टन्ट : 03 जागा\nसायंटिस्ट ‘D’ : 02 जागा\nसायंटिस्ट ‘C’ : 16 जागा\nटेक्निकल ऑफिसर : 02 जागा\nटेक्निशियन : 06 जागा\nटेक्निशियन (लॅब) : 15 जागा\nटेक्निशियन (Computer) : 01 जागा\nअसिस्टंट टेक्निशियन (I&M) : 01 जागा\nलॅब हेल्पर (लॅब) : 04 जागा\nऑफिसर ‘C’ : 01 जागा\nऑफिसर ‘A’ : 01 जागा\nऑफिस असिस्टंट : 07 जागा\nपद 4 : M.Sc. सह 04 वर्षे अनुभव किंवा B.Sc. सह 08 वर्षे अनुभव\nपद 5 : M.Sc. सह 01 वर्षे अनुभव किंवा B.Sc. सह 05 वर्षे अनुभव\nपद 6 : 12 वी उत्तीर्णसह MLT डिप्लोमा 07 वर्षे अनुभव किंवा B.Sc. सह 03 वर्षे अनुभव\nपद 7 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 01 वर्ष अनुभव\nपद 9 : 10 वी उत्तीर्ण\nपद 10 : i) पदवीसह Management डिप्लोमा ii) 03 वर्षे अनुभव\nपद 11 : i) पदव्युत्तर पदवीसह Management PG डिप्लोमा ii) 03 वर्षे अनुभव\nपद 1,2: 50 वर्षांपर्यंत\nपद 3: 40 वर्षांपर्यंत\nपद 4 ते 9,11 ,12 : 30 वर्षांपर्यंत\nपद 10 : 40 वर्षांपर्यंत\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2017\nसायंटिस्ट ‘C: 01 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट: 01 जागा\nरिसर्च असोशीयेट: 01 जागा\nसिनिअर रिसर्च फेलो: 01 जागा\nसिनिअर रिसर्च फेलो: 01 जागा\nज्युनिअर रिसर्च फेलो: 01 जागा\nज्युनिअर रिसर्च फेलो: 01 जागा\nज्युनिअर रिसर्च फेलो: 01 जागा\nप्रोजेक्ट असिस्टंट: 01 जागा\nऑफिस असिस्टंट (Part-time) :01 जागा\nपद 1,2 : 40 वर्षांपर्यंत\nपद 3 : 35 वर्षांपर्यंत\nपद 4,5 : 32 वर्षांपर्यंत\nपद 6,7,8,9 : 28 वर्षांपर्यंत\nपद 10 : 30 वर्षांपर्यंत\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2017\nPrevious महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात ‘वकिल’ पदांच्या 30 जागा\nNext (HSL) हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमां��� मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/events/page/13/", "date_download": "2019-02-18T17:16:52Z", "digest": "sha1:ND6B2SHH2YBASJ34RWXIGL2XXTFRSKCW", "length": 3825, "nlines": 78, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Events Archives - Page 13 of 13 - Events Archives - Page 13 of 13 -", "raw_content": "\n‘मराठी फिल्म फेस्टिवल’ रंगणार मॉरीशिअसमध्ये\n‘मराठी फिल्म फेस्टिवल’ रंगणार मॉरीशिअसमध्ये\nटीम वीर मराठीने केले “झी टॉकीज” च्या कॅलेंडरचे प्रकाशन\nटीम वीर मराठीने केले “झी टॉकीज” च्या कॅलेंडरचे प्रकाशन पडद्यामागच्या कलाकारांना समर्पित\n“पुणे व्हाया बिहार”मधील धम्माल कोळीगीतातून भाऊ बनला गायक\n“पुणे व्हाया बिहार”मधील धम्माल कोळीगीतातून भाऊ बनला गायक\n१२ व्या आशियाई चित्रपट महोत्त्सावाची मुंबईत शानदार सुरुवात\n१२ व्या आशियाई चित्रपट महोत्त्सावाची मुंबईत शानदार सुरुवात\n‘भरत जाधव एन्टरटेन्मेन्ट’ – मराठी मनोरंजनविश्वात दिमाखदार पदार्पण\n‘भरत जाधव एन्टरटेन्मेन्ट’ – मराठी मनोरंजनविश्वात दिमाखदार पदार्पण\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-success-story-anand-niketan-svevagramdist-wardha-3128?tid=164", "date_download": "2019-02-18T17:49:38Z", "digest": "sha1:I2HH5FM27A3BW24PHHRETDUH7PD4V2DF", "length": 25687, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon Success story of Anand Niketan( Svevagram,Dist- Wardha) | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\n‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण, ग्रामविकासाचा वसा\nरविवार, 19 नोव्हेंबर 2017\nस्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता, सहकार्य, सहजीवन अशा मूल्यांची जपणूक व्हावी, यासाठी सेवाग्राम (जि. वर्धा) येथील ‘आनंद निकेतन' शाळा प्रयत्नशील आहे. याचबरोबरीने शेती, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी आनंद निकेतनने पुढाकार घेतला आहे.\nस्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता, सहकार्य, सहजीवन अशा मूल्यांची जपणूक व्हावी, यासाठी सेवाग्राम (जि. वर्धा) येथील ‘आनंद निकेतन' शाळा प्रयत्नशील आहे. याचबरोबरीने शेती, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी आनंद निकेतनने पुढाकार घेतला आहे.\nअहिंसक, समता, न्याय, शाश्वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन' शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्य��� अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीची गरज आहे याबाबत समिती गठीत झाली. या समितीने बुनियादी शिक्षणाचा (नई तालीम) अहवाल तयार केला. हिंदुस्तानी तालिमी संघाने दोन महिन्यात चौदा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला. त्यावेळच्या प्रांतीय सरकारने आपापल्या राज्यात शाळा सुरू केल्या. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आहे. या शाळांची संख्या ४८ हजारावर होती. बुनियादी शिक्षणाचा अहवाल तयार करण्यात योगदान देणारा डॉ. इ.डब्लू. आर्यनायकम आणि आशादेवी यांचा मुलगा आनंद याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या प्रशिक्षण शाळेला आनंद निकेतन असे नाव देण्यात आले.\nप्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून आणि त्यानंतर दुसऱ्या भाषा टप्याटप्याने शिकविल्या पाहिजे. शरीर, मन आणि आत्मा या तीन बाबींचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. आरोग्य, आपल्या कामाला सन्मान मिळत असेल तर परिपूर्ण शिक्षण मिळते, असे मानले जाते. बुनियादी शिक्षणाला प्राथमिक तर उत्तम बुनियादी म्हणजे बारावीपर्यंतचे शिक्षण होय. उद्योगाभिमूख नाही तर उद्योगमुलक शिक्षण (मध्यवर्ती उद्योगाला धरुन त्यावर आधारीत शिक्षण) देण्यावर या शिक्षणपध्दतीचा भर आहे. आज भारतात केवळ ५०० शाळाच नई तालीम पध्दतीच्या उरल्या असल्याची माहिती संस्थेचे समन्वयक प्रभाकर पुसदकर यांनी दिली.\nआनंद निकेतन ही शाळा १९३८ मध्ये सुरू झाली. परंतु काही कारणास्तव १९७० मध्ये बंद झाली. भुदान आंदोलन सुरू झाल्याने विनोबांनी हे आंदोलन म्हणजेच नई तालीम म्हणत या आंदोलनात सहभागाचे आवाहन केले. या आवाहनानंतर देखील येथे शिक्षण घेण्यास कोणी पुढाकार घेतला नाही. त्यानंतर अनेक वर्ष ही शाळा बंद राहिली. नई तालीमच्या पुनर्जीवनाच्या चर्चा झाल्या आणि २००५ मध्ये पुन्हा शाळा सुुरू झाली. त्यानंतर आजवर ही शाळा सुरू आहे. या शाळेतून बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते, अशी माहिती प्रभाकर पुसदकर यांनी दिली.\nआनंद निकेतन शाळेत शेतकरी, शेतमजूर तसेच सामान्य कुटुंबातील मुले शिकतात. शालेय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाचा असला तरी श्रमाधारीत अनुभवातील शिक्षण देण्यावर येथील शिक्षणपद्धतीचा भर आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे व्यवस्थापन कळावे, त्यासोबतच शेतमाल विक्रीचाही अनुभव यावा याकरिता परसबाग उपक्रम शाळा राबविते. परसबागेतील पिकांच्या व्यवस्थापनासाठी छोट्या अवजारांचा वापर केला जातो.\nशाळेची वेळ सकाळी दहाची असली तरी मुले त्यापूर्वीच शाळेत पोचतात. परसबागेतील आपल्या वाफ्यात जाऊन पीक व्यवस्थापनाची कामे नित्यनियमाने करतात. यासाठी स्वयंशिस्त जपण्यात आली आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंतचे धडे ही शाळा देते. विद्यार्थी परसबागेतील भाजीपाला विक्रीसाठी बाहेर नेतात. यातून मिळणारा पैसा वर्ग कोशात जमा केला जातो. यातून भाजीपाला बियाणे खरेदी आणि गरजू मुलांना लागणाऱ्या शालेय वस्तुंची खरेदी होते.\nविद्यार्थ्यांना विविध भाज्या, कापूस, मूग, तूर, बाजरी, ज्वारी, मका यांची लागवड करायला शिकवले जाते. विद्यार्थी वाफ्यांमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यासारख्या भाज्यांची लागवड करतात. परसबागेत काम करीत असताना जमीन मोजमाप व परिमीती काढणे, बागेचा नकाशा काढणे, जमिनीवर भौमितीक आकृत्यांचा उपयोग करीत बागेची रचना आदी गोष्टीही विद्यार्थी शिकतात.\nविविध हंगामामधील कमाल-किमान तापमान, आर्द्रता, विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप, नोंदी, आलेख काढणे ही सर्व कामे विद्यार्थी करतात. गांडूळखत, कंपोस्ट खत निर्मिती, द्रवरुप खत निर्मिती, कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय कीडनाशक तयार करुन फवारणी, मित्र किडी- शत्रुकिडींची ओळख, मधमाशा व किटकांचे निसर्गातील स्थान समजूण घेणे, अहिंसक पद्धतीने मध काढण्याच्या पध्दती, अळिंबीची शेती अशी माहिती विद्यार्थांना दिली जाते.\nप्रत्येक मुलाला महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची संधी मिळते. यातून पाकशास्त्र, रसायनशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छता शास्त्र आदींचे धडे विद्यार्थी शिकतात.\nसेवाग्राम परिसरातील हातमाग, शिलाई, चित्रकारिता व इतर हस्तकलांची माहिती विद्यार्थांना व्हावी, याकरिता शाळा विविध उपक्रम राबविते. शाळेत हस्तशिल्प तयार होत नसेल तर संबंधित संस्थेला भेट दिली जाते; त्या ठिकाणी हस्तशिल्प कशी तयार केली जातात याची माहिती विद्यार्थांना दिली जाते.\nविद्यार्थांचे साहित्य, संगीत, नृत्य, हस्तकला अशा व्यक्तिमत्त्व विकासाच्या बाबींवर लक्ष दिले जाते. विद्यार्थांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी कबड्डी, मल्लखांब अशा खेळांवर शाळेने भर दिला आहे.\nदरवर्षी ठरतो नवा उपक्रम\nकचरा व्यवस्थापन हा यंदाच्या वर्षीचा उपक्रम शाळेने ठरविला आहे. या विषयावर विद्यार्थी वर्षभ�� काम करतात. गेल्यावर्षी पाणी हा अभ्यासाचा उपक्रम होता. जिल्ह्यात पडणारा पाऊस, वाहून जाणारे पाणी असा आराखडा विद्यार्थ्यांनी तयार केला होता. बंगळूर येथील एका संस्थेने या प्रकल्पाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला होता. नई तालीम ज्ञान रचनावादाशी जवळीक साधणारी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्य विकसित करत त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षक, पालकांनी ही शाळा बघायला हवी.\nसेवाग्राम परिसरातील गावांमध्ये स्वच्छता, आरोग्याबाबत जनजागृती.\nजल, मृदसंधारण, पुनर्भरण तंत्रज्ञानाबाबत प्रसार, प्रात्यक्षिके.\nपिकांच्या विविध जातींच्या संवर्धनाबाबत पुढाकार, सेंद्रिय शेतीबाबत प्रात्यक्षिकांचे आयोजन.\nवर्धा जिल्ह्यातील ५० शाळांच्यामध्ये नई तालीम उपक्रमाची सुरवात.\nसंपर्क : प्रभाकर पुसदकर, ९७६३२२३६७०\nशिक्षण education शाळा शेती ग्रामविकास आरोग्य\nग्रामसभेत विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nकृषी विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम...अकोला : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\nखरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...\nवासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण...मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन्...लेखमालेतील मागील भागात आपण राज्यस��वा पूर्वपरीक्षा...\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी...तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nउपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकताजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे....\nतंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या...नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित...\nअसे मिळते मातीरहित माध्यम नैसर्गिक...विविध व्यावसायिक पिकांच्या लागवडीसाठी मातीविरहित...\nकल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...\nमातीच्या प्रकारानुसार जलसंधारणाचे उपाय...जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत पडणाऱ्या पावसाची...\nशेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...\nस्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना...विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो नमस्कार, नागरी...\nसंशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरजगेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे...\nपॅकिंग शोषणार फळातील ओलावावाहतूक आणि साठवणुकीमध्ये आर्द्रतेचा परिणाम होऊन...\nखास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/four-congress-mlas-jds-two-missing/", "date_download": "2019-02-18T16:39:05Z", "digest": "sha1:VR34EQFQOBVWZPUJODNRWBPSAE266TWJ", "length": 7263, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nKarnataka Election; कॉंग्र��सचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता\nटीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता कॉंग्रेसचे चार तर जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. कालच भाजपने काँग्रेसचे सात जेडीएसचे चार आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. कॉंग्रेसने जेडीएस ला दिलेला पाठींबा मान्य नसल्याचं सांगत कॉंग्रेसवर त्यांचाच पक्षातील नवनिर्वाचित लिंगायत आमदारांनी नाराजी दर्शविल्यामुळे कर्नाटक मध्ये कॉंग्रेसपुढील अडचणी वाढल्या आहेत.\nराजा व्यंकटप्पा नायक, वेंकट राव हे जेडीएस चे दोन आमदार बेपत्ता आहेत.कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत असताना आता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येडीयुरप्पा हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बीएस येडीयुरप्पा यांनी स्वतः माहिती दिली आहे. आज सकाळी येडीयुरप्पा यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजभवनाकडे येडीयुरप्पा यांनी प्रस्थान केलं असून कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष दावा करत आहेत.\nदरम्यान,कर्नाटकमधील राजकीय पेच सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यात भाजपाला अपयश आले असले तरी त्यांच्याकडून सत्ता स्थापण्याचा पुरेपर प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, एका काँग्रेस आमदाराने पाठिंब्याच्या बदल्यात भाजपाने आपल्याला मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अमरगौडा पाटील असे या काँग्रेस आमदाराचे नाव आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n‘सोळावा विजय धोक्याचा ठरू नये’ ; शिवसेनेचा भाजपला टोला\nआम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले नाही तर रक्ताचे पाट वाहतील ; कॉंग्रेसची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/dr-mohini-varde/articlelist/30924797.cms", "date_download": "2019-02-18T17:41:27Z", "digest": "sha1:GC252D5U7DVYAAC2KRXC6IEN4P7LVMRW", "length": 11906, "nlines": 240, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nप्रा. य. ना. वालावलकर\n‘मधुरा-भक्ती’, शब्द कानाला गोड लागतो. ईश्वराला प्रियकर, पती, मित्र, सखा, मानून भक्त स्वतःकडे स्त्रीची भूमिका घेतो आणि देवावर अपरंपार प्रेम करतो, ती मधुरा-भक्ती. मधुर शब्दाचा अर्थ (संस्कृतमध्ये) आंबट-...\nकोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ\nसत्व-रज-तम यापलीकडे तो ईश्वर\nबातों में बीत गयो\nअहंकाराला टाचणी लावणारा मुल्लाUpdated: Apr 14, 2014, 03.32AM IST\nजाहिरातीचा मायावी भुलभुलैयाUpdated: Mar 24, 2014, 05.11AM IST\nडॉ. मोहिनी वर्दे याा सुपरहिट\nPulwama terror attack: CRPFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ३९ ...\nJammu-Kashmir: ...तर हा हल्ला रोखता आला असता\nArun Jaitley: पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला\npulwama attack : पुण्यात शहिदांच्या श्रद्धांजली सभेत पाकचा ...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १८ फेब्रुवारी २०१९\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य-दि. १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१९\n...यामुळेच पूर्ण होत नाहीत आपल्या इच्छा\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ फेब्रुवारी २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ फेब्रुवारी २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T16:43:28Z", "digest": "sha1:ITVSYDFAUWVWO4CZVQDZXYZCERCFEE3Q", "length": 2921, "nlines": 74, "source_domain": "m4marathi.com", "title": "कायरस भात | m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी बासमती तांदूळ\n३) तेल एक डाव बेताचा भरून , फोडणीच साहित्य ,\n१) एक मोठी काकडी\n२) एक डाव चिंचेचा कोळ\n४) पाव वाटी दाण्याचा कुट\n५) अर्धा चमचा मोहरी पूड\n६) पाव वाटी ओलं खोबरं\n७) दोन चमचे तिखट .\n१) काकडी बारीक चिरून एक वाफ आणावी आणि वरीलप्रमाणे साहित्य घालून कायरस तयार करावा .\n२) धुतलेले तांदूळ घेऊन आधणाच पाणी घालून त्याचा मोकळा भात करावा .\n३) नंतर त्यात कायरस घालावा . मसाला कोणताही घालू नये .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/creams/unbranded+creams-price-list.html", "date_download": "2019-02-18T16:31:35Z", "digest": "sha1:PXLVFN5UWRTEPOXHZH4FMD2A5DB5DMNE", "length": 17224, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "उंब्रन्डेड क्रीम्स किंमत India मध्ये 18 Feb 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 उंब्रन्डेड क्रीम्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nउंब्रन्डेड क्रीम्स दर India मध्ये 18 February 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 87 एकूण उंब्रन्डेड क्रीम्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन थे बॉडी शॉप व्हिटॅमिन C स्किन बूस्ट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Indiatimes, Purplle सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी उंब्रन्डेड क्रीम्स\nकिंमत उंब्रन्डेड क्रीम्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन शहनाझ हुसेन प्रेसिवस पर्ल क्रीम Rs. 8,983 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.54 येथे आपल्याला निटरींगलाव हळदी चंदन बळेच क्रीम उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 87 उत्पादने\nकाय नौरिशिंग निघत क्रीम\nकाय फूट सारे क्रीम\nऑरगॅनिक थेरपीए इन्स्टा क्लिअर जॅकने क्रेमे\nवाडी आलोय वर मासे क्रीम विथ जोजोबा ऑइल & शेर बटर\nरेगें नेक्टर नातूरळ अँटी रॅगिंग वरिंकल लिपोफिल्लेर क्रीम\nपौंड s आज मिरकले कॉम्बो\nमॅनुफॅकटुर रोमँटिक रोसे ऑइल अँड थर्मल सॉल्ट नौरिशिंग फासे क्रीम\nकाय नौरिशिंग डे क्रीम\nशहनाझ हुसेन सहा स्मूथ अल्मोन्ड अंडर इये क्रीम\nथे बॉडी शॉप सीवीड इओनिक क्ले मास्क\nसात्त्विक ऑरगॅनिक नो मार्क्स कॉम्बो डोकं 14\nथे नतुरे s कॉ बेअरबेरी Liquorice व्हाईटनिंग क्रीम\nशहनाझ हुसेन ओक्सयजन स्किन ट्रीटमेंट क्रीम\nशहनाझ हुसेन ओक्सयजन स्किन बेऑटिफायिंग मास्क\nथे नतुरे s कॉ एशियाटिक सिनतेला अँटी वरिंकल क्रीम\nसेंट पुरे चॅमोमिले फूल नतुरे s ब्युटी क्रीम\nशहनाझ हुसेन शाफायर प्लस\nआर्यनवेडा हेरंबल्स अप्स फैर्नेस किट 510 गम\nशहनाझ हुसेन मोइस्तूरीसार क्रीम\nशहनाझ हुसेन चोकोलतें नौरिशिंग क्रीम\nशहनाझ हुसेन शनीम नीम स्किन नौरिशिंग क्रीम\nबीओकॅरे फासे & बॉडी क्रीम चुकंबर\nशहनाझ हुसेन आयुर्वेदिक हनी इंटेन्सिव्ह क्रीम\nअसतांबेरी स्किन व्हाईटनिंग क्रेमे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pen-drives/latest-usb-20+pen-drives-price-list.html", "date_download": "2019-02-18T17:13:34Z", "digest": "sha1:SFM42NHUS5LHXQK5E5SUFGK2MASQLWCD", "length": 18638, "nlines": 519, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या उब 2 0 पेन ड्राइव्हस 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest उब 2 0 पेन ड्राइव्हस Indiaकिंमत\nताज्या उब 2 0 पेन ड्राइव्हसIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये उब 2 0 पेन ड्राइव्हस म्हणून 18 Feb 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 1449 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक हँ व्२१०व 16 गब पेन ड्राईव्ह सिल्वर 180 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त उब 2 0 पेन ड्राईव���ह गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पेन ड्राइव्हस संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 1449 उत्पादने\nदाबावे रस 3000 3 000\nबेलॉव रस 500 250\nउब व थे गो\nशीर्ष 10उब 2 0 पेन ड्राइव्हस\nताज्याउब 2 0 पेन ड्राइव्हस\nहँ व्२२०व ३२गब उस्ब२ 0 पेन ड्राईव्ह\n- कॅपॅसिटी 32 GB\nहँ कॅसि३५०बब 32 गब पेन ड्राईव्ह ब्लू\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ 210 व 16 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व 250 व 32 गब 32 गब पेन ड्राईव्ह ग्रे\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२५१व 32 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२५व 64 गब पेन ड्राईव्ह गोल्ड\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२५व 16 गब पेन ड्राईव्ह गोल्ड\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२०व 32 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ क्सव२८५वझं 32 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२५०व 32 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२८५व 64 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्१०० व 16 गब पेनड्राईव्ह विथ फ्री नॉर्टन अँटी विरस 12 मंथ सुब्स्क्रिप्टिव 1 पिकं 1 इयर ब्लॅक\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२०व 16 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ हँ पेन ड्राईव्ह 64 गब पेन ड्राईव्ह गोल्ड\n- कॅपॅसिटी 64 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२१०व 16 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२०व 8 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 8 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२६५ब 16 गब पेन ड्राईव्ह ब्लू\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ मव्हप०१६ 32 गब पेन ड्राईव्ह ग्रे\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२० 16 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२५०व 16 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२५१व 16 गब पेन ड्राईव्ह सिल्वर\n- कॅपॅसिटी 16 GB\n- इंटरफेस USB 2.0\nहँ व्२२५व 8 गब पेन ड्राइव्हस येल्लोव\n- कॅपॅसिटी 8 GB\n- इंटरफेस USB 2.0\n- ट्रान्सफर स्पीड 30MB/S\nहँ व्२५०व 32 गब पेन ड्राइव्हस ग्रे\n- कॅपॅसिटी 32 GB\n- इंटरफेस USB 2.0\n- ट्रान्सफर स्पीड 30 Mbps\nहँ व्२२०व 8 गब पेन ड्राईव्ह ग्रे\n- कॅपॅसिटी 8 GB\n- इंटरफेस USB 2.0\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनी���ता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-turmeric-diesease-management-14313?tid=167", "date_download": "2019-02-18T17:46:00Z", "digest": "sha1:R4G7Q4TKNZ2KQZLTUIFTUP53SZQB4P3S", "length": 18962, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, turmeric diesease management | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन\nहळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन\nडॉ. मनोज माळी, प्रतापसिंह पाटील\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nहळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर तापमान फारच कमी, आर्द्रतेमध्ये वाढ अशा स्थितीमध्ये हळद पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कंदकूज, करपा अशा रोगांच्या नियंत्रणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.\nहळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर तापमान फारच कमी, आर्द्रतेमध्ये वाढ अशा स्थितीमध्ये हळद पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कंदकूज, करपा अशा रोगांच्या नियंत्रणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.\nनवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो.\nप्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो.\nजमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडते.\nभरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन या रोगास पोषक असते.\nप्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माप्लस पावडर प्रती एकरी २ ते २.५ किलो पावडर २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.\nरोगाची तीव्रता जास्त असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड ५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात घेऊन हळदीच्या बुंध्याभोवती आळवणी करावी.\nकार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी.\nपिकामध्ये पाणी साठू देऊ नये.\nसूचना ः आळवणी करताना जमिनीस वाफसा ���सावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे चिकट पदार्थ (स्टिकर) १ मि.ली. प्रती लिटर पाणी मिसळून फवारावे.\nसकाळी पडणारे धुके आणि दवामुळे या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये या रोगाची तीव्रता जास्त असते.\nकोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात व पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते, वाळून गळून पडते.\nफवारणी प्रती लिटर पाणी\nमॅंकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ते ३ ग्रॅम\nपानांवरील ठिपके (लिफ ब्लॉच)\nवातावरणातील आर्द्रता आढल्यामुळे प्रादुर्भाव दिसून येतो.\nटॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होणाऱ्या या रोगामध्ये पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते.\nपानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ ते २ सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात.\nरोगाची सुरवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात.\nफवारणी प्रती लिटर पाणी\nकार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा\nमॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा\nकॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम १० दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.\nरोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.\nपिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी तण काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन करावे.\nशिफारशीत वेळेत हळदीची भरणी करावी. त्यामुळे रोग-किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो.\nहळदीनंतर परत हळद किंवा आले यासारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेवू नयेत. पिकांचा फेरपालट करावा.\nकंदमाशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शक्यतो कमीत कमी २ ते ३ वर्षे सामुदायिकपणे कंदमाशीचे नियंत्रण करावे.\nः डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४\n(हळद संशोधन केंद्र, कसबे डीग्रज)\nहळद सकाळ धुके सूर्य तण weed\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपिकासाठी जमिनीतून खतांचे उपलब्धीकरणवनस्पती व त्याच्या केशमुळाभोवतीचे जिवाणू...\nद्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम,...द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा)...\nथंडी : केळी पीक सल्ला१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या...\nवाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षणउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील...\nकेळी पीक व्यवस्थापन सल्ला उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे...\nआंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला...\nसंत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे...संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर...\nखतांचे स्थिरीकरण होण्याची प्रक्रियामागील भागामध्ये वनस्पतीच्या अन्नद्रव्य शोषणाच्या...\nलागवड उन्हाळी तिळाचीउन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, मिरची, लसूण,...ऊस (पूर्व हंगामी ) पूर्व हंगामी उसाला १२ ते १६...\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nगहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...\nरासायनिक खत व्यवस्थापनातील तथ्येपिकासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक व...\nगहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...\nतंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...\nडाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची...डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या...\nकिमान तापमानात घसरण ; थंडीचे प्रमाण...उत्तर महाराष्ट्र व विदर्भावरील हवेच्या दाबात वाढ...\nढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी,...सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण...\nपरोपजीवी मित्रकीटकांच��� ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/reservation-must-be-given-to-muslim-community-says-sharad-pawar/", "date_download": "2019-02-18T16:37:15Z", "digest": "sha1:DGAFQP4C275BXUD63JY7EWKM2OYA2SFV", "length": 5528, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे - शरद पवार", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे – शरद पवार\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात मराठा आरक्षणानंतर आता धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे. मुस्लिम आरक्षण हे दिलेच पाहिजे. आज या देशामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेले हे घटक आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिमांसंबंधी विचार करावाच लागेल. अशी भूमिका शरद पवार यांनी मंडळी आहे.\nदरम्यान, पूर्वीच्या सरकारने आरक्षण देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला होता. कोर्टामध्ये त्या गोष्टीला मान्यता मिळाली, मात्र आज हे सरकार धर्माच्या आधारे देणार नाही असे बोलत आहे. धार्मिक आणि या अन्य धार्मिकतेबाबत एक वेगळी भावना भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे. ही राष्ट्रीय ऐक्याला अनुकूल अशी भूमिका नाही आणि हा निर्णय अन्याय करणारा आहे. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम, धनगर समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेका��ना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nराहुल गांधी यांची ती मुलाखत पेड न्यूज \nभीम आर्मीच्या सभेला पुण्यात कुठेच परवानगी देऊ नका ; मिलिंद एकबोटेंची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-possibility-increasing-soybean-area-khandesh-8104", "date_download": "2019-02-18T17:51:52Z", "digest": "sha1:EIIVOKIKVVLU56RXLC7HJ66LYM7GFDKZ", "length": 18283, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The possibility of increasing Soybean area in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात सोयबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता\nखानदेशात सोयबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता\nशुक्रवार, 11 मे 2018\nजळगाव ः कापूस पिकात मागील हंगामात आलेला तोटा आणि सोयाबीनचे टिकून असलेले दर लक्षात घेता यंदा खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, असे संकेत आहेत. सुमारे ४० ते ४२ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञ, शेतकरी यांनी व्यक्त केला आहे.\nजळगाव ः कापूस पिकात मागील हंगामात आलेला तोटा आणि सोयाबीनचे टिकून असलेले दर लक्षात घेता यंदा खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र वाढेल, असे संकेत आहेत. सुमारे ४० ते ४२ हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञ, शेतकरी यांनी व्यक्त केला आहे.\nमागील हंगामात पाऊस सरासरीएवढा नव्हता. पावसाच्या लहरीपणाचा फटका सर्व पिकांना बसला. त्यानंतर परतीच्या पावसामुळे कापूस व कडधान्य, गळीत धान्यवर्गीय पिके कशीबशी तगली. उत्पादन जेमतेम आले. पण उडीद, मुगाला दर नव्हते. कापसावर गुलाबी बोंड अळी आली. खानदेशात जवळपास आठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पूर्वहंगामी कापसाखाली होते.\nअर्थातच खानदेशात कापूस प्रमुख पीक असले, तरी कापसाच्या लागवडीत मागील हंगामाच्या तुलनेत यंदा सुमारे १० ते १३ टक्के घट निश्चित येईल. ही घट तापी नदीकाठानजीकच्या गावांमध्ये असणार आहे. याच भागात सोयाबीनची लागवड अधिक होईल. कारण काळ्या कसदार जमिनीत सोयाबीनची चांगली वाढ असते. ही जमीन पाण्याचा फारसा निचरा होऊ देत नसल्याने पावसाने ताण दिल्याच्या काळात सोयाबीनवर काळ्या कसदार जमिनीत फारसा परिणाम होत नाही.\nउडीद, मूग व तुरीची विपणन व्यवस्था व्यवस्थित नव्हती. कवडीमोल दरात शेतकऱ्यांना तूर व इतर कडधान्याची विक्री करावी लागली. सोयाबीनचे दर मागील हंगामात सुरवातीला कमी होते. आर्द्रतेच्या कारणाने दर कमी दिले जात होते. परंतु जानेवारीत चांगली दरवाढ झाली. दर ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले.\nसोयाबीनचे पीक घेतल्यावर त्यात नंतर गहू व मक्याचे चांगले उत्पादन घेता येते. अर्ली मका किंवा कांद्याचे पीकही जोमात येते. सोयाबीनची काड व भुसा हा जमिनीत गाडल्यास त्याचा खत म्हणूनही उपयोग होतो, असे शेतकरी मानतात. या सर्व बाबी लक्षात घेता खानदेशात यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढेल आणि कापसाचे क्षेत्र कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nखानदेशात जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २८ ते २९ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होते. यंदा ही पेरणी सुमारे ५० ते ५५ हेक्टरवर जाऊ शकते. धुळ्यातही सुमारे आठ ते १० हजार हेक्टरने सोयाबीनचे क्षेत्र वाढेल. तर नंदुरबारमध्येही सुमारे सात ते आठ हजार हेक्टरने सोयाबीनची पेरणी वाढू शकेल. तापी काठावरील मुक्ताईनगर, रावेर, यावल, जळगाव, चोपडा, शहादा, नंदुरबार, शिंदखेडा, शिरपूर आणि गिरणा काठावरील पाचोरा, धरणगाव भागातही सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे सांगण्यात आले.\nआमच्या भागात कापूस पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक असला तरी सोयाबीनचे क्षेत्र वाढू शकते. कारण सोयाबीननंतर मका किंवा गहू, कांदा ही पिके घेता येतात. चांगले बेवड मिळते. कापसाबाबत यंदा नकारात्मक वातावरण आहे.\n- मानक पटेल, शेतकरी, शहादा, जि. नंदुरबार\nकापूस पिकाला पर्याय नसल्याने कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होणार नाही. परंतु ज्यांच्याकडे मुबलक जलसाठा आहे, ते शेतकरी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती देतील. कारण सोयाबीनचे दर टिकून होते. तसेच केळीची लागवडही वाढत आहे.\n- अनिल पाटील, शेतकरी, सावखेडासीम, जि. जळगाव\nजळगाव कापूस तोटा खानदेश ऊस पाऊस कडधान्य उडीद मूग तूर गहू wheat खत fertiliser केळी banana\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्य���चा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घ���ळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/no-parking-zone-on-the-immersion-procession-route/articleshow/65774083.cms", "date_download": "2019-02-18T17:28:45Z", "digest": "sha1:THT6AU5R2ELJLZFZBWXVAY6HBKHQDY4V", "length": 14096, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: 'no parking zone' on the immersion procession route - विसर्जन मिरवणूक मार्गावर ‘नो पार्किंग झोन’ | Maharashtra Times", "raw_content": "\nविसर्जन मिरवणूक मार्गावर ‘नो पार्किंग झोन’\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nगणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांमुळे शहरात वाहतूककोंडी टाळण्यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गांचे सर्व रस्ते 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात येणार असून या मार्गावरील सर्व पार्किंग हटविली जाणार आहे. तर शहरातील एसटी, टीएमटी आणि बेस्टसारख्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मार्ग बदलण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. तर, टीएमटीचे सिडको येथील आगार बंद करून मुख्य स्थानकातून वाहने सोडण्यात येणार आहेत. सिडको बस स्टॅण्ड येथून सुटणाऱ्या एसटी बस खोपट येथून सोडण्यात येणार आहेत. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून दीड दिवसाचा, पाच दिवसांचा, सात दिवसांचा आणि अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनासाठी ही अधिसूचना काढण्यात आली आहे. विसर्जनाच्या दिवशी शहरातील जास्तीत जास्त रस्ते विसर्जनासाठी मोकळे ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.\nठाणे शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची संख्या हजारोंच्या घरात असून या गणपतीमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकांमुळे शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी उसळते. या गर्दीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी शहरातील मिरवणुकीचे सर्व मार्ग 'नो पार्किंग झोन' घोषित केले आहेत. तर, शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी स्थानक परिसर, वागळे इस्टेट आणि मुलुंडकडून प्रवेश करणाऱ्या बसचा प्रवेशबंद करण्यात आला आहे. सिडको येथील एसटी आणि टीएमटीचे थांबे विसर्जनाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. सि��को येथून सुटणाऱ्या टीएमटीच्या बसेस मुख्य स्थानकातून सुटतील आणि तेथेच परत जातील. परिवहन अधिकारी गरजेनुसार या ठिकाणाहून बसगाड्या सोडतील. ही वाहने साकेतकडून प्रवास करणार आहेत. या भागातील एसटीच्या बस सिडकोच्या थांब्याऐवजी खोपट एसटी आगारामध्ये सोडण्यात येणार आहेत. या बसेस पूर्वद्रुतगती महामार्गावरून प्रवास करू शकणार आहेत, अशी अधिसूचना वाहतूक पोलिस उप आयुक्त अमित काळे यांनी काढली आहे.\nजांभळी नाक्याकडे येणारी वाहने सिव्हिल रुग्णालय परिसरातून वळविण्यात येणार आहेत. तर, कळव्याकडून येणाऱ्या वाहनांना जिल्हाधिकारी परिसरात प्रवेश बंद करण्यात येणार असून त्यांना खारटन रोडने स्टेशन बाजूस सोडले जाणार आहे. स्टेशन रोडची वाहतूक जांभळी शिवाजी रस्त्याने सोडण्यात येणार आहे. तर, गावदेवीकडून होणारी वाहतूक गोखलेमार्गे एसबीएसच्या दिशेने वळविली जाणार आहे. तलावपाळी परिसरामध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांशिवाय अन्य वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. तसेच, विसर्जनाची वाहने तात्काळ तेथून परत सोडण्यात येणार नाहीत. मुलुंड चेकनाक्याकडून येणाऱ्या वाहनांना याच भागात प्रवेश बंद करण्यात येणार आहे. शहरातील बसचे थांबे आणि अन्य मार्गही या दिवशी बदलण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\npulwama: नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा रेल रोको मागे\nकॅन्सरग्रस्ताची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला चोप\nठाणेः महापौरांच्या ‘मता’ने भाजप विजयी\nठाणेः पुनर्वसनासाठी तयार केलेले गाळे कोसळले\nबुलेट ट्रेनमुळे होणार कायापालट\nमटा न्य��ज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविसर्जन मिरवणूक मार्गावर ‘नो पार्किंग झोन’...\nठाणे: बालरोग तज्ज्ञावर प्राणघातक हल्ला, ज्यूपिटरमध्ये दाखल...\nडोंबिवलीच्या चित्रपटगृहात रंगलं नाट्य...\nआश्रमशाळेत मुलींसाठी ‘स्पर्श’ कार्यशाळा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-3/", "date_download": "2019-02-18T16:13:12Z", "digest": "sha1:KWZKD7HP27CFDT5II4TTEOIVQ7D6UM43", "length": 13481, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे विद्यापीठात विद्यार्थी तक्रार निवारण समिती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे विद्यापीठात विद्यार्थी तक्रार निवारण समिती\nविद्यार्थ्यांच्या गाऱ्हाणींसाठी व्यासपीठ उपलब्ध\nपुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडे आता विद्यार्थ्यांना दाद मागण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रखडणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, यासह विविध प्रश्नांबाबत तक्रारी निवारण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 कलम 79 (3) अन्वये विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले होते. नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन वर्ष उलटले तरी या समितीची स्थापना करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे.\nसेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. आंतरविद्याशाखीय अभ्यास विभाग अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे या समि���ीचे सदस्य राहतील. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याने त्यांचे प्रश्न मार्गी लागणे शक्य होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे – एमपीएससी उत्तीर्णांत ग्रामीण भागाचा टक्का वाढला\nप्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यातही आव्हान- विश्वनाथन आनंद\nक्रिकेट स्पर्धा : पीसीएमए युनायटेड, पाईन पॅंथर्स संघाचे विजय\nपूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा : सेलर्स, जॅग्वॉर्स संघाचे विजय\nक्रिकेट : एमपीएएमके मुंब्रा उपान्त्यफेरीत\nक्रिकेट : टिंगरे सरकार इलेव्हनला विजेतेपद\nप्रभात क्रीडा महोत्सव-2019 : रॉयल पीसीएमसी संघाला विजेतेपद\nडायनापॅकच्या नवीन रस्तेबांधणी उत्पादन कारखान्याचे पुण्यात उद्घाटन\nहॉकी : एक्सलन्सी ऍकॅडमी, रेल्वे पोलिसांचा विजय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:37:40Z", "digest": "sha1:JJJZ2TE654WU5QR2K64QWGUP7T7Z5676", "length": 12388, "nlines": 107, "source_domain": "chaupher.com", "title": "गर्दीत चुकलेल्यांना खाकी वर्दीकडून मदतीचा हात | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड गर्दीत चुकलेल्यांना खाकी वर्दीकडून मदतीचा हात\nगर्दीत चुकलेल्यांना खाकी वर्दीकडून मदतीचा हात\nपुनर्भेट घडवून आणण्यासाठी शहराच्या मध्यभागात पाच ठिकाणी पोलीस मदत कक्ष\nपरगावाहून खास गणेशोत्सवासाठी मध्य पुण्यात दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीत लहान मुले हमखास हरवतात. हरवलेली मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांनी शहराच्या मध्यभागात पाच ठिकाणी पोलीस मदत कक्ष सुरू केला आहे. त्या माध्यमातून हरवलेल्या मुलांचा आणि पालकांचा शोध घेण्यास मदत होत आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर भाविकांना मदत कक्षातून सूचनादेखील दिल्या जात आहेत.\nशहराच्या मध्यभागातील बेलबाग चौक, मंडई, बुधवार चौक, दत्त मंदिर, गाडगीळ पुतळा येथे मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवात शहराच्या मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होते. मानाची मंडळे तसेच आकर्षक देखावे करणारी मंडळे या भागात आहेत. मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी परगावाहून नागरिक मोठय़ा संख्येने येतात. या गर्दीत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक हरवतात. त्यामुळे पोलिसांनी शहाराच्या मध्यभागात पाच ठिकाणी मदत कक्ष सुरू केला आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.\nशनिवार, रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुटी आल्याने मध्यभागात मो���ी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मध्यभागातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी लक्ष्मी रस्त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक पोलीस उपायुक्त, दहा अधिकारी आणि ५० पोलीस शिपाई असा बंदोबस्त लक्ष्मी रस्त्यावर ठेवण्यात आला आहे.\nसंभाव्य घातपाती कारवायांच्या पाश्र्वभूमीवर साध्या वेशातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. प्रशिक्षित श्वानांकडून मध्यभागातील मंडळांच्या मंडपाची तपासणी करण्यात येत आहे. पाच ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षात ध्वनिवर्धक बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून भाविकांना एकेरी पादचारी मार्ग योजना व अन्य सूचना दिल्या जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मदतकक्षामुळे गर्दीत चुकलेली मुले, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेण्यास मदत होत असल्याचाही पोलिसांचा अनुभव आहे. पोलिसांनी शिवाजी रस्त्यावर सुरु केलेल्या पादचारी योजनेचा फायदा झाला आहे. बुधवार चौक ते बेलबाग चौक दरम्यान पोलिसांनी बॅरेकेटींग केले आहे. भाविकांना जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. गर्दी वाढल्यानंतर मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.\nमध्यभागातील बाबूगेनू मंडळांचा देखावा पाहण्यासाठी पत्नी आणि मुलांसोबत एक तरुण आला होता. या कुटुंबातील मोबाईलवर सेल्फी काढण्यात दंग असलेला पती आणि मुलगा गर्दीत चुकल्याची घटना घडली. त्यानंतर पत्नीने मंडईतील पोलीस मदत कक्षात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच ध्वनिवर्धकावरुन ही माहिती प्रसारित केली. त्यामुळे चुकलेला तरुण आणि मुलाचा शोध लागला. गर्दीत चुकलेल्यांचा शोध लागतो. मात्र, त्यांचा शोध लागेपर्यंत कुटुंबीय मात्र रडवेले होते.\nPrevious article‘बाप्पासाठी प्रत्येक वर्षी नवी थिम’\nNext articleखाऊखुशाल : नाशिक की कोल्हापूर.. कोणती मिसळ\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन ���णि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:02:34Z", "digest": "sha1:CIM4ZNPHTYZYBTGNF2OHIIJBH63UUY7L", "length": 3816, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "करा उपाय शरीरस्वास्थ्यसाठी . | m4marathi", "raw_content": "\nकरा उपाय शरीरस्वास्थ्यसाठी .\nशरीरस्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी हरतर्हेचे प्रय▪केले जातात. हे करत असतानाच काही छोट्या गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाज्या करताना शक्यतो लोखंडी कढईत कराव्यात. त्यामुळे भाज्यांमध्ये लोह उतरते आणि त्याचा शरीराला उपयोग होतो. विशेषत: स्त्रियांना लोहाची अधिक गरज असते. सकाळी लवकर उठून दोन ग्लास पाणी प्यावे. या पाण्यात लिंबू किंवा मीठ मिसळल्यास अधिक उत्तम. शक्यतो रात्रीचा आहार हलका असावा. मऊ खिचडी, एखादी फळभाजी असे पदार्थ चालतील; मात्र रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थांचा वापर करू नये. दिवसातून एखादे फळ तरी नक्कीच खावे. भूक नसताना खाऊ नये. आहारात जिरे, आले, लसूण, मेथीदाणे यांचा भरपूर वापर करावा. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या वातावरणात फिरायला जाणेही हितकर ठरते.\nटाकून देऊ नका साल .\nआहारात असू द्या वांगं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A5%AD-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2/", "date_download": "2019-02-18T17:12:42Z", "digest": "sha1:KLSM3UPZCLGS372H5346P2HVABGX6P4V", "length": 6126, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "TU TITHE ASAVE - (तू तिथे असावे) - TU TITHE ASAVE - (तू तिथे असावे) -", "raw_content": "\nकलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची. अर्थात स्वप्नपूर्तीचा हा प्रवास सोपा कधीच नसतो. आत्मविश्वासाच्या बळावर भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी साकार करायची हे सांगू पहाणारा ‘तू तिथे असावे’ हा मराठी चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.\nगाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या मल्हार या युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे. भूषण प्रधान, पल्लवी पाटील या देखण्या जोडीसोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार या चित्रपटात आहेत.\n‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव यांनी कथेला साजेशी गीतं लिहिली आहेत. दिनेश अर्जुना यांनी प्रसंगानुरूप चाली देत गीतं संगीतबध्द केली आहेत. पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर यांचे आहे.\nजीतसिंग व प्रवीण सूर्यवंशी यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. वेशभूषा कैलाश ब्राम्हणकर यांची आहे. निर्मिती व्यवस्था संगीत गायकर तर कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत.\nनात्यांची सुरेख सांगड घालत जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n���आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dr-aanand-teltumbade-on-govt/", "date_download": "2019-02-18T17:20:40Z", "digest": "sha1:S25P3XBQ5H52VDA72VURTH23E2G7FQ72", "length": 5647, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'...तर डॉ. आंबेडकरांनादेखील देशद्रोही ठरवलं असते'", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \n‘…तर डॉ. आंबेडकरांनादेखील देशद्रोही ठरवलं असते’\nटीम महाराष्ट्र देशा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीवादी होते. एका आधुनिक समाज उभारणीसाठी डॉ. आंबेडकर झटत होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांनादेखील या वातावरणात देशद्रोही ठरवले असते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केले.\nटाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तेलतुबंडे यांनी आपले मत व्यक्त केले. आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले की, हिंदूबहूल देशात मुस्लिम सुरक्षित राहू शकत नाही असे वातावरण तयार केले गेले. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र, त्याचवेळेस डॉ. आंबेडकर बळजबरी करुन एखाद्या करारावर स्वाक्षऱ्या करुन घेण्याऐवजी जनमतासाठीदेखील आग्रही असल्याचे तेलतुंबडे यांनी सांगितले. मात्र, आजच्या परिस्थितीत त्यांची ही भूमिका देशद्रोहीपणाची ठरवून त्यांच्यावर खटला दाखल झाला असता असेही त्यांनी सांगितले.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nपंकजा मुंडेंच्या सभांना मध्य प्रदेशात मोठा प्रतिसाद\nयोगी सरकार उभारणार शिवस्मारकापेक्षाही उंच प्रभू श्रीरामांचा पुतळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cricket-news-505479-2/", "date_download": "2019-02-18T16:04:49Z", "digest": "sha1:OYDSFAAJH5KINSZJZZPIUOL7EI7RULCK", "length": 13310, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीबीएलएल, टेक महिंद्रा संघांचे विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीबीएलएल, टेक महिंद्रा संघांचे विजय\nप्रथम व्हिन्टेज आय-टी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा\nपुणे – सीबीएसएल, टेक महिंद्रा या संघांनी प्रथम व्हिन्टेज आय-टी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. नेहरू स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत विप्रोविरुद्ध सीबीएसएल संघाला प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 110 धावाच करता आल्या. यात अतिफने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. विप्रोकडून विशाल हिरगुडेने तीन गडी बाद केले. यानंतर सीबीएसएलच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून विप्रोचा डाव 16.5 षटकांत 86 धावांतच गुंडाळला. विप्रोकडून कृणाल सोलंकीने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. सीबीएसएलकडून महेंदरने 3 गडी बाद केले.\nदुसऱ्या लढतीत टेक महिंद्रा संघाने सिनरझिप संघावर 27 धावांनी मात केली. टेक महिंद्रा संघाने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 163 धावा केल्या. यात अमितोष निखारने 53 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सिनरझिप संघाला 136 धावाच करता आल्या. स्पर्धेचे उद्घाटन इंडियन बॅंकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सौरभकुमार सिंग, प्रथम स्पोर्टसचे चेअरमन अमित जगताप, संचालक भाऊसाहेब डांगे, सुजय निकम यांच्या उपस्थितीत झाले.\n1) सीबीएसएल 20 षटकांत 7 बाद 110 (अतिफ 31, प्रसाद जैस्वाल 24, विशाल हिरगुडे 3-20, सुशांत सिन्हा 1-20) वि. वि. विप्रो 16.5 षटकांत सर्वबाद 86 (कृणाल सोलंकी 43, सनी भारद्वाज 16, महेंदर 3-24, केतन घाडगे 2-22, आकाश अहीर 2-5).\n2) टेक महिंद्रा 20 षटकांत 2 बाद 163 (अमितोष निखार नाबाद 74, रजत भट्टलवार 37, प्रतीक दुबे नाबाद 34, शैलेश तुरिया 1-27, राहुल पंडिता 1-25) वि. वि. सिनेरझिप 20 षटकांत सर्वबाद 136 (आशिष गोखले 35, संदीप कांबळे 20, मनीष चौधरी 4-27, सचिन कुलकर्णी 2-30).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा\n#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात �� संजय मांजरेकर\nखेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद\nविश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा\nसंजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nकिरण मोरेयांच्यामुळे यष्टीरक्षक सुधारले : ऋषभ पंत\nपहिल्या डावातील आघाडीवर विदर्भाचा विजय; बक्षिसाची रक्कम शहिदांच्या कुटिबीयांना देणार\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप ��िवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T17:38:58Z", "digest": "sha1:EIKL4NTBSHM7ICOGSU442LWIKWAZPU6S", "length": 10308, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "पक्षाचे दोषी नेतेच उमेदवार कसे निवडू शकतात? : सुप्रीम कोर्ट | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized पक्षाचे दोषी नेतेच उमेदवार कसे निवडू शकतात\nपक्षाचे दोषी नेतेच उमेदवार कसे निवडू शकतात\nचौफेर न्यूज – जर गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. तर पक्षाचे दोषी नेते निवडणुकीत उमेदवार कसे निवडू शकतात, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सोमवारी विचारला आहे. तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे.\nगुन्हेगारीपार्श्वभूमी असलेल्या नेत्यांविरोधात अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. दोषी ठरलेल्या नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व देखील करु नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या वतीने अमित शर्मा यांनी बाजू मांडली. निवडणूक आयोगाने अश्विनी उपाध्याय यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. शर्मा म्हणाले, निवडणूक आयोग १९९८ पासून यासाठी प्रयत्न करत आहे. पण दोषी व्यक्तींना पक्षाचे नेतृत्व करण्यापासून रोखण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही. यासाठी संसदेने विद्यमान कायद्यांध्ये सुधारणा करणे गरजेचे असून या कायद्याची अंमलबजावणी होईल याकडे निवडणूक आयोग लक्ष देईल, असे शर्मा यांनी सांगितले. किमान पाच वर्षे शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे आरोप असलेल्या आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेल्या लोकांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, अशी शिफारसही केंद्र सरकारला केली असल्याचे आयोगाच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले.\nजर एखाद्यावर निवडणूक लढवण्यास बंदी असेल तर तो पक्षाचे नेतृत्वही करु शकत नाही, असे कोर्टाने सांगितले. ‘दोषी ठरलेली व्यक्ती राजकीय पक्षाची स्थापना करुन पक्षाचे नेतृत्व करु शकते’, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. लालूप्रसाद यादव, ओ पी चौटाला आणि शशिकला हे गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरले असले तरी त्यांच्या राजकीय पक्षातील मोठे पद अजूनही कायम आहे, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली. ‘दोषी व्यक्ती दुसऱ्यांची मदत घेऊन शाळा देखील सुरु करु शकते. यात त्याला काहीच अडचण देखील येणार नाही. पण ते जेव्हा देशाच्या व्यवस्थेत येण्याचा प्रयत्न करतील ती चिंतेची बाब आहे, असे कोर्टाने सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे मत मांडले.\nPrevious articleत्रिपुरामध्ये भाजपात गेलेल्या मुस्लीमांना मशिदीत नमाजबंदी\nNext articleयोग्य वेळ येताच निवृत्ती घेईन – युवराज सिंह\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-november-2018/", "date_download": "2019-02-18T16:11:21Z", "digest": "sha1:HHXYK46Y7FPXRC2VQBJ3MK2K3JIXOERF", "length": 15183, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 13 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की बॉयमेट्रिक्ससह अज्ञात शरीर ओळखणे हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. यूआयडीएआय ने प्रस्तुत केले की फिंगरप्रिंट आणि आयरीससह बॉयोमेट्रिक्सचे जुळणी 1: 1 आधारावर केले जाते आणि त्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.\nनेपाळ सरकारने माजी राजमंत्री नीलंबर आचार्य, माजी कायदा मंत्री व वरिष्ठ राजकारणी यांना भारताचे राजदूत म्हणून नामांकन केले आहे.\nसिंगापूर-भारत मेरीटाइम द्विपक्षीय सराव “सिमबेक्स” 25 वे संस्करण अंदमान सागर आणि बंगालच्या खाडीत सुरू आहे.\nमूडीजच्या मते, 2018-19 आर्थिक वर्षातील भारतातील एकूण घरगुती उत्पादनाचा विकास दर 7.4% इतका अपेक्षित आहे.\nअभय कुमार यांना मेदागास्कर येथे भारताचे राजदूत म्हणून नेमण्यात आले आहे.\nएशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) ईईएसएलला 13 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स प्रदान करेल जेणेकरून भारतात कार्यक्षम ऊर्जा वापरास प्रोत्साहन मिळेल.\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मद्रासने इतर वस्तूंबरोबरच भाज्या आणि फळे साठविण्यासाठी 500 किलो क्षमतेसह पोर्टेबल सौर-चालित थंड स्टोरेज उपकरण विकसित केले आहे.\nस्वस्त किचन स्टेपल, फळे आणि प्रथिने समृद्ध वस्तूंच्या मागे ऑक्टोबरमध्ये रिटेल चलनवाढीचा दर 3.31 टक्क्यांवर आला आहे. जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) वर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबर 2018 मध्ये 3.7 टक्के होता आणि ऑक्टोबर 2017 मध्ये 3.58 ��क्के होता.\nनॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च (एनबीआर) च्या संयुक्त संस्थाने प्रकाशित केलेल्या नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, बंगलोर सर्वाधिक गर्दीचे/कंजस्टेड शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि मुंबई दुस-या क्रमांकावर आहे तर पुणे सातव्या स्थानावर आहे.\nमुनाफ पटेल यांनी सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nPrevious मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदांची भरती\nNext (NICL) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 150 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mobile-troubled-childrens-eyes-39435", "date_download": "2019-02-18T17:27:25Z", "digest": "sha1:6KVXYCISXIXHKPXDTIYX322I6BV4NBDS", "length": 14915, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mobile troubled children's eyes मोबाइलने मुलांच्या डोळ्यांना त्रास - डॉ. तात्याराव लहाने | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमोबाइलने मुलांच्या डोळ्यांना त्रास - डॉ. तात्याराव लहाने\nमंगळवार, 11 एप��रिल 2017\nकुडाळ - लहान बाळांना मोबाइल दाखविल्याने त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर होतो. यासाठी प्रत्येकाने डोळ्यांची योग्यप्रकारे निगा राखावी, असे आवाहन जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहान यांनी महानेत्रचिकित्सा शिबिरात केले. शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nकुडाळ - लहान बाळांना मोबाइल दाखविल्याने त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यावर होतो. यासाठी प्रत्येकाने डोळ्यांची योग्यप्रकारे निगा राखावी, असे आवाहन जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहान यांनी महानेत्रचिकित्सा शिबिरात केले. शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nबॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, बॅ. नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च ॲकॅडमी कुडाळतर्फे माजी खासदार एकनाथ ठाकूर स्मृती महानेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत रविवारी (ता.९) करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ. लहाने यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. जेजे रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, जेजे रुग्णालयाचे डॉ. अमेय देसाई, डॉ. दुर्गेश, डॉ. सागर, सोनल खानोलकर, अमृता गाळवणकर, डॉ. चव्हाण, तसेच शिक्षण संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक जिल्हाभरातील नेत्ररुग्ण उपस्थित होते.\nडॉ. लहाने म्हणाले, ‘‘प्रत्येकाने डोळ्याची योग्यप्रकारे निगा राखली पाहिजे. सकाळ व सायंकाळ दोनवेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत. अ जीवनसत्व असणारे पदार्थ खावेत. तळलेले पदार्थ खाऊ नयेत. लहान मुलांना मोबाइल दाखवू नये. त्याचा परिणाम डोळ्यावर होतो. रात्रीच्यावेळी लाईट बंद करून मोबाइलचा जास्त वापर करू नये. संगणकाचा वापर करताना डोळ्यांची काळजी घ्यावी.’’\nडॉ. पारिख, ॲड. माने, रुग्णांतर्फे गुरुनाथ मळीक यांनी ही मार्गदर्शन केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था नर्सिंग स्कूल, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळ जे.जे. आवार भायखळा यांच्यातर्फे डॉ. लहाने यांचे स्वागत केले. श्री कलेश्वर दशावतार मंडळातर्फे राजू कलिंगण यांनी ही डॉ. लहाने यांचे स्वागत केले. शिबिरात जे.जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरात जे मोतिबिंदू रुग्ण आढळले त्यांची मोफत शस्त्रक्रि���ा जे.जे. रुग्णालय मुंबई येथे करण्यात येणार आहे.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी रांगोळी (व्हिडिओ)\nसांगली : छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रांगोळीतून साकारलेल्या शिवराज्याभिषेक प्रसंगाच्या विश्वविक्रमी रांगोळीचे उद्या (ता. 19) शिवजयंतीला उद्घाटन होत...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-swabhimani-shetkari-sanghatana-out-nda-70416", "date_download": "2019-02-18T17:07:26Z", "digest": "sha1:Y5AVC6KEARKN6UYJDB6GBKX3G5I55L2T", "length": 12356, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news swabhimani shetkari sanghatana out in NDA स्वाभिमानी पक्ष 'रालोआ'तून बाहेर | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nस्वाभिमानी पक्ष 'रालोआ'तू�� बाहेर\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि \"रालोआ'तून (एनडीए) बाहेर पडत असल्याबाबतचे पत्र त्यांना दिले.\nमुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि \"रालोआ'तून (एनडीए) बाहेर पडत असल्याबाबतचे पत्र त्यांना दिले.\nभाजप सरकारला पाठिंबा दिला होता, ही आपली चूक झाली. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आपण भाजपसह रालोआतून बाहेर पडत आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सरकारने सातत्याने चर्चेची भूमिका घेतली आहे आणि प्रत्येक घटकाशी सरकारने वेळोवेळी चर्चासुद्धा केली आहे. खासदार शेट्टी यांच्यासोबतसुद्धा शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची तयारी आहे. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा या वेळी मुख्यमंत्र्यांना दिला. तुपकर यांच्या राजीनाम्यावर योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nशिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी रांगोळी (व्हिडिओ)\nसांगली : छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रांगोळीतून साकारलेल्या शिवराज्याभिषेक प्रसंगाच्या विश्वविक्रमी रांगोळीचे उद्या (ता. 19) शिवजयंतीला उद्घाटन होत...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\n'पाकिस्तानच्या सुने'ला पदावरून हटवाः भाजप आमदार\nनवी दिल्लीः भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्ताची सून आहे, तिला ब्रँड अॅम्बॅसिडरपदावरून तत्काळ हाकला, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार...\nएमआयएम सोडून एकत्र येण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा सुरू - अशोक चव्हाण\nऔरंगाबाद - राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची ���हाआघाडी येत्या आठ-दहा दिवसांत निश्चित होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोडून महाआघाडीत...\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-assembly-session-rocks-milk-agitation-issue-10411?tid=124", "date_download": "2019-02-18T18:01:13Z", "digest": "sha1:NT3ALSH2Y53OOV5ZIO6HSCQFKW5W67J2", "length": 18074, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Assembly session rocks on milk agitation issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत विरोधकांचा सभात्याग\nदूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत विरोधकांचा सभात्याग\nसोमवार, 16 जुलै 2018\nनागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे जोरदार पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत कामकाम रोखले. यामुळे दोन वेळा कामकाज १०-१० मिनिटांसाठी तहकूब करावे लागेल. सरकार बधत नाही, असे बघितल्यानंतर अखेर विरोधकांनी सभात्याग केला.\nदरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विधानपरिषदेतही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुळे परिषदेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.\nनागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे जोरदार पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाची मागणी करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत कामकाम रोखले. यामुळे दोन वेळा कामकाज १०-१० मिनिटांसाठी तहकूब करावे लागेल. सरकार बधत नाही, असे बघितल्यानंतर अखेर विरोधकांनी सभात्याग केला.\nदरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विधानपरिषदेतही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुळे परिषदेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.\nकामकाज प्रारंभ होताच दूधदरप्रश्नी विधानसभेत विरोधीपक्षांची स्थगन नोटीस दिली. दुधाला ३० रु.दर जाहीर करा. अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.\nतर, भुकटीचे अनुदान संघांना, शेतकर्यांना काय, असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी शासनाने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेतून सर्वमान्य तोडगा काढावा, असे आवाहन केले. चंद्रदीप नरके यांनी ५ रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली.\nआक्रमक विरोधांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केल्यानंतर १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. यानंतर कामकाम सुरु झाल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्याने पुन्हा एकदा सभागृह १० मिनिटांकरिता तहकूब करावे लागले. यानंतरही सरकार बधत नाही असे लक्षात येता विरोधकांनी सभात्याग केला.\nसरकार हे चालू देणार नाही...\nसहकारी संघांनी संकलन बंद केले, शेतकर्यांना वेठीस धरले जातेय, हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे, सरकार हे चालू देणार नाही\n- मंत्री चंद्रकांतदादा पाटील\n...आणि मुश्रीफ यांनी संधी साधली\nविधानसभेचे सोमवारी सकाळी कामकाज सुरू झाले असता विरोधी बाकावरील सदस्यांनी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी विषयी बोलायला सुरवात केली. त्यातच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरे कामकाज पुकारले. मात्र विरोधी सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. या दरम्यान कामकाज दोनदा तहकूब केले. तरीही दुधाचा प्रश्न सुरूच होता. अध्यक्ष बागडे यांनी हसन मुश्रीफ यांना आपला पहिला प्रश्न आहे. आपण प्रश्न विचारा असे आव्हान केले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यतील शिरगाव ते आमजाई व्हरवडे या रासत्यचया दुरुस्तीचा प्रश्न होता. मुश्रीफ यांनी माईकचा ताबा घेतला. इतर सदस्यांना वाटले की मुश्रीफ आता विरोधी बाकावरील दूध उत्पादक शेतकरी प्रश्न बोथट करतात की काय. मात्र मुश्रीफ यांनी अध्यक्ष यांनी दिलेली संधी घेतली. मात्र त्यांनी कावा साधत त्या लिखित प्रश्नवर न बोलता थेट कोल्हपुर जिल्ह्यातील दुधाच्या प्रश्नवर बोलण्यास सुरवात केली आणि संधी साधली...\nपूर दूध आंदोलन agitation मका maize सरकार government राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil अजित पवार सकाळ विषय topics हरिभाऊ बागडे harihbhau bagde हसन मुश्रीफ कोल्हापूर नगर\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiagri-input-seller-has-arrears-agri-department-maharashtra-7451", "date_download": "2019-02-18T17:51:03Z", "digest": "sha1:WX23PU7O6NAGBXKXDW2U44RZJ3YYMUKC", "length": 16072, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,Agri input seller has arrears to agri department, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिविष्ठा विक्रेत्यांची कृषी विभागाकडे लाखोंची उधारी\nनिविष्ठा विक्रेत्यांची कृषी विभागाकडे लाखोंची उधारी\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nयाबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करता येईल. राज्यात अशाप्रकारे सॅम्पलपोटी देण्यात येणारी रक्कम चार वर्षांपासून थकीत असेल, तर नक्कीच गंभीर बाब आहे. त्यामागील कारणांची माहिती घेतली जाईल.\n- एम. एस. घोलप, संचालक, गुण नियंत्रण, कृषी आयुक्तालय, पुणे\nनागपूर ः निविष्ठांची गुणवत्ता तपासण्यासाठी कृषी व्यावसायिकांच्या दुकानातील नमुने घेण्याची पद्धत आहे. मात्र सॅम्पल म्हणून घेतलेल्या या निविष्ठांचे चुकारे कृषी विभागाकडून गेल्या चार वर्षांपासून झालेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील कृषी व्यावसायिकांना यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.\nहंगामात कंपन्यांकडून पुरवठा झालेल्या कृषी निविष्ठांचा दर्जा तपासण्याची मोहीम कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण शाखेकडून राबविली जाते. त्याकरिता बियाणे, खते व इ��र विविध प्रकारच्या निविष्ठांचे सॅम्पल कृषी व्यावसायिकांच्या दुकानांतून घेतले जातात. बीटी बियाण्यांचे पाकीट, सोयाबीन बियाणे व इतर सर्व प्रकारच्या बियाणे व इतर सॅम्पलसाठी नियमानुसार संबंधित व्यावसायिकाला पैसे देण्याची तरतूद आहे. त्याकरिता कृषी व्यावसायिकाने गुण नियंत्रण निरीक्षकाला पावती द्यावी व ही पावती नंतर रीतसर आपल्या कार्यालयाकडे सादर करून गुण नियंत्रण निरीक्षकाने पैसे घेत ते व्यावसायिकाला द्यावेत, अशी पद्धत आहे.\nचार वर्षांपूर्वी रोखीने हे सारे व्यवहार होत. या वेळी गुण नियंत्रण निरीक्षकांकडून काहीच रक्कम व्यावसायिकांना दिली जात होती, असे आरोप आहेत. त्यामुळे शासनाने ही खाबुगिरी टाळण्यासाठी नंतर धनादेशाद्वारे हे परतावे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार धनादेशाने हे परतावे होत होते. धनादेशाने परताव्याचे आदेश झाल्यानंतर केवळ एकच वर्ष पैसे व्यावसायिकांना मिळाल्याचे नागपूर जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र गेल्या चार वर्षांपासून राज्यात सॅम्पल निविष्ठांचे चुकारेच गुणवत्ता नियंत्रण शाखेकडून झाले नाही. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान राज्यातील कृषी व्यवसायीकांना सोसावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nसॅम्पलच्या प्रयोगशाळेतील तपासणीत ते निकृष्ट निघाल्यास संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल केला जातो. त्यात हयगय होत नाही; मग कृषी विभागाने सॅम्पलसाठी घेतलेल्या निविष्ठांचे चुकारेदेखील त्याच न्यायाप्रमाणे करावेत, अशी मागणी कृषी व्यावसायिकांची आहे.\nनागपूर कृषी विभाग सोयाबीन व्यवसाय\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/article-on-til-holi-to-save-water/", "date_download": "2019-02-18T16:05:34Z", "digest": "sha1:YIUXKAXR2LBUSG3I3TXM37U3ESJVBSBK", "length": 3941, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "टिळा होळी खेळा पाण्याची बचत करा | m4marathi", "raw_content": "\nटि���ा होळी खेळा पाण्याची बचत करा\nमहाराष्ट्रात यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे . पाण्याचा साठा ३१% टक्यांच्या खाली गेलेला आहे . त्याची तीव्रता आता दिवसागणित तीव्र होत आहे .\nगावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत . एका Tanker चे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते आहे . शेतकरी उजाड झालेल्या शेताकडे पाहून खिन्न झाल्याचे चित्र दिसते . असंख्य पक्षी व प्राण्यांची पाण्यावाचून तडफड सुरु झाली आहे . अशा वातावरणात जेथे पाण्याची परिस्थिती बरी आहे , तेथील नागरिकांनी पाण्याची बचत करणे गरजेचे आहे . या परिस्थितीत धुलीवंदन आणि रंगपंचमीला लाखो लिटर पाणी वाया घालवू नये . रंग खेळणे आपली संस्कृती आहे . परंतु आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे . पाण्याचा अपव्यय न करता यंदा धुलीवंदन , रंगपंचमीला फक्त रंगाचा टिळा लावून होळीचा आनंद घ्यावा . अपायकारक , रासायनिक रंगापासूनही कटाक्षाने दूर राहिले पाहिजे .\nआ गये अच्छे दिन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-decrease-number-water-scarcity-villages-10226?tid=124", "date_download": "2019-02-18T17:49:02Z", "digest": "sha1:LA7U6S54FLZ46AVXK2YNDAOTR2VPEBP3", "length": 15857, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Decrease in the number of water-scarcity villages | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट\nपाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट\nबुधवार, 11 जुलै 2018\nनाशिक : नाशिक विभागात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या पावसामुळे विभागातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाल्याने टँकरसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शनिवारपर्यंत (ता. ७) विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ३३५ वरून १३७ इतकी झाली, तर टँकर्सची संख्या २८२ वरून १०४ इतकी कमी झाली आहे.\nनाशिक : नाशिक विभागात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या पावसामुळे विभागातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाल्याने टँकरसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शनिवारपर्यंत (ता. ७) विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ३३५ वरून १३७ इतकी झाली, तर टँकर्सची संख्या २८२ वरून १०४ इतकी कमी झाली आहे.\nजुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याअखेर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत १९८, तर टॅँकर्सच्या संख्येत १७८ इतकी मोठी घट आली आहे. पावसामुळे टंचाईग्रस्त ३३५ गावांपैकी १९८ गावांसह ३८९ वाड्यांवरील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. विभागातील नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावांची संख्या शून्यावर आल्याने हे जिल्हे टँकरमुक्त झाले आहेत.\nअन्य जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्ह्यात ७९, नाशिक जिल्ह्यात ४४ आणि धुळे जिल्ह्यातील १४ गावांतील टंचाईस्थिती कायम आहे. या गावांना टँकरद्वरे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनातर्फे अद्यापही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ५३ वाड्यांवरील पाणीटंचाई कायम आहे. बागलाण, मालेगाव, सुरगाणा आणि नांदगाव तर नगर जिल्ह्यांतील संगमनेर, पारनेर, पाथर्डी आणि राहता या तालुक्यांतील गावांची टँकरच्या फेऱ्यातून सुटका झाली आहे.\nटंचाईग्रस्त तालुके आणि गावे (कंसात) : सिन्नर (१२), येवला (३२), शिंदखेडा(९), साक्री(३), धुळे (२), अमळनेर (२९), जामनेर (१९), पारोळा (१६), चाळीसगाव (८), जळगाव (३), मुक्ताईनगर आणि भुसावळ (२) या तालुक्यांतील १३७ गावांत सध्या पाणीटंचाई कायम आहे. उर्वरित ४२ तालुके टंचाईमुक्त झाले आहेत. नाशिक, जळगाव आणि धुळे या तिन्ही जिल्ह्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.\nजिल्हा जून २०१८ जुलै २०१८\nगावे टॅँकर्स गावे टॅँकर्स\nनाशिक १११ ८४ ४४ ३१\nधुळे १५ १२ १४ ११\nनंदुरबार २ १ ० ०\nजळगाव १४४ ११४ ७९ ६२\nनगर ६३ ७१ ० ०\nएकूण ३३५ २८२ १३७ १०४\nनाशिक nashik प्रशासन administrations पाणी water पाणीटंचाई नगर जळगाव jangaon धुळे dhule बागलाण संगमनेर चाळीसगाव भुसावळ २०१८ 2018\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष��कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-18T17:32:40Z", "digest": "sha1:UDKIHR7FERCQ3D4C63BF76H2JFTA2JFB", "length": 7308, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "“गुलाबी” रंगात रंगले चिमुकले | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner “गुलाबी” रंगात रंगले चिमुकले\n“गुलाबी” रंगात रंगले चिमुकले\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये “पिंक डे” साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनरे येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी पिंक डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी गुलाबी रंगाचे ड्रेस परिधान करून रंगत आणली.\nया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या वैशाली लाडे होत्या. यावेळी समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते. दरम्यान, फलक लेखनातून चिमुकल्यांना “पिंक डे” च्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, पिंक रंगाचे फुले व पिंक मिनीचे चित्र रेखाटण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. कृषाली भदाणे यांनी गुलाबी रंग प्रेमाचे व सौंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो, अशी माहिती दिली. तर, प्राचार्या वैशाली लाडे यांनी गुलाबी रंग हा दुय्यम रंग असल्याचे सांगितले. दरम्यान, “पिंक डे” निमित्ताने ‘इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा’ घेण्यात आली.\nPrevious articleवाहन विक्रीला वेग\nNext articleदेहूरोड मनसे शहराध्यक्षाला गावठी पिस्तूलासह अटक\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये समूह, एकल नृत्य, गायन सादरीकरणातून प्रचिरंग २०१९ चा जल्लोष\nप्रजासत्ताक दिनानिमीत्त पिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये परेड संचलन\nविद्यार्थी रंगले सांताक्लॉजच्या विेशात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ��्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:09:49Z", "digest": "sha1:EE7CHO5SFPJ2XP2G7H76DPCMHXAJXQSO", "length": 7190, "nlines": 60, "source_domain": "m4marathi.com", "title": "कमतरता 'ड' जीवनसत्त्वाची | m4marathi", "raw_content": "\nशरीराकरिता ‘ड’ जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते, कारण यामुळे काही महत्त्वाची कार्य घडण्यास मदत मिळते. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही मधुमेह, हृदयाचे विकार आणि अगदी कर्करोग यासारख्या आजारांना निमंत्रण देत असते . ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यक तेवढी मात्रा मिळविण्याकरिता, शरीर दररोज किमान ७५ टक्के प्रमाणात तरी सूर्याच्या थेट संपर्कात येणे फार आवश्यक असते. ‘ड’ जीवनसत्त्वाची शरीरात संरक्षक अशी भूमिका असते; पण सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात न येणे, सनस्क्रीन लोशनचा वापर आणि खाद्यपदार्थातून पूरक आहार न मिळाल्याने भारतीयांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता झपाट्याने वाढते आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाची चाचणी करून घेणे आणि योग्य ती पूरक अशी औषधं घेणे फार आवश्यक आहे, जेणे करून भविष्यात उद्भवणार्या कमतरतेकरिता आपण आधीपासूनच तयार राहायला हवे.\nभारतीयांना आहारातून आवश्यक तेवढी ‘ड’ जीवनसत्त्वाची मात्रा मिळत नाही, कारण खाद्यपदार्थात ‘ड’ जीवनसत्त्वाचे स्रोतदेखील तसे कमीच आढळतात, शाकाहारी आहारात ही कमतरता अधिक आहे आणि बाजारातील फॉर्टिफाईड खाद्यपदार्थातदेखील ‘ड’ जीवनसत्त्व आढळून येत नाहीत. समुद्री मासे जसे तुना आणि सॅल्मोन यात सगळ्यात अधिक ‘ड’ जीवनसत्त्व असल्याचे सांगितले जाते, पण याचे सेवन हे सर्वसामान्यपणे केले जात नाही. शिवाय फार कमी लोकांना ‘ड’ जीवनसत्त्व घेण्याच्या महत्त्वाची माहिती आहे. इतर घटक जसे वय, लठ्ठपणा, मूत्रपिंडाच्या कार्याचा अभाव आणि क्रोहन्स डीसीज, सिस्टिक फायब्रोसिस आणि सिलियॅक आजारांसारख्या काही वैद्यकीय आजारांमध्ये तर ही कमतरता अधिक प्रमाणात आढळून येते आणि त्याचा धोकादेखील त्यांना अधिक असतो. त्यामुळे भारतीयांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची वाढती कमतरता ही एका नवीन अशा घातक आजाराची सूचना देते. ज्याकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. सरकारने तपासणी, प��रक आहार आणि मजबुतीकरणाच्या दृष्टीने कोणतीही राष्ट्रीय योजना किंवा मार्गदर्शिका उपलब्ध करून दिलेली नाही, पण ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आणि संबंधित आजारांबद्दल आपण जागरूकता बाळगणे ही आता काळाची गरज आहे, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.शरीराकरिता ‘ड’ जीवनसत्त्व फार महत्त्वाचे असते, कारण यामुळे काही महत्त्वाची कार्य घडण्यास मदत मिळते. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही मधुमेह, हृदयाचे विकार आणि अगदी कर्करोग यासारख्या आजारांना निमंत्रण देत असते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:30:49Z", "digest": "sha1:JR2HZKINFJL7GZA6LU2LTPT7SV43OWJO", "length": 11736, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "विकास कामांमुळेच राष्ट्रवादी ‘हॅट्रिक’ करणार…. विलास लांडे | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड विकास कामांमुळेच राष्ट्रवादी ‘हॅट्रिक’ करणार…. विलास लांडे\nविकास कामांमुळेच राष्ट्रवादी ‘हॅट्रिक’ करणार…. विलास लांडे\nपिंपरी (दि. 13 फेब्रुवारी 2017) – पिंपरी चिंचवड शहराचा आतापर्यंत झालेला विकास हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच माध्यमातून झाला आहे. या विकासामध्ये टाटा मोटर्स समोरील उड्डाण पुल, कुदळवाडी चौकातील ग्रेड सेप्रेटर व उड्डाण पुल, संत सांवतामाळी उद्यान, मोशी प्राधिकरणातील व्हॉलीबॉल मैदान, टेनिस कोर्ट, न्यायालय, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय, ट्रॅफिक थिम पार्क, जिल्हा औद्योगिक केंद्र, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, केएसबी चौकातील उड्डाण पुल व ग्रेड सेप्रेटर आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र या मोठ्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. या विकास कामांच्या जोरावरच शहरामध्ये पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येऊन ‘हॅट्रिक’ होणार आहे. यात जाधववाडी, मोशीतील नागरिकांचे देखील योगदान असणार आहे. त्यामुळे प्रभाग क्र. दोन मधील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.\nप्रभाग क्र. दोन जाधववाडी आणि मोशी मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रा. कविता संदेश आल्हाट, शुभांगी विशाल जाधव, घनशाम शांताराम जाधव, राहुल वसंत बनकर यांनी शनिवारी सेक्टर क्र. 16 शिवतेज नगर येथे डायझोनेल मॉल समोर कोपरा सभा घेण्यात आली. ���ावेळी माजी उपमहापौर शरद बो-हाडे, नगरसेविका साधना जाधव, नगरसेवक अरुण बो-हाडे, राजेंद्र गायकवाड, दत्ता जगताप, ॲड. शेखर गायकवाड, ॲड. विशाल जाधव, विठ्ठल आहेर, गणपत आहेर, शिवाजी बोराटे, मयुर बनकर, नरेंद्र बनकर, नारायण बो-हाडे, भानुदास बो-हाडे, दिलीप बो-हाडे, मुरलीधर बनकर, अतिन अल्हाट, वंदना जाधव, सुनील बोराटे, गणेश सस्ते, दिलीप भुजबळ, हिरामण तळेकर, गणेश शिवले, संजू हजारे, विकास जाधव, हनुमंत करपे, रवी भुजबळ आदी उपस्थित होते.\nमाजी आमदार लांडे पुढे म्हणाले की, थोर क्रांतीकारक महात्मा फुले, बहुजनांचे कैवारी छत्रपती शाहु महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा जपणारे लोकनेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मियांना बरोबरच घेऊन शहराचा सर्वांगिण विकास केला आहे. झोपुनि प्रकल्प, आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल योजना, बीआरटी प्रकल्प हे जेएनएनयुआरएम अंतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले विकास प्रकल्प आहेत. तर पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना शास्तीकरात सवलत दिल्याची आवई उठविणारे खोटारडे युती सरकार जनतेची फसवणुक करीत आहे. त्यांनी प्रथम मागील अडीच वर्षात किती निधी आणला, हे सांगावे. येत्या महानगरपालिका निवडणुकीत येथील मतदार पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच पालिकेची सत्ता सोपवतील, अशी मला खात्री आहे, असे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले.\nPrevious articleसामान्यांच्या हितासाठी पक्षाचा व्हिप नाकारण्याचे धाडस संजय (नाना) काटे यांनी दाखविले….खा. बारणे\nNext articleस्वच्छ, चारित्र्यवान उमेदवारांना निवडून देण्याचा जनतेचा संकल्प …. सचिन साठे\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन ��्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/kolhapur-news/6", "date_download": "2019-02-18T16:03:57Z", "digest": "sha1:WQ4RTJWFBDZ62JDBERBSMTTC3STAJ22R", "length": 33757, "nlines": 231, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolhapur News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nझोपेमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, टेम्पो बॅरिकेड तोडून उलटला, 18 प्रवासी ठार\nपुणे - पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात (जि. सातारा) ३२ कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो घाटातील धोकादायक एस कॉर्नर वळणावर उलटला. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात १८ जण ठार, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या अपघातात टेम्पोचालकही मृत्युमुखी पडला. मृतांमध्ये ७ महिला आणि एका मुलासह अकरा पुरुषांचा समावेश आहे. रात्रभर सुरू असलेल्या प्रवासामुळे चालकाला झोपेची गुंगी येत होती आणि त्यामुळेच हा अपघात घडल्याचे समजते. खंडाळा तालुका पोलिसांनी दिलेल्या...\nपतीशी वाद झाल्याने तीन मुलींसह महिलेची अात्महत्या, विहिरीत घेतली उडी\nसांगली - पतीसाेबत हाेणाऱ्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने अापल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वज्रचाैंडे या गावात साेमवारी सकाळी उघडकीस अाली. सुनीता सुभाष राठोड (३२), जुळ्या बहिणी आशा (४), उषा (४) व ऐश्वर्या (२) अशी मृतांची नावे अाहेत. मूळ कर्नाटकातील विजापूर तालुक्यातील रहिवासी असलेले राठाेड कुटुंबीय कामाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात तीन महिन्यांपासून स्थलांतरित झाले हाेते. रविवारी कामाला सुटी...\nधनंजय मुंडेंचा हल्लाबोल, म्हणाले- शिवसेनेची झाली 'भीवसेना', भाजपपुढे गाळते लाळ\nसातारा- धनंजय मुंडे यांनी साता-यातील पाटणमध्ये हल्लाबोलआंदोलनातशिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली आहे. पा�� ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत. असे धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले. राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने सत्ताधारी भाजप शिवसेनेवर हल्ला चढवत आहेत. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम...\nकोल्हापूर: मलाबार गोल्डच्या 215 व्या दालनाचे बॉलिवूड स्टार अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन\nकोल्हापूर- जगातील पाचव्या क्रमांकाचे ज्वेलरी रिटेलर असलेले मलाबार गोल्ड आणि डायमंड्स यांच्या 215 व्या शोरुमचे आज कोल्हापुरात बॉलीवूड स्टार अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या जल्लोषात झाले. यावेळी समुहाचे इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ.आशेर, रिजनल हेड एम.पी.सूबेर आणि विशेष निमंत्रितांसह मान्यवर उपस्थित होते. सर्व वयोगटातील ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन बनवण्यात आलेल्या सिग्नेचर ज्वेलरी हे मलाबार गोल्ड आणि डायमंड्सचे खास वैशिष्टय आहे. रोजच्या वापरातील दागिने,...\nएकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर ब्लेडने हल्ला, तरुणानेही स्वत:चा गळा चिरला\nसांगली- एका 24 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणा-या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यानंतर स्वत: चा गळा कापून हाताची नस कापली आहे. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहचले असून दोघांनाही हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जतमधील मध्यवर्ती भागात सकाळी 10 वाजता ही घटना घडली. पीडित मुलगी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी कृष्णा जालिंदर पिसाळ (24) हा मुलीच्या जवळ आला आणि तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. त्याने यानंतर स्वत: गळा आणि...\nमंदिरातून चोरीला गेला होता 12 लाखांचा एेवज, पुजारीच निघाला टोळीचा सूत्रधार\nकोल्हापूर-जयसिंगपूरातील येथील जैन श्वेतांबर मंदिरात महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा गुन्ह्यात एलसीबीने राजस्थानमधील दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, दागिने असा 12 लाख 43 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. मंदिरातील सहायक पुजार्यानेच राजस्थान येथील कुख्यात टोळीला हाताशी धरून चोरीचा कट रचल्याचे उघड झाले आहे. यामध्ये चोरीमध्ये सामिल इतर चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत. शंकर उर्फ सिकाराम भारमाजी गरासिया (वय 26), धन्नाराम दौलाराम गरासिया (19, पाट्रीयाकी...\nकोल्हापुरसह सोलापूर शहर व परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले\nकोल्हापूर/सोलापूर- हवामान विभागाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, एक दिवस आधीच गारांसह जोरदार पावसाने कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाला झोडपले आहे. कोल्हापूरात गारांसह मुसळधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळी गारांच्या वर्षावात मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. फेरीवाल्यांची,फळ विक्रेत्यांची सुद्धा आजच्या या...\nशिवसेना ही गांडुळाची अवलाद...त्याचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही– अजित पवार\nकोल्हापूर- भाजपसोबत सत्तेत बसायचं... कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची...आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा...अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे...त्याचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही, तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नेसरी येथील जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेसरी येथील जाहीर सभेने झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सभेलाही...\nसंविधान बदलण्याची भाषा करता...कसली मस्ती आलीय; अजित पवार यांचा संतप्त सवाल\nकोल्हापूर- हे सरकार संविधान बदलण्याची भाषा करते आहे. यांचा एक केंद्रीय मंत्री अनंतराव हेगडे हे अशी भाषा कशी वापरू शकतता. यांना कसली मस्ती चढली आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. कोल्हापुर येथील दसारा चौकात जाहीर राष्ट्रवादी पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर चौफेर टोलेबाजी केली. मुख्यमंत्री, चंद्रकांतदादा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी...\nआई अंबाबाई महाराष्ट्राला वाचव, ईडा पिडा टळो दे बळीचं राज्य येवो दे- अजित पवार\nकोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्या भाजप-सेनेच्या सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले असून हे आंदोलन आता पश्चिम महाराष्ट्रात धडकणार आहे. या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात आजपासून (2 एप्रिल) कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शनाने झाली. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते रविवारी रात्रीच कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यानंतर आज सकाळी मुरबाड येथील हल्लाबोल आंदोलनासाठी रवाना झाले. पीएनबी घोटाळा, उद्याोजक आणि...\nशेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमुक्तीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची राजु शेट्टींची मागणी\nअकोला/कोल्हापूर- शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावासह विविध ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संसदेचे सात दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. दिल्लीत झालेल्या गोलमेल परिषदेत देशातील 193 शेतकरी संघटना व भाजप वगळता 32 राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या ठरावाला पाठिंबा दिल्याने सत्ताधारी भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन...\nचांगभलंच्या गजरात दख्खनचा राजा जोतिबा देवाची चैत्रपोर्णिमा यात्रा उत्साहात\nकोल्हापूर- महाराष्ट्राचे आराध्य दैवत दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबाची चैत्र पोर्णिमा यात्रा आज महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या तब्बल पाच लाखाच्यावर भाविकांच्या उपस्थितीत गुलाल, खोबऱ्याची उधळण करत आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडली. पहाटे शासकीय अभिषेक, दुपारी आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच्या उंच सासनकाठ्यांची हलगीच्या तालावर नाचवत निघालेली मिरवणूक आणि संध्याकाळी जोतिबाची यमाई देवीच्या भेटीला गेलेली पालखी अशा...\nभिडे गुरुजींच्या सन्मानार्थ राज्यात लाखाे धारकरी रस्त्यावर; गुन्हे मागे घेण्याची मागणी\nपुणे- चिथावणीखोर वक्तव्य करून कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविराेधात ठाेस पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले अाहे. त्यामुळे अाता भिडे गुरुजींवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी त्यांच्या लाखाे समर्थकांनी (धारकरी) बुधवारी राज्यभर सन्मान माेर्चा काढले. मुंबईत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी,...\nपन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांसह दुय्यम निबंधकास लाच घेताना पकडले\nकोल्हापूर- कणेरीपैकी धनगरवाडा (ता. पन्हाळा) येथील तानाजी रामू पाटील यांच्या गट नंबर 534 मधील 4 गुंठे शेत जमीन खरेदीसाठी लागणाऱ्या शासकीय फी व्यतिरिक्त 1500 रुपयांची लाच मागणाऱ्या पन्हाळा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांसह दुय्यम निबंधक यशवंत सदाशिव चव्हाण (54) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आज सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अशा पद्धतीने एखाद्या सरकारी कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी...\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर\nकोल्हापूर-करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठीचे विधेयक विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करण्यात आल्याने आता मंदिरात सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सोपा झाला आहे. यानंतर हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार आहे. विधान परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी जाईल आणि त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पंढरपूरच्या आणि पंढरपूरच्या...\nकोल्हापुरात हिंदुत्ववाद्यांकडून संभाजी भिडेंसाठी सन्मान मोर्चा\nकोल्हापूर- कोरेगाव भीमा दंगलप्रकरणात शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या व त्यांच्या अटकेची मागणी केल्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भिडे गुरुजी सन्मान मोर्चा काढला. भिडे गुरुजींना अटक केली तर जिल्हा बंद करू असा तीव्र इशारा यावेळी देण्यात आला. तसेच डॉ. प्रकाश आंबेडकर,जिग्नेश मेवानी, बी. जी. कोळसे-पाटील, उमर खालिद यांना तात्काळ अटक करावी यासह...\nकृषीपंपावरील वीज दरवाढीविरोधात शेतकऱ्यांचा 27 मार्च रोज��� विधानभवनावर धडक मोर्चा\nकोल्हापूर - राज्यात भाजप सरकारने गेल्या तीन वर्षात कृषी पंपाची भरमसाठ वीजदरवाढ केली असून यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.म्हणून महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने 27 मार्च रोजी विधानभवनावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढणार असून या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जाहीर पाठींबा दिला असल्याची माहिती फेडरेशनचे संपर्क प्रमुख विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी ते म्हणाले कि,शेतीपंप वीज ग्राहकांवर व...\nप्रकाश अांबेडकरांमुळेच महाराष्ट्र पेटला- भिडे; मुंबईतील 26 मार्चचा माेर्चा राेखण्याची मागणी\nसांगली- काेरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी गुन्हा दाखल होऊन २ महिने गप्प असलेले शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साेमवारी माैन साेडले. प्रकाश अांबेडकर व पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमुळे दंगल भडकली, नंतर महाराष्ट्रही पेटला, असा अाराेप करतानाच दंगल काळात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने का द्यावी, नुकसान करणाऱ्यांकडूनच ही रक्कम वसूल करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या दंगलप्रकरणी मिलिंद एकबाेटे व भिडे यांच्याविराेधात गुन्हे दाखल झाले अाहेत. एकबाेटे...\nकोल्हापुरात दुमजली घराला आग; 15 लाखाचे नुकसान\nकोल्हापूर- येथील न्यू शाहूपुरी मधील रमेश जयसिंग बनछोडे यांच्या 204 पाटणकर कॉलनीतील राहत्या दुमजली घराला आग लागून 15 लाखाचे प्रापंचिक साहित्य आगीत जळून खाक झाले तर एका म्हैशीचा या आगीत होरपळून मृत्यू झाला .सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन बंबांच्या सहाय्याने 20 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शाहूपुरी येथील पाटणकर कॉलनी मध्ये राहणाऱ्या रमेश बनछोडे यांच्या राहत्या घराला भीषण आग लागली....\nभारताची विश्वगुरु ही ओळख दृढ करा: ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष प्रा. ए. किरणकुमार\nकोल्हापूर-देशातील समृद्ध वारशाचा आधार घेऊन ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नियोजित वापर करून भारताची विश्वगुरु ही जुनी ओळखच नव्याने दृढ करण्याचे आवाहन आज ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष प्रा. ए. एस. किरणकुमार यांनी केल��. शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लोककला केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे होते. अवकाश शास्त्रज्ञ प्रा. ए. एस. किरणकुमार यांच्या हस्ते प्रियांका पाटील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/take-home-these-5-bikes-for-less-than-50-thousand-rupees-get-upto-100-kmpl-mileage-5937855.html", "date_download": "2019-02-18T16:23:03Z", "digest": "sha1:ZB6LU4S6CA4WPYG3GZB3F3OICC4DO7NI", "length": 9512, "nlines": 185, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "take home these 5 bikes for less than 50 thousand rupees, get upto 100 kmpl mileage | 50 हजारांच्या आत घरी आणा या 5 Bike; पेट्रोलची चिंता नको, 100 KMPL पर्यंत मायलेज", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n50 हजारांच्या आत घरी आणा या 5 Bike; पेट्रोलची चिंता नको, 100 KMPL पर्यंत मायलेज\nआम्ही आपल्यासाठी अशा 5 बाइक घेऊन आलो, ज्यांच्या किमती 50 हजार रुपयांच्या आत आहेत. तरीही त्या 100 KMPL मायलेज देऊ शकतील.\nऑटो डेस्क - गेल्या काही महिन्यांपासून टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्यातही प्रामुख्याने 100-110 सीसी सेगमेंटच्या बाइक लोकांमध्ये प्रचंड लोकप्रीय होत आहेत. प्रत्येक कंपनी या रेंजमध्ये ग्राहकांना जास्तीत-जास्त सुविधा, मायलेज आणि परवडणाऱ्या किमती देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात बजेट बाइकमध्ये लोकांना जितके पर्याय मिळाले तितकीच त्यापैकी एकाची निवड करण्यासाठी तारांबळ उडत आहे. त्यामुळेच, आम्ही आपल्यासाठी अशा 5 बाइक घेऊन आलो आहे ज्यांच्या किमती 50 हजार रुपयांच्या आत आहेत. तरीही त्या 100 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकतात.\n1. टीव्हीएस स्टार सिटी प्लस\nटीव्हीएसने 110 सीसी सेगमेंटमध्ये स्टार सिटी प्लस प्रस्तुत केली. यानंतर कंपनीची ग्राहकांवरील पकड आणखी मजबूत झाली. या बाइकमध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोलचे ईको मीटर, सर्व्हिस रीमाइंटर, इलेक्ट्रिक स्टार्टसह बटन टायर्स आहेत.\nकिंमत: 46 ते 51 हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली)\nपुढील स्लाइड्सवर पाहा, 50 हजरांत घेता येतील अशा इतर 4 बाइक...\n2. हिरो स्प्लेंडर प्लस\nहिरोची सर्वात लोकप्रीय बाइक रेंज स्प्लेंडरमध्ये आपण स्प्लेंडर प्लस खरेदी करू शकता. हिरो स्प्लेंडर देशात सर्वाधिक विकल्या जाणारी बाइक आहे.\nकिंमत: 48 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत\n3. बजाज प्लॅटिना कॉ��फरटेक\nबजाज टू-व्हीलर्सची दुसरी सर्वात किफायतशीर बाइक म्हणूनही प्लॅटिना कॉमफरटेकला ओळखले जाते.\n4. बजाज सीटी 100\nबजाज सीटी 100 देशातील सर्वात स्वस्त मोटरसायकल आहे. बजाज सीटी 100 चे मायलेज 90 किमी प्रति लिटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.\nकिंमत: 32 हजार ते 39,552 रुपये\nइंजिन: 99.2 सीसी सिंगल सिलेंडर\n5. हिरो एचएफ डिलक्स\nहिरोची दुसरी मोटरसायकल एचएफ डिलक्स सुद्धा आपण 50 हजार रुपयांच्या आत खरेदी करू शकता. या बाइकमध्ये 97.2 सीसी इंजिन आहे. तसेच एका लिटरमध्ये 82 किमींचे मायलेज देऊ शकते.\nकिंमत: 43 हजार रुपये ते 48 हजार रुपये\nया वर्षी गाड्यांत मिळतील हे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स; एबीएस, सीबीएस, एअरबॅग्ज व मॅन्युअल सेंट्रल लॉकिंगशिवाय 4 फीचर्स\nMaruti Suzuki Ignis : मारुतीने बंद केले इग्निसचे प्रॉडक्शन, जुन्या मॉडेलवर 1 लाखाचा डिस्काउंट\nहोंडाने भारतात लाँच केली सीबी 3000 आर बाइक; किंमत 2.41 लाख रुपयांपासून सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:03:59Z", "digest": "sha1:RI7LU346XFQPWOITVQAYXJQRYO6E6ITY", "length": 10606, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तापमानाचा पारा ओलांडणार चाळीशी? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतापमानाचा पारा ओलांडणार चाळीशी\nपिंपरी – शुक्रवारी उन्हाचे चटके सोसल्यानंतर शनिवारी पुन्हा नागरिकांना उकाडा सहन करावा लागणार आहे. शनिवारी पारा उसळी घेऊन चाळीसचा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. शनिवारी कमाल तापमान चाळीस अंश सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्यता पुणे वेधशाळा आणि खासगी हवामान संस्था “स्कायमेट’ने वर्तवली आहे.\n“स्कायमेट’ने वर्तविलेल्या अंदाजानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये ढगही जमा होऊ शकतात, असे झाल्यास उकाडा आणखी तीव्रतेने जाणवेल. पुणे वेधशाळेने नोंदवलेल्या आकड्यांनुसार शुक्रवारी पारा 40.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहचला होता, तर किमान तापमान 17.6 अंश सेल्सियस इतके होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवत होते.\nदुपार होईपर्यंत अंगाची लाही-लाही करणारा उकाडा जाणवत होता. असेच काहीसे वातावरण किंबहुना त्याहून अधिक उकाडा शनिवारी सहन करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारपासून तापमान कमी होण्याची शक्यता आहे. मे महिन्याची सुरुवात मात्र प���न्हा प्रचंड उकाड्याने होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-18T17:34:02Z", "digest": "sha1:LIWDV2FAADQPJPWYXD6GYSEOW7XINQZC", "length": 8414, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "मतदारांच्या घरी जाऊन भेटवस्तू द्या – चंद्रकांत पाटील | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized मतदारांच्या घरी जाऊन भेटवस्तू द्या – चंद्रकांत पाटील\nमतदारांच्या घरी जाऊन भेटवस्तू द्या – चंद्रकांत पाटील\nचौफेर न्यूज – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी त्यांच्या घरोघरी गेले पाहिजे, तसेच मतदारांना भेटवस्तू दिल्या पाहिजेत, असा अजब सल्ला दिला आहे. त्यांनी सांगलीमध्ये आयोजित भाजपच्या बूथ पदाधिकारी मेळाव्यात दिलेल्या या सल्ल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.\nराजकीय पक्षांनी सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच आपली कंबर कसली आहे. त्यामुळे सांगली महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजप मैदानात उतरला आहे. भाजपच्या बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.\nमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बूथप्रमुखांना मार्गदर्शन करताना बूथप्रमुखांनी मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे, असे सांगितले आहे. एका बूथ पदाधिकाऱ्याच्या क्षेत्रात २०० घर येत असतील, तर त्या बूथप्रमुखाने त्या मतदाराच्या घरी गेले पाहिजे. त्यावेळी नुसतीच विचारपूस करण्याऐवजी एक भेटवस्तूदेखील दिली पाहिजे, असा सल्ला यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.\nPrevious articleराज्यातील निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात – देवेंद्र फडणवीस\nNext articleट्रीपल तलाक कायदा केल्यास मुस्लीम महिला उतरणार रस्त्यावर\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्य���ायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%8F%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2019-02-18T16:03:18Z", "digest": "sha1:QIQLF64S5OTA77KETGRPMN4IBOD7ETIS", "length": 2596, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "एग स्क्र्याम्बल्ड | m4marathi", "raw_content": "\n१) एक अंडे , एक मिरची\n२) १/४ वाटी दुध\n३) अर्धा चमचा लोणी\n४) कोथिंबीर बारीक चिरून\n५) चवीनुसार मीठ .\n१) अंडे फेसून त्यात वरील सर्व साहित्य मिक्स करावे . मंद गैसवर एकसारखे ढवळत राहावे .\n२) शिजल्याबरोबर खाली उतरावे नाहीतर पाणी सुटते . टोस्टवर ठेवून खावे . मिरची , कोथिंबीर आवडत नसल्यास नुसतेच करावे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Family-members-Million-from-debt-waiver/", "date_download": "2019-02-18T16:21:07Z", "digest": "sha1:HZT7RX4URVSVRIJFAFYY66OL34HR2XRI", "length": 4318, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कुटुंबातील सर्वांचेच लाखापर्यंतचे कर्ज माफ’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Belgaon › ‘कुटुंबातील सर्वांचेच लाखापर्यंतचे कर्ज माफ’\n‘कुटुंबातील सर्वांचेच लाखापर्यंतचे कर्ज माफ’\nशेतकरी कर्जमाफी आदेशात एका कुटुंबासाठी 1 लाख रुपयांचे कर्ज माफ, असा उल्लेख आहे. तो मागे घेऊन कुटुंबातील सर्वांचे कर्ज माफ, असा उल्लेख करण्यात येणार असल्याचे आश्वासन सहकार मंत्री बंडेप्पा काशमपूर यांनी दिले.\nसोमवारी माजी मुख्यमंत्री दिवंगत देवराज अर्स यांच्या 103 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. संपूर्ण कुटुंबाचे लाखाचे कर्ज असा उल्लेख मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. कुटुंबात कितीही सदस्य असले तरी त्यांनी घेतलेल्या कर्जापैकी लाखाचे कर्ज म��फ होणार आहे. याआधी कुटुंबातील एकाच सदस्याचे कर्ज माफ केले जाणार होते. नव्या निर्णयामुळे राज्यातील तमाम शेतकर्यांना कृषिकर्जमाफीचा लाभ होणार आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/SBI-Cheats-four-arrested/", "date_download": "2019-02-18T16:45:29Z", "digest": "sha1:FOOHVABLN3KD2YIPRO6LCKSOPZ6KVSAF", "length": 4511, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसबीआय फसवणूक : चौघांना कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Belgaon › एसबीआय फसवणूक : चौघांना कोठडी\nएसबीआय फसवणूक : चौघांना कोठडी\nउत्तरप्रदेश सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या खात्याचे बनावट धनादेश देऊन 2 कोटी 72 लाख रुपये दुसर्या खात्यावर वर्ग करण्याचा प्रयत्न करणार्या चौघांना न्यायालयाने सोमवारी पोलिस कोठडी सुनावली.\nउत्तर प्रदेश सरकारचा बनावट धनादेश देऊन फसवणुकीच्या प्रयत्नासंदर्भात पराग निमसे यानी पोलिस तक्रार दिली होती. त्यानंतर आरीफ शिवापूर (रा. शाहूनगर), शशिधर नागनूर (रा. रुक्मिणीनगर), नारायण शेट्टी (रा. म्हैसूर), महम्मद गौस फजल रेहमान (रा. म्हैसूर)यांना एपीएमसी पोलिसांनी बुधवारी अटक केली होती.\nप्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांच्या मागणीनुसार त्या संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणातील अन्य दोन संशयित महम्मंद अब्दुल सत्तार आणि इम्रान (दोघेही रा. म्हैसूर) फरार आहेत. त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजाप���र-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/In-the-name-of-renovation-of-the-graveyard-the-ghat-for-the-construction-of-the-garden-in-Panaji/", "date_download": "2019-02-18T16:20:52Z", "digest": "sha1:OU4NB3LGHORW3KUVETYSUC3XZOAPGUFQ", "length": 6657, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली उद्यान उभारणीचा घाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Goa › कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली उद्यान उभारणीचा घाट\nकब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली उद्यान उभारणीचा घाट\nसांतीनेज येथील कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली तेथे उद्यान बांधण्याचा घाट पणजी महानगरपालिकेने घातला आहे, असा आरोप पणजीचे नागरिक सय्यद मन्झुर काद्री यांनी केला असून मनपाने सादर केलेल्या आराखड्याला दिलेली परवानगी रद्द करून या आराखड्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी उत्तर गोवा पीडीएकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nकाद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार,27 मे 1983 रोजी या 3 हजार 200 चौरस मीटर्स जागेत जामा मस्जिद व कब्रस्तानचे पणजी महानगरपालिकेने एकत्रितपणे विस्तारीकरण तसेच त्याचे बांधकाम केले होते. त्यानंतर 26 डिसेंबर 2016 रोजी उत्तर गोवा पीडीएने नगरनियोजन कायदा 1974 च्या कलम 44 अंतर्गत या कब्रस्तानच्या नूतनीकरणासाठी पणजी मनपाला परवानगी दिली होती.\nमनपाकडून कब्रस्तान नूतनीकरणासंदर्भात सादर करण्यात आलेल्या आराखड्यात 838.47 चौरस मीटर्स जागेत उद्यान दाखवण्यात आले आहे. कब्रस्तान हे मृतांना दफन करण्यासाठी असून या जागेत उद्यान बांधण्याचा घाट कब्रस्तान नूतनीकरणाच्या नावाखाली घालण्यात आल्याचे काद्री यांनी सांगितले.\nमनपाकडून सादर करण्यात आलेल्या या आराखड्याला कुठल्या कायद्याने परवानगी देण्यात आली आहे. कब्रस्तानची जमीन उद्यान बांधण्यासाठी वापरण्यासंबंधी आराखड्यात कसा बदल करण्यात आला. नूतनीकरण ठीक आहे, पण त्यात उद्यान उभारणे अयोग्य असल्याचे पत्र उत्तर गोवा पीडीएला पाठवल्याचे काद्री म्हणाले. कब्रस्तानात उद्यान उभारणे, हे कदाचित देशातील पहिलेच उदाहरण असावे, हे चुकीचे असून कब्रस्तानात उद्यान उभारण्याला देण्यात आलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी पीडीएकडे करण्यात आल्याचे काद्री यांनी सांगितले.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/No-refinery-Give-winery/", "date_download": "2019-02-18T16:36:53Z", "digest": "sha1:4DDL4V7PDJOFB3RLRGMHETQLTGBYZR7Y", "length": 7737, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘रिफायनरी’ नको ‘वायनरी’ द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Konkan › ‘रिफायनरी’ नको ‘वायनरी’ द्या\n‘रिफायनरी’ नको ‘वायनरी’ द्या\nपश्चिम महाराष्ट्रात सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल करणार्या वाईनरी प्रकल्पांना एक्साईज ड्युटी माफ केली असताना कोकणात हा कर लागू ठेवल्याने कोकणातील सुमारे 25 वाईनरी प्रकल्पांचे प्रस्ताव रखडले आहेत. अलीकडेच हिवाळी अधिवेशनात याबाबत कोकणातील लोकप्रतिनिधींनी ‘रिफायनरी नको वाईनरी द्या’ या मागणीसह संघटित झाल्यानंतर आता या प्रकल्पाबाबत सकारत्मकता दर्शविण्याची तयारी झाली असल्याचे समजते. मात्र, एक्साईज ड्युटी रद्द केल्यानंतरच या प्रकल्पातील अडसर दूर होणार असल्य��चे याबाबत सूत्रांकडून सांगण्यात येते. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील विविध जातींच्या आंब्यांवर प्रक्रिया करून वाईन काढण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. कोकणातील हापूस, रायवळ, केसर आदींसह करवंदे, कोकम, जांभूळ यापासून\nदर्जेदार वाईन तयार होऊ शकते. याबाबत विद्यापीठाने संशोधनाद्वारे कोकणातील उद्योजकांना प्रेरित केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षापासून तयार करण्यात येणार्या वाईनसाठी एक्साईज ड्युटी माफ केली आहे. येथील 90 टक्के उत्पादन निर्यातक्षम असल्याने या भागात वायनरी प्रकल्पातून सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल होतेे.\nकोकणात आंबा हंगामात शेवटच्या टप्प्यातील आंबा कॅनिंग पल्प अथवा अन्य उपप्रक्रिया उत्पादनासाठी रद्दीच्या दरात विकला जातो. या फळांच्या मद्यार्कापासून चांगल्या दर्जाची वाईन तयार हऊ शकते. यासाठी कोकणातील 25 प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, एक्साईज ड्युटीच्या निर्णयावर या प्रकल्पांची मान्यता रखडली आहे. अलीकडेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात रिफायनरीचा विरोध करताना कोकणातील लोकप्रतिनिधींनी वायनरीला मान्यता देण्याची मागणी केली. मात्र, त्यासाठी उत्पादन शुल्क माफ करण्याची मागणी करताना या प्रकल्पांचा मार्ग खुला करण्याची मागणी केली आहे.\nसाडेपाच लाखांच्या ऐवजावर मोलकरणीनेच मारला डल्ला\nपोलिसांच्या ताब्यातून चोरटा पसार\nजि.प.चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर\nशाश्वत विकासासाठी वैज्ञानिक विचार प्रबळ व्हावेत\nवक्तृत्वाबरोबर कर्तृत्वालाही महत्त्व द्या : आ. नितेश राणे\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सिंधुदुर्गनगरीत धरणे\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Barshit-kidnapped-son-s-murder/", "date_download": "2019-02-18T16:59:22Z", "digest": "sha1:PQ2MKJTUOCUSXPER5MU6HSJIQFYTCP7C", "length": 6456, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बार्शीत अपहृत मुलाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Solapur › बार्शीत अपहृत मुलाचा खून\nबार्शीत अपहृत मुलाचा खून\nबार्शी : तालुका प्रतिनिधी\nबार्शी येथून अपहरण करण्यात आलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अज्ञातांनी खून करून त्याचा मृतदेह डॉ. मस्तुद हॉस्पिटलच्या पाठीमागील एका ओढ्यात टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश सुनील पवार (वय 16, रा. धनशेट्टी रोड, बार्शी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.\nसुनील माणिक पवार (वय 47) यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गणेश पवार हा राहत्या घरातून बाहेर फिरून येतो असे सांगून बाहेर गेला होता. तो घरी परत न आल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nत्यानंतर मस्तुद हॉस्पिटलच्या पाठीमागील ओढ्यात अज्ञात मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे बार्शी येथे दफन करण्यात आले होते. मात्र, बेवारस मृताचे वर्णन व कपडे पाहून बेवारस मृत हा गणेश सुनील पवार (वय 16) हा असल्याचे समोर आले.\nपो. नि. सर्जेराव पाटील, तहसीलदार व इतर यंत्रणेसह सर्वजण शवदफन केलेल्या ठिकाणी गेले असता यातील मयत इसमाचे कपडे व त्याचे वर्णन यावरून संबंधित मयताचे वडील व नातेवाईक यांनी ओळख पटविलेली आहे.\nपोलिसांनी प्रेताचे कपडे व गळ्यातील माळ दाखवली असता नातेवाईकांनी ते ओळखले. त्यामुळे सोमवारी पुरलेले प्रेत बाहेर काढून फिर्यादीसह नातेवाईकांना दाखवले असता हे प्रेत आपल्याच मुलाचे असून त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर ॠ असे गोंदलेले होते, तसेच त्याच्या गळ्याच्या डाव्या बाजूस ऑपरेशन केलेली खूण होती. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचा खून केल्याचे निष्पन्न म्हणून अज्ञात इसमाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील हे करत आहेत.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/news/page/2/", "date_download": "2019-02-18T17:08:38Z", "digest": "sha1:ZISLSCJR2FDMXUGOUEWUWI4RNJXHUNPN", "length": 6588, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "News Archives - Page 2 of 34 - News Archives - Page 2 of 34 -", "raw_content": "\n‘एक निर्णय’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला अनेक चित्रपटातून, मालिकांतून, जाहिरातीतून सु�\nलवकरच जुळणार ‘३६ गुण’\nआशय आणि तंत्राची उत्कृष्ट सांगड घालून दिग्दर्शक समित कक्कड यांनी ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट�\nअंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल मध्ये ‘लाल बत्ती’\nकलाकाराला मिळणारा पुरस्कार ही त्याच्या कलेला आणि कार्याला मिळालेली सर्वोत्कृष्ट पावती असते.\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाजणार भोंगा\nPosted by mediaone - in News - Comments Off on पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाजणार भोंगा\nसिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत अगदी क्वचित आढळतात.राष्ट�\n‘आसूड’ चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक लाँच\nअनेक सामाजिक विषय मराठी चित्रपटांतून अतिशय कौशल्याने हाताळले जातात. शेतकऱ्यांच्या समस्या हा\n‘युथट्यूब’ चित्रपटात जमली ‘शीतल’आणि ‘सोनिया’ची गट्टी\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘युथट्यूब’ चित्रपटात जमली ‘शीतल’आणि ‘सोनिया’ची गट्टी\n‘लाखात एक माझा फौजी’ म्हणत घराघरात पोहोचलेली ‘शीतल’ म्हणजेच शिवानी बावकर आणि ‘तुला पाहते रे’\n‘एक निर्णय’ चा शानदार संगीत अनावरण सोहळा\nम, नातेसंबंध या सर्व वैयक्तिक गोष्टी असल्या तरी या संदर्भातल्या भावना, निर्णय हे प्रत्येकाच�\n‘एक निर्णय’ चित्रपटातून नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘एक निर्णय’ चित्रपटातून नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला\nअलीकडच्या काळात खूप नवं टॅलेंट मराठीत आलं. वेगवेगळ्या टॅले���ट हंटमधून नावारूपाला आलेल्या अनेक\n‘पाटील’च्या नव्या जोडीने जिंकली प्रेक्षकांची मने\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘पाटील’च्या नव्या जोडीने जिंकली प्रेक्षकांची मने\nपडद्यावर कलाकारांच्या नव्या जोड्या पाहणं, त्यांची केमिस्ट्री अनुभवणं प्रेक्षकांसाठी एक ट्र�\nपाटील चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद\nPosted by mediaone - in News - Comments Off on पाटील चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद\nप्रेम मिळवण्यासाठीचा संघर्ष आजही पाहायला मिळतो. प्रेमासाठी जेव्हा समाजाची चौकट तोडण्याचा प्�\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-agitation-starts-maharashtra-8868", "date_download": "2019-02-18T17:52:53Z", "digest": "sha1:B4WM23ZKC6AVBQ4RDJU4HAPWPPOUHQV2", "length": 19297, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers agitation starts in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; राज्यात ठिकठिकाणी बंद\nशेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; राज्यात ठिकठिकाणी बंद\nशनिवार, 2 जून 2018\nपुणे : शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, सातबारा कोरा करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक अशा देशव्यापी दहा दिवसीय संपाला पहिल्याच दिवशी राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. संप असतानाही शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या अनेक जिल्ह्यांमध्ये अडवून संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर माल फेकला तर काही भागांमध्ये दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्यात आले. या संपात देशातील १३० संघटना उतरल्या आहेत.\nपुणे : शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, सातबारा कोरा करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक अशा देशव्यापी दहा दिवसीय संपाला पहिल्याच दिवशी राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. संप असतानाही शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या अनेक जिल्ह्यांमध्ये अडवून संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर माल फेकला तर काही भागांमध्ये दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्यात आले. या संपात देशातील १३० संघटना उतरल्या आहेत.\nदरम्यान, किसान सभेतर्फे राज्यात तहसील कार्यालयावर जनावरे सोडो आंदोलन आणि मोर्चांचे आयोजन करण्यात आले. लाखगंगा या दूध आंदोलकांच्या गावातूनही वैजापूर तहसील कार्यालयात जनावरे सोडण्यात अाली. तर, अकोले (जि. नगर) येथे किसान सभेतर्फे शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला. तर, गेल्या वर्षी शेतकरी संपाची हाक देणाऱ्या नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे सरकारच्या निषेर्धात श्राद्ध घालण्यात आले. काळे कपडे, काळ्या टोप्या आणि काळी गुढी उभारून निषेद व्यक्त करण्यात अाला.\nराज्यात दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्याच्या ४० घटना घडल्या असून २० भाजीपाल्याची वाहने अडून माल फेकून देण्यात आला. आंदोलनकर्त्यांकडून गनिमी काव्याचे तंत्र अवलंबले जात असल्यामुळे पोलिस पहिल्याच दिवशी हैराण झाले. महासंघाचे प्रवक्ते संदीप गिड्डे म्हणाले की, शेतकरीपुत्र गनिमी काव्याने लढत आहेत. आम्ही आंदोलनाचे मुख्यालय नाशिक असल्याचे घोषित केले मात्र आंदोलन प्रत्यक्षात संगमनेर, पुणे, सांगली, सातारा या पट्ट्यात झाले. विदर्भातही आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे.\nराष्ट्रीय किसान महासंघाने एक जून ते दहा जून या दरम्यान देशव्यापी संपाची हाक दिली आहे. देशातील शेतकरी लढ्याच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दीर्घ मुदतीचा संप करीत सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न प्रथमच होत आहे. महासंघाचे सर्व पदाधिकारी राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी मध्यरात्रीपासून विखरले होते. प्रमुख मार्गांवरील शेतमाल रोखून धरण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी विविध जिल्ह्यांमध्ये फिरत होते. संप कालावधीत शेतकऱ्यांनी आपला माल फक्त गावातच विकावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.\nनागपूर, पुणे, नाशिक, मुंबई या शहराची शेतमालाची रसद तोडण्यावर संपकरी शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दूध, भाजीपाला, अन्नधान्य विविध भागांमध्ये पोचू न देता सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न संपकरी करीत आहेत. मात्र, संपाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये माल आला होता. दुधाची वाहतूकदेखील बहुतेक भागात सुरळीत होती.\nआज (ता. २) संपाच्या दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांचा शेतमालाचा व दुधाचा स्टॉक असल्यामुळे पुढील दोन दिवसांत मुंबईत टंचाई जाणवण्यास सुरवात होईल, असे महासंघाने म्हटले आहे.\nसंगमनेरच्या वडगाव पान भागात संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रक अडवून रस्त्यावर माल फेकून दिला. तसेच, समनापूर भागात दुधाचे टॅंकरचे कॉक सुरू करून रस्त्यावर दूध ओतण्यात आले. पुढील दोन दिवसांनंतर दुधाचा एक थेंबही शहराकडे जाणार नाही अशी आमची भूमिका राहील. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे.\nशेती संप दूध आंदोलन agitation पूर नगर शेतकरी शेतकरी संप काव्य पोलिस लढत fight नाशिक nashik संगमनेर विदर्भ vidarbha खून मुंबई mumbai टोमॅटो\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ancient-Vitthal-temple-in-takalibhan/", "date_download": "2019-02-18T16:43:06Z", "digest": "sha1:NIXFHD2TCZU2S4XKLW5QCGX6LOXGWORC", "length": 7374, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्राचीन विठ्ठल मंदिरात विठू नामाचा गजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Ahamadnagar › प्राचीन विठ्ठल मंदिरात विठू नामाचा गजर\nप्राचीन विठ्ठल मंदिरात विठू नामाचा गजर\nटाकळीभान : विजय देवळालकर\nश्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन व प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nदि. 23 जुलै रोजी पहाटे 5 वा. श्री विठ्ठल रूख्मिणी यांच्या मूर्तींना गंगाजलाने स्नान, अभिषेक, महापूजा व प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांचे हस्ते आरती होणार आहे. दुपारी 12 वा. महाआरती, दुपारी 2 ते 5 भजन, 5 वा. दिंडी निघणार असून दिंडीची ग्रामप्रदक्षिणा झाल्यावर सायंकाळी 6 वा. आरती व रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे.\nआषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान येथील उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान दररोज भाविकांकडून अन्नदान केले जाते.दररोज सायंकाळी 5 वा. दिंडी काढली जाते. ग्रामप्रदक्षिणा करून दिंडी मंदिरात आल्यावर आरती होऊन महाप्रसाद दिला जोतो. चतुदर्शीच्या दिवशी भंडारा केला जातो. या दिवशी टाकळीभान व परिसरातील व अन्य ठिकाणाहून भजनी मंडळ टाळ, मृदुंग, वीणा यासह दिंड्या घेऊन येतात. विठ्ठलाच्या दरबारी हजेरी लावतात. रात्रभर जागर करून सकाळी प्रसाद घेऊन जातात.\nपौर्णिमेच्या दिवशी दहिहंडीच्या कार्यक्रमाने उत्साहाची सांगता होते. या दिवशी यमुना नदीकिनारी श्रीकृष्णाने जे खेळ खेळले होते ते खेळ दहिहंडीच्या वेळी खेळले जातात. त्यामुळे हे खेळ पाहण्यासाठी व दहिहंडीच्या प्रसादासाठी भाविक, ग्रामस्थ मोठी गर्दी करतात.टाकळीभान व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर फार पुरातन यादवकालीन आहे. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचे असून मंदिरामध्ये दगडांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.\nयेथील श्री विठ्ठलाची मूर्ती ही शिल्पकला सांप्रदायाच्या शिल्प वैशिष्ट्यापेक्षा स्थानिक शिल्प वैशिष्ट्यांची छाप अधिक वाटते. ही मूर्ती विष्णू स्वरूपात असल्याची मोठी साक्ष आहे. आषाढी उत्सव हा येथील पर्वणीचा काळ असल्यामुळे भाविक, ग्रामस्थ कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाले असले तरी या आषाढी उत्सव सोहळ्यासाठी ही मंडळी गावाकडे परत येतात.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे ���्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/School-Mergers-issues-in-Khanapur/", "date_download": "2019-02-18T16:20:15Z", "digest": "sha1:2KURBWSEQQRW22ONP2BPPXAJUAS3PMQB", "length": 8971, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाळा विलीनीकरणाचा डाव हाणून पाडू | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Belgaon › शाळा विलीनीकरणाचा डाव हाणून पाडू\nमराठी भाषिकांचा इशारा; कायदेशीर लढाईसाठी सज्ज\nखानापूर : वासुदेव चौगुले\nशाळेची पटसंख्या 20 पेक्षा कमी असल्यास ती शाळा े नजीकच्या दुसर्या शाळेत विलिनीकरण करण्याचा शिक्षण विभागाचा फतवा म्हणजे मराठी शाळांवर घाला घालण्याचाच प्रकार असून कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन तालुक्यातील एकाही शाळेचे विलिनीकरण करु दिले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मराठी भाषिकांनी घेतली आहे. नुकताच शिक्षण विभागाने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 184 शाळांचे कमी पटसंख्येचे कारण दाखवून नजीकच्या शाळेत विलिनीकरण करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. यामध्ये सर्वाधिक शाळा खानापूर तालुक्यातील आहेत. एकूम 91 शाळांपैकी तब्बल 83 मराठी शाळा आहेत. विलिनीकरणाच्या आडून जाणीपूर्वक मराठी संपविण्याचाच डाव आखला गेला असल्याचा आरोप मराठी भाषिकांतून होत आहे.\nशाळांचे विलिनीकरण यंदा केले जाणार नसल्याचे शिक्षणखात्याकडून सांगण्यात येत असले तरी त्यावर विश्वास ठेऊन बेफिकिर राहणे मराठी भाषिकांना महागात पडू शकते. यापूर्वीचा राज्यशासनाचा मराठी भाषिकांबाबतचा अनुभव लक्षात घेता आत्तापासूनच याविरोधात कायदेशीर लढ्याचा पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे.14 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला त्याच्या घरापासून कमीत कमी अंतरावर मोफत, गुणात्मक आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे. यानुसार विद्यार्थी सध्या अध्ययन करत असलेल्या शाळा सोयीच्या आहेत. त्यांचे स्थान बदलल्यास विद्यार्थी आपले पुढील शिक्षण सुरु ठेवेल याची शाश्वती देणे कठीण आहे.\nखानापूर तालुक्याचा 60 टक्के भाग जंगली आहे. अनेक दशकांपासून गावातील शाळाच विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे एकमेव माध्यम राहिल्या आहेत. कमी लोकसंख्येच्या गावांमुळे येथील बहुतांश शाळांमध्ये 10 ते 15 विद्यार्थ्यांची पटसंख्या दिसून येते. ही यंदाची समस्या नसू, यापूर्वीदेखील 20 पेक्षा कमी पटसंख्या असताना शाळा चालवावी लागली आहे. असे असताना कमी पटसंख्येचा मुद्दा पुढे करुन मराठीबहुल खानापूर तालुक्यातून मराठी शाळा हद्दपार करणे हाच शासनाचा डाव असल्याचा आरोप मराठी पालकवर्गातून केला जात आहे.\nशाळांच्या विलिनीकरणाचा आदेश हा सर्वस्वी शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. या कायद्यानुसार मुलांना प्राथमिक शिक्षण हे एक कि. मी अंतरापेक्षा कमी आणि माध्यमिक शिक्षण 3 कि. मी अंतराच्या आत उपलब्ध करुन देणे हे राज्यशासनाचेच कर्तव्य असल्याचे नमूद आहे. याची जाणीव करुन देण्यासाठी लवकरच जि. पं सीईओंची भेट घेऊन लक्ष वेधण्यात येईल. -पुंडलिक कारलगेकर, माजी जि. पं सदस्य नंदगड\nमराठी भाषिकांना आजपर्यंत लढूनच त्यांचे मूलभूत हक्क मिळवावे लागले आहेत. आता मराठी भाषिकांच्या मुलांना एकप्रकारे शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच हा सारा खटाटोप सुरु असून कायद्याच्या परिभाषेत शिक्षण विभागाला ताळ्यावर आणण्यासाठी योग्य पाठपुरावा हाती घेण्यात येईल. -अॅड. आय. आर. घाडी, माजी अध्यक्ष वकील संघटना.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-governor-mridula-sinha/", "date_download": "2019-02-18T17:20:55Z", "digest": "sha1:RJ4622KO2S4YGBKRNB73UMAFSVAXULYV", "length": 7408, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Goa › विवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक\nविवाहपूर्व स���ुपदेशन समाजासाठी आवश्यक\nविवाहपूर्व समुपदेशन हे समाजासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी शुक्रवारी गोवा राज्य रिसोर्स सेंटर फॉर ह्यूमनतर्फे तरुणांसाठी गोवा विद्यापीठात आयोजित विवाहपूर्व समुपदेशन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले. राज्यपालांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. राज्यपाल सिन्हा म्हणाल्या, केंद्र सरकारने राज्यांमध्ये विवाह नोंदणीत विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक करण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस केली आहे. आपल्या युवकांना त्यांच्या हक्कासंबंधी व त्याच्या जबाबदारीची माहिती देण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक आहे. निरोगी आणि आनंदी कुटुंब जीवन म्हणजे निरोगी समाजाची खूण आहे.\nविवाहपूर्व समुपदेशन कार्यक्रम युवकांसाठी गोवा राज्य रिसोर्स केंद्रामध्ये आयोजित करण्यात येणार असून भारत सरकारच्या महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय महिला सशक्तीकरणांतर्गत देशात सर्वत्र कार्यक्रम घेण्यात येतील. गोवा विद्यापिठाच्या आवारात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार असून समुपदेशनाची तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती यावेळी उपस्थित समुपदेशकांनी दिली.\nप्रा. साहनी यांनी विवाहपूर्व समुपदेशन ही आजच्या पिढीमध्ये मूलभूत गरज असून काळाची गरज असल्याचे सांगितले. विवाहपूर्व समुपदेशनाने आनंदी जीवन जगण्यास मदत होईल. यावेळी गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. डॉ. वरूण सहानी, रजिस्ट्रार प्रा. वाय. व्ही. रेड्डी आणि सामाजिक विज्ञान विभागाचे डिन प्रा. एन.एस. भट, सेंटर फॉर ह्यूमन स्टडीजच्या प्रमुख डॉ. शैला डिसोझा उपस्थित होत्या. डॉ. शैला डिसोझा यांनी स्वागत केले. डॉ. ममता कुमारी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. काजल रिवणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एन. एस. भट यांनी आभार मानले.\nओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्त व्यावसायिकांना भरपाई त्वरित द्या\nविवाहपूर्व समुपदेशन समाजासाठी आवश्यक\nशॅक मालकांना सरकारने शंभर टक्के भरपाई द्यावी\nअन्न, औषधातील भेसळ रोखण्यास‘एफडीए’ची फिरती प्रयोगशाळा\nखासगी वाहने व्यवसायासाठी वापरणार्यांवर होणार कारवाई\nकामत यांच्या अटकेची गरज नाही\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Publication-of-the-book-Hindavi-Swarajya-Shiladar/", "date_download": "2019-02-18T17:25:10Z", "digest": "sha1:HYOEV5NLE5BX6VQIDHQWJKBXNSMCQX73", "length": 6207, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवाजी राजांचे हिंदुत्व काढून घेणे केवळ राजकारणासाठी : प्रदीप रावत | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › शिवाजी राजांचे हिंदुत्व काढून घेणे केवळ राजकारणासाठी : प्रदीप रावत\nशिवाजी राजांचे हिंदुत्व काढून घेणे केवळ राजकारणासाठी : प्रदीप रावत\nछत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व काढून घेण्याचे काम काही तथाकथित बुद्धिवादी केवळ राजकारणासाठी करत आहेत. मात्र त्यामुळे इतिहासाचे वास्तव बदलणार नाही. हिंदुस्थानचे आजचे अस्तित्व केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे, असे प्रतिपादन माजी खासदार आणि नॅशनल शिपिंग बोर्डाचे चेअरमन प्रदीप रावत यांनी केले.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवा काशीद, मुरारबाजी देशपांडे, सूर्याजी मालुसरे यांच्या जीवनाचा आणि कार्याचा वेध घेणारे सौरभ कर्डे लिखित आणि स्नेहल प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘हिंदवी स्वराज्याचे शिलेदार’ या पुस्तकाचे माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एस. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, मोहन शेटे, पांडुरंग बलकवडे, स्नेहल प्रकाशनाचे संचालक रवींद्र घाटपांडे, पुस्तकाचे लेखक सौरभ कर्डे आदी उपस्थित होते.\nयावेळी रावत म्हणाले की, शिवरायांचा लढा केवळ राजकीय नव्हता तर तो सांस्कृतिक आणि धार्मिकही होता. हिंदुस्थानात सुरु असलेली पराभवांची शृंखला शिवरायांनी मोडून काढली. इतिहास केवळ आपल्या पराक्रमी पूर्वजांचे पोवाडे गाऊन त्यांच्या वैभवशाली पूर्वपुण्य���ईवर कर्तृत्वशून्य वर्तमान जगण्यासाठी नसतो. इतिहासाचे थेट वर्तमानाशी नाते असते, असे रावत यावेळी म्हणाले.\nरवींद्र घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले, रवींद्र वडके आणि सहकार्यांनी गायिलेल्या ईशस्तवनानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसाद मोरे यांनी केले.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/three-of-the-three/articleshow/65712909.cms", "date_download": "2019-02-18T17:43:07Z", "digest": "sha1:OFDEDBDEVSBA54CMDMUI6CUGHPYGN3MU", "length": 13384, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "yuva katta News: three of the three - यु क तीन | Maharashtra Times", "raw_content": "\nसमान सक्षम असावेतआपल्या देशात साधारणपणे अठराव्या वर्षी विद्यार्थी बारावी पास होतात एकविसाव्या वयात ग्रॅज्युएट होतात...\nआपल्या देशात साधारणपणे अठराव्या वर्षी विद्यार्थी बारावी पास होतात. एकविसाव्या वयात ग्रॅज्युएट होतात. मग त्यापुढची तीन-चार वर्षे त्यांना करिअरसाठी लागतात. मग १८ हे वय मुला-मुलींसाठी फारच लहान नाही का मुलीनं तर अठराव्य वर्षी आपली सर्व स्वप्नं सोडून परक्या घरात जाऊन चूल आणि मूल करायचं का मुलीनं तर अठराव्य वर्षी आपली सर्व स्वप्नं सोडून परक्या घरात जाऊन चूल आणि मूल करायचं का 'लग्न' हा आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय आहे. मग, तो निर्णय घ्यायला स्त्री आणि पुरुष हे दोघंही समान सक्षम असणं गरजेचं. अठराव्या आणि एकविसाव्या वर्षी जिथे ते आपल्या करिअरचा निर्णय घेत असतात, तिथे त्यांना कायद्यांच्या बंधनात अडकवून लग्नाचा निर्णय घ्यायला लावणं हे कितपत योग्य आहे 'लग्न' हा आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय आहे. मग, तो निर्णय घ्यायला स्त्री आणि पुरुष हे दोघंही समान सक्षम असणं गरजेचं. अठराव्या आणि एकविसाव्या वर्षी जिथे ते आपल्या करिअरचा निर्णय घेत असतात, तिथे त्यांना कायद्यांच्या बंधनात अडकवून लग्नाचा निर्णय घ्यायला लावणं हे कितपत योग्य आहे काही आई - वडील अगदी लहानपणापासून मुलांच्या मनावर लग्नाची व्याख्या अशीच बिंबवतात की लग्न हे नातं फक्त दोन माणसांनाच नव्हे तर दोन परिवाराला, दोन समाजाला जोडतात. मग एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी दोन्ही मुलं सक्षम हवीत ना.\nकल्पिता काकडे, साठ्ये कॉलेज\nआयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे लग्न. लग्नानंतर आयुष्य बदलते. एक नवीन आयुष्य चालू होते. म्हणुन हे पाऊल नीट विचार करुन टाकणे गरजेचे असते. मुला-मुलींनी अठराव्या वयात जग पाहिलेलं नसतं. ती त्यांची जग पाहण्याची सुरुवात असते. त्यावेळी लग्नाचा विचार करणं योग्य नाही. म्हणून लग्नाचं वय २५ असावं असं मला वाटतं. कारण त्यावेळी मुला-मुलींचं शिक्षण झालेलं असतं. त्याचप्रमाणे त्यांना अनेक गोष्टींची जाणीव झालेली असते. तसेच ते पंचविसाव्या वर्षात समजूतदारही झालेले असतात. म्हणून त्यावेळेस ते त्यांचा भविष्याचा नीट विचार करुन निर्णय घेऊ शकतात.\nभाग्यश्री लोरेकर, डी.जी. रुपारेल कॉलेज\nवय हा फक्त आकडा आहे. जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल अणि शरीर प्रकृती चांगली असेल तर लग्नाला वयाची अट नाही. यात समोरच्यावर विश्वास ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या नात्यामध्ये विश्वास नाही ते नात टिकू शकत नाही. मुळात लग्न म्हणज दोन व्यक्तींचे विचार जुळले पाहिजेत. राहिला प्रश्न वय नक्की किती असावी, तर माझ्या मते २५-३०. कारण तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे समज आलेली असते. वेळ अणि अनुभवातून खूप काही शिकलेलो असतो. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा हे दोघांनाही नीट समजतं. पूर्ण लाइफ अगदी छान प्रकारे जातं.\nसुस्मिता मोडखरकार, कीर्ती कॉलेज\nआपल्या समाजात नेहमीच स्त्री-पुरुषांमध्ये विषमता दिसून येते. जीवनसाथी कधी निवडावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. देशाचं सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला १८ वयानंतर असेल तर जीवनसाथी निवडण्याचं नक्कीच आहे. पण, स्त्रीनं इतक्या कमी वयात लग्न केलं तर तिच्या प्रकृतीसाठी ते अपायकारक ठरू शकतं. त्यामुळे त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. वैवाहिक जीवनात वयापेक्षाही विश्वास, आदर व प्रेम महत्त्वाचं असतं.\nरुणाली कचरे, डी. जी. रुपारेल कॉलेज\nमिळवा युवा कट्टा बातम्या(yuva katta News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nyuva katta News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nयुवा कट्टा याा सुपरहिट\nमुलांना दडपणाशिवाय अभ्यास करू द्या\nमराठी सिनेमांवर बोलू काही...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/suspension-of-police-sub-inspector-in-nagpur-allegations-of-helping-to-drug-sales/", "date_download": "2019-02-18T16:49:43Z", "digest": "sha1:JGB2DQXJ25RP3H7ZSA4CCB43YC33Q2RB", "length": 12953, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन; ड्रग विक्रीसाठी मदत केल्याचा आरोप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन; ड्रग विक्रीसाठी मदत केल्याचा आरोप\nनागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्याच कुख्यात गुंड आबू खानला ड्रग विक्रीसाठी मदत केल्याप्रकरणी नागपूर शहर पोलीस दलातील चार पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.\nसाजिद मोवाल, शरद शिंपणे, निलेश पुरभे, मनोज ओरके अशी निलंबित पोलीस उपनिरीक्षकांची नावे आहेत, तर जयंता शेलोट आणि शाम मिश्रा अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.\nगुंड आबू खानशी संपर्क ठेवून त्याला अंमली पदार्थाची तस्करी आणि अवैध विक्रीसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जयंता शेलोट, तर आबू खानसोबत पार्टीत नाचतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.\nनागपूर पोलीस दलातील अधिकारी अंमली पदार्थाची तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगाराच्या सतत संपर्कात होते, हा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही कारवाई केली. आबू खानच्या 1200 कॉल रेकॉर्डसमधून अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे क्रमांक समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nखासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले श्री जोतिबाचं दर्शन\nपाकिस्तानवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे – अशोक चव्हाण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झर�� कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/north-maharashtra?page=1", "date_download": "2019-02-18T16:24:26Z", "digest": "sha1:ZBBNGMAY2PCYIUOVDXF7FVSY4UA3FTPI", "length": 11436, "nlines": 135, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नाशिक- उत्तर महाराष्ट्र News in Marathi, नाशिक- उत्तर महाराष्ट्र Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nअण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा\nअण्णांच्या उपोषणावर तोडगा काढायला सरकारला अपयश आलं आहे.\nथंड वाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्रात गारठला, पिकांवर परिणाम\nउत्तर महाराष्ट्रात पारा घसरला\nश्रीगोंदा नगर परिषदेत भाजपला बहुमत पण...\nश्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी ११ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले आहे.\nVIDEO : नाशिकमध्ये भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, चौघे जखमी\nनाशिकच्या सावकरनगरमधील भरवस्तीत शुक्रवारी सकाळी बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.\nमुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार\nमुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटातील रेणुकादेवी मंदिराजवळ अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर एक जण जखमी झाला.\nनाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक\nजलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचं मोठं आव्हान\nसाईबाबांच्या चरणी सोन्याचं फुलपात्र\nशिर्डीतील साईबाबांच्या चरणी भक्त अनेकवेळा न मोजता दान ठेवत असतात.\n जळगावात परिचारिकांचे वॉर्डमध्येच नृत्य\nनवजातशिशु उपचार कक्षातील वॉर्ड क्रमांक चारमध्ये चक्क नाच-गाण्याचा कार्यक्रम परिचारिकांकडून आयोजित करण्यात आला होता.\nआम्हाला वाटलं मंदिर बांधूनच परततील, अशोक चव्हाणांचा शिवसेनेवर निशाणा\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अयोध्यावारी केली होती.\nनाशिक पालिकेत राडा, काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडलेत\nनाशिक महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली.\nअबकी बार, छम छम बीजेपी सरकार - भुजबळ\nपुन्हा छम छम बार हेच आमचे बीजेपी सरकार. अबकी बार छम छम सरकार, अशा शब्दात भुजबळ यांनी भाजप सरकारची खिल्ली उडविली.\nगिरीश महाजन, बारामतीत या तुम्हाला दाखवतो : अजित पवार\nअजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.\nधक्कादायक, डॉक्टर पतीने सरकारी वकील पत्नीचा केला खून\nचारित्र्याच्या संशयावरून सरकारी वकील असलेल्या पत्नीचा डॉक्टर पतीने गळा आवळून खून केला.\nबाहेरून येणाऱ्यांची निश्चित मदत घेऊ, वळसे-पाटील यांचे सूचक विधान\nभाजपचे नेते आणि माजी मंत्री नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत.\n'१० टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही'\nभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.\n१८ नगरसेवकांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी, भाजपला मतदान करणे भोवले\nमहापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या नगरसेवकांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली.\nखान्देशात थंडीचा कडाका वाढला\nथंडीचा कडाका वाढल्यानं खान्देशात बहुतांश ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.\nशहीद जवानाच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट, ना शासनाकडून मदत\nकाश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेले जवान यांच्या कुटुंबीयांना शासनाने जाहीर केलेली २५ लाखांची मदतही मिळालेली नाही.\nआदित्य ठाकरे यांचे युतीबाबत सूचक वक्तव्य\nउद्या दिल्लीमध्ये बैठकीत सर्वजण जाणार आहेत आणि आम्ही कुठल्या थरात असणार आहोत, हे स्पष्ट होणार आहे, असे वक्तव्य युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले.\nमहापौर निवडणूक : भाजपला मतदान, राष्ट्रवादी करणार त्या नगरसेवकांशी चर्चा\nमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या अहमदनगरच्या राष्ट्रवादी नगरसेवकांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.\nपुलवामा हल्ल्याबद्���ल सानिया मिर्झाचं ट्विट, नेटकरी संतापले\nपिंगलान चकमकीत अब्दुल रशिद गाझी ठार\nपाकिस्तानचा शबाजा आजमी-जावेद अख्तर यांच्यावर जळफळाट\nPulwama Attack : आयत्यावेळी सुट्टी मंजूर झाली अन् महाराष्ट्रातील 'तो' जवान बचावला\n'स्टाईल इज स्टाईल'; बस पाहून उदयनराजेंना फोटोचा मोह\nआजचे राशीभविष्य | सोमवार | 18 फेब्रुवारी 2019\nपुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाझीला लष्कराचा घेराव\nगुगल सर्चवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केलं तर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा\nसिद्धूंच्या वक्तव्यावर अनुपम खेर यांचे ट्विट\nलष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणारे देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T16:44:19Z", "digest": "sha1:R7TZCVXCLYDVKY5JHQ2BYZBT67LFMNYT", "length": 14001, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीन-पाकचा भारतविरोधी दुराग्रह कायम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचीन-पाकचा भारतविरोधी दुराग्रह कायम\nएनएसजी सदस्यत्वाच्या अर्जाला विरोध करण्यासाठी हालचाली\nबीजिंग – शेजारी देश असणाऱ्या चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिका कायम आहेत. आण्विक पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताचा समावेश होऊ नये यासाठी चीनच्या हालचाली सुरूच आहेत. तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांची पाकिस्तानने खिल्ली उडवली आहे.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय महत्व असलेल्या 48 सदस्यीय एनएसजीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. अमेरिका आणि रशिया यासारखे प्रमुख देश भारताला प्रवेश देण्यासाठी अनुकूल आहेत. त्यासाठी ते अण्वस्त्र प्रसारसंबंधी भारताचे रेकॉर्ड अतिशय चांगले असल्याचे सातत्याने नमूद करत आहेत.\nत्याउलट, चीनने भूमिका घेतली आहे. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केली नसल्याच्या बाबीवर चीन बोट ठेवत आहे. त्या करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांना प्रवेश देण्याची प्रथा नसल्याचा दुराग्रह चीनने कायम ठेवला आहे. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी अर्ज केल्यानंतर पाकिस्ताननेही तसेच पाऊल उचलले आहे. अर्थात, इतर प्रमुख देशांचा पाकिस्तानवर विश्वास नाही.\nदरम्यान, यूएनएससीशी संबंधित सुधारणा प्रक्रियेचा आग्रह भारताने धरला आहे. ती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नव्या मार्गांचा अवलंब केला जावा, अशी मागणी नुकतीच भारताने केली. मात्र, यूएनएससीमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू असल्याने पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यातून भारताने केलेल्या मागणीनंतर पाकिस्तानने टीका केली. काही देशांच्या आकांक्षांमुळे ती सुधारणा प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप करत पाकिस्तानने भारतावर निशाणा साधला. अर्थात, तो आरोप करताना पाकिस्तानने भारताचा नामोल्लेख टाळला. मात्र, भारताच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानला होत असलेली पोटदुखी उघड झाली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nव्हेनेझुएलाकडून क्रूड खरेदी करू नका; व्हेनेझुएलाशी मतभेदानंतर अमेरिकेची भारताला सूचना\nराजकीय विरोधामुळे ऍमेझॉनची मुख्यालय उभारणी रद्द\nपुलवामा हल्ल्यामागे आयएसआय असल्याचा अमेरिकी तज्ञांना संशय\nकुलभुषण जाधव यांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाला आम्ही बांधील\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्याबाबतचा भारताचा आरोप पाकने फेटाळला\nपाकिस्तानी उच्चायुक्तांना भारताकडून समन्स\n#PulwamaAttack : रशियाच्या दूतावासाकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध\nमंगळावरील नासाच्या रोव्हरशी संपर्क तुटला\nइराणमधील आत्मघातकी बॉम्बस्फोटात 27 ठार\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-turmeric-benefit", "date_download": "2019-02-18T17:57:30Z", "digest": "sha1:QCTKAZLOIQB7QW3KINKERRUEW3K24NVS", "length": 17918, "nlines": 255, "source_domain": "www.tinystep.in", "title": "हळदीचे फायदे : आरोग्यविषयक, सौंदर्यविषयक आणि इतर - Tinystep", "raw_content": "\nहळदीचे फायदे : आरोग्यविषयक, सौंदर्यविषयक आणि इतर\nहरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्याला हळद म्हणून परिचयाची आहे. या वनस्पतीचा वापर तीच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात करतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग व चव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. या हळदीचे विविध उपयोग आणि आरोग्यविषयक फायदे आपण जाणून घेऊया\n१. आहारातील हळदीचे फायदे\n३. हळदीचे इतर घटकांबरोबरचे आरोग्यविषयक फायदे\n४. हळदीचे सौंदर्यविषयक फायदे\n५. झोपे संदर्भात हळदीचे फायदे\n६. रोगप्राकारक आणि जंतुनाशक म्हणून हळदीचे फायदे\n१. आहारातील हळदीचे फायदे\nअ)गर्भाशय प��र्ववत होण्यासाठी आणि,गर्भाशयाची ताकद वाढावी, आणि गरोदरपणानंतर जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी बाळंतिणीच्या आहारात हळदीचा समावेश असावा.\nब ) बाळ अंगावर दूध पीत असेपर्यंत बाळंतिणीला हळदीचे सेवन करावे (यासाठी दूध-हळद उत्तम तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )\nक)कोणत्याही प्रकारे विषबाधा झाली असता दोन आठवड्यांसाठी अर्धा चमचा हळद तुपाबरोबर सेवन करण्याची पद्धत आहे.\nड) भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर ओली हळद, आले, लिंबाचा रस व मीठ घालून केलेले लोणचे खाण्याचा उपयोग होतो.\nहळद ही जंतुनाशक असते. हळद आणि दुधाचा विविध प्रकारे विविध आजारांवर उपयोग होतो हळद आणि दूध हे काही आजारांमध्ये आणि समस्यांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते आणि काही समस्यांच्या बाबतीत हळदीचा गुण इअर औषधांपेक्षा लवकर येतो. हळदीचे दूध कोणत्या-कोणत्या समस्यांवर उपयुक्त ठरते ते आपण पाहणार आहोत\nअ) शरीरातील कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. कोणताही प्रकारच्या वेदना होत असतील किंवा मुकामार लागला असेल तर दूध-हळद घेतल्याने फायदा होतो'\nब ) हळद घातलेले दुध प्यायल्याने त्वचेबाबत त्वचेच्या खाज, इंफेक्शन या सारख्या बऱ्याच समस्या दूर होतात. तसेच त्वचेत एक चमक निर्माण होते.\nक) सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कफ निघून जातो.\nड) दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.\nहळद दुधाच्या फायद्याविषयी अधिक जाणून घ्या\nटीप-अतिप्रमाणात हळद दूध प्यायल्याने आरोग्यविषयक काही समस्या देखील निर्माण होतात त्यामुळे प्रमाणात प्यावे विशेषतः ऍलर्जी किंवा पोटाची समस्या असणाऱ्यांनी आणि गर्भवती स्त्रियांनी अति प्रमाणांत हळद -दूध पिऊ नये थोड्य प्रमाणात चालेल\n३. हळदीचे इतर घटकांबरोबरचे आरोग्यविषयक फायदे\nअ) हळद आणि गूळ यांच्या गोळ्या करून झोपताना घ्यावी आणि कोमट पाणी प्यावे त्यामुळे खोकला कमी होऊन खोकल्याची ढास कमी होतो.\nब ) शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायल्यास . हे पेय शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत करते.\nक ) तसेच सर्दी- खोकला झाल्यावर देखील हळद आणि मध उपयुक्त ठरते.\n४. हळदीचे सौंदर्यविषयक फायदे\nअ) चमचाभर हळद���मध्ये पाणी, दूध किंवा दही घालून ओलसर पेस्ट बनवा. पेस्ट चेहऱ्याला लावून गोलाकार पद्धतीने हळुवार मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे ब्लॅकहेड्स निघून जातील आणि त्वचा होईल.\nब) चमचाभर मधात हळद आणि दूध घालून ओलसर पेस्ट बनवा. १०-१५ मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेचा पोट सुधारतो, सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेचा टोन समान होतो.\nक ) ब्लॅक हेड्सची समस्या कमी होण्यासाठी कोथिंबिरी काही पाने मिक्सर मधून काढा त्यात दोन चमचे हळद घालून त्याची बारीक पेस्ट बनवा. चेहरा, नाक, हनुवटी, कपाळ यावर झोपण्यापूर्वी लावा आणि वाळल्यावर धुवा.\nड) तीन चमचे डाळीच्या म्हणजेच बेसनात १ चमचा हळद घालून त्यात गुलाबपाणी किंवा साधे पाणी घालून फेसपॅक बनवा आणि हा फेस पॅक आठवड्यतून एकदा लावत जा चेहऱ्याचे सौंदर्य टिकेल आणि\nशांत झोप न येणे ही सध्याची अनेकांची समस्या आहे . पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.(शक्यतो जेवणात दही किंवा आंबट पदार्थ खाल्लेला नसावा).\nहळदीमधील घटकामुळे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारकशक्ती वाढते\nमासिकपाळी दरम्यान हळदीचे पाणी किंवा दूध घेतल्याने येणारे क्रम्प्स कमी होतात.\nशरीरावर कुठेही मुका मार लागला किंवा एखादा शरीरभाग मुरगाळला व त्या ठिकाणी सूज आली तर हळकुंड व आंबेहळद उगाळून तयार केलेले गंध गरम करून लावण्याने लगेच बरे वाटते.\nरोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा हळदीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्यास अतिरिक्त चरबीचे प्रमाण घटण्यास मदत मिळते. त्वचारोगांमुळे जेव्हा असह्य कंड सुटते तेव्हा हळकुंड खोबरेल तेलात उगाळून त्याचा लेप करण्याने बरे वाटते.\nजिभेला चव नसेल, तोंडाला वास येत असेल, तोंडात चिकटा जाणवत असेल तेव्हा हळकुंडाच्या काढ्याने तोंडात चूळ १० मिनिटांसाठी धरून ठेवण्याने उपयोग होतो.\nहळदीमध्ये सूज कमी करण्याचे गुण असल्याने सांधे दुखीमध्ये हळद उपयुक्त ठरते\nहॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.\nTinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लो�� क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sambhaji-brigade-on-babasaheb-purandare/", "date_download": "2019-02-18T16:47:58Z", "digest": "sha1:M6DA7DU743JN4TNKMIQVIRXTBXBRDOMX", "length": 8635, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "\"पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आर्थिक मदत करून सरकार महाराजांची बदनामी केल्याचं बक्षीस देत आहे का?\"", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n“पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आर्थिक मदत करून सरकार महाराजांची बदनामी केल्याचं बक्षीस देत आहे का\nपुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून पाच कोटींची मदत मिळणार आहे. या आगोदर राज्य सरकारकडून ३०० कोटी रुपये या कामासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बाबासाहेब पुरंदरे पुण्यातील कात्रज भागात उभारत असलेल्या शिवसृष्टीला नितीन गडकरी यांच्या खात्याकडून जेएनपीटी अंतर्गत पाच कोटी रुपयांचा चेक देण्यात येणार आहे. शनिवारी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा चेक प्रदान करण्यात येणार आहे मात्र संभ���जी ब्रिगेडने या कार्यक्रमाला आपला विरोध दर्शविला आहे.\nशिवरायांची बदनामी ज्या बाबासाहेब पुरंदरे यांनी केली त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिल्यामुळे शिवप्रेमी संघटना नाराज आहेत आता सरकार पुरंदरेंच्या शिवसृष्टीला भरीव आर्थिक मदत करून सरकार महाराजांची बदनामी केल्याचं बक्षीस देत आहे का असा सवाल संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे. आम्ही या कार्यक्रमाला लोकशाहीच्या मार्गाने विरोध करू . काहीही झाले तरी आम्ही पुरंदरे यांची शिवसृष्टी होऊ देणार नाही असा इशारा शिंदे यांनी महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना दिला.\nदरम्यान यापूर्वी सरकारकडून ३०० कोटी रुपये या कामासाठी देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे. यानंतर काही संघटना तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला विरोध दर्शविला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर याच मुद्द्यावरून टीका केली होती. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला सरकारकडून करण्यात येणारी मदत हि पुणेकरांची फसवणूक असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती .\nआ.जितेंद्र आव्हाड यांनी देखील शिवसृष्टीला आपला विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला असला तरी त्यांच्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी ३०० कोटींचा निधी आम्ही देऊ देणार नाही. इतिहासाला साजेशी शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमायला हवी. पुरंदरे यांची शिवसृष्टी उभी राहू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nभीक मागण्याची परवानगी मागणारा ‘तो’ पोलीस निलंबित\nमोदींनी किती बेरोजगारांना रोजगार दिला – अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T16:45:46Z", "digest": "sha1:RSXS47CLZJUPCXKXZT7SZKSFF2HAOFRY", "length": 12668, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभाग समितींवर भाजप��े वर्चस्व | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रभाग समितींवर भाजपचे वर्चस्व\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी भाजपकडून उमेदवारांचे अर्ज त्या-त्या क्षेत्रीय अधिका-यांकडे आज (सोमवारी) दाखल करण्यात आले.\nया निवडणूकीत विरोधी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आठही प्रभाग समिती अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार असून त्यावर भाजपचे वर्चस्व राहणार आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठ प्रभाग समिती अध्यक्षांची मुदत एप्रिलअखेर संपणार आहे. त्यांच्या जागी नविन अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.त्या अगोदर प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्या प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदांची निवडणूक येत्या शुक्रवारी (दि. 27) होणार आहे. याकरिता आज (सोमवारी) अ – अनुराधा गोरखे, ब – करुणा चिंचवडे, क – नम्रता लोंढे, ड – शशिकांत कदम, ई – भीमाताई फुगे, फ – कमल घोलप, ग – बाबासाहेब त्रिभूवन आणि ह – अंबरनाथ कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.\nमहापालिकेत भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. यामध्ये भाजपचे 77, राष्ट्रवादी कॉग्रेसचे 36, शिवसेनेचे 9, अपक्ष 5, मनसेचे 1 असे एकूण 128 नगरसेवक आणि स्विकृत 5 नगरसेवक अशी 133 संख्याबळ आहे. महापालिकेच्या तौलनिक संख्याबळाच्या आधारावर आठही प्रभाग समितीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसने एकही अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या निवड बिनविरोध निश्चित मानली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nहुंड्यासाठी छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल\n35 हजारांचे ऍल्युमिनिअम चोरीला\nPCMC : लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांमधील वाद शमणार का \n…तर भाजपने सत्तेचे स्वप्न पाहणे सोडावे\nपिंपरी : …तर प्रकल्पांसाठी जागा नाही\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सि���्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-may-2018/", "date_download": "2019-02-18T16:10:26Z", "digest": "sha1:OGBN4JF4FDKXWOUXJRLNOQBW4T4M6B7O", "length": 13569, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजने देशातील पहिल्या तांबे पर्याय करारांची सुरूवात केली आहे.\nराज्यसरकार ऊर्जा उपकरण निर्माता भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) ने प्रवीण एल अग्रवाल यांना अंशकालिन अधिकृत संचालक म्हणून नियुक्त केले आहे.\nरेटिंग एजन्सी आयसीआरए जीडीपी वाढ जानेवारी-मार्च 2017-18 मध्ये 7.4 टक्के अशी अपेक्षा आहे\nदिग्गज गायिका आशा भोसले यांना पश्चिम बंगालचा ‘बंग विभूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.\nभारतीय मूळ वकील आणि राजकारणी गोविंद सिंह देव शीख समुदायाचे मलेशियाचे पहिले मंत्री बनले.\nइंडिया एनर्जी एफिशियन्सी स्केल-अप प्रोग्रामसाठी जागतिक बँकाने 220 दशलक्ष डॉलर्स (1,496 कोटी रु.) कर्ज आणि $ 80 दशलक्ष (544 कोटी रु.) गॅरंटीची मंजुरी दिली आहे.\n22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा केला गेला. या वर्षी ‘ज्येष्ठ 25 वर्षे अॅक्शन फॉर बायोडायव्हर्सिटी’ हा विषय आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने फ्लिपकार्ट, स्विग्गी, पतंजली आणि अमुल या 40 उद्योजकांशी प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या (पीएमएमवाय) अंतर्गत लहान उद्योजकांना कर्जाची व्याप्ती वाढवून दिली आहे.\nपोलिश लेखक ओल्गा टोकार्झुक यांना त्यांच्या ‘फ्लाइट’ या कादंबरीसाठी मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nवयोवृद्ध लेखिका कादंबरीकार यद्दनपुडी सुलोचना राणी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या 78 वर्षांच्या होत्या.\nPrevious गोंडवाना विद्यापीठात विविध पदांची भरती\nNext (Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T16:27:26Z", "digest": "sha1:CL2E6LEMWL6ZQQEWGZP6JYPHMWR4J772", "length": 12433, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्षांची शिक्षा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार आरोपींना पाच वर्षांची शिक्षा\nबॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या 13 साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चार आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर दोघांना पुराव्यांअभावी सोडून देण्यात आले आहे. 2015 साली रवी पुजारीच्या आदेशावर दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, मात्र याची कुणकुण गुन्हे शाखेला लागली आणि 17 नव्हेंबर 2015 ला या टोळीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या.\nया सर्व आरोपींवर हत्येचा कट रचणे आणि हत्यार कायद्यांतर्गत या सगळ्यांवर खटला चालवण्यात आला. या प्रकरणी इशरत, हसनत, अज़ीम, अशफाक, आसिफ, शाहनवाज, फिरोज, शब्बीर, रहीम और अनीस यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे तर रावीकेस सिंह आणि यूसुफ बचकाना यांना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. जुहूमध्ये सिनेनिर्माता करीम मरोनी यांच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. या आरोपींनी केलेल्या खुलाशानुसार, पुजारीने मोरानी ब्रदर्स आणि महेश भट्ट यांच्या सुपारीसाठी आपल्या शुटर्सना 11 लाख रुपये दिले होते. यातील पाच लाख रुपये मोरानी फायरिंग प्रकरणातील आरोपींना मिळाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \nMovieReview : अपना टाईम आयेगा\nMovieReview: प्रेरणादायी ‘आनंदी गोपाळ’\nआयुष्यमान खुरानाची शहीद जवानांवर भावूक कविता\nअनुष्का शेट्टी एका अनोळखी तरुणाबरोबर रिलेशनशीपमध्ये\nसोनम कपूरने सोशल मिडीयावर नाव बदलले\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nकराचीचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल कंगणाकडून शबानावर टीका\nसिनेसृष्टीत अमिताभ बच्चन यांना 50 वर्षे पूर्ण \nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%88/", "date_download": "2019-02-18T15:56:36Z", "digest": "sha1:3Y6UYUIYVFUCXYVJJVTWMQVDJSXBQPDD", "length": 14036, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शौर्य, सेवापदक प्राप्त सैनिकांच्या अनुदानात वाढ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशौर्य, सेवापदक प्राप्त सैनिकांच्या अनुदानात वाढ\nमुंबई – देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या तसेच प्रसंगी प्राणांचेही बलिदान देणाऱ्या सैन्य दलातील शौर्यपदक व सेवापदक प्राप्त सैनिकांना तसेच मरणोत्तर शौर्यपदक मिळवणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार परमवीर चक्र, अशोक चक्रधारकांना 30 लाखांऐवजी 60 लाख रूपये एकरकमी रोख अनुदान देण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रातील अधिवासी असणाऱ्या सैन्यदलातील शौर्यपदक व सेवापदक धारकांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या रोख अनुदान तसेच मासिक अनुदानात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये परमवीर चक्र, अशोकचक्रधारकांना 30 लाखांऐवजी 60 लाख रूपये, सर्वोत्तम युद्ध सेवा प���क, महावीरचक्र, किर्ती चक्र धारकांना 18 ऐवजी 36 लाख, उत्तमतम युद्ध सेवा पदक, वीरचक्र, शौर्यचक्र, युद्ध सेवा पदकधारकांना 12 ऐवजी 24 लाख रूपये, सेना-नौसेना-वायुसेना पदकधारकांना 6 ऐवजी 12 लाख रूपये, तर मेन्शन इन डिस्पॅच पदकासाठी 3 लाखाऐवजी 6 लाख रूपये एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे.\nपरमविशिष्ट सेवा पदकासाठी 2.04 लाखांऐवजी 4 लाख, अतिविशिष्ट सेवापदक 1.03 लाख ऐवजी 2 लाख, सेना नौसेना वायुसेनापदकासाठी दीड लाख, विशिष्ट सेवा पदक 40 हजारऐवजी 1 लाख, मेन्शन इन डिस्पॅचपदकासाठी 50 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.\nपदकधारक तसेच शहिदांच्या विधवा पत्नी वा अवलंबितांना मासिक अनुदानही देण्यात येते. परमवीरचक्र धारकांना 16,500 ऐवजी 33 हजार, अशोक चक्रधारकांना 13 हजार 200 ऐवजी 26 हजार 500, सर्वोत्तम युद्ध सेवा पदकासाठी 12 हजार 540 ऐवजी 25 हजार, महावीरचक्र 12 हजार 540 ऐवजी 25 हजार, किर्ती चक्र 9 हजार 900 ऐवजी 20 हजार, उत्तम युद्ध सेवापदक 8 हजार 580 ऐवजी 17 हजार,वीरचक्र 7 हजार 260 ऐवजी 14 हजार 500, शौर्य चक्र 4 हजार 620 ऐवजी 9 हजार, युद्ध सेवा पदक 3 हजार 960 ऐवजी 8 हजार, सेना नौसेना वायूसेना पदकासाठी 2 हजार 640 ऐवजी 5 हजार 500, मेन्शन इन डिस्पॅच 1 हजार 320 ऐवजी 2 हजार 500, व्हिक्टोरिया क्रॉससाठी 13 हजार 200 ऐवजी 26 हजार 500 इतके मासिक अनुदान देण्यात येणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगृहमंत्र्यांच्या दिव्याखाली अंधार ; राष्ट्रवादीचे टीकास्त्र \n#PulwamaAttack: पाकिस्तानचा एकदाच सोक्ष मोक्ष लावून टाका- उद्धव ठाकरे\nराज्य सरकारककडून जनतेची दिशाभुल\nमुलांवर पालकांनीच नियंत्रण ठेवायला हवे\nई टेंडरींग घोटाळ्यात 62 जण दोषी\nवैमानिकांच्या कमतरतेमुळे इंडिगोची 30 उड्डाणे रद्द\nरायगडाच्या पायथ्याशी आरमाराचे म्युझियम- छत्रपती संभाजीराजे\nशैक्षणिक मराठा आरक्षणाला याचिकाकर्त्यांचा आक्षेप\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T16:04:03Z", "digest": "sha1:YEB6GQVAJOHHOWPIBSHSL3R4AFLA6VL6", "length": 4071, "nlines": 76, "source_domain": "m4marathi.com", "title": "मटार पुलाव | m4marathi", "raw_content": "\n१) अर्धा किलो हिरवे वाटाणे\n२) तीन कांदे , चार टोमाटो\n३) दोन वाटया बासमती तांदूळ\n४) चार वाटया गरम पाणी\n५) तीन टेबल स्पून तेल\n६) दोन हिरव्या मिरच्या\n७) एक टेबल स्पून आले-लसूण पेस्ट\n८) पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट\n९) पाऊण चमचा गरम मसाला पावडर\n१०) चवीनुसार मीठ .\n१) तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवावे . कढाईत तूप तापले की मिरचीचे तुकडे टाकून कांदा टाकून परतावे .\n२) कांदा जरा नरम झाला की वाटाणे टाकावे . टोमाटो टाकून परतावे . आले-लसूण पेस्ट टाकून जरासे परतावे .\n३) तांदूळ टाकून हळद, तिखट मसाला , मीठ टाकू�� थोडा वेळ परतून गरम पाणी टाकून ढवळावे , मंद आचेवर शिजवावे .\n४) तांदळाप्रमाणे पाणी कमी किंवा जास्त टाकावे . भात मोकळा झाला पाहिजे .\n५) आधी थोडे पाणी कमी टाकावे म्हणजे पाणी आणखी लागले तर थोडे पाणी टाकून वाफ काढता येते . तुपाऐवजी तेल वापरले तरी चालते .\n६) भातावर खोबरे व कोथिंबीर टाकावी . कुकरमध्ये एका शिट्टीत भात होतो . भाज्यांसाठी , भातासाठी लहान कुकर सोयीस्कर असतो .\nवेनपोंगल ( मद्रासी खारा भात )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/huge-production-red-chilli-43637", "date_download": "2019-02-18T17:09:47Z", "digest": "sha1:FXGWBBKMV3YWD2P3SL3A27ZUVF3HG63Y", "length": 13792, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "huge production of red chilli ग्राहकांसाठी यंदा \"मिरची गोड' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nग्राहकांसाठी यंदा \"मिरची गोड'\nशनिवार, 6 मे 2017\nसांगली - कर्नाटक, आंध्र प्रदेशात यंदा मिरचीचे प्रचंड उत्पादन झाल्याने दरात 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मिरची बाजार गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त झाल्याने ग्राहकांसाठी मिरची \"गोड' ठरतेय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत सुमारे 7551 पोती मिरचीची आवक झाली आहे. तुलनेत मसाले पदार्थांच्या दरात मात्र वाढ झाली आहे.\nसांगली - कर्नाटक, आंध्र प्रदेशात यंदा मिरचीचे प्रचंड उत्पादन झाल्याने दरात 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मिरची बाजार गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त झाल्याने ग्राहकांसाठी मिरची \"गोड' ठरतेय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत सुमारे 7551 पोती मिरचीची आवक झाली आहे. तुलनेत मसाले पदार्थांच्या दरात मात्र वाढ झाली आहे.\nकर्नाटक, आंध्र हे प्रमुख मिरची उत्पादक राज्ये आहेत. तेथील गोदाम अजूनपर्यंत भरलेली आहे. शेतातील पिके आता कुठे संपली आहेत. त्यामुळे पुरवठा वाढतच राहणार आहे. परिणामी, घसरलेले दर कायम आहेत. चटणी बनवणे यंदा स्वस्त झाल्याने महिलावर्ग थोडा खुशीत आहे. तुलनेत तिखटासाठीच्या मसाले दरात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दालचिनी, तमालपत्री, जिरे, मोहरी, सुके खोबरे आणि मिठाच्या दरात थोडी वाढ आहे. त्यामुळे तयार मसाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. 50 ग्रॅम मसाले पाकिटाच्या दरात तीन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. पापड मसाला तीन रुपये, पापड खार तीन रुपये, लोणची मसाला पाच रुपये वाढ झाली आहे.\nगुंटूर - 60 ते 100 रुपये किलो\nतेजा - 90 ते 120 रुपये किलो\nबेडगी - 110 ते 140 रुपये किलो\nबेडगी (पहिला तोडा) - 120 ते 150 रुपये किलो\n\"\"मिरची उत्पादनाचे आगर असलेल्या आंध्र, तामिळनाडून प्रचंड उत्पादन झाल्याने दरात घसरण झाली. आवक कायम असल्याने हे दर स्थिर राहतील किंवा थोडीफार घसरणच होईल, अशी स्थिती आहे.''\n- अशोक पाटील, मिरची व्यापारी, सांगली\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यता\nसांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही\nकोल्हापूर - साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gujarat-face-farmers-agitation-today-8817", "date_download": "2019-02-18T17:51:16Z", "digest": "sha1:2JGWIRGATKQXOIK7R5EQICQDDZBC433O", "length": 14759, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Gujarat to face farmers agitation from today | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नी आजपासून खेड्यांचा असहकार\nगुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नी आजपासून खेड्यांचा असहकार\nमहेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क\nशुक्रवार, 1 जून 2018\nअहमदाबाद : महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्येही शेतकरी आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किसान सभेचे नेते अशोक ढवळे हे गुजरातमध्ये डेरेदाखल झाले असून, आज (ता. १) पासून बहुतांश खेडी सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारणार आहेत. आजपासून खेड्यांतून शहरांना होणारा दूध, पालेभाज्या आणि कडधान्यांचा पुरवठा थांबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.\nअहमदाबाद : महाराष्ट्रानंतर आता गुजरातमध्येही शेतकरी आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किसान सभेचे नेते अशोक ढवळे हे गुजरातमध्ये डेरेदाखल झाले असून, आज (ता. १) पासून बहुतांश खेडी सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारणार आहेत. आजपासून खेड्यांतून शहरांना होणारा दूध, पालेभाज्या आणि कडधान्यांचा पुरवठा थांबविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.\nआज पत्रकारपरिषदेत बोलताना ढवळे म्हणाले की, ''केंद्राच्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणि मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी भूसंपादन केले जात असताना शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळताना दिसत नाही. या प्रकल्पांमुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना ३४ टक्के जमीन गमवावी लागेल. या दोन्ही प्रकल्पांचा निषेध करण्यासाठी ३ जून रोजी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन होणार असून, पाच जून रोजी गुजरातमधील शेतकरी एल्गार करतील.''\nयेत्या ९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतिदिनी अखिल भारतीय किसान महासभा केंद्र सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन पुकारणार आहे. या वेळी सरकारला \"छोडो भारत'चा इशारा देण्यात येईल. शेतीमालास रास्त भाव देण्याबरोबरच सरकार���े शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी. पंतप्रधान पीक विमा योजना ही कार्पोरेटचे भले करण्यासाठीच सुरू करण्यात आली आहे.\n- अशोक ढवळे, किसान सभेचे नेते\nअहमदाबाद महाराष्ट्र आंदोलन agitation खेड दूध कडधान्य भारत शेती\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा ये��ील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-karnatka-election-dates-declare-maharashtra-6922", "date_download": "2019-02-18T17:56:20Z", "digest": "sha1:YG5YMQEJU7JV3OYSGH74DFCWAFU2TQMY", "length": 14921, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Karnatka election dates declare, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटक निवडणुकीचे बिगुल वाजले\nकर्नाटक निवडणुकीचे बिगुल वाजले\nबुधवार, 28 मार्च 2018\nभाजप हा ‘सुपर निवडणूक आयोग’ बनला आहे. मालवीय यांच्या वक्तव्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त या प्रकाराबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहा यांना नोटीस देऊन आयटी सेलविरुद्ध पोलिसांत \"एफआयआर' दाखल करणार का\n- रणदीप सुरजेवाला, कॉंग्रेस प्रवक्ते\nनवी दिल्ली ः दक्षिण भारताचे महाद्वार असणाऱ्या कर्नाटकमधील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा बिगुल मंगळवारी (ता. २७) वाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १२ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, १५ मे रोजी निकाल जाहीर होतील, अशी घोषणा निवडणूक आयोगाने आज केली.\nसध्याच्या २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २८ मेला संपणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २४ एप्रिलपर्यंत आहे; तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ एप्रिलपर्यंत असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. निवडणुकीत इव्हीएम मशिन बरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त ओमप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकमधील एकूण लोकसंख्येपैकी ७२ टक्के जनता मतदार असून, राज्यात ५६ हजार मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीची अधिसूचना १७ एप्रिलला जाहीर होणार असून, १७ तारखेपासूनच अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे\nउतावळा ‘भाजप' गुडघ्याला बाशिंग\nआयोगाच्या अधिकृत घोषणेपूर्वीच सत्तारूढ भाजपच्या \"आयटी सेल'चे प्रमुख अमित मालवीय यांनी मतदानाची तारीख जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली. हा वाद वाढताच मालवीय यांनी ट्विट डिलीट करून याचे खापर इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर फोडले. निवडणूक आयोगाने मालवीय यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देताच भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी येथे माफी मागितल्याचे समजते.\nभाजप निवडणूक निवडणूक आयोग भारत कर्नाटक नरेंद्र मोदी इव्हीएम पत्रकार\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhujbalayurveda.com/image-gallery/3", "date_download": "2019-02-18T16:08:26Z", "digest": "sha1:KMYR3GHREQKGWKLCDFNUOB5HYBPBXK2Y", "length": 7085, "nlines": 96, "source_domain": "www.bhujbalayurveda.com", "title": "Images :Bhujbal Ayurved Panchakarma Clinic in Nashik", "raw_content": "\n🌹 जेवणापूर्वी चे स्टार्टर🌹 बरेचदा आपण हॉटेलमध्ये , लग्न समारंभ इ.मध्ये जेवणासाठी गेल्यानंतर स्टार्टर- Appetizer या नावाखाली जो आचरटपणा चालला आहे त्यासाठी हा लेख. चायनीज सूप, कसले तरी मंचुरियन , पनीर इत्यादी असंख्य प्रकार हे स्टार्टर च्या नावाखाली खाल्ल्यावर मग जेवायचे काय त्यानंतर जेवण घेणे म्हणजे अजीर्ण किंवा अपचन होऊन अनेक आजारांना निमंत्रण देणे ठरते .स्टार्टर खरे तर भूक वाढवणारे, तोंडात लाला स्राव, पचन संस्थेत पाचक रसांचे स्राव वाढवणारे, अजीर्ण होऊ न देणारे असावे. ॥भोजनार्गे सदा पथ्यं लवण आद्रक भक्षणम॥ भोजनाच्या सुरूवातीला सेधव मीठ व आल्याचा तुकडा खाणे हा खरा आयुर्वेदिक स्टार्टर आहे याने होणारे फायदे अगणित -- १)चांगली भूक लागणे २)जीभ स्वच्छ होते ३)इतर पदार्थांची असणारी चव नष्ट होते ४)जीभ स्वच्छ झाल्यामुळे पुढे ज्यांना खाणार आहोत त्याची चव उत्तम कळते ५)घसा साफ होतो ६) अन्न नीट पचते ७)अजीर्ण होत नाही सध्याच्या लाइफ स्टाइल डिसॉर्ट्समध्ये (life style disorders)स्टार्टरचा देखील महत्त्वाचा रोल आहे . काय कधी खावे हा सेन्स लोप पावला आहे . मधुर अमल लवण कटू कषाय या क्रमाने अऩ न खाता शेवटी स्वीटडीश, आइस्क्रीम खाल्लं जात आहे .प्रचंड अग्नीमाद्य होऊन जडपणा, कफ, लठ्ठपणा इत्यादी इत्यादी अनेक आजार यामुळे होताना दिसत आहे . असो आपले आयुर्वेदिक स्टार्टर आल्याचा तुकडा आणि सेैधव मीठ हे कोणत्याही हॉटेलमध्ये मिळेलच असे नाही .तो कॅरी करावा लागेल. मी याचा आग्रह करतोय त्यात तुमचे आरोग्य आहे तुम्ही जे ऑर्डर करतात त्यात किती आरोग्य आहे याचा जरूर विचार करावा वैद्य अरुण सुभाष भुजबळ (एमडी आयुर्वेद गोल्ड मेडल) भुजबळ आयुर्वेद पंचकर्म निमाणी नाशिक 0253-251-9669 9822226267 9822371701 www.bhujbalayurveda.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:06:35Z", "digest": "sha1:C63SRU47TFPIYFVFM6MMX2KGBOG3URNV", "length": 8669, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "पाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात - पाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात -", "raw_content": "\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मकरीत्या घडवतात. अशाच एका संघर्षमय जिद्दीची कहाणी ‘पाटील’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील’ ध्यास स्वप्नांचा या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. येत्या २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nएका हळव्या प्रेमकथेची किनार दाखवताना शिवाजी पाटील यांचा भुतकाळ, त्यांचा संघर्षाचा काळ, त्यांनी पचवलेले दु:ख व त्यानंतरही उभे राहण्याची जिद्द आपल्यासमोर येणार आहे. अशाच एका कथेचा नायक शिवाजी…कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधू पाहतोय. स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि स्वप्न पूर्ण करायला पण पैसे लागत नाहीत लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द. शिवाजीने हाती घेतलेलं असाध्य ध्येय पूर्ण होतं का असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का या आणि अशा अनेक उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘पाटील’ पहायलाच हवा. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एस्सेलव्हिजन’ चे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा दिसणार आहेत.\n‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. ‘आनंद शिंदे, आदर्श शिंदे, बिष्णू मोहन, बेला शेंडे, सुखविंदर सिंग व रेहा विवेक, गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.\nया चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार,गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांडेल, विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिंगबर, हाजी पटेल,दिपक दलाल सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकांती, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केल�� आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता, तर कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांचे आहे.\n२६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/blog/page/8/", "date_download": "2019-02-18T17:15:40Z", "digest": "sha1:RPDRLQ36FLFTJUN3KKTHKUWHO6PSTONI", "length": 1977, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Blog Archives - Page 8 of 8 - Blog Archives - Page 8 of 8 -", "raw_content": "\n‘प्रियतमा’ – एक स्वप्नपंखी प्रेमकथा…\nजीवनाच्या कोलाहलात आणि भावभावनांच्या अथांग सागरात दडपून राहिलेली संवेदना म्हणजे प�\nरुपेरी पडद्यावर ‘सौ. शशी देवधर’ विषयी उत्सुकता\nरुपेरी पडद्यावर ‘सौ. शशी देवधर’ विषयी उत्सुकता ‘सौ.शशी देवधर’… कोण असेल शशी देवधर\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/thane-kokan-news/thane/niece-killed-aunty-for-not-giving-breakfast/articleshow/66110850.cms", "date_download": "2019-02-18T17:37:26Z", "digest": "sha1:2E7FNNOZUSKCQ4ML6B65ZA64JQPE3W3M", "length": 11334, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: niece killed aunty for not giving breakfast - वयोवृद्ध मावशीची हत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nनाश्ता केला नाही म्हणून भाची स्वप्ना सुधीर कुलकर्णी (३९) हिने शोभा गणेश कुलकर्णी (७५) यांच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील विनायक भवन सोसायटीत घडली आहे. राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी स्वप्ना हिला अटक केली आहे.\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nनाश्ता केला नाही म्हणून भाची स्वप्ना सुधीर कुलकर्णी (३९) हिने शोभा गणेश कुलकर्णी (७५) यांच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील विनायक भवन सोसायटीत घडली आहे. राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी स्वप्ना हिला अटक केली आहे.\nशोभा हा अविवाहित होत्या. तसेच अंध असल्या तरी घरातील सर्व काम करत होत्या. विनायक भवन सोसायटीतील घर हे त्यांच्याच नावावर आहे. सख्या बहिणीची मुलगी स्वप्ना हिच्यासोबत त्या राहत होत्या. शनिवारी दुपारी बेशुद्ध अवस्थेत शोभा यांना सिव्हिल रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी शोभा यांच्या मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता मृतदेहावर १५ जखमा आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. नंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शोभा राहत असलेल्या घराची बारकाईने तपासणी केली. जमिनीवरील रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब पुढे आली. तसेच भिंतीवरील रक्ताचे डागही पुसण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पोलिसांनी स्वप्ना हिच्याकडे चौकशी केली असता धक्कादायक बाब पुढे आली. सकाळी शोभा यांनी नाश्ता तयार केला नाही. परिणामी बाचाबाची झाली आणि स्वप्नाचा राग अनावर झाल्याने संतापाच्या भरात तिने शोभावर चाकूने वार केले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दिली आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\npulwama: नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा रेल रोको मागे\nकॅन्सरग्रस्ताची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला चोप\nठाणेः महापौरांच्या ‘मता’ने भाजप विजयी\nठाणेः पुनर्वसनासाठी तयार केलेले गाळे कोसळले\nबुलेट ट्रेनमुळे होणार कायापालट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nगैरव्यवहारांच्या रोपट्यांची मु��े घट्ट...\nमोबाइल न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या...\nपनीरमध्येही भेसळ; कारखान्यावर एफडीएचा छापा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-18T17:35:13Z", "digest": "sha1:5LPVATT754JCCEADTPUTF7WSZBNRYOGL", "length": 9829, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "महात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला – भारती पंजाबी | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri महात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला – भारती पंजाबी\nमहात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला – भारती पंजाबी\nसाक्री – महात्मा देश स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य केले. स्वातंत्र्य हे हिंसेने नव्हे तर अहिंसेने मिळविता येते, यावर विश्वास ठेवून जगाला अहिंसेचा संदेश दिला, असे मत प्राचार्या भारती पंजाबी यांनी व्यक्त केले.\nयेथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमीत्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांना माहिती देताना त्या बोलत होत्या. जयंतीनिमीत्त स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी आकर्षक असे फलक लेखन प्रिती लाडे, हिरल सोनवणे यांनी केले. व्यवस्थापक वैभव सोनवणे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. महात्मा गांधींच्या जीवन चरित्रावर सविता मोरे यांनी प्रकाश टाकला. तसेच, महात्मा गांधींविषयी गीत प्रिती लाडे, मनिषा खैरनार यांनी सादर केले. प्रसंगी, घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी इयत्तेनुसार विषय देण्यात आले होते. यामध्ये नर्सरी – कार्टुन, एलकेजी –स्वच्छतेचे साधने, युकेजी – सुर्य, चंद्र, कार, बॅट इ. विषयानुसार एक वाक्य, तसेच आवाज व वेशभुषा या मुद्द्यांवरून गुणांकन करण्यात आले.\nस्पर्धेचा निकाल – जय बागले, प्रणिती गांगुर्डे, आयुष माळीचकर, सौम्या ठाकरे. युकेजी डायमंड – निहारिका बोरसे / प्रणिती खैरनार, पार्थ जैन, निरव सोनवणे, रिद्धी सोनवणे / लक्ष्मी देवरे. एलेकजी गोल्ड – धैर्या शेवाळे, तेजास्विनी खैरनार, भुमी बेडसे, पुष्पांजली भामरे. युकेजी लोटस – शिवाजी सोनवणे, प्राप्ती वाघ / राजवी अहिरराव, इशान तडवी, मोक्षदा गांगुर्डे. युकेजी रोझ – आरव देसले, शर्वरी नंदनवन, भावेश गांगुर्डे, प्रणित बागुल, तनिष्का नितीन सोनवण��. या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूनम पवार यांनी केले.\nPrevious article प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वच्छता अभियान\nNext articleपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nगणित ऑलिम्पियाड परिक्षेत इंटरनॅशनल स्कूलची सुवर्ण कामगिरी\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुर्यनमस्कार दिवस साजरा\nप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-smartleader/", "date_download": "2019-02-18T16:34:43Z", "digest": "sha1:JBBCSSVYF3ULEUC3Q2NV74PBKIC2MHHO", "length": 4244, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नितीन गडकरी धडाडीचे नेते - रतन टाटा", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nनितीन ���डकरी धडाडीचे नेते – रतन टाटा\nटीम महाराष्ट्र देशा :\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे धडाडीचे नेते आहेत, अशी प्रशंसा उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्या चार वर्षाच्या कामगिरीवर इंडिया इन्स्पायर या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी रतन टाटा यांनी नितीन गडकरी यांची प्रशंसा केली आहे.\nगडकरी यांच्या सोबत माझी चाळीस वर्षाची ओळख आहे. देशाच्या विकासात पायाभूत सुविधांच्या माध्यमातून त्यांनी मोठ योगदान दिले आहे. अशी पुस्तीही रतन टाटा यांनी जोडली.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nशरद पवारांचा वाढदिवस साजरा करू नका, राष्ट्रवादीचे आवाहन\nमराठा आरक्षणात आणखी एक अडथळा, कोर्टात नवीन याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T16:50:07Z", "digest": "sha1:B7JCC2JHT5NUGQ6WOHGQYHPVEUONOLFQ", "length": 10611, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जन्म-मृत्यू दाखल्यांची सुविधाही “स्मार्ट’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजन्म-मृत्यू दाखल्यांची सुविधाही “स्मार्ट’\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. मात्र, महापालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून शहरात दहा ठिकाणी दाखला मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.\nनागरिकांना विविध कामांसाठी जन्म अथवा मृत्यूच्या दाखल्याची आवश्यकता सतत भासत असते. मागील काही महिन्यांपूर्वी या दाखल्यांसाठी अर्ज केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस लागत होते. मात्र, सध्या या प्रकारचे दाखले ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध झाल्याने नागरिकांना सोईस्कर ठरत आहे. महापालिका प्रशासनाने दाखले मिळण्यासाठी खासगी संस्थेला टेंडर दिले होते.\nया संस्थेमध्ये शहरात एकाच ठिकाणी दाखले मिळत असल्याने त्या ठिकाणी सतत गर्दी होत होती. यामुळे, दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना सतत हेलपाटे मारावे लागत होते. परंतु, नागरिकांच्या वेळेची बचत होण्यासाठी प्रशासनाने शहरातील विविध ठिकाणी दाखले उपलब्ध होण्याची सोय करुन दिलेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/woman-was-beaten-near-banda-151185", "date_download": "2019-02-18T16:52:55Z", "digest": "sha1:S5ZGKV35PMXFWKHFBHB5OJAQBRR3QK3X", "length": 12038, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "woman was beaten near Banda बांद्याजवळ महिलेस मारह��ण | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nबांदा -पतीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीसह जमावाने एका महिलेला घरात घुसून बेदम मारहाण केली. संबंधित महिलेच्या घरातील टीव्ही, फ्रीजसह अन्य मौल्यवान वस्तूचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घरातील लहान मुलगी आणि बांधून असलेल्या कुत्र्यालाही या संतप्त जमावाने सोडले नाही. स्थानिकांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हा प्रकार काल मध्यरात्री घडला.\nबांदा -पतीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीसह जमावाने एका महिलेला घरात घुसून बेदम मारहाण केली. संबंधित महिलेच्या घरातील टीव्ही, फ्रीजसह अन्य मौल्यवान वस्तूचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घरातील लहान मुलगी आणि बांधून असलेल्या कुत्र्यालाही या संतप्त जमावाने सोडले नाही. स्थानिकांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हा प्रकार काल मध्यरात्री घडला.\nशिरोडा मार्गावर बांद्यापासून काही अंतरावर असलेल्या गावात हा प्रकार घडला. त्या गावात परजिल्ह्यातील महिला एका अल्पवयीन मुलीसह राहते. त्यांचा बंगला वस्तीपासून सुमारे तीनशे मीटरवर आहे. पतीचे तेथील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा अन्य एका गावातील महिलेला संशय होता. काल (ता. २१) मध्यरात्रीच्या सुमारास आपला पती त्या महिलेच्या घरात असल्याची माहिती मिळताच काही महिला व अन्य युवकांना सोबत घेऊन पत्नीने त्या महिलेचे घर गाठले. तेथे तिचा पती होता. यामुळे संतप्त जमावाने त्या महिलेला बेदम मारहाण केली. अंगणातील कुत्रा व अल्पवयीन मुलीलाही जमावाने झोडपले.\nदरम्यानच्या काळात त्या महिलेने आपली कशीबशी सुटका करून घेत स्वयंपाकघर गाठले. गावातील काही ग्रामस्थांना मोबाईलवरून घटनेची माहिती देत आपल्याला वाचविण्याची याचना केली. प्रसंगावधान दाखवत १० ते १५ ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. संतप्त जमावाला त्यांनी रोखले. येथील पोलिसांनाही याची माहिती दिली.\nजमावाने घरातील टीव्ही, फ्रिजसह अन्य मौल्यवान वस्तूंची नासधूस केली. गावातील ग्रामस्थांकडेही जमावाने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेताच तणाव निवळला. त्या पत्नीच्या पतीने नरमाईची भूमिका घेत झाल्या प्रक���राबाबत माफी मागितली.\nदरम्यानच्या काळात बांदा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी या प्रकरणाबाबत तडजोड झाली. येथील पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता कोणतीही तक्रार नोंद नसल्याचे सांगण्यात आले.\nदोन्ही बाजूंनी तडजोड करीत आज या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मारहाण झालेल्या महिलेने कोणतीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-29-may-2018/", "date_download": "2019-02-18T16:25:17Z", "digest": "sha1:BUME7XHAL6ARQYC3GEDRH6TCG3N5LSPY", "length": 12754, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 29 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताने चीनमधील सॉफ्टवेअर बाजारप��ठेतील रोख धरण्यासाठी चीनमध्ये आपला दुसरा आयटी कॉरिडॉर सुरू केला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर येथे तीन देशांच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे.\nग्लोबल विंड शिखर सम्मेलनाची पहिली आवृत्ती सप्टेंबर 2018 मध्ये हॅम्बर्ग येथे जर्मनीमध्ये आयोजित केली जाणार आहे.\nसुधा बालाकृष्णन यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिल्या मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) ने भुवनेश्वरमध्ये आपला चौथा डेटा सेंटर सुरू केला आहे.\nबीसीसीआय आणि संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणाने हिरव्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला आहे.\nचीनने जपानवर विजय मिळवून थॉमस कप जिंकला आहे.\nरेड बुलच्या ऑस्ट्रेलियन ड्रायव्हर डॅनियल रिसीआर्डो यांनी मोनॅको ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद जिंकले आहे.\nचेन्नई सुपरकिंग्जने सनरायजर्स हैदराबादला आठ गडी राखून पराभूत करून तिसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.\nतेलगू अभिनेता आणि निर्माता मडाला रंगा राव यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते.\nPrevious (SID) महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात 204 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z180923210703/view", "date_download": "2019-02-18T16:56:05Z", "digest": "sha1:OTBNQH6SMZOU6I4JKBJQSNHUTJ6HCWXL", "length": 9358, "nlines": 110, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ज्येष्ठ वद्य १३", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|ज्येष्ठ मास|\nदिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.\nTags : jyeshthamarathiज्येष्ठदिन विशेषमराठी\n‘शिवराज - भूषण’ काव्याची समाप्ति \nशके १५९६ च्या ज्येष्ठ व. १३ रोजीं हिंदी साहित्याच्या रीतिकालांतील विख्यात राष्ट्रीय कवि भूषण यानें ‘श्रीशिवराज - भूषण’ नांवाचें काव्य समाप्त केलें.\nहिदी वाड्गमयाच्या इतिहासांत भूषण कवीचें नांव आपल्या वैशिष्टयानें चमकून राहिलें आहे. रीतिकालांत राजदरबारांतील सर्व कवि शृंगारसात्मक काव्य निर्माण करीत असतांना कवि भूषण मात्र छत्रसाल राजा व श्रीशिवाजीमहाराज यांच्या पराक्रमांचीं वर्णनें गात असतांना कवि भूषण मात्र छत्रसाल राजा व श्रीशिवाजीमहाराज इत्यादि मोंगल बादशहांनीं आपलें धोरण थोडें उदारपणेच स्वीकारलेलें असल्यामुळें हिदु - मुसलमानांत एक प्रकारचा विश्वास निर्माण होत होता. परंतु औरंगजेबाच्या कडव्या धर्मवेडामुळें विव्देपाची ज्वाला पुन्हा भडकली. इस्लामी संस्कृतीच्या आक्रमणास बेडरपणे तोंड देण्यास उत्तरेस बुंदेलखंडांत राजा छत्रसाल सिध्द झाला, आणि दक्षिणेंत श्रीशिवरायांनीं हिदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार करुन त्या दिशेने आपला पराक्रम चालू ठेविला. भारतांतील या तेजस्वी पुरुषांचें शौर्य काव्यांत नमूद करणारा जागृत कवि भूषण हाच होता. ‘छत्रसालदशक’ नामक काव्यांत छत्रसालाचा पराक्रम वर्णिला आहे. आणि ‘शिवबावनी’, ‘शिवराज - भूषण’ यांतून श्रीशिवाजीचें गौरवपूर्ण स्तोत्र गाइले आहे.\nमहाकवि भूषण हा काश्यप गोत्री कनोजी ब्राह्मण असून याचा जन्म यमुनातीरावर त्रिविक्रमपूर या गांवीं झाला. चितामणि त्रिपाठी, मतिराम हे ग्रंथकार भूषणचेच बंधु समजले जातात. दक्षिणेत श्रीशिवरायांनीं सर्व शत्रूंना जिकून रायगडावर स्वतंत्र राजधानी स्थापन केली आहे, असे समजून उत्तरेंत राहणारा भूषण कवि शिवाजीचें दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रांत आला. आणि “त्यानें कलियुगांतील कवींनीं हिंदु धर्माचा उच्छेद करणार्या म्लेंछ राजांचीं कवनें रचून भ्रष्ट केलेल्या वाणीला पवित्र करण्याच्या हेतूनें गोब्राह्मणप्रतिपालक श्रीशिवरायांचेंच चरित्र नाना प्रकारच्या शब्दार्थालंकारांनीं सजवावें अशी बुध्दि धरली व तदनुसार पाचीन महाकवींचा काव्यरचनामार्ग त्यांच्याच कृपेनें समजावून घेऊन अलंकारमय शिवभूषण नामक शुभ ग्रंथ ज्येष्ठ व. १३ या दिवशीं समाप्त केला.”\n- २१ जून १६७४\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/garbh/", "date_download": "2019-02-18T17:05:56Z", "digest": "sha1:OVTDMSKR5WMXGKQEATIBMDSPUBEXI5KW", "length": 6741, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "गर्भ - Garbh - गर्भ - Garbh -", "raw_content": "\n‘श्री स्वामी वक्रतुंड फिल्मस्’ व राजेंद्र आटोळे निर्मित गर्भ या आगामी मराठी चित्रपटाचा शानदार ध्वनीफित प्रकाशन सोहळा कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या संगीत अनावरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरची व गीतांची झलक दाखवण्यात आली. सुभाष घोरपडे दिग्दर्शित गर्भ चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.\nसमाजातील अनेक गोष्टीचं प्रतिबिंब आपल्याला सध्याच्या मराठी चित्रपटात पहायला मिळतायेत. प्रेक्षकांच्या याच पसंतीचा विचार करीत मनोरंजनासोबत सामजिक संदेश देण्याच्या उद्देशाने गर्भ या कौटुंबिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. आई व मुलाचे नाते अधोरेखित करताना नात्यांचे वेगवेगळे कंगोरे मांडण्याचा प्रयत्न गर्भ सिनेमातून करण्यात आला आहे. कविता (सिया पाटील) व राहुल (सुशांत शेलार) या दाम्पत्याच्या सुखी सहजीवनामध्ये अचानक एक वादळ निर्माण होतं. या वादळाला हे दाम्पत्य कसं सामोरं जातं सुख-दु:खात एकमेकांना पूर्णपणे साथ देणारं हे दाम्पत्य त्यातून बाहेर पडणार का सुख-दु:खात एकमेकांना पूर्णपणे साथ देणारं हे दाम्पत्य त्यातून बाहेर पडणार का याची कहाणी म्हणजे गर्भ सिनेमा.\nसिनेमातील कथेला स���जेशी अशी सिनेमातील गाणी असून ‘पहिल्या प्रेमाचा स्पर्श नवा’, ‘सांग देवा सांग माझा अपराध काय’, ‘काळजात आनंद नाचूया बेधुंद’, ‘येऊ दे सुख किती’, ‘येती जाती संकटे’, ‘तुझ्या सवे प्रेमगीत हे’ अशा पाच गीतांचा नजराणा या चित्रपटात आहे. अरुण कुलकर्णी यांच्या शब्दांनी सजलेल्या गीतांना अशोक वायंगणकर यांचे संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, वैशाली माडे, नेहा राजपाल, रोहित शास्त्री, दिशा तूर यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. ‘झी म्युझिक’ने ही ध्वनीफित प्रकाशित केली आहे.\nया चित्रपटाची सहनिर्मिती शंकर शेट्टी (कोट्टारी) व राजू कोटारी अजरी यांनी केली आहे. चित्रपटाची कथा रमेश तिवारी यांनी लिहिली असून पटकथा धीरज डोकानिया, रमेश तिवारी यांनी लिहिली आहे. संवाद अरुण कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. नृत्यदिग्दर्शन चिनी चेतन याचं आहे. छायाचित्रण अरुण फसलकर (भारद्वाज) याचं असून संकलन अनंत कामत याचं आहे. सिया पाटील, सुशांत शेलार, निशिगंधा वाड, अनंत जोग, यतीन कार्येकर, पल्लवी वैद्य, हेमंत थत्ते, विभूती पाटील, वंदना वाकनीस, वृंदा बाळ आदि कलाकारांच्या यात भूमिका असून आरजे दिलीप गर्भ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.\n१७ मार्चला गर्भ सर्वत्र प्रदर्शित होईल.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/whats-lagna-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2019-02-18T17:07:40Z", "digest": "sha1:3VOBYZZNSG52P332ABVGFMGVZ2Z2LV3R", "length": 8472, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "What's up Lagna -(व्हाट्सअप लग्नं) - What's up Lagna -(व्हाट्सअप लग्नं) -", "raw_content": "\nWhat’s up Lagna -(व्हाट्सअप लग्नं)\nWhat’s up Lagna -(व्हाट्सअप लग्नं)\nरुपेरी पडद्यावरील लग्नांबाबत बोलायचं झालं तर इथली बरीच लग्न अविस्मरणीय ठरली आहेत. रुपेरी पडद्यावरील अशाच एका लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हे अनोखं लग्न मोठ्या पडद्यावर कधी पहायला मिळतंय याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती, पण आता ती संपली आहे. मराठी रसिकांचे लाडके कलाकार म्हणजेच वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘What’s up लग्न’ हा चित्रपट १६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे.\n‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आपली दिग्दर्शकीय इनिंग सुरु केली आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शन व मार्केटिंग बाबत नानूभाई जयसिंघानी यांचे सुरुवातीपासून सहकार्य लाभले आहे. या चित्रपटातील गीते सध्या गाजतायेत त्यामागे दिग्दर्शकांनी दाखवलेला दृष्टीकोन मोलाचा ठरला आहे. संगीतसुद्धा चित्रपटासाठी महत्त्वाचे असल्याने चित्रपट चित्रिकरणाच्या आधीपासून या गीतांचे नियोजन करण्यात आले.\n‘कॉफी आणि बरंच काही’आणि मि. अँड मिस्टर सदाचारी या चित्रपटानंतर वैभव आणि प्रार्थना या हिट जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. या जोडीसोबत विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकार या चित्रपटात आहेत. सोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.\nया चित्रपटाची संकल्पना आणि लेखनसहाय्य विश्वास जोशी यांचं आहे. अभिराम भडकमकर आणि विश्वास जोशी यांनी मिळून ‘What’s up लग्न’ ची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन मिताली जोशी, अश्विनी शेंडे आणि विश्वास जोशी यांनी केलं आहे. तेरे नाम,ओएमजी, वॅाण्टेड या हिंदी चित्रपटाचे छायांकन करणारे सेतु श्रीराम या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपट करीत आहेत. संकलनाची जबाबदारी फैजल महाडीक आणि इम्रान महाडीक यांनी पार पाडली आहे. अश्विनी शेंडे आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निलेश मोहरीर, ट्रॅाय-आरीफ आणि यांनी संगीत दिलं आहे. हृषिकेश रानडे, निहीरा जोशी-देशपांडे, केतकी माटेगावकर, श्रुती जोशी या गायकांनी WHAT’S UP लग्न’मधील गाण्यांना सुमधूर सूर दिला आहे. या गाण्यांवर फुलवा खामकर, सुजीत कुमार आणि भक्ती नाईक यांनी कोरिओग्राफी केली आहे. आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत ��िलं आहे, तर कला दिग्दर्शन शैलेश महाडीक यांनी केलं आहे.\nनातेसंबध, सध्याची जीवनशैली दाखवतानाच तंत्रज्ञानाने आपल्याला कवेत घेतले आहे की, आपण तंत्रज्ञानाला कवेत घेतले आहे यावर ‘What’s up लग्न’ मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. धावपळीच्या युगात स्मार्ट सवांद साधत नातेसंबधाची वीण कशा पद्धतीने जपली जाते हे दाखवणारा ‘What’s up लग्न’ हा चित्रपट प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देऊन जाईल हे नक्की.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathipreparation-fruit-crop-plantation-agrowon-maharashtra-10199?tid=167", "date_download": "2019-02-18T17:53:52Z", "digest": "sha1:36YDOUQQFCY6PVXMST734STRJCM3YYWA", "length": 19175, "nlines": 220, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,preparation for fruit crop plantation, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 11 जुलै 2018\nफळबाग लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताची, खोली असणारी, मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असणारी जमीन निवडावी.\nफळबाग लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताची, खोली असणारी, मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असणारी जमीन निवडावी.\nफळबाग लागवडीसाठी जमीन निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. योग्य जातींची निवड केल्याने अधिक व दर्जेदार उत्पादन मिळते.\nजमिनीचा सामू ६.५ ते ८ दरम्यान असावा. जमिनीतील पाणीपातळी २ ते ३ मीटर खोल असावी.\nजमिनीचा उतार २ ते ३ टक्यांपेक्षा जास्त नसावा.\nजमिनीची क्षमता कमी असावी. सोडियमचे प्रमाण ३०० पीपीएमपेक्षा जास्त नसावे.\nशेताच्या चोहोबाजूंनी पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदावेत.\nभरपूर उत्पादन क्षमता असणाऱ्या जातीची निवड करावी.\nआपल्या भागासाठी शिफारशीत असावी.\nआंबा : केसर, हापूस, रत्ना, तोतापुरी.\nमोसंबी : न्यूसेलर, काटोल, गोल्ड, फुले मोसंबी\nचिकू : कालीपत्ती, क्रिकेटबॉल\nपेरू : सरदार (एल- ४९), ललित, अलाहाबाद सफेदा, श्वेता.\nडाळिंब : भगवा, सुपर भगवा.\nपपई : तैवान - ७८६\nचिंच : नं. २६३, पीकेएम-१, प्रतिष्ठान.\nझाडांची छाटणी, विरळणी करणे सोपे जाते.\nपारंपरिक लागवडीपेक्षा जादा उत्पादन.\nझाडाचा आकार लहान असल्याने कीड-रोग नियंत्रण, व्यवस्थापन, फळांची काढणी सोपी व सहज शक्य होते.\nकमी क्षेत्रातून जादा उत्पादन, फळांचा दर्जा, प्रत व गुणवत्ता, निर्यातक्षमता वढविता येते.\nआंबा - ५ x ५ मी. (४०० झाडे/ हे.),२) पेरू ३ x १ मी. (२२२२ झाडे/ हे.),३) मोसंबी ५ x ५ मी. (४०० झाडे/ हेक्टर)\nकलमे जमिनीत लावताना मुळांच्या क्षेत्रातील माती दाबावी.\nलागवडीनंतर कलमांना ठिबकने पाणी द्यावे.\nवाऱ्याचा वेग जास्त असल्यास काठीने कलमांना आधार द्यावा.\nकलमे २ ते ३ दिवस शेतात सावलीत ठेवूनच लागवड करावी.\nपिशवीतील मातीचा गोळा कलमे लावताना फुटणार नाही याची दक्षता घ्यावी.\nलागवड करताना कलमांचा जोड जमिनीत दाबला जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nसघन कलम एक वर्ष वयाचे असावे.\nकलमांचा जोड एकसंध असावा.\nजादा उंचीची कलमे लागवडीसाठी निवडू नयेत. कलमे कीड-रोगग्रस्त नसावीत.\nकलमे जोमदार, टवटवीत व निरोगी असावीत.\nशासकीय रोपवाटिका/ विद्यापीठ रोपवाटिका वा नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच कलमे खरेदी करावीत.\nवाहतुकीदरम्यान कलमांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.\nकलमांच्या पिशवीत वापरलेले खत, माती मिश्रण सूत्रकृमी व इतर रोगांपासून मुक्त असावे.\nजमिनीच्या पोताप्रमाणे योग्य अंतरावर खड्डे घ्यावेत.\nखड्डे उन्हाळ्यात चांगले तापू द्यावेत.\nखड्डा भरताना तळाशी २० ते २५ सें.मी. जाडीचा पालापाचोळा टाकावा, त्यामध्ये शिफारशीत कीटकनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने भुकटी टाकावी.\nदोन घमेले चांगले कुजलेले शेणखत, १ किलो सुपर फॉस्फेट व पोयटा माती याच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा.\nकलमे लावताना होणाऱ्या चुका\nकलमाचा जोड मातीत दाबला जाणे.\nयोग्य जातीची कलमे खरेदी न करणे.\nयोग्य अंतरावर खड्डे घेतले जात नाहीत.\nबहुतांश ठिकाणी खड्डे भरताना मातीचा वापर केला जातो.\nवाहतुकीदरम्यान काळजी घेतली जात नाही.\nमान्यताप्राप्त नसलेल्या लोकांकडून कलमे खरेदी करणे.\nपारंपरिक लागवड व सघन लागवड\nवैशिष्ठ्ये पारंपारिक लागवड सघन लागवड\nपेरू - २ वर्षांनंतर\nआंबा - ५ वर्षांनंतर\nउत्पादन/ हे. पेरू १२-२०- टन\nआंबा - ��-१० टन ४०-६० टन\nझाड संख्या/ हे. पेरू २७७\nफळाची प्रत कमी प्रतीची उच्च प्रतीची\nउत्पादन किंमत जादा कमी\nसंपर्क : डॉ. संजय पाटील, ९८९२०७१८५४\n(केसर आंबा गुणवत्ता केंद्र,हिमायत बाग, औरंगाबाद)\nफळबाग पाणी हापूस पेरू डाळिंब खत खड्डे कीटकनाशक\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपिकासाठी जमिनीतून खतांचे उपलब्धीकरणवनस्पती व त्याच्या केशमुळाभोवतीचे जिवाणू...\nद्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम,...द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा)...\nथंडी : केळी पीक सल्ला१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या...\nवाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षणउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील...\nकेळी पीक व्यवस्थापन सल्ला उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे...\nआंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला...\nसंत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे...संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर...\nखतांचे स्थिरीकरण होण्याची प्रक्रियामागील भागामध्ये वनस्पतीच्या अन्नद्रव्य शोषणाच्या...\nलागवड उन्हाळी तिळाचीउन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, मिरची, लसूण,...ऊस (पूर्व हंगामी ) पूर्व हंगामी उसाला १२ ते १६...\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nगहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...\nरासायनिक खत व्यवस्थापनातील तथ्येपिकासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक व...\nगहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...\nतंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...\nडाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची...डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या...\nकिमान तापमानात घसरण ; थंडीचे प्रमाण...उत्तर महाराष्ट्र व विदर्भावरील हवेच्या दाबात वाढ...\nढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी,...सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण...\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:03:06Z", "digest": "sha1:VDAPMTBCEUKKW4B7FTWMKMO4VMCTQI65", "length": 7276, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "भावना नेमक्या कशा दुखावतात ???? | m4marathi", "raw_content": "\nभावना नेमक्या कशा दुखावतात \nभारतीय लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्या बरोबर सामाजिक संवेदनांना खूप महत्व आहे.कारण जातीयवाद आणि धर्मवाद इथल्या रक्ता-रक्तात मिसळलेला आहे,त्यामुळे कुठल्याही गोष्टीची वाच्यता करत असतांना खबरदारी खूप महत्वाची आहे. आणि आपलं विधान जर जाती धर्मावर आधारित असेल तर जास्तीची काळजी घेणे बंधनकारक आहे.\nज्या देशात नुसत्या अफवांवर दंगली घडतात त्या देशात शहाणपणाचे डोस जरा कडवटचं वाटतात.आता हेच बघा ना जरा काही कुणी वादग्रस्त विधान केलं तर… लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो,आणि त्यात देवा धर्मावर भाष्य असेल तर जाळपोळ इथे पाचवीला पुजलेली…हा” वादग्रस्त विधाने जर धर्मगुरू किंव्हा धर्माचे ठेकेदार करतील तर त्यांचं समर्थन करायला इथला मिडिया आहेचं,पण जर वक्तव्य राजकीय किव्हा धर्मपटलाच्या बाहेरील व्यक्तीच असेल तर मग भावना ह्या दुखावल्या जातात..\nभारतात भावना कुणाच्या कशा आणि कधी दुखावतील हे सांगण जरा कठीण आहे.आता हेच बघा ना…..शाहीद कपूरच्या कमीने ह्या चित्रपटात “दिल निचोडे” या गाण्यात ‘तेली का तेल’ असा शब्द होता तर तेव्हा असंख्य तेली समाजाने उठाव केला कि आमच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…..मुळात या गाण्यात आक्षेपार्ह असं काहीच नव्हत.त्याचप्रमाणे धोबिघाट,रामलीला,जोधा अकबर,फना असे कितीतरी चित्रपट हे भावना दुखावणारे ठरले,तसेच celebrity चं वक्तव्यही……काही महिन्यांपूर्वी जया बच्चन यांनी मराठीवर वक्तव्य केलं होत तेव्हा मनसेच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या आता राम गोपालं वर्माने केलेलं गणपतीवरच वक्तव्य वादग्रस्त ठरलं तर बाळासाहेब ठाकरेंच्या अन्ताविधीप्रसंगी मुंबई बंद बद्दल facebook वरती नोंदविलेला आक्षेप अशा एक ना अनेक घटना आपल्या देशात आणि राज्यात घडल्या आहेत.मुळात काही घटना ह्या वादग्रस्त असतात मात्र काही घटनांचा उगाच ओहापोह केला जातो.\nकुणी जरा काही बोलले की भावना दुखावतात,जातीवाचक कुणी बोलले की भावना दुखावतात,बंद पाळला तरी भावना दुखावतात,बंद मोडला तरी भावना दुखावतात,मुळात भारतात भावनेला मर्यादा नाही ती कुठेही कशीही दुखावली जाऊ शकते….. त्यामुळे आपणही जरा अदबीने वागायला आणि बोलायला शिका नाहीतर तुम्हीही कुणाच्या भावना दुखवण्याचं निम्मित्त ठरालं…….. त्यामुळे आपणही जरा अदबीने वागायला आणि बोलायला शिका नाहीतर तुम्हीही कुणाच्या भावना दुखवण्याचं निम्मित्त ठरालं…….. कारण इथं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण बोलल्या नंतर स्वातंत्र्य नाही.आता माझ्या ह्या लेखाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आत्तापासूनचं मी माफी मागतो….\nमोदींची हवा गूल-राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T15:57:14Z", "digest": "sha1:5EGH5WORTH7OYBXSSCO7CB7MQHV2CNPQ", "length": 13676, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तक्रारदार महिलेला ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतक्रारदार महिलेला ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई\nउस्मानाबाद : शिक्षणाधिकाऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनी 18 तास ताटकळत बसवून ठेवले. उस्मानाबादमधील या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून पोलीस निरीक्षकाची उलबांगडी करण्यात आली आहे. शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. बी. घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय अन्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहित��� पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.\nशिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला 10 एप्रिल रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र महिलेला 18 तास ताटकळत बसवून ठेवलं आणि गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याची तक्रार देण्यासाठी महिला उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनला गेली होती. ही महिला शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला गेली. मात्र तिची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही.\nतपास अधिकारी दिवसभरात बदलत राहिले. शेवटी या महिलेने रात्री अडीच वाजता पोलीस मदत केंद्राला फोन केला. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी कंटाळून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ही महिला निघून गेली. सकाळी अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत महिलेला पोलीस स्टेशनला बसवून ठेवले गेले. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. या महिलेच्या मूळ तक्रारीवर तब्बल पाच दिवसांनंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर संबंधितांवर आज कारवाई करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला \nआज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत\nगृहमंत्र्यांच्या दिव्याखाली अंधार ; राष्ट्रवादीचे टीकास्त्र \nराज्यातील प्राण्यांची बेकायदा विक्री रोखा ; हायकोर्टात याचिका दाखल\nसिंचनाच्या अभावामुळे शेतीची समस्या निर्माण झाली- नितीन गडकरी\nपुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात असतांना भाजपने लावलाय उद्घाटनाचा सपाटा- मुंडे\nराज्यात दिड महिन्यात स्वाईन फ्लूचे 17 बळी ; हवामानातील बदलामुळे प्रार्दुभाव वाढला\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \n��ातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ncp-womens-district-presidents-prerana-balakwade-41312", "date_download": "2019-02-18T16:46:56Z", "digest": "sha1:HANFDTCRSPMWB3LFXLSQAVALBTG4P6YA", "length": 16140, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP Women's District President's prerana Balakwade राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nराष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे\nशनिवार, 22 एप्रिल 2017\nनाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे यांना पदोन्नती मिळाली आहे. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम पाहणाऱ्या बलकवडे ��ांची पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बलकवडे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.\nनाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे यांना पदोन्नती मिळाली आहे. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी काम पाहणाऱ्या बलकवडे यांची पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बलकवडे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.\nमहिला आघाडीच्या नेतृत्वात बदल करण्यात येणार असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. पुढील टप्प्यात युवती जिल्हाध्यक्षांसह महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदाची नियुक्ती होईल. संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने खासदार सुळे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होत्या. त्यामुळे महिला आघाडीच्या पुनर्बांधणीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.\nमहिला सक्षमीकरणाच्या कामाला अधिक बळकटी देण्यास प्राधान्य राहील, असे सांगून बलकवडे म्हणाल्या, की महिलांनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहावे, हाच मुख्य उद्देश सक्षमीकरणाचे उपक्रम राबविताना राहील. आजवर घेतलेल्या बचतगटांच्या कार्यशाळांचा विस्तार करणार आहे. सद्यःस्थितीत मोरांबा, नागली-तांदूळ-बटाटा-साबूदाण्याचे पापड, इगतपुरीचा कणी मसाला आदी उत्पादनांना पुणे-मुंबईची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. भगूरच्या दोनशे भगिनींना रोजगार मिळाला आहे.\nजिल्ह्यात 800 महिलांपर्यंत पोचता आले. या भगिनींना रोजगार देण्याचा प्रयत्न करीत असतानाच खासदार सुळे यांच्या नेतृत्वाखाली बचतगटाची चळवळ पुढे नेली जाईल. महाविद्यालयीन युवतींसाठी व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, परदेशातील शिक्षणाच्या संधी आदींबद्दल उपक्रम राबविले आहेत. त्यातून परदेशात शिकायला विद्यार्थी गेले आहेत. हेही काम पुढे नेण्यात येईल. अशा कामांमधून पक्षाच्या संघटनेशी महिलांना जोडून घेण्यात येईल.\nपक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार यांनी दुष्काळाच्या अनुषंगाने घेतलेल्या गट-गणनिहाय बैठकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्नांची जाण होण्यास मदत झाली आहे. आता पुन्हा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्याचा दौरा केला जाईल. त्यातून पुढे येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल. वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असेही बलकवडे यांनी सांगितले.\nआता नारायण राणे काय करणार\nलोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\nशिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी रांगोळी (व्हिडिओ)\nसांगली : छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रांगोळीतून साकारलेल्या शिवराज्याभिषेक प्रसंगाच्या विश्वविक्रमी रांगोळीचे उद्या (ता. 19) शिवजयंतीला उद्घाटन होत...\nसेना-भाजपचं मनोमिलन झालेतरी 'ते' बोचकारे कोण विसरणार..\nस्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत राहुनही...\nयुतीचा पोपट पिंजर्यात; 23-25चे जागावाटपाचे सूत्र\nमुंबई- स्वबळाचा निर्धार, पटक देंगेचा इशारा, आम्हीच मोठा भाऊची गर्जना असे इशारे आणि घोषणा गेली चार वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने अनुभवल्या. सत्तेत...\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/category/pimpalner/?filter_by=popular", "date_download": "2019-02-18T17:38:19Z", "digest": "sha1:YVRPSQGVKHEFU736FUV2JZ7RAZK247F7", "length": 10613, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Pimpalner | Chaupher News", "raw_content": "\nबुक बॅलेन्स, लिंबू चमचा, संगीत खूर्ची\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलच्या क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळनेर : लिंबू चमचा, बुक बॅलेन्स, शंभर मीटर धावणे, संचलन, संगीत खूर्ची आदी खेळांचा पूर्व...\nपिंपळनरे प्री-प्रायमरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा\nचौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माधवराव पंडिराव शेवाळे हे प्रमुख पाहुणे...\nरक्षाबंधन बहिण – भावाचे नाते जोपासणारा सण – वैशाली लाडे\nचौफेर न्यूज - हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. समाजात या सणाला मोठे स्थान असून बहिण – भावाचे नाते रक्षाबंधनातून...\nपिंपळनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी आज निवडणूक\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी दि.२६ सप्टेंबरला दुपारी २ वाजता विशेष सभा होणार आहे. उपसरपंचपदासाठी राजेंद्र शिरसाठ यांचे नाव चर्चेत असून निवडणूक...\nगीत गायन, गणपती स्त्रोत पठण स्पर्धा उत्साहात\nचौफेर न्यूज – गणेशोत्सवानिमीत्त पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी गीत गायन व स्त्रोत पठण स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या...\n68 वा प्रजासत्ताक दिन साजरा\nप्रचिती प्री-प्रायमरी स्कुल, पिंपळनेर येथे 68 वा प्रजासत्ताक दिन जयघोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून श्री.डॉ. निलेश भामरे हे उपस्थित होते....\nदेश स्वातंत्र्यासाठी टिळकांचे मोठे योगदान – वैशाली लाडे\nपिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमीत्त कार्यक्रम चौफेर न्यूज – भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी मोठी रणनीती आखून चळवळी उभारल्या होत्या. त्या चळवळींचे फलित...\nप्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nदिनांक १९/०१/२०१७ वार गुरुवार रोजी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल पिंपळनेर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडांगण आखून सुशोभित करण्यात...\nशेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करा\nपिंपळनेर (दि. 03 एप्रिल 2017) : कमी पाण्यात जास्त सिंचन व जास्त उत्पन्नासाठी नियोजन करता येवू शकते, त्यासाठी पाणी वापर संस्थांनी आपल्या भागातील पाटचार्या...\nप्रचिती प्री-प्रायमरीतील चिमुकले दहीहंडी उत्सवात दंग\nचौफेर न्यूज - पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी निमीत्त झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी कृष्ण आणि बाळगोपाळांचा वेश परिधान करून आनंद लुटला....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T16:27:29Z", "digest": "sha1:SAFZTYLNLB2JQPHSM66JOTIG25KKVTIJ", "length": 11793, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इनामगाव येथे रंगला कुस्त्याचा आखाडा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nइनामगाव येथे रंगला कुस्त्याचा आखाडा\nमांडवगण फराटा – राज्यभर चितपट कुस्त्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या इनामगाव (ता. शिरूर) येथील आखाड्यात मल्लांनी केलेल्या नेत्रदीपक खेळांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.\nइनामगाव (ता. शिरूर) येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त कुस्तीच्या आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते. या आखाड्यात शिरुर, श्रीगोंदा, दौंड, नगर, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणांहून सुमारे 300च्यावर मल्लांनी सहभाग घेतला होता. यावेळी मल्लांनी ��ुस्त्या चितपट करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी ग्रामस्थांकडून रोख बक्षिसे देण्यात आली. इनामगावचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 23) पहाटे श्रींचा अभिषेक करण्यात आला व त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर अनेकांनी मुक्तदर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी आंबिल, शेरणी वाटप व नवस फेडण्याचा कार्यक्रम झाला. तर दारुगोळ्याची आतषबाजी करीत छबिना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रसिद्ध रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी (दि. 24) सकाळी हजेरी व रात्री पुन्हा लोकनाट्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. यात्रा काळात गैरसोय होऊ म्हणून सरपंच मंगलताई म्हस्के, उपसरपंच शिवाजी मचाले यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटीने चांगले नियोजन केले होते. मंदिरावर विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर फुलून गेला होता. तर ग्रामस्थांच्या वतीने शुद्ध पाण्याची भाविकांना व्यवस्था करण्यात आली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/kalakatta/marathi/articleshow/47290285.cms", "date_download": "2019-02-18T17:32:39Z", "digest": "sha1:NPE54RZ7YGOY7V2JUETOHSEJVX4TRGLO", "length": 15653, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "kalakatta News: Marathi - वाचनाचेनी आधारे... | Maharashtra Times", "raw_content": "\nमराठी भाषा अभिजातपदाला पोचणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. त्यानिमित्ताने भाषेविषयीच्या चर्चेला उधाण आले. महाराष्ट्र शासन दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतं, तसा तो यंदाही जाहीर झाला आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे.\nमराठी भाषा अभिजातपदाला पोचणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. त्यानिमित्ताने भाषेविषयीच्या चर्चेला उधाण आले. महाराष्ट्र शासन दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतं, तसा तो यंदाही जाहीर झाला आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे. या पंधरवड्यात दोन व्याख्यानांच्या पलीकडे काहीही झालं नाही. अशा कोरड्या आणि वरवरच्या उत्साही वातावरणात सोलापूरच्या आशय परिवाराचा आशय ग्रंथदिन विशेषांक हाती पडण्यासारखा सुखद योग नाही. जागतिक ग्रंथ दिन आणि लेखक हक्क दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या अंकात एक आणि एकच लेख आहे. तो आहे डॉ. आनंद जोशी यांचा ‘वाचनाचेनी आधारे’ या शीर्षकाचा. या लेखाचा हेतू आहे वाचन आणि लेखनप्रक्रिया उलगडून सांगण्याचा, तेही मेंदूविज्ञानाच्या आधारे. आता हे सांगितल्यावर सर्वसामान्य वाचक दचकणार आणि म्हणणार, नको रे बाबा या प्रक्रियेच्या भानगडी प�� थांबा. डॉ. जोशींनी मेंदूतल्या भाषिक क्षमतेच्या वाचन आणि लेखन या दोन पैलूंचा घेतलेला मागोवा इतका वाचनीय, रोमांचक आणि नवनवी माहिती सांगणारा आहे की आपण नकळत त्यात गुंगून जातो आणि काहीतरी अद्भूत आपल्या हाती लागतं.\n इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी केलेली व्याख्या : ‘भाषा म्हणजे विचारविकार प्रदर्शनाची साधने.’ या भाषेचा हस्तकौशल्याशी कसा संबंध आहे, शब्द कसे निर्माण झाले, क्रिओल नावाची मिश्र भाषा कशी जन्मली याबद्दलची माहिती गोष्टींतून, उदाहरणांतून देत डॉ. जोशी वाचनाच्या भानगडीपाशी येतात. माणसं का वाचतात डॉ. जोशी म्हणतात, ‘माझ्या डोक्यात विचारांची ठिणगी पेटवण्यासाठी दुसऱ्या सूक्ष्म स्वयंभू विचारी मनाशी संपर्क साधावा लागतो, हे साधण्यासाठी पुस्तकवाचन हा माझ्याकरिता सोपा मार्ग आहे.’ आपलया अनुभवांचा घेर वाढवण्यासाठी माणसं वाचतात. त्याच्या अनुभवाचं आकाश साहित्यवाचनाने भरीव होत असतं. याला मेंदूविज्ञानात काय आधार आहे, हे डॉ. जोशी सांगतात.\nग्रंथालयं म्हणजे काय असतात डॉ. जोशींचा मित्र एशियाटिकच्या ग्रंथालयाचं वर्णन करताना म्हणतो, ‘हे ग्रंथ म्हणजे भूगर्भातील भूस्तर आहेत. भूमीत खाली खोलवर खणत गेलं म्हणजे खडकांचे स्तर लागतात, हजारो लाखो वर्षांपूर्वीचे. तसेच ग्रंथालयातली पुस्तकं म्हणजे माणसानं निर्मिलेल्या ज्ञानाचे स्तर आहेत.’ या लिखित शब्दांतलं संगीत कसं जाणायचं, ध्वनिमाधुर्य कसं चाखायचं या विषयी सांगताना त्यांनी जॉर्ज स्टेनर या लेखकानं जेम्स जॉइसची कथा मित्रांना कशी उलगडून दाखवली, याची एक सुरम्य कथा डॉ. जोशींनी सांगितली आहे.\nअशा अनेक कथा आणि साहित्यातल्या दादा लोकांचे दाखले देत ललित आणि वैचारिक वाचन म्हणजे काय, त्यांचं महत्त्व काय आणि दोहोंतला फरक काय हे विशद करत डॉ. जोशी ‘डिजिटल वाचना’च्या युगात आपल्याला घेऊन येतात. मेंदूच्या उत्क्रांतीत झालेले वाचनप्रक्रियेतले टप्पे सांगत अंतिमतः माणसं वाचायला शिकणे, हेच वाचनाचं अंतिम ध्येय कसं आहे, इथवर आपल्याला घेऊन येतात. एका निष्णात धन्वंतरीने आपल्या अफाट वाचनाचे दाखले देत आणि त्याविषयी पराकोटीची ऋजुता दाखवत घडवलेला हा सगळा प्रवास अत्यंत सुबोध, सोपा आणि आल्हादक आहे. या लेखाच्या प्रती काढून शासनाने मोफत वाटल्या असत्या तरी भाषा संवर्धनाचा पंधरवडा सार्थकी लागला असता.\nमि���वा सदर बातम्या(Column News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nColumn News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nPulwama terror attack: CRPFच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, ३९ ...\nJammu-Kashmir: ...तर हा हल्ला रोखता आला असता\nArun Jaitley: पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा काढला\npulwama attack : पुण्यात शहिदांच्या श्रद्धांजली सभेत पाकचा ...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमराठी साहित्यातला समुद्र इंग्रजीत...\nसमांतर न्यायालयांची गरज काय\nऐसा विवाह होणे नाही......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T16:48:44Z", "digest": "sha1:VOFTYUAQRZ53ABB3TWN72QLVVIMQYB4B", "length": 13266, "nlines": 185, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदींच्या “डर्टी पिक्चर’मध्ये शिवसेना कोण ? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमोदींच्या “डर्टी पिक्चर’मध्ये शिवसेना कोण \nदुटप्पी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर विरोधकांचे टीकास्त्र\nमुंबई – नाणार प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर विरिधकांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल, अशी जळजळीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.\nनाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या विरोधाचा पंचनामा करताना, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे नाणार नाही देणार असं म्हणतात. मग नाणारच्या तहात काय घेणार ते ही त्यांनी सांगून टाकावे. मावळे विकले जात नाहीत, हे त्यांचे म्हणणे खरे आहे, पण स्वयंघोषित सेनापती विकले जातात, त्याचे काय असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.\nमुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असे म्हणता, मग मंत्रिमंडळात तुमचे मंत्री तरी कशाला राहतातअसा सवाल करताना, सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यांची आता “डबल सेन्चुरी’ होत आल्याची बोचरी टीका त्यांनी केली.\nविधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या थापा मारून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी तशी कोणतीही प्रक्रिया अजून सुरूही झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nअजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ; …मग तुमचे सरकार हवेच कशाला \nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\nआज भाजप-शिवसेना युतीची घोषणा होणार: संजय राऊत\nभाजपकडून लाभार्थ्यांच्या घरी दिव्यांची रोषणाई\nकुलभूषण जाधवप्रकरणी आज पासून एकूण चार दिवस सुनावणी\nआज भाजपा – शिवसेना युती होणार \nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्य���ंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-ht-bt-cotton-9485?tid=120", "date_download": "2019-02-18T17:52:28Z", "digest": "sha1:252JHVJBQEMKXJVYMBJCDF7TYJMMUUEP", "length": 25851, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on ht bt cotton | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअनधिकृत कापूस बियाणे आणि हतबल सरकार\nअनधिकृत कापूस बियाणे आणि हतबल सरकार\nबुधवार, 20 जून 2018\nयंदाच्या खरीप हंगामात शासनाने एचटी बीटीचा प्रसार करणाऱ्या कंपन्या व वाटप करणाऱ्या दुकानदारांसाठी जप्ती तंत्र आणि लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अटक सत्र अवलंबले असले तरी या वर्षी अनधिकृत एचटी-बिटी बियाण्याची कमीत कमी ६० लाख पाकिटे विकली जाण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आत्तापर्यंत विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील अनेक दुक���नांवर धाडी टाकून एचटी-बीटीच्या बोगस बियाण्यांची पाकिटे जप्त केल्याच्या बातम्या वाचून आनंद झाला. उशिरा का होईना; परंतु ही कारवाई सुरू केली, ही बाब महत्त्वाची आहे. परंतु बोगस बियाण्याची जप्तीची व्याप्ती पाहता हा हिमनगाचा फक्त दृश्य भाग आहे आणि सगळ्यात मोठा हिस्सा हा अजूनही अदृश्य आहे, असे वाटते. एकंदर परिस्थिती पाहता या तंत्रज्ञानाचा पूर्णपणे बीमोड करण्यास सरकार हतबल झाल्यासारखे वाटते आहे. एचटी-बीटी अर्थात तणनाशकाला सहनशिल असलेल्या कापसाच्या बियाण्याला सरकारने मान्यता दिलेली नाही. परंतु शेतकऱ्यांना या जनुकीय तंत्रज्ञानाची ओढ का व कशी लागली, याचा अभ्यास सरकारला करावासा वाटला नाही. आज शेतकरी बियाणे खर्चाला घाबरत नाही. त्याचा कापूस लागवडीचा अर्धा खर्च केवळ शेतमजुरीवर होतो आहे. सरकारच्या मजूर समृद्धी योजनांमुळे शेतकामाला मजूरच उपलब्ध होत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. हे सर्वांना कळत असूनही त्याकडे वळता येत नाही, हे सत्य आहे. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरापासून रोखण्यासाठी सरकारने अनेक कायदे केले आहेत. मात्र शेतकरी सरकारच्या कायद्यांना अथवा अटक सत्राला देखील घाबरत नाही, असे दिसते. परिणामी या वर्षी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.\nसाऊथ एशिया बायोटेक सेंटर (नवी दिल्ली) मार्फत आम्ही गेल्या हंगामाच्या सुरवातीला भारत सरकारला एचटी बीटी कापसाच्या लागवडीबद्दल पत्र देऊन जागृत केले होते. आमच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्र, तेलंगणा ह्या राज्यात अशा बियाण्यांची लागवड सर्वत्र दिसून आली. साधारण ३५ लाख अनधिकृत बियाण्यांची पाकिटे विकली गेली. सुमारे २२ ते ३५ लाख एकर क्षेत्र या तंत्रज्ञानाखाली असल्याचे पुरावे दिले होते. खरे तर गेल्या चार-पाच वर्षांपासून अशा प्रकारच्या बियाण्याचा कारभार उघडपणे सुरू होता. गेल्या खरीप हंगामात त्याचा उद्रेक झाला. यंदाच्या खरीप हंगामात शासनाने कंपन्या व दुकानदारांसाठी जप्ती तंत्र आणि लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अटक सत्र अवलंबले असले तरी एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार या वर्षी अनधिकृत एचटी-बिटी बियाण्याची कमीत कमी ६० लाख पाकिटे विकली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी आम्ही दिलेल्या पत्रावरून भारत व महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आणि एकमेकांवर दोषारोपण सुरू झाले. यासाठी निर्माण केलेल्या रेग्युलेटरी अॅथोरीटीचे हे पूर्णपणे अपयश ठरले आहे. परंत, हे अपयश मान्य करील ते सरकार कसले. या परिस्थितीत फक्त एकमेकांवर दोषारोपण करणे, समित्या बसविणे, रिपोर्ट मागवणे असे कार्यक्रम करून जनतेची दिशाभूल करणे कितपत योग्य आहे.\nएचटी बीटीची परवानगी लटकवली\nएचटी-बीटीचा इतिहास पाहता या तंत्रज्ञानासाठी न्याय रितीने परवानगी मिळविण्यासाठी मोन्सॅन्टो ह्या कंपनीने महिकोच्या मदतीने नियमीत कागदपत्रे सादर केली. नियमांच्या अधिन राहून सतत तीन वर्षे याच्या प्रयोगशाळेत तसेच शेतात चाचण्या घेण्यात आल्या. सतत दोन वर्षे कापूस संशोधन संस्थेसारख्या अनेक सरकारी संस्थांमध्ये देखील चाचण्या घेतल्या गेल्या. जीइएसीच्या पटलावर परवानगीची खलबते झाली. परंतु अधिकृत परवानगी नुसती लटकवून ठेवली. देशातील बौद्धिक संपदेचे पतन पाहता एचटी-बीटीचा अर्ज वापस घेण्यात आला. या चाचण्यांसाठी निर्माण केलेले अधिकृत बियाणे महिको कंपनीला गोडावून मध्ये बंद ठेवण्याची परवानगी भारत सरकारने दिली. मागील वर्षी झालेल्या अनधिकृत बियाणे लागवडीला हे अधिकृत बियाणेच जबाबदार धरुन महाराष्ट्र सरकारने केलेली प्राथमिक कारवाई म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा प्रकार झाला. आज जगातून कुठूनही तंत्रज्ञान अनधिकृतरित्या आणता येते, हा जनुकीय तंत्रज्ञानाचा इतिहास सर्व देशांमध्ये उपलब्ध आहे. तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या फायद्याचे असेल, तर ते कायद्याने जास्त काळ अडवणे शक्य नाही.\nअनधिकृत तंत्राचा प्रसार धोकादायकच\nमागील वर्षीच्या एचटी-बीटीच्या लागवडीची पंतप्रधान कार्यालयाने देखील दखल घेऊन उच्चस्तरिय तज्ञ समिती नेमली. त्यांचा अहवाल अजून यायचा आहे. तरीही काही उपाययोजना करण्याची सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अनधिकृत बियाणे कंपन्या व दुकानांवर धाडी टाकणे, अशा मंडळींना अटक करणे, शेतकऱ्यांना अटकेची भीती दाखवणे, ग्लायफॉसेट या तणनाशकावर बंदी घालणे, असे अनेक उपाय सुचविले आहेत. शेतकऱ्यांना अटक करून स्वतःची मतांची बॅंक खराब करणे, सरकारला परवडणारे नाही. म्हणूनच एक हतबलता दिसून येते. जास्त बंदी तर जास्त वापर, या न्यायाने शेतकरी आज या बियाण्याची पाकिटे काळ्या बाजारातून १२०० ते १५०० रुपयांपर्यंत किंमत मोजून विकत घेत आहेत. याचा पुरवठा बऱ्याच अधिकृत बिया��े कंपन्यादेखील करत असतील, असा अंदाज आहे. एचटी-बीटी तंत्रज्ञान काही रॉकेट तंत्रज्ञानासारखे कठीण नाही. त्यामुळे याच्या उगमामध्ये अनेक स्रोत निर्माण झालेले आहेत. बीज उत्पादकांनाही हे तंत्रज्ञान अनधिकृत मार्गाने आणण्यामध्ये आर्थिक सुविधा दिसते. कारण ह्याचा वाली कोणीही राहणार नसल्यामुळे तंत्रज्ञान फी देण्याची आवश्यकता नाही. अशाप्रकारे तंत्रज्ञान पसरू देण्यामागे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. उद्या या कापसाचे नुकसान झाल्यास जबाबदार कोणाला धरणार, हा पहिला प्रश्न आहे. तंत्रज्ञान वापराची वैज्ञानिक सुत्रे, त्याचे शिक्षण व प्रशिक्षण कोण करणार आणि मुख्य म्हणजे हा पैसे कमविण्याचा सोपा मार्ग म्हणून अनेक अनधिकृत बीज उत्पादक तयार होणार.\nसरकारला जर खरच हे तंत्रज्ञान अधिकृत करावयाचे असेल, तर त्यांनी सरकारी संस्थांना आर्थिक मदत करून एकरकमी तंत्रज्ञान विकत घ्यावे. त्यांच्या व्यवस्थित चाचण्या घेऊन योग्य संस्थामधून तसेच अधिकृत बियाणे कंपन्यांकडून (ज्यांच्याजवळ संशोधनाच्या सुविधा असतील) शेतकऱ्यांना विक्री करावी, म्हणजे तंत्रज्ञान वापरावर नियंत्रण राहू शकते. या वर्षी कापसाला सर्वसाधारणपणे ५००० ते ६८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे. याची बरीच कारणे आहेत. मागच्या हंगामातील अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, दर्जेदार कापसामध्ये बोंड अळीमुळे झालेली घट, चीन ने अमेरिकन कापसावर लावलेले निर्बंध, जागतिक बाजारातील शिलकी गाठीची तूट, डॉलरच्या वाढत्या मूल्यामुळे आयात न परवडणारी... आदी कारणांमुळे भारतातील कापसाचे भाव निश्चित चांगले राहतील. एचटी-बीटी आणि त्यावरुन उद्भवलेले शेतीप्रश्न यातून शेतकऱ्यांना वर येण्याची संधी मिळाली तर त्यांना या वर्षी अच्छे दिन येण्याची चिन्हे आहेत.\nडॉ. चारुदत्त मायी : ९९७०६१८०६६\n(लेखक साऊथ एशिया बायोटेक सेंटर,\nनवी दिल्लीचे अध्यक्ष आहेत.)\nखरीप महाराष्ट्र सरकार कृषी विभाग विभाग विदर्भ vidarbha खानदेश कापूस दिल्ली भारत पंतप्रधान कार्यालय बोंड अळी bollworm चीन शेती\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nसेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...\nचीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...\nफूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...\nशेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...\nनदीजोड ः संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रकल्प इतके रखडले आहेत...\n‘ई-नाम’ कशी होईल गतिमानप्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...\n‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...\nआयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...\nभ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...\nसेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...\nहमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...\nसमन्यायी विकासाचे धोरण कधीलोकपाल नियुक्तीबरोबर शेतकऱ्यांच्या काही...\nसुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि...बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/indian-army-finalises-plan-induct-women-military-police-corps-70944", "date_download": "2019-02-18T17:10:41Z", "digest": "sha1:R2MGKQICTJTKHPU2BJDOAEDFOI3CKX7D", "length": 13605, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Army finalises plan to induct women in military police corps लष्कर पोलिस दलात आता महिलांचा प्रवेश | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nलष्कर पोलिस दलात आता महिलांचा प्रवेश\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nलिंगभेदावर आधारित गुन्हांचा तपास करण्यासाठी मदत होण्यासाठी लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ले.जनरल कुमार यांनी दिली. सध्या लष्करात वैद्यकीय, शिक्षण, कायदे व अभियांत्रिकी विभाग तसेच सिग्नल यंत्रणा अशा ठिकाणी महिला काम करीत आहेत\nनवी दिल्ली - भारतीय महिला विविध क्षेत्रांत आज सहजपणे काम करीत आहेत. देशातील संरक्षण दलांमध्येही त्या महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पेलत आहे. लष्कराच्या पोलिस सेवेतही महिलांचा समावेश लवकरच होणार आहे.\nलष्कराच्या क्षेत्रात लिंगभेदाचे अडथळे दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे लष्करी पोलिस दलात अंदाजे 800 महिलांची भरती करता येणार आहे. दरवर्षी 52 महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे, असे लष्कराचे ऍडज्युटंट जनरल ले. जनरल अश्विनी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले. लष्करात जवान म्हणून महिलांची भरती करण्याचा आपला विचार असून प्रथम लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करून याची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जून महिन्यात सांगितले होते.\n\"लिंगभेदावर आधारित गुन्हांचा तपास करण्यासाठी मदत होण्यासाठी लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ले.जनरल कुमार यांनी दिली. सध्या लष्करात वैद्यकीय, शिक्षण, कायदे व अभियांत्रिकी विभाग तसेच सिग्नल यंत्रणा अशा ठिकाणी महिला काम करीत आहेत.\nछावणी व लष्करी तळांवर सुरक्षा राखणे, लष्कराचे नियम आणि कायद्याचे उल्लंघन करण्यापासून जवानांना रोखणे, शांतता आणि युद्ध काळात जवान आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करणे, युद्धकैद्यांना हाताळणे आणि नागरी पोलिसांना गरजेनुसार मदत करणे आदी कामांची जबाबदारी लष्करी पोलिसांकडे असते.\nमुंबई - शिवडीतील एका ख���सगी कंपनीला दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या हिशेब तपासनिसाला पोलिसांनी अटक...\nअतिक्रमणात दिरंगाई ठरणार भ्रष्टाचार\nऔरंगाबाद : शहरांमधील वाढते अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने उपाय-योजना सुरू...\nघटस्फोट न घेतल्यास दुसरे लग्न रद्द ठरणार\nपुणे - घरच्यांनी तिच्या मनाविरोधात तिचे लग्न लावून दिले. मात्र लग्नाच्या काही महिन्यांनतर तिने फेसबुकवरील एका मित्राशी प्रेमविवाह केला. पण आधीच्या...\nतोतया चुलता उभा करून लाटली जमीन\nलोणी काळभोर - तोतया चुलता उभा करून बोगस बक्षीसपत्राच्या माध्यमातून लाखो रुपये किमतीची वडकी (ता. हवेली) येथील पाच गुंठे जमीन लाटू पाहणाऱ्या पुतण्यासह...\nपुण्यात शाळेत त्रास देतो म्हणून दुसरीतील विद्यार्थ्याला अमानुष शिक्षा\nपुणे - शाळेत त्रास देतो, म्हणून दुसरीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे वर्गशिक्षिकेने हात सुतळीने बांधून त्यास अमानुषपणे शिक्षा दिल्याचा धक्कादायक...\nबेकायदेशीररीत्या गर्भपातप्रकरणी पत्नी, सासरा, डॉक्टरविरुद्ध गुन्हा\nपिंपरी - मुलीच्या वडिलांनी जावयाला न सांगता बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी सासरा, पत्नी आणि संबंधित महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-seized-goods-forensic-lab-71925", "date_download": "2019-02-18T16:44:00Z", "digest": "sha1:T6JXN4JTJH3JWYZX4MW3BDWJSW6SUDFN", "length": 16353, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news seized goods in forensic lab जप्त वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nजप्त वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nनागपूर - कुश कटारिया हत्याकांडात तिहेरी जन्मठेपेचा आरोपी आयुष पुगलियाचा जेलमध्ये खून झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी रक्ताने माखलेली फरशी, दोघांचेही कपडे, रक्ताने माखलेली कटनी आणि अन्य काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये बुधवारी सोपविण्यात आल्या. तसेच आरोपी सूरज कोटनाके याचा गुन्हेगारी रेकॉर्ड चंद्रपूर आणि कारागृहातून मागविण्यात आला असून, त्यावरही धंतोली पोलिस तपास करीत आहेत.\nनागपूर - कुश कटारिया हत्याकांडात तिहेरी जन्मठेपेचा आरोपी आयुष पुगलियाचा जेलमध्ये खून झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी रक्ताने माखलेली फरशी, दोघांचेही कपडे, रक्ताने माखलेली कटनी आणि अन्य काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये बुधवारी सोपविण्यात आल्या. तसेच आरोपी सूरज कोटनाके याचा गुन्हेगारी रेकॉर्ड चंद्रपूर आणि कारागृहातून मागविण्यात आला असून, त्यावरही धंतोली पोलिस तपास करीत आहेत.\nसूरज कोटनाके हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याने चंद्रपूरला सख्ख्या मामाचा गळा चिरून खून केला होता. मामाचा मृतदेह रेतीमध्ये पुरून ठेवला होता. आठ दिवसांनंतर हत्याकांड उघडकीस आले. साक्षी-पुराव्याअंती सूरजला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याने सोमवारी सकाळी आयुष पुगलियाच्या डोक्यावर फरशीने हल्ला केला. त्यानंतर कटनीने त्याचा गळा चिरून खून केला. धंतोली पोलिस बुधवारी सायंकाळपर्यंत आरोपी सूरज कोटनाकेला ताब्यात घेणारी होते. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर गृहमंत्रालयाकडून आदेशपत्र येणे बाकी आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला गुरुवारी दुपारपर्यंत अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी धंतोलीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये कलमांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रभारी निरीक्षक शेंडे यांनी सांगितले. आरोपी सूरज कोटनाकेच्या बॅंक अकाउंट आणि भेटीगाठी घेणाऱ्यांची चौकशी पोलिस करणार आहे, तर दुसरीकडे आयुषचा भाऊ नवीन पुगलिया यांनी भावाची ‘सुपारी किलिंग’ असल्याचा आरोप केला आहे.\nनवीन पुगलिया पोहोचला ठाण्यात\nभावाच्या खून प्रकरणात धंतोली पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली, याबाबत माहिती घेण्यासाठी आयुषचा भाऊ नवीन पुगलिया आज दुपारी धंतोली पोलिस ठाण्यात पोहोचला होता. त्याने निरीक्षक शेंडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी निष्पक्षपणे चौकशी आणि तपास सुरू असल्याची म���हिती दिली.\nथंड डोक्याने केला खून\nआयुष पुगलिया आणि सूरज कोटनाके या दोघांनाही बरॅक क्र. पाचमध्ये ठेवण्यात आले होते. त्या दोघात तीन दिवसांपूर्वी वाद आणि मारामारी झाल्याचा बनाव कारागृह प्रशासनाने केला. मात्र, धंतोली पोलिसांच्या चौकशीत असे काहीही आढळून आले नाही. बरॅकमध्ये असलेल्या कैद्यांनी आयुष आणि सूरज यांच्यात कधीही वाद झाला नव्हता, असे बयाण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. सूरजने थंड डोक्याने आयुषचा खून केला. त्याला मारण्यासाठी सूरजला पुरेसा वेळा मिळाला. त्यावेळी जेलरक्षकही उपस्थित नव्हता, हे विशेष.\nआष्टा येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप\nइस्लामपूर - आष्टा (ता .वाळवा) येथील समीर मुश्ताक नायकवडी (वय 24 ) याच्या खून प्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे....\nझाडे तोडल्याच्या रागातून भावाने केला भावाचा खून\nरायगड : म्हसळा पोलिस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या मजगाव येथे घरामागील नारळाची झाडे तोडल्याच्या राग मनामध्ये धरुन भावाने आपल्याच भावाचा खून केल्याची घटना...\nप्रेयसीचा खून करून आत्महत्येचा बनाव\nउमापूर - विधवा महिलेसोबत तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण असलेल्या प्रियकराने किरकोळ भांडणातून तिचा गळा दाबून खून केला. या घटनेला आत्महत्या...\nमुलाच्या प्रेम प्रकरणातून आईचा सुरा भोसकून खून\nआर्वी (जि. वर्धा) - प्रेम प्रकरणात मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून मुलीच्या भावाने मुलाच्या आईचा भरदिवसा सुरा भोसकून खून केला. यातील एक आरोपी...\nशिल्लक दोन कोटी निधी खर्चाचा मार्ग मोकळा\nजळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाईची बिकट स्थिती असताना पाणी पुरवठा विभागाकडे गत वर्षाचा शिल्लक असलेल्या दोन कोटी रुपये इतक्या निधी खर्च रोखून ठेवण्यात...\nखानापूर युवा सेनाध्यक्षाचा खून\nखानापूर - प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्या खानापूर तालुका युवा शिवसेनेचा अध्यक्ष आकाश शशिकांत भगत (वय २१ रा. खानापूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-is-pungent-one-time-congress-parvali-but-bjp-does-not-want-to-sanjay-raut/", "date_download": "2019-02-18T16:41:57Z", "digest": "sha1:VVUMCGVPQEQQJ5PT35HLBP4OFZWGJNXJ", "length": 5848, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप निर्लज्ज, एक वेळ कॉंग्रेस परवडली परंतु भाजप नकोच; संजय राउत", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nभाजप निर्लज्ज, एक वेळ कॉंग्रेस परवडली परंतु भाजप नकोच; संजय राउत\nजळगाव : भारतीय जनता पक्ष हा निर्लज्ज पक्ष आहे. परंतु आम्ही नाईलाजास्तव सत्तेत , एक वेळ कॉंग्रेस परवडली परंतु भाजप नकोच असा दणदणीत आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने गुजरात निवडणुकीत वाटण्यासाठी भाजपने तब्बल साडेचार हजार कोटी वापरले. परंतु राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी या सरकारजवळ पैसा नाही. असे मत संजय राऊत यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकित व्यक्त केले.\nकाय म्हणाले संजय राउत\nशिवसेना हा भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस प्रमाणे थापड्यांचा पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाकडे गुजरात निवडणुकीत खर्च करण्यासाठी, मते विकत घेण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपये आहेत. मात्र सामान्यांच्या प्रश्नांसाठी पैसे नाहीत. एकवेळ कॉंग्रेसवाले परवडले पण हे भारतीय जनता पक्षाचे नेते नकोत. पैशांची मस्ती फार काळ चालत नाही. गुजरात मध्ये हे दिसून आले आहे. शेतकऱ्यांची कामे करून घेण्यासाठी आम्ही नाईलाजास्तव भाजपसोबत सत्तेत आहोत.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\n…कारण बहीण भावात प्रेम असते की नसते हे मला माहीत नाही – पंकजा मुंडे\nराजकारण करत असताना विरोधकाला शत्रू मानु नका – यशवंतराव गडाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T17:38:23Z", "digest": "sha1:MNJERSRDCNBWA5TM54WP74MNHJIJ2Z3E", "length": 7815, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "आशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार | Chaupher News", "raw_content": "\nHome खेळ आशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार\nआशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी संघाची घोषणा करणार\nचौफेर न्यूज – १५ सप्टेंबरपासून युएईत होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या वानखेडे मैदानातील बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक पार पडली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश करण्यात आलेला असून भारतासमावेत पाकिस्तानही या गटात असणार आहे. उर्वरित संघ पात्रता फेरीतून दाखल होईल. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला आहे.\nसुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनी यष्टीरक्षक म्हणून संघात आपली जागा कायम राखेल. तर यंदा दिनेश कार्तिक ऐवजी ऋषभ पंतला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याव्यतिरीक्त गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार हा फिट असल्यामुळे त्याची संघातली निवड पक्की मानली जात आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव जोडीवर असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. भारतीय संघ आशियाई चषकाचा गतविजेता आहे, त्यामुळे यंदा आपलं विजेतेपद भारत कायम राखेल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\nPrevious articleरागाच्या भरात पॉवर बँक जमिनीवर आदळल्याने स्फोट\nNext articleजितेंद्र आव्हाडांसह हे चौघे होते टार्गेट; एटीएसची न्यायालयात माहिती\nमेरी कोमचं विक्रमी विजेतेपद\nविंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ ला संधी\nमुजोर बीसीसीआयला माहिती अधिकार कायद्याचा लगाम\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श���रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-18T17:31:28Z", "digest": "sha1:CHG7LX5JDBSZRI5DRQPABMD4PXXU2KIU", "length": 7744, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "गंगानगर, प्राधिकरणातील प्रलंबित प्रश्न सोडवा, सदाशिव खाडेंना साकडे | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra गंगानगर, प्राधिकरणातील प्रलंबित प्रश्न सोडवा, सदाशिव खाडेंना साकडे\nगंगानगर, प्राधिकरणातील प्रलंबित प्रश्न सोडवा, सदाशिव खाडेंना साकडे\nचौफेर न्यूज – गंगानगर, प्राधिकरणमधील प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी गंगानगर विकास कृती समितीच्या शिष्ठमंडळाने प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे यांना निवेदन देण्यात आले असून प्रलंंबित प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घालण्यात आले.\nयावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकपणाचे नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा गंगानगर विकास कृती समितीतर्फे सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी सोशल मिडिया अध्यक्ष रणजित इंगळे, सुभाष निकम, पांडुरंग मोहिते, सोमनाथ सावंत, सुर्यकांत कर्डिले, हनुमंत जाधव काका, बाळू शेलार, अरविंद तावरे, राम नायडू, शिवाजी वाघमारे व अनेक नागरीक उपस्थित होते. या भेटी दरम्यान आलेल्या शिष्ठमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिले.\nPrevious articleपिंपरी चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे ���ंधन दरवाढी विरोधात निदर्शने\nNext article‘स्मार्ट बायका’ कुठे जातात…, फलकामुळे शहरात खळबळ\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T17:31:52Z", "digest": "sha1:JI6JTDOPBYWF2W5SGWV3SHS4E45JACOS", "length": 8985, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपळे गुरव येथे अपंगांना कृत्रिम अवयवांचे वाटप | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपळे गुरव येथे अपंगांना कृत्रिम अवयवांचे वाटप\nपिंपळे गुरव येथे अपंगांना कृत्रिम अवयवांचे वाटप\nचौफेर न्यूज – अपघाताने हातपाय गमावलेल्या जन्मतच अपंगत्व आलेल्या पिंपळे गुरव,सांगवी परिसरातील अपंगांना वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन कृत्रिम अवयवाचे रहाटणी येथे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ माळेकर यांनी स्वत:चा वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन अपंगांना कृत्रिम अवयवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप केले.\nपिंपळे गुरव येथील रितेश भंडारी या तरूणाचा सहा महिन्यापुर्वी रेल्वे प्रवासात अपघात झाला. रितेशला यात दोन्ही पाय गमवावे लागले होते.त्यास जयपुर फुट कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. कृत्रिम पायाच्या मदतीने तो स्वता:ची कामे करू शकणार आहे. तर जन्मत:च पायाने अपंग असलेल्या संजु जगधने यास बुट देण्यात आले. महेश अडागळे यास स्टील कँलिपर देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या आदिती निकम यांच्या पुढाकाराने कृत्रिम अवयवांचे गरजुंना वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या परिसरातील अनेकजणांपर्यंत परिस्थितीमुळे शासकीय मदत व योजना पोचत नाहीत. काही ना काही कारणाने अपंगत्व आलेल्या गरजु व्यक्तिंपर्यंत मदत पोचवली पाहिजे. केवळ शासकीय योजनांवर अवलंबुन न राहता समाजातील दानशुर व्यक्तींनी अशा कामात पुढे यायला पाहिजे.\nयावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अरूण पवार,”ग” प्रभाग अध्यक्ष बाबा त्रिभुवन, संदिप नखाते, संदिप गाडे, राज तापकिर, नरेंद्र माने, नगरसेविका सविता खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nPrevious articleरावेतमधील गणेश नगर, शिंदे वस्तीत रस्त्याच्या विकासाकडे महापालिकेचे दुर्लक्ष\nNext articleनालासोपारा किरकोळ वादातून सुनेने केली सासूची हत्या\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:04:07Z", "digest": "sha1:M6AUNKUQSZL3ILBWYKHFDC5SYATYRWGK", "length": 6697, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ - संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ -", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाट्यप्रयोग सातत्याने होत असतात. ‘आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो.’ याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक भाष्य करणारे ‘होते कुरूप वेडे’ हे धमाल विनोदी नाटक लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहेत.\n‘वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं ते जपा’ असा संदेश देणारं हे नाटक आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ करणारे अभिनेते ‘संजय नार्वेकर’ या नाटकाद्वारे रसिकप्रेक्षकांना हास्याची मेजवानी देण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ पदार्पण करतायेत. अंहं…दचकू नका ‘पंचविशीत’ म्हणजे ‘होते कुरूप वेडे’ हे त्यांचं रंगभूमीवरचं पंचविसावं नाटक आहे. या सोबत आणखी एक सुरेख योगायोग म्हणजे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचेही हे पंचविसावं नाटक आहे.\n‘संजय आणि मी अनेक वर्ष एकत्र काम करत असून ‘होते कुरूप वेडे’ च्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. इतक्या वर्षांचा दोघांचा हा अनुभव या नाटकाला नक्कीच वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल’ असा विश्वास राजेश देशपांडे यांनी व्यक्त केला. तर ‘राजेश सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची एक चिरंतन प्रक्रिया असते, या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजेश सोबत काम करायला मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’. अशा भावना अभिनेता संजय नार्वेकर यांनी व्यक्त केल्या. संजय नार्वेकरांसोबतच नयन जाधव, भारत सावले,शलाका पवार, नितीन जाधव, मिनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर हे कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.\nडिएसपी एन्टरटन्मेंट प्रा.लि. निर्मित ‘होते कुरूप वेडे’ या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार राजेश देशपांडे असून निर्माते दादासाहेब पोते आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत आमीर हडकर यांचे आहे. ���्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. मंगेश नगरे हे नाटकाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘होते कुरूप वेडे’ नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार ११ जानेवारीला, शिवाजी मंदीर येथे दुपारी ३.३० वा. रंगणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://meteodb.com/mr/australia", "date_download": "2019-02-18T17:15:32Z", "digest": "sha1:USARWZW4J3UD3DPH4JNPWD2JEE3UDDXG", "length": 3267, "nlines": 21, "source_domain": "meteodb.com", "title": "ऑस्ट्रेलिया — महिन्यात हवामान, पाणी तापमान", "raw_content": "\nजागतिक रिसॉर्ट्स देश ऑस्ट्रेलिया\nMaldive बेटे इजिप्त इटली ग्रीस ग्रेट ब्रिटन चीन जर्मनी तुर्की थायलंड फ्रान्स मलेशिया माँटेनिग्रो मेक्सिको युक्रेन युनायटेड स्टेट्स रशिया संयुक्त अरब अमिराती सिंगापूर सेशल्स स्पेन सर्व देश →\nऑस्ट्रेलिया — महिन्यात हवामान, पाणी तापमान\nमहिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्टस सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nआडेलेड कॅनबेरा पर्थ ब्रिस्बेन केर्न्स सिडनी डार्विन मेलबर्न फ्रेझर\nपाणी तापमान ऑस्ट्रेलिया (चालू महिन्यात)\nआम्हाला सांगा आणि आपल्या मित्रांसह सामायिक करा\nवापर अटी गोपनीयता धोरण संपर्क 2019 Meteodb.com. महिने रिसॉर्ट्स वर हवामान, पाणी तापमान, पर्जन्य रक्कम. जेथे विश्रांती शोधण्यासाठी आणि आता कुठे हंगाम. ▲", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Molestation-in-the-local-in-mumbai/", "date_download": "2019-02-18T16:25:29Z", "digest": "sha1:QBD7UPEXIBXMF2KYHZJPYADEQAXIPT6G", "length": 5638, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोकलमध्ये विनयभंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलमध्ये विनयभंग\nगेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तरुणींना धक्कादायक प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सीएसएमटी स्थानकावर एका प्रवाशाने तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहत हस्तमैथून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वाशीत महिलांच्या डब्यात येऊन एका तरुणाने आपले सर्व कपडे काढल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे महिलांच्या आणि खास करून तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी उमाशंकर विजयशंकर दुबे (25) या माथेफिरूला अटक केली आहे.\nनवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील एका गावात राहणारी तक्रादार महिला 9 जून रोजी आपल्या 22 वर्षीय मुलीसह वाशी-ठाणे लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून सकाळी 7.24 वाजता प्रवास करत होती. त्यांची लोकल घणसोली स्थानकावर आली असताना, आत शिरलेल्या या विकृताने पॅन्टची चेन काढून महिलेसमोर हस्तमैथून करू लागला. डब्यात दोघीच असल्याने त्यांनी खिडकीजवळ येऊन आरडाओरड केली. पुढील स्थानक आल्यानंतर दुबे पळून गेला.\nया प्रकरणी महिलेने वाशी पोलीस ठाण्यात माथेफिरूविरोधात तक्रार नोंदवली होती.त्यानुसार पोलिसांनी महिलेने दिलेले वर्णन आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तरुणाची ओळख पटवली. दुबे हा बेलापूरच्या सेक्टर-14 मधील दिवाळे गावचा राहणार असल्याचे समजले. वाशी पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री सापळा रचून अटक केली.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-marriage-suicide/", "date_download": "2019-02-18T16:17:38Z", "digest": "sha1:KCLDHR4OAUVXWVHWM7SGDOFPWOZKKAKL", "length": 5820, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nमाहेरहून पैसे आणावेत यासाठी पती, सासू, सासरे यांच्याकडून होणार्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी येवलेवाडी येथे घडली. मृणाल विश्वजित चव्हाण (30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विश्वजित यशवंतराव चव्हाण (भुजबळ टाऊनशिप, कोथररूड) व सासू व सासर्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा कामठे (58, येवलेवाडी कोंढवा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.\nफिर्यादी यांची मुलगी मृणाल हिचा विश्वजित चव्हाण याच्याशी 2011 साली विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांपासून तिला पती विश्वजित व सासू-सासरे यांनी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. त्यानंतर पैसे नाही आणल्यास तिला टोचून बोलत तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. हा छळ दहा डिसेंबरपर्यंत वारंवार सुरू होता. त्यानंतर या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास पोलिस उपनिरीक्षक वाडकर करत आहेत.\nफलक मराठीत न लावल्यास फौजदारी\nसमाविष्ट गावांच्या डीपीचा खेळखंडोबा\nतर गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू\nमेट्रो साहित्य रचाचण्यांसाठी ‘ब्यूरो व्हेरिटास’शी करार\nजिल्ह्यात ९९ सरपंचपदासाठी ४९६ अर्ज\nशेतकर्यांच्या खात्यावर ३१२ कोटी जमा\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:37:01Z", "digest": "sha1:NAH7CHNYN2364L35WLEG5LCGU7EDFZYN", "length": 3251, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "व्हिडिओ चॅट सह रशियन मुली", "raw_content": "व्हिडिओ चॅट सह रशियन मुली\nया. तो मजा आहे, रोमांचक आणि पूर्णपणे मोफत आहे, याशिवाय नोंदणी करणे आवश्यक नाही. ऑनलाइन गप्पा पुरवतो विधानसभा लोकप्रिय प्रासंगिक ऑनलाइन चॅट, व्हिडिओ आणि मजकूर संवाद, जे मध्ये अनेक मार्ग तत्सम इतर लोकप्रिय साइट जसे, आणि व्हिडिओ डेटिंगचा आहे. असे असले तरी, आम्ही केले एक मोठे पाऊल पुढे अर्पण करून मुक्त ऑनलाइन डेटिंगचा आणि मित्र शोधू पासून सामाजिक नेटवर्क, जे खूप समान आहेत, एक लोकप्रिय वेबसाइट व्हिडिओ डेटिंगचा, पण पुरवतो जास्त आरामशीर आणि मनोरंजक संवाद वातावरण बैठक लोक ऑनलाइन. आम्ही सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी साइट चांगले सामाजिक सुसंवाद आणि मजा शोध मित्र ऑनलाइन. लोकप्रिय व्हिडिओ गप्पा फाशी प्रती नवीन अभ्यागतांना दररोज. आधी गप्पा शिफारस पुनरावलोकन तिच्या नियम आहे. गप्पा केले म्हणून सोपे आहे, शक्य म्हणून एक जलद परिचय मुली, विशेषतः रशियन. मित्र करण्यासाठी, आपण फक्त समावेश, वेबकॅम आणि प्रारंभ परके गप्पा मारत माध्यमातून एक मायक्रोफोन किंवा इन्स्टंट मेसेजिंग.\n← प्रेम, दु: ख, गप्पा, गप्पा खोली वेगळे, वेदना, प्रेम गप्पा\nमाझ्या जगात अनुभव →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T17:40:23Z", "digest": "sha1:SMRHMHYVVRGGRXP5SNR3ER24IT5BEBMX", "length": 8043, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "चाकण हिंसाचाराप्रकरणातील ११ आंदोलक अटकेत | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra चाकण हिंसाचाराप्रकरणातील ११ आंदोलक अटकेत\nचाकण हिंसाचाराप्रकरणातील ११ आंदोलक अटकेत\nचौफेर न्यूज – जुलै महिन्यात चाकण येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी ११ आंदोलकांना अटक केली आहे. या हिंसाचाराप्रकरण यापूर्वी ३० जणांना अटक झाली होती. त्यामुळे अटक झालेल्या आंदोलकांचा एकूण आकडा आता ४१ वर पोहोचला आहे.\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे ३० जुलैरोजी हिंसाचार झाला होता. सुमारे ४ ते ५ हजार जणांवर सामूहिक गु्न्हा दाखल करण्यात आला होता. आंदोलकांनी येथे वाहनांची तोडफोड करीत जाळपोळही केली होती. यामध्ये ३० बस जाळण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश होता.\nतळेगाव चौक हा भाग त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत होता पुणे ग्रामीण पोलिसांनी आधी ३० आंदोलकांना अटक केली होती. आता हा भाग नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. या पथकाने आता कारवाईचे सत्र सुरू करत अकरा आंदोलकांना अटक केली आहे.\nPrevious articleमोरवाडी न्यायालयाचे स्थलांतर, पाच वर्षासाठी इमारत भाडेतत्वावर\nNext articleप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी गोवर, रुबेला लसीकरण\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/jogging-park-should-be-used-for-the-game/", "date_download": "2019-02-18T17:28:53Z", "digest": "sha1:K6ELGOV23EYI52I27GRO422QWUYSP6XY", "length": 15985, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जॉगिंग पार्कचा वापर खेळासाठीच व्हावा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजॉगिंग पार्कचा वापर खेळासाठीच व्हावा\nमहापौरांना निवेदन : सावेडीतील 1778 नागरिकांची मागणी, खेळाडूंची गैरसोय\nनगर – महापालिकेने महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग ऍक्ट अन्वये एखादी मिळकत ज्या कारणाक���िता आरक्षित केली आहे, त्याच कारणाकरीता मिळकतीचा वापर करणे आवश्यक असतांना महानगरपालिका बेकायदेशीरित्या सदर सावेडीतील जॉगिंग पार्क भाड्याने देऊन सदर जागेचा वापर हा व्यापारीकरणाकरिता करत असून, सदरचे कृत्य हे बेकादेशीर आहे, अशा तक्रारीचे नागरिकांच्या 1778 सह्यांचे निवेदन महापौर बाबासाहेब वाकळे यांना देण्यात आले.\nयावेळी नगरसेवक मनोज दुलम, भैय्या गंधे, उदय कराळे, सतीश शिंदे, विलास ताठे, प्रतिक बारसे उपस्थित होते.\nदिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे सावेडी येथील नगररचना योजना क्र.4 फायनल प्लॉट न.268 वरील आरक्षण क्र.31 सावेडी जॉगिंग पार्क या मिळकतीबाबत सह्या करणारे हे सावेडी उपनगर व त्या परिसरातील राहणारे नागरिक असून आमच्या स्वत:ची घरे त्याच परिसरात आहेत. महानगरपालिकेने मिळकतीचे आरक्षण करतांना आरक्षण क्र. नुसार शहरातील अनेक ठिकाणी प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी मिळकती आरक्षीत केलेल्या आहेत. सदर मिळकती आरक्षीत करण्याचा मूळ उद्देश हा शहरातील नागरिकांना जॉगिंग पार्क उपलब्द व्हावेत तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध व्हावीत याच उद्देशाने सदर आरक्षणे करण्यात आलेली आहेत.\nनगर शहराचा दैनंदिन होणारा विकास पाहता अनेक शाळांना खेळासाठी मैदाने उपलब्ध नाहीत त्याचप्रमाणे तरूण, वृद्ध, स्त्रिया,मुली यांना फिरण्यासाठी व व्यायामासाठी पुरेशी जागा नसल्याने महानगरपालिकेने सावेडी उपनगरासाठी सावेडी जॉगिंग पार्क खेळाचे मैदान यासाठी आरक्षीत केलेला आहे. त्याचप्रमाणे सदर आरक्षण करतांना त्या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी व्यायामासाठी अगर खेळासाठी तेवढेच एकमेव मैदान उपलब्ध आहे याची जाणीव असल्याने वेळोवेळी महानगरपालीकेने मोठ्या प्रमाणात खर्च करून मैदानाच्या सभोवती फिरण्यासाठी ट्रॅक त्याचप्रमाणे मैदानाचे लेवलिंगची कामे वेळोवेळी करण्यात आलेली आहेत व खर्चही त्याच कारणासाठी महापालिकेने दाखवलेला आहे. सदर मैदान हे पूर्णपणे सुरक्षीत राहावे म्हणून मैदानाच्या सर्व बाजूला साडे पाच फुटी वॉल कंपाऊंड तसेच सदरच्या मैदानावर कोणतेही अतिक्रमण होवू नये व मैदानाचे नुकसान होवू नये म्हणून दोन्ही बाजूला गेट करण्यात आलेली आहे.\nया वरून महानगरपालीकेचा मुळ उद्देश हा फक्त खेळासाठी केला जावा हा असल्याने सदर जागेवर समर्थ विद्या मंदिर प्���शाळा या शाळेची मुले मुली उपनगरातील बहुतांशी नागरिक हे सकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत व्यायामासाठी, फिरण्यासाठी सदर जागेचा वापर करीत आलेले आहेत. महानगरपालीकेने महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग ऍक्ट अन्वये एखादी मिळकत ज्या कारणाकरिता आरक्षित केली आहे, त्याच कारणाकरीता मिळकतीचा वापर करणे आवश्यक असतांना महानगरपालिका बेकायदेशीरित्या सदर सावेडीतील जॉगिंग पार्क भाड्याने देऊन सदर जागेचा वापर हा व्यापारीकरणाकरिता करत असल्याचे नमूद केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामती पोलिसांचे सर्जिकल स्ट्राइक\nतौसीफच्या आत्मदहनाचा आठ जणांवर ठपका\nसाकळाईसाठी सर्व्हे, अंदाजपत्रक तयार करा\nनगर- मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली\nमैदानी चाचणी अगोदर होणार लेखी परीक्षा\nराज्यात एकाच वेळी वीजबिलाची होळी\nपाण्याच्या चाळीस टाक्या कोसळण्याची वाट पाहणार का\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा व जेलभरो\nपाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z161223220438/view", "date_download": "2019-02-18T17:00:05Z", "digest": "sha1:RCLC32TSUX6NGY2HCO7D6AKRFTUIVOE7", "length": 15999, "nlines": 292, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग", "raw_content": "\nसुतकात वर्ज्य कार्ये कोणती गोड सुतक म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nअभंग संग्रह आणि पदे\nमहाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे\nश्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग\nश्री मुकुंदराज महाराज बांदकर\nश्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ\nसात वारांचे अभंग,पद व भजन\nसंत तुकाराम अप्रसिद्ध अभंग\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nपंडित नारायण व्यास बहाळिये\nसंत जोगा परमानंदाचे अभंग\nसंत जगमित्र नागाचे अभंग\nसंत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता\nसंत सखूबाई यांचे पद\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग\n आचार - क्रिया शक्ति स्थूल देहीं वर्तती रक्त - प्रभा ॥२॥\nरक्त - प्रभा पृथ्वी आउट हात जाण \n( भा. इ. सं मं. चै. १२.४. मधून )\nसंत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग समाप्त\nऐश्वर्याचे प्रकार किती व कोणते\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-post-harvest-technology-jaggery-making-13747?tid=127", "date_download": "2019-02-18T17:50:27Z", "digest": "sha1:5CQG6WV67RPYNLOGWUMD4IMF545YNRBQ", "length": 30122, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, post harvest technology in jaggery making | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धती\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धती\nडॉ. आर. टी. पाटील\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणणे आवश्यक आहे. आधुनिक उत्पादनामध्ये गुळाचे छोटे घन, द्रवरूप गूळ किंवा भुकटी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुळाच्या भुकटीचेही विविध पदार्थाच्या साह्याने मूल्यवर्धन करणे शक्य आहे.\nआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी आधुनिक उत्पादने बाजारात आणणे आवश्यक आहे. आधुनिक उत्पादनामध्ये गुळाचे छोटे घन, द्रवरूप गूळ किंवा भुकटी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गुळाच्या भुकटीचेही विविध पदार्थाच्या साह्याने मूल्यवर्धन करणे शक्य आहे.\nउसाच्या रसापासून कोणत्याही रसायनाच्या वापराशिवाय गूळ निर्मितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. उसाच्या रसापासून नैसर्गिक गोडवा आणणाऱ्या या पदार्थाची प्रामुख्याने निर्मिती होत असली तरी नारळ, पाल्मेरीया, खजूर, सॅगोपाम (Caryota urens L.) अशा काही अन्य झाडांच्या रसापासूनही गुळाची निर्मिती जगभरामध्ये होत असते. उसाच्या रसामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व खनिज द्रव्ये आणि जीवनसत्त्वे गुळामध्ये उपलब्ध असतात. ही पोषक द्रव्ये विषारी घटकांना आणि कर्करोगकारक घटकांना प्रतिरोध करणारी आहेत. त्यामुळे आरोग्यदायी गोडवा आणणाऱ्या पदार्थांमध्ये यांचा समावेश होतो.\nभारतामध्ये एकूण उत्पादीत होणाऱ्या उसापैकी ५३ टक्के पांढऱ्या साखरेच्या निर्मितीसाठी, तर ३६ टक्के ऊस हा गूळ आणि खांडसरी निर्मितीसाठी, तर केवळ तीन टक्के ऊस रस किंवा खाण्यासाठी वापरला जातो. ८ टक्के ऊस पुन्हा बेण्यासाठी वापरला जातो. एकूण जागतिक गूळ उत्पादनाच्या ७० टक्के उत्पादन हे केवळ भारतामध्ये होते. मात्र, असे असूनही गू��� उत्पादन व्यवसाय सध्या नुकसानीमध्ये असल्याचे या उद्योजकांचे मत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याप्रति जागरुकता वाढत असल्याने साखरेच्या तुलनेमध्ये गुळाला मागणी वाढत आहे. अर्थात, त्यासाठी आधुनिक गूळ उत्पादन आणि पॅकेजिंगकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.\nगुळाचे आरोग्यासाठीचे फायदे ः\nगुळाची संरचना ही साखरेपेक्षा गुंतागुंतीची असून, ती सुक्रोजच्या लांब साखळ्यांनी बनलेली असते. त्यामुळे साखरेच्या तुलनेमध्ये गूळ सावकाश पचतो. त्यातून सावकाश ऊर्जा मिळत राहते. साखरेप्रमाणे एकाच वेळी ऊर्जा उपलब्ध होत नाही. परिणामी शरीरासाठी तो उत्तम असल्याचे सांगितले जाते. असे असले तरी मधुमेही माणसांसाठी तो प्रमाणित नसल्याचे लोकांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे.\nगुळाची निर्मिती ही पारंपरिक लोखंडी काहिलीमध्ये केली जात असल्यामुळे त्यात लोहयुक्त क्षारांचे प्रमाण अधिक असते. लोह शरीराच्या आरोग्यासाठी प्रामुख्याने ज्यांच्या रक्तामध्ये लोहाची कमतरता आहे किंवा रक्तक्षय असलेलल्या व्यक्तींसाठी उत्तम आहे.\nगुळामध्ये अन्य सूक्ष्म अन्नद्रव्येही मुबलक प्रमाणात आहेत. ही अन्नद्रव्ये मातीतून उसामध्ये येतात, ती पुढे रसामध्ये आणि शेवटी गुळामध्ये येतात.\nगूळ हा शरीराच्या शुद्धीसाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे फुफ्पुसे, पोट, आतडे यासह विविध नलिकांच्या स्वच्छतेसाठी फायद्याचा ठरतो.ज्या लोकांना धुळीचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो, त्यांच्यासाठी गुळाचा अधिक वापर करण्याची शिफारस केली जाते.\nगूळ हा दमा, खोकला, सर्दी, छाती भरून येणे अशा रुग्णांसाठी सुरक्षितता प्रदान करतो. धुळीची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना गूळ देणे फायदेशीर ठरते.\nगुळातून प्रति १०० ग्रॅम वापरातून मिळणारी खनिजे अशी -\nकॅल्शिअम ४० ते १०० मिलिग्रॅम, मॅग्नेशिअम ७० ते ९० मिलिग्रॅम, पोटॅशिअम १०५६ मिलिग्रॅम, फॉस्फरस २० ते ९० मिलिग्रॅम, सोडियम १९ ते ३० मिलिग्रॅम, लोह १० ते १३ मिलिग्रॅम, मॅंगनीज ०.२ ते ०.५ मिलिग्रॅम, झिंक ०.२ ते ०.४ मिलिग्रॅम, कॉपर ०.१ ते ०.९ मिलिग्रॅम, आणि क्लोराईड ५.३ मिलिग्रॅम.\nजीवनसत्त्वे - अ जीवनसत्त्व ३.८ मिलिग्रॅम, जीवनसत्त्व बी१ -०.०१ मिलिग्रॅम, जीवनसत्त्व बी२ -०.०६ मिलिग्रॅम, जीवनसत्त्व सी ७ मिलिग्रॅम, जीवनसत्त्व डी२ -६.५ मिलिग्रॅम, जीवनसत्त्व ई १११.३० मिलिग्रॅम, जीवनसत्���्व पीपी -७ मिलिग्रॅम.\nप्रथिने २८० मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम गूळ\nया सर्व घटकांमुळे कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या विविध उत्पादनामध्ये गुळाचा वापर केला जातो.\nयातील सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये विषारी आणि कर्करोगकारक घटकविरोधी गुणधर्म आहेत.\nयात कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक या पुरेसे मुबलक प्रमाण असल्यामुळे त्याचा माणसांच्या आरोग्यासाठी फायदा होतो. त्याच प्रमाण रक्ताचे शुद्धीकरणही होते. कावीळसारख्या आजार कमी करण्यासाठी हे मदत करते.\nपूर्वी ग्रामीण भागामध्ये गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. मात्र, अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे त्याचे प्रमाण वेगाने कमी झाले आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरामध्येही गुळाची आधुनिक उत्पादने आधुनिक पॅकेजिंगसह बाजारात उतरवणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय कृषी संशोधक परिषदेच्या भारतीय ऊस संशोधन संस्थेमध्ये तीन प्रकारचे गूळ विकसित करण्यात आले आहेत. त्यांना स्थानिक बाजारपेठेप्रमाणेच निर्यातीसाठीही उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.\nगूळ क्युब्स (घन आकार)\nगाळलेल्या ऊस रसाचे पंपिग तिहेरी पॅन फर्नेसमध्ये ठेवलेल्या उघड्या पॅनमध्ये केले जाते. त्याला उष्णता दिलील जाते. उष्णता देण्यासाठी सामान्यतः बगॅसचा वापर केला जातो. रस उकळत असताना त्यात स्वच्छतेसाठी वनस्पतीजन्य घटक ( रानभेंडी (देओला) रस प्रमाण ४५ ग्रॅम प्रति १०० किलो रस) मिसळला जातो. त्यामुळे रसातील अशुद्धीकारक घटक वर येतात. ते काढून टाकल्यानंतर राहिलेल्या रसाचा पर्यायाने गुळाचा रंग हलका व चांगला मिळतो. या उकलेला रस आवश्यक त्या आकाराच्या साच्यामध्ये भरला जातो.\nवास्तविक ही गुळ बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यानची स्थिती आहे. अर्धद्रवरुप स्थितीमध्ये त्याची विक्री शक्य असते. मात्र, त्यासाठी उसाच्या रसाचा दर्जा, त्यात स्वच्छतेसाठी वापरला जाणारा वनस्पतीजन्य घटक आणि ज्या तापमानामध्ये तो रस गोळा केला आहे, त्यावेळची रसाची तीव्रता अशा घटकांवर लक्ष द्यावे लागते. उत्तम दर्जाच्या द्रवरूप गुळासाठी, उकळलेला तीव्र रस तापमान १०३ ते १०६ अंश सेल्सिअसपर्यंत पोचताच त्वरित उष्णतेपासून दूर करावा लागतो. त्याच प्रमाणे त्याचे स्फटिक होणे टाळण्यासाठी आणि उत्तम रंग मिळण्यासाठी त्यात सायट्रीक अॅसिड ०.०४ टक्के (४०० मिलीग्रॅम प्रति किलो द्रवरुप गूळ) या प्रमाणात मिसळावे. द्रवरुप गुळाचा साठवण कालावधी वाढवण्यासाठी त्यात पोटॅशिअम मेटाबायसल्फेट ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रति किलो द्रवरुप गुळ) किंवा बेन्झोईक अॅसीड ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे) मिसळावे.\nत्यानंतर द्रवरुप गूळ ८ ते १० दिवसांसाठी स्थिर होऊ द्यावा. गाळून घेऊन, त्याची निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्यामध्ये भरून ठेवावा.\nद्रवरुप गुळाचे रासायनिक विश्लेषण - पाणी ३० ते ३५ टक्के, सुक्रोज ४० ते ६० टक्के, साखर १५ ते २५ टक्के, कॅल्शिअम ०.३० टक्के, लोह ८.५ ते १० मिलिग्रॅम प्रति १०० मिलिग्रॅम, फॉस्फरस ०५ प्रति १०० मिलिग्रॅम, प्रथिने ०.१० प्रति १०० मिलिग्रॅम आणि ब जीवनसत्त्व १४ प्रति १०० मिलिग्रॅम.\nगूळ भुकटी बनवण्याची पद्धती वरील प्रमाणेच असून, तयार झालेली तीव्र स्लरी ही लाकडी स्कॅपरवर घासली जाते. त्यामुळे त्याचे दाणे पडतात. हे दाण्याच्या आकारातील गूळ थंड करून चाळले जातात. उत्तम दर्जाच्या गूळ स्फटिकांचा आकार हा ३ मि.मी. पेक्षा लहान असावा. चुन्याच्या साह्याने ऊस रसाचा सामू ६ ते ६.२ पर्यंत वाढवला जातो. त्याचे तापमान १२० अंश सेल्सिअस पर्यंत पोचताच त्यातून उत्तम दर्जाची गुळ भुकटी तयार होते. त्यामध्ये सुक्रोजचे प्रमाणे ८८.६ टक्के असून, आर्द्रतेचे प्रमाण १.६५ टक्के इतके कमी असते. त्याचा रंग, स्फटिकांचा आकार उत्तम मिळतो. पुढे सूर्यप्रकाशामध्ये ठेवून त्यातील आर्द्रतेचे प्रमाण २ टक्के पेक्षा कमी ठेवले जाते. त्यानंतर त्याचे पॅकेजिंग पॉलिइथिलीन पॉलिस्टर पिशव्या किंवा बाटल्यामध्ये करावे. योग्य रीतीने पॅकिंग केलेली गूळ भुकटी दोन वर्षापेक्षा अधिक काळ साठवणे शक्य होते. अगदी मॉन्सूनच्या काळातही त्यांची साठवण अत्यंत कमी फरकासह शक्य होते. गूळ भुकटीचा रंग सोनेरी पिवळा ते सोनेरी गडद तपकिरी (डार्क चॉकलेट) प्रमाणे मिळू शकतो.\nगुळामध्ये आले, काळी मिरी, विलायची आणि लिंबू अशा अन्य घटकांचा वापर करून मूल्यवर्धन करता येते. त्याच प्रमाणे पोषक घटक ( प्रोटीन, जीवनसत्त्वे, फायटोकेमिकल्स), पोत आणि चवीसाठी दाणे, मसाले, तृणधान्ये किंवा कडधान्ये यांचा वापर करता येतो.\nसी जीवनसत्त्वयुक्त गूळ भुकटी निर्मितीसाठी आवळ्याचे तुकडे त्यात मिसळून, त्यातील आर्द्रता १० टक्क्यापर्यंत कमी करावी. पुढे आवश्यकतेनुसार त्याची आवळ्यासह बारीक भुकटी ���रता येते.\nआरोग्य health नारळ जीवनसत्त्व भारत साखर ऊस व्यवसाय profession मधुमेह सामना face कुपोषण मात mate चॉकलेट\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nकडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...\nट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...\nतण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...\nफळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...\nगहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...\nजमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...\nटोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्ल���स्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/tiger-appears-near-the-piperbody-nallah/articleshow/65744638.cms", "date_download": "2019-02-18T17:40:33Z", "digest": "sha1:3XAORBXJTSN2ZFFEZ3YTFNQB6SNFGA7L", "length": 10543, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: tiger appears near the piperbody nallah - पिपरबोडी नाल्याजवळ दिसला वाघ | Maharashtra Times", "raw_content": "\nपिपरबोडी नाल्याजवळ दिसला वाघ\nपिपरबोडी नाल्याजवळ दिसला वाघमटा...\nपिपरबोडी नाल्याजवळ दिसला वाघ\nजिल्ह्यातील भद्रावती शहरातील भागात वाघाचे वास्तव्य आढळून आल्यानंतर रविवारी वाघ जंगलाकडे जाताना पिपरबोडी नाल्याजवळ दिसला असल्याची माहिती समोर आली आहे.\nचंद्रपूर जिल्हयातील भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचे दर्शन होत असून बसस्थानकाच्या मागील भागातील झुडुपात गुरुवारी वाघाचे वास्तव्य दिसून आले आहे. भद्रावती शहराच्या याच भागात केंद्रीय दारुगोळा फॅक्टरी असून केंद्रीय दारुगोळा फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ शनिवारीही वाघाचे दर्शन झाले. अप्रिय घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या आहेत. दरम्यान वाघाला हुसकावून लावण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोहीम राबविली जात आहे. रविवारी वाघ जंगलाकडे जाताना पिपरबोडी नाल्याजवळ एका महिलेला दिसला. दोन जेसीबीद्वारा येथील वाढलेल्या झुडुपांची वनविभाग कटाई करीत आहे. वाघाच्या हालचालींवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे लक्ष ठेवले जात आहे. मात्र वाघाने कोणत्याही गाय वा म्हशीवर हल्ला केलेला नाही. इको-प्रो संस्थेचे सदस्य व एसएआरटी संस्थेचे कार्यकर्ता देखील वन कर्मचार्याच्या बरोबर मोहिमेत गुंतले आहेत. हा वाघ मुळचा चंद्रपूर वीज केंद्र परिसरातील असल्याचा अंदाज असून बुधवारी रात्री त्याने रानडुकराची शिकार रात्री केली. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून त्याचे दर्शन होत आहे.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\npulwama attack: 'दहशतवाद्यांना शिक्षा केव्हा, कुठे, कशी द्या...\nतो फोनकॉल, तो सेल्फी शेवटचा ठरला...\nPulwama Attack: पुलवामा हल्ल्यात बुलडाण्याचे २ सुपुत्र शहीद\n‘खरी पत्नी मीच’; दोघींच्या दाव्याने आमदार पेचात\nभाजप आमदाराच्या दोन पत्नींमध्ये हाणामारी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपिपरबोडी नाल्याजवळ दिसला वाघ...\nस्क्रब टायफसचे मृत्युसत्र सुरूच...\nवर्धा मार्गावर भरधाव ट्रकचा हैदोस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-3/", "date_download": "2019-02-18T16:58:55Z", "digest": "sha1:KVB5NIPP53Z224MHC73XGG42DIQ4XCSP", "length": 2646, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "महिला डेटिंग", "raw_content": "\nआम्ही ठरविले चर्चा नाही फक्त बद्दल जादूचा भावना प्रेम आहे, पण त्या बद्दल चमत्कारिक लक्ष मूल्य जे युक्रेनियन महिला आहेत. किमान अनेक पुरुष यूएसए विश्वास आहे. कधीतरी नंतर, जात एक डेटिंगचा साइट वर, आपण लक्षात आले की रिमोट संवाद यापुढे पुरेसे आहे, तो पूर्ण वेळ तर वास्तविक जीवन आहे. ही बैठक होईल. ‘ युक्रेनियन महिला. कदाचित, फेब्रुवारी शकता यथायोग्य विचार करणे सर्वात रोमँटिक महिना वर्ष. सर्व केल्यानंतर, फेब्रुवारी रोजी तो. युक्रेनियन पत्नी. निराश महिला आणि आता आपण निर्णय घेतला बचावणे एकाकीपण जाऊन ���क डेटिंगचा साइट आहे मग आपण माहित पाहिजे काही. मार्च रोजी किंवा भेटवस्तू आपल्या प्रिय मार्च रोजी. मार्च मध्ये सर्व रंग आणि सुगंध, सर्व रशियन आणि युक्रेनियन महिला वाटत सर्वात सुंदर आणि.\nचालू कसे प्रासंगिक डेटिंगचा मध्ये वचनबद्ध संबंध - →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-18T17:34:54Z", "digest": "sha1:7LQJPKWI3HHER2BM4Q2IBPET3WMPGPV6", "length": 8966, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "गुरुपौर्णिमेनिमित्त मोहननगर, काळभोरनगर परिसरातील शिक्षकांचा सन्मान | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड गुरुपौर्णिमेनिमित्त मोहननगर, काळभोरनगर परिसरातील शिक्षकांचा सन्मान\nगुरुपौर्णिमेनिमित्त मोहननगर, काळभोरनगर परिसरातील शिक्षकांचा सन्मान\nचौफेर न्यूज – गुरुपौर्णिमा तसेच शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहननगर काळभोरनगर परिसरातील ३० शिक्षकांचा एकाच वेळी सन्मान करण्यात आला. शिवसेना शाखा मोहननगर तसेच नगरसेविका मीनल यादव, विभागप्रमुख नाना काळभोर, विशाल यादव मित्र परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nयामध्ये मोहननगरमधील क्रांती ज्योती शाळेचे प्राध्यापक श्री.व सौ.निंबाळकर सर, प्रतिभा कॉलेजच्या सौ.गांधी, सरस्वती विद्यालयाच्या सौ.दाभाडे मॅडम, मोहननगरचे प्रसिद्ध शिक्षक दादा नवकुडकर, श्री.सतीश मेहेर, पॉल मॅडम, आकुर्डी उर्दू शाळेच्या मोमीन मॅडम, कांतीलाल खिवसरा शाळेच्या प्राध्यापिका विनया जोशी मॅडम, तसेच काळभोरनगर महापालिका शाळेच्या प्राध्यापिका पाटील मॅडम, शिंदे सर असे अनेक मान्यवर गुरूवर्य यावेळी उपस्थित होते. त्यानंतर हॅन्डीकॅप सेंटर व अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी फळवाटप करण्यात आले.\nआयुष्यभर आपण विद्यार्थीच असतो व प्रत्येक दिवस नवीन शिक्षण मिळत असते त्यामुळे त्याला मार्गदर्शन करणारा गुरू हाच सर्वश्रेष्ठ असतो असे गौरव उद्गार यावेळी शिवसेना महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी केले. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कालाटे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, माजी नगरसेविका विमल जाधव, शहर संघटक रोमी संधू, कुणाल जगनाडे, सुशीला पवार, संतोष सौदनकर, अनिता तुतारे आदी ज्येष्ठ शि���सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleपंकजा मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त काळभोरनगरमध्ये वृक्षारोपण\nNext articleभोसरी पोलीसांवर शेळ्या सांभाळण्याची वेळ\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-18T17:32:56Z", "digest": "sha1:QAJSP7YQZNSTCIJPNPE7OR3AUEUTEZFG", "length": 12291, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधींच्या सभेत सहभागी झाल्याने 9 प्राध्यापकांना नोटीस | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराहुल गांधींच्या सभेत सहभागी झाल्याने 9 प्राध्यापकांना नोटीस\nगांधीनगर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने गुजरात सेंट्रल यूनिव्हर्सिटीने 9 प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या वर्षी अहमदाबादमध्ये पार पडलेल्या राहुल गांधी यांच्या एका कार्यक्रमात हे नऊ प्राध्यापक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपविरोधात काही प्रश्न उपस्थित केले होते.\nप्राध्यापक असूनही तुम्ही राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात का उपस्थित राहिलात असा प्रश्न विचारत यूनिव्हर्सिटीने य��� नऊ प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. गुजरातमधील या प्राध्यापकांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीवर काँग्रेसच्या गोटातून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे आता काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा घेणार आहेत. 29 एप्रिल रोजी दिल्लीतील रामलीला मैदानात ‘जन आक्रोश रॅली’तून राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंसेचा ‘तो’ व्हिडीओ हटविण्यासाठी गुगलला पत्र : राजस्थान सरकारची कोर्टात माहिती\nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nतृणमूल आमदाराच्या खुनातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती\nभाजपाचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nआसामला दुसरे काश्मीर बनू दिले जाणार नाही\nशहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला सिद्धू गैरहजर\nभारताच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास मोदी सरकारला अपयश -मनमोहनसिंग\nमोदींना इतके खोटे बोलण्याचे धाडस कोठून येते – तेजस्वी यादव\nचौकीदार चोर नव्हे, प्रामाणिक – राजनाथसिंह\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/experience-the-thrill-of-satellite-launch/", "date_download": "2019-02-18T16:40:34Z", "digest": "sha1:BSWKFTMZSHUFCNRFGSSYZ3XTANMWASG2", "length": 14333, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – उपग्रह प्रक्षेपणाचा रोमांच अनुभवा… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे – उपग्रह प्रक्षेपणाचा रोमांच अनुभवा…\nइस्त्रोतर्फे अंतरिक्ष प्रदर्शनाचे आयोजन\nपुणे – इस्त्रोतर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान अंतरिक्ष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्त्रोने प्रक्षेपण केलेल्या सर्व उपग्रहांचे मॉडेल्स तसेच चांद्रयान व मंगळयान अभियानाची क्षणचित्रे देखील या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ व इस्त्रो माजी समूह संचालक सुरेश नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सुरेश नाईक आणि “पुणेकर एज्युकेशनल इनिटिव्हिव्ह’चे व्यवस्थापकीय संचालक सुहास पुणेकर यांच्या पुढाकारातून हे प्रदर्शन होत आहे. या उपक्रमाचे सह-प्रायोजक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे अर्थात “सीओईपी’चे विद्यार्थी आहेत.\nया प्रदर्शनात उपग्रह आणि त्याच्याशी संबंधित पोस्टर्सचा एक संच समाविष्ट आहे. ज्यामध्ये चंद्रयान व मंगळ मिशनचा समावेश आहे. यात उपग्रहाचे डिझाइन, बांधणी व प्रक्षेपण यांची सविस्तर माहिती शालेय विद्यार्थ्यांना ���ेण्यात येणार आहे.\nइस्त्रोचे विविध रॉकेट्स व सध्या अंतराळात असलेल्या उपग्रहांचे मॉडेल देखील या प्रदर्शनात असतील. या प्रदर्शनाच्या वेळी इस्रोचे वेबपोर्टल भुवन व त्यांची वेबसाइट याचे प्रात्यक्षिक केले जाईल. हे प्रदर्शन केवळ इस्त्रोचे कार्य पोस्टर्स, मॉडेल्स व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याइतके मर्यादित नसून यावेळी विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या संशोधकांशी भेटण्याची संधी मिळणार आहे. यात उपग्रहाचे मॉडेल शालेय विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.\nइस्त्रोतर्फे प्रक्षेपित होत असताना, जी परिस्थिती असते, तसाच अनुभव प्रदर्शनात पाहता येईल. क्युब-सॅट 15 ते 20 मीटरवर ड्रोनच्या साहाय्याने बघणे, ही विद्यार्थ्यांसाठी दुर्मीळ संधी राहील. हा उपग्रह पॅराशूटच्या मदतीने ड्रोनपासून वेगळा होतो आणि तो वातावरणातील तापमानाची माहिती विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्टेशनवर पाठवितो, अशी प्रात्यक्षिक पाहण्याची संधी प्रदर्शनात आहे, अशी माहिती सुरेश नाईक यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nई-वॉलेटवर भरता येणार पालिकेचा कर\nमहाराष्ट्राला सर्वांधिक “फायर अलर्ट’\n“ईएसआयसी’च्या परीक्षेत उमेदवारांचा उडाला गोंधळ\n“एमपीएससी’चा बायोमेट्रिक हजेरीला “फाटा’\nसुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करभरणा केंद्र\nविद्यापीठात दुचाकी वाहनांना बंदी\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-agralekh-monsoon-9179?tid=120", "date_download": "2019-02-18T17:56:32Z", "digest": "sha1:KFPQHXQJLIKF4UCF6RQSE4SALXZQUHBT", "length": 17730, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on monsoon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचिंब पावसानं रान झालं...\nचिंब पावसानं रान झालं...\nसोमवार, 11 जून 2018\nमॉन्सूनच्या दमदार हजेरीने राज्यात चैतन्यमय वातावरण पसरले आहे. परंतु ही सुरवात असून, मॉन्सूनला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.\nया वर्षी मॉन्सूनने केरळमध्ये दोन दिवस अगोदरच हजेरी लावली\nहोती. त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक, गोवा अशा ठराविक मार्गे तो राज्यातही नियोजित वेळेपूर्वीच पोचेल, असे संकेत मिळत होते. परंतु कर्नाटकात तीन दिवस मॉन्सूनची स्थिती ‘जैसे थे’ होती. त्यामुळे राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबते की काय, असे वाटत असतानाच ��्याच्या पुढील प्रगतीस लगेच पोषक वातावरण तयार झाले. आणि मृग नक्षत्राच्या शुभ मुहुर्तावर (८ जून) तो राज्यात अगदी वेळेवर दाखल झाला. कोकणच्या वेशीवर पाऊल ठेवलेल्या मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भापर्यंत एकाच दिवशी मजल मारली. राज्याच्या बहुतांश भागात जोरदार मॉन्सून पावसाच्या सरीने भेगाळलेल्या भुईबरोबर शेतकऱ्यांची मनंही भिजून चिंब झाली. शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झालं. राज्यात मॉन्सूनपूर्व पाऊसही चांगला कोसळल्याने मॉन्सूनच्या दमदार हजेरीने कापूस लागवडीपासून इतर खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून मॉन्सूनचे आगमनच थोडे उशिरा होत होते. मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली, तरी त्याची गती संथ राहत होती. त्यामुळे राज्य व्यापण्यास त्यास उशीर होत होता. या वर्षी मात्र दमदार आगमनानंतर मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे खरीप पेरण्या साधण्याच्या दृष्टीने शुभ संकेत म्हणावा लागेल.\nपाऊस म्हणजे उत्साह, पाऊस म्हणजे ऊर्जा, पाऊस म्हणजे आनंद, समृद्धी अन् भरभराटही. राज्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने या सर्वांचा प्रत्यय आपल्याला आला असेल, येत आहे. कडक उन्हाने जमिनीची धूप झाली होती. नद्या, नाले कोरडे पडले होते. पावसामुळे नद्या, नाले खळखळून वाहत आहेत. धरणीमायने पोटभरून पाणी पिल्याने ती हसून आनंद व्यक्त करीत आहे. आता लवकरच शेतात पेरलेले बियाणे अंकुरेल, हिरवीगार पिके शेतात डोलू लागतील. उजाड माळराने बहरून येतील आणि सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरेल. शेतीचे तिन्ही हंगामाचे गणित तर मॉन्सूनच्या पावसावरच अवलंबून आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या देशात शेतीची भरभराट म्हणजे बहुतांश उद्योग-व्यवसायाचीही भरभराट, असे सूत्र ठरलेले आहे. चांगल्या पावसाने या देशातील बहुतांश लोकसंख्येची क्रयशक्ती वाढते, हे त्यामागचे मुख्य कारण आहे. त्यामुळे मॉन्सूनची प्रतीक्षा ही सर्वांनाच असते. असे म्हटले जाते लवकर आलेला आणि सक्रिय मॉन्सून देशासाठी, शेतीसाठी चांगला असतो, तर उशिरा आलेला आणि दुर्बल मॉन्सून शेतकऱ्यांसाठी समस्या घेऊन येतो. या वर्षी सुरवात चांगली झाली असली आणि तो सध्या सक्रिय असला, तरी मॉन्सूनला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. राज्यात भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस कमी-अधिक पडतो. तसेच, पावसाच्या वाटचालीत व्यत्यय आणणारे अनेक स्थानिक घटकसुद्धा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तरी प्रत्येक टप्प्यावर सावधानता बाळगायला हवी. पावसाचे मोठे खंड, अवर्षण अथवा अतिवृष्टी अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची शासनाचीही तयारी पाहिजे. अनेक वेळा शेतकरी आणि शासनाच्या नियोजनाअभावी अनुकूल मॉन्सून परिस्थितीचा लाभ घेता आलेला नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत तर मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. तसे या वर्षी होता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी.\nमॉन्सून तमिळनाडू कर्नाटक विदर्भ vidarbha पाणी ऊस कापूस खरीप पाऊस धरण शेती गणित mathematics व्यवसाय profession सामना face\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nसेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...\nचीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...\nफूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...\nशेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...\nनदीजोड �� संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रकल्प इतके रखडले आहेत...\n‘ई-नाम’ कशी होईल गतिमानप्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...\n‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...\nआयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...\nभ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...\nसेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...\nहमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...\nसमन्यायी विकासाचे धोरण कधीलोकपाल नियुक्तीबरोबर शेतकऱ्यांच्या काही...\nसुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि...बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:35:31Z", "digest": "sha1:56BF5XPLVE5JQQXGGEX2SGD35UO7OYCE", "length": 24445, "nlines": 182, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संधीचे सोने करणारा वास्तुविशारद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंधीचे सोने करणारा वास्तुविशारद\nप्रसिद्ध वास्तुविशारद बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना यावर्षीचे प्रित्झकर आर्किटेक्चरल प्राइज जाहीर झाले आहे. एका भारतीय वास्तुविशारदाला हा सन्मान प्रथमच लाभत असून, त्यांनी त्यांचे गुरू ली कार्बूजियर यांच्याकडून घेतलेल्या ज्ञानाच्या आधारावर अनेक सुंदर वास्तूंचे डिझाइन केले आहे. चंडीगड शहराचे डिझाइन ली कार्बूजियर यांचेच. आयुष्यात प्रत्येक संधीचे सोने करणे हा त्यांचा ध्यास असल्यामुळे तसेच नावीन्याचा शोध घेण्याच्या गुरुमंत्रामुळे त्यांच्या हातून अनेक उत्कृष्ट इमारतींची डिझाइन उतरली.\nप्रित्झकर आर्किटेक्चर प्राइज – 2018 हा वास्तुकलेतील सर्वोच्च सन्मान भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी यांना प्राप्त झाला आहे. या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असा या पुरस्काराचा लौकिक असून, 90 वर्षीय दोशी यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणे भारताच्या दृष���टीने अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली असणार, हे उघड आहे. आपले आयुष्य ही संधींची साखळी आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीवर नजर टाकली असता असे दिसून येते की, हे वाक्य केवळ तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी जोपासलेले नसून ते प्रत्यक्षात उतरविले आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने करून दाखविले आहे.\nअहमदाबाद येथे दोशी यांचे कार्यालय आहे. या इमारतीला आर्किटेक्चरल डिझाइन मॅगझीनने 125 वर्षांतील सर्वांत प्रयोगशील इमारतींच्या यादीत स्थान दिले आहे. आपले गुरू महान आर्किटेक्ट ली कार्बूजियर यांना ही वास्तू समर्पित असल्याचे दोशी सांगतात. ली यांचा हात आपल्या डोक्यावर अजूनही आहे, असा भास आपल्याला होतो, असे दोशी नेहमी सांगतात. दोशी सांगतात, “प्रत्येक इमारतीचे डिझाइन बनविताना त्यात काही ना काही नावीन्य शोधण्याचा मी प्रयत्न करावा, असे ली यांना वाटत असे. एकाच डिझाइनची पुनरावृत्ती केलेली माझ्या गुरूंना आवडत नसे.” जगातील प्रतिष्ठित वास्तुविशारदांच्या यादीत समाविष्ट असलेल्या दोशी यांनी अनेक जगप्रसिद्ध इमारतींचे डिझाइन तयार केले आहे.\nसत्तर वर्षांच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या इमारतीपासून नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या इमारतीपर्यंत अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या इमारतींचे आराखडे बनविले. त्यांनी डिझाइन केलेल्या शानदार इमारतींची भलीमोठी यादी देता येईल.\nलहानपणी आपण आर्किटेक्ट व्हावे, असे दोशी यांना वाटत नव्हते. ते सांगतात की, पेन्टिंगची त्यांना खूप आवड होती आणि नंतर त्यांना विज्ञानात रुची निर्माण झाली. पेन्टिंगचा विद्यार्थी असताना विज्ञान विषयाची निवड का केली, असे शिक्षकांनी त्यांना विचारले. वस्तुतः त्यांच्या आजोबांचे फर्निचरचे दुकान होते आणि त्यांनी दोशी यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे प्रवेश घेण्याचा सल्ला दिला होता. अशा प्रकारे ते आर्किटेक्ट बनले. त्यांच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या एका मित्राच्या आमंत्रणावरून ते लंडनला गेले. त्याकाळी, 1950 मध्ये तेथे “इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑफ मॉडर्न आर्किटेक्चर’चे आयोजन करण्यात आले होते.\nदोशी यांच्या मनात काय कल्पना आली कोण जाणे; पण त्यांनी ऑब्झर्व्हर म्हणून या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्ज दाखल केला. कोलंबिया येथील आर्किटेक्ट सॅम्पर यांच्याशी त्यांची तेथे ओळख झाली. दोशी भारतीय आहेत, हे समजल्यावर सॅम्पर यांनी त्यांना “चंडीगड’ या शब्दाचा अर्थ विचारला. “चंडीचे घर’ असा या शब्दाचा अर्थ असल्याचे दोशी यांनी सॅम्पर यांना सांगितले.\nत्यावेळी सॅम्पर यांनी सांगितले की, ते स्वतः ली कार्बूजियर यांच्यासोबत काम करीत होते. ली त्यावेळी चंडीगड शहराचा आराखडा तयार करीत होते. त्याच दरम्यान दोशी यांनी ली यांना प्रथम पाहिले. दोशी यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर नजर टाकल्यावर त्यांनी दोशी यांना स्वहस्ताक्षरात अर्ज करायला सांगितले. कारण, ली कार्बूजियर हे कोणत्याही उमेदवाराची निवड त्याचा स्वहस्ताक्षरातील अर्ज पाहूनच करीत असत. अर्ज केल्यानंतर एका आठवड्यातच त्यांना पॅरिस येथे शिकाऊ आर्किटेक्ट म्हणून काम करण्यासाठी निवड झाल्याचे पत्र मिळाले. त्यांना तेथे कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळणार नव्हता. अर्थात, ली कार्बूजियर यांच्यासमवेत काम करणे हा खूपच महत्त्वाचा अनुभव ठरणार आहे, असे दोशी यांना अनेकांनी सांगितले आणि मोबदला मिळणार नसूनसुद्धा त्यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला.\nफ्रान्सिसी भाषेचे दोशी यांना अत्यल्प ज्ञान होते. शिवाय, सोबत फारसे काही नव्हते. अशा अवस्थेतच ते ली कार्बूजियर यांच्या कार्यालयात पोहोचले. ली कार्बूजियर यांच्यासोबत काम करणे अत्यंत कठीण असते, असे त्याकाळी मानण्यात येत असे. ली यांना आव्हाने स्वीकारायला अवडत असत; परंतु त्यांचे व्यक्तिगत जीवन एखाद्या फकिरासारखे होते. त्यांना एकान्त आवडत असे आणि ते पेन्टिंग, लेखन किंवा विचार करण्यात सर्वाधिक वेळ व्यतीत करीत असत. चंडीगड उच्च न्यायालयाच्या इमारतींचे काही भाग डिझाइन करण्याचे काम दोशी यांना त्यांनी सर्वप्रथम दिले. तत्पूर्वी दोशी यांनी अशा प्रकारचे काम कधीच केले नव्हते.\nकाम करताना त्यांचे हात कंप पावत होते. ली त्यांच्याकडे शांतपणे पाहत राहिले आणि दहा दिवसांनंतर ली यांनी दोशी यांच्या शेजारीच बसून उच्च न्यायालयाच्या इमारतीचे डिझाइन बनविले. मोडक्यातोडक्या इंग्रजीत त्यांनी दोशी यांना सांगितले की, भारतात पक्षी भरपूर आहेत आणि घरांच्या मधून पक्षी उडत असतील, असे त्यांना वाटते. हवा आणि मोकळ्या जागांच्या महत्त्वासंबंधी ते दोशी यांच्याशी कायम बोलत असत. त्यांच्या कार्यालयात भारताचा हवामानशास्त्रीय नकाशा होता. त्यात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा यासह तापमान, वाऱ्याची दिशा यासंबंधी माहिती होती. यावरूनच दिसून येत होते की, ली कार्बूजियर हे स्थानिक हवामान आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊनच डिझाइन बनवीत असत. त्यांच्या या अभ्यासपूर्ण कामाचा दोशी यांच्यावर सखोल परिणाम झाला.\nदोशी यांनाही भारतीय परंपरांचा खूप अभिमान आहे. आपल्या सांस्कृतिक वारशावर त्यांचे प्रेम आहे. साराभाई हाऊस या ली कार्बूजियर यांनी डिझाइन केलेल्या इमारतीपासून प्रेरणा घेऊनच त्यांनी कमला हाउस हे आपले घर डिझाइन केले आहे. तीन वर्षांपूर्वी एका जपानी आर्किटेक्चरल नियतकालिकाने या घराचा उल्लेख विसाव्या शतकातील सर्वोत्तम घरांपैकी एक असा केला होता. चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या “एम्दाबाद नी गुफा’ या कलादालनाचे डिझाइनही दोशी यांनीच केले आहे. एका गुहेच्या स्वरूपातील ही वास्तू अनेक कलासक्त मंडळींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. अशा गुणी आर्किटेक्चरला या क्षेत्रातील नोबेल मानले जाणारे प्रित्झकर पारितोषिक मिळणे भारताच्या दृष्टीने भूषणावह आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/england-beat-india-by-118-runs-win-series-4-1/articleshowprint/65774885.cms", "date_download": "2019-02-18T17:34:05Z", "digest": "sha1:WLASCBBZAL34Q3JUKFQ74VZLOWHTEQJR", "length": 9481, "nlines": 18, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Ind Vs Eng: भारताचा दारुण पराभव", "raw_content": "\nलोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी झुंजार शतके झळकवली खरी; पण इंग्लंडविरुद्धचा पाचव्या कसोटी सामन्यातील भारताचा पराभव टाळणे काही त्यांना शक्य झाले नाही. इंग्लंडने पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला ११८ धावांनी पराभूत करून मालिका ४-१ अशी जिंकली.\nइंग्लंडने भारतासमोर ४६४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर भारताची ३ बाद ५८ अशी स्थिती झाली होती. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचा कितपत निभाव लागतो, याबाबत उत्सुकता होती. लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने डावाला सुरुवात केली. सकाळच्या सत्रातील पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर अँडरसनला चौकार मारून लोकेश राहुलने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर लोकेश राहुल-रहाणेने सावध खेळ केला. अखेर अलीने रहाणेला बाद करून ही जोडी फोडली. रहाणेने १०६ चेंडूंत ५ चौकारांसह ३७ धावा केल्या. रहाणे-लोकेश राहुल जोडीने चौथ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. यानंतर पुढच्याच षटकात बेन स्टोक्सने हनुमा विहारीला माघारी पाठविले. या वेळी भारताची ५ बाद १२१ अशी अवस्था झाली होती. मात्र, याचे दडपण न घेता राहुललने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अलीला सलग दोन चौकार लगावले, तर पुढच्या षटकात स्टोक्सला षटकार व चौकार खेचला. यानंतर अखेरच्या चेंडूवर पुन्हा चौकार ठोकून शतक पूर्ण केले. हे त्याचे पाचवे कसोटी शतक ठरले. उपाहारापर्यंत भारताने ५ बाद १६७ धावा केल्या होत्या.\nउपाहारानंतर राहुल-पंत जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची कसोटी बघितली. पंतने रशीदला षटकार खेचून आपले शतक पूर्ण केले. या दोघांची फलंदाजी बघून भारताच्या विजयाची आशा उंचावली होती. मात्र, रशीदच्या एका चेंडूवर लोकेश राहुल चकला आणि त्याचा त्रिफळा उडला. लोकेश राहुलने २२४ चेंडूंत २० चौकार व १ षटकारसह १४९ धावांची खेळी केली. लोकेश राहुलला या मालिकेतील मागील आठ डावांत ४, १३, ८, १०, २३, ३६, १९, ०, ३७ अशाच खेळी करता आल्या होत्या. लोकेश राहुल-पंत जोडीने सहाव्या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटली आणि भारताला पराभवही टाळता आला नाही. यानंतर रशीदने आपल्या पुढच्या षटकात पंतलाही माघारी पाठवून इंग्लंडला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. डावखुऱ्या पंतने १४६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह ११४ धावा केल्या. यष्टिरक्षण करताना पंतकडून काही चुका झाल्या. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. मात्र, त्याने आपल्या बॅटने टीकाकारांची तोंडं बंद केली.त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी निवड समितीला त्याच्या नावाचा विचार करावा लागणार आहे. यानंतर सॅम करनने इशांत शर्मा, रवींद्र जडेजाला, तर अँडरसनने महंमद शमीला बाद केले आणि भारताला ३४५ धावांत रोखले. याचबरोबर इंग्लंडने निवृत्ती जाहीर केलेल्या अॅलिस्टर कुकला विजयाची भेट दिली. दुसरीकडे, भारताला इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने करण्यास अपयश आले.\nइंग्लंड : पहिला डाव - ३३२\nभारत : पहिला डाव - २९२\nइंग्लंड : दुसरा डाव - ८ बाद ४२३ (घोषित)\nभारत : पहिला डाव - (३ बाद ५८ वरून पुढे) लोकेश राहुल त्रि. गो. रशीद १४९, अजिंक्य रहाणे झे. जेनिंग्ज गो. अली ३७, हनुमा विहारी झे. बेअरस्टो गो. स्टोक्स ०, रिषभ पंत झे. अली गो. रशीद ११४, रवींद्र जडेजा झे. बेअरस्टो गो. करन १३, इशांत शर्मा झे. बेअरस्टो गो. करन ५, महंमद शमी त्रि. गो. अँडरसन ०, बुमराह नाबाद ०, अवांतर २६, एकूण ९४.३ षटकांत सर्वबाद ३४५.\nबाद क्रम : ३-२, ४-१२०, ५-१२१, ६-३२५, ७-३२८, ८-३३६, ९-३४५, १०-३४५.\nगोलंदाजी : अँडरसन २२.३-११-४५-३, ब्रॉड १२-१-४३-१, अली १७-२-६८-१, करन ९-२-२३-२, स्टोक्स १३-१-६०-१, रशीद १५-२-६३-२, रूट ६-१-१७-०.\nसामनावीर : अॅलिस्टर कुक\nमालिकावीर : विराट कोहली-सॅम करन\n१ - इंग्लंडमध्ये भारताच्या यष्टिरक्षकाने केलेले हे पहिलेच कसोटी शतक ठरले. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी केलेली ९२ धावांची खेळी सर्वोत्तम होती.\n५ - लोकेश राहुलचे हे कसोटीतील पाचवे शतक ठरले. त्याचबरोबर इंग्लंडमधील पहिले, तर इंग्लंडविरुद्धचे दुसरे शतक ठरले.\n५६४ - अँडरसनने कसोटीत ५६४ विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाच्या मॅकग्राला (५६३) मागे टाकले. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आता चौथ्या स्थानावर असून, पहिल्या तीन स्थानांवर फिरकी गोलंदाज आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%8A-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T16:36:00Z", "digest": "sha1:OKFIEQRPOEROKECGXDDER5XSQTOXYN4V", "length": 14538, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गवळी गॅंगच्या नऊ जणांविरोधात गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगवळी गॅंगच्या नऊ जणांविरोधात गुन्हा\nमंचर-लोणी (ता. आंबेगाव) येथील व्यापाऱ्याला दुकानात मारहाण करून आणि दुकानाची तोडफोड करून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गवळी गॅगच्या 5 जणांसह त्याच्या 4 साथीदारांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दीड लाख रूपयांची खंडणी देऊनही धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्याने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंचर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना बुधवार (दि. 25) पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.\nमोबीन मुजावर, सूरज यादव, ओमकार पंचरास अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात खंडणी मागितलेला व्यापारी आजारी असल्याने उपचारासाठी बाहेर गेला होता. 5 फेब्रुवारीला व्यापाऱ्याच्या भावाकडे पाच लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. त्यावेळी गवळी गॅंगच्या 10 ते 12 जणांनी व्यापाऱ्याच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन तोडफोड व मारहाण केली. सीसीटीव्ही तोडून मारहाण करण्यात आली. तोडफोडीत दुकानाचे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले होते. व्यापारी उपचार घेऊन घरी आल्यानंतर त्याला हा प्रकार सांगण्यात आला. 7 फेब्रुवारीला आशा गवळी हिचा चुलत भाचा मोबीन मुजावर याने धमकी दिली. “आम्ही मम्मी-डॅडीची माणसे आहोत. तुमची परिस्थिती चांगली आहे. पाच लाख रूपये द्या अन्यथा गंभीर परिणाम होतील.’\nगवळी गॅंगच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हा व्यापारी निघाला होता. मात्र भीतीपोटी तो पुन्हा माघारी फिरला. 17 फेब्रुवारीला परत व्यापाऱ्याला फोन आला, “पैसे दगडी चाळीत पाठवून द्या’ असे मोबीन मुजावर त्यांना म्हणाला. त्याप्रमाणे संबंधित व्यापारी, त्याचा मित्र असे दोघेजण दगडी चाळीत जाऊन तेथील गाईच्या गोठ्यात मोबीन मुजावर याला भेटून 50 हजार रूपयांची खंडणी देण्यात आली. पुन्हा खंडणीच्या उर्वरीत पैशाची मागणी करण्यात आली. वडगाव पीर यात्रेच्या दरम्यान 10 ते 12 मार्चला मोबीन मुजावर याने पुन्हा धमकी देऊन पैशांची मागणी केली. एका पतसंस्थेतून एक लाख रूपये काढून व्यापाऱ्याने खंडणी संबंधिताकडे दिली. “राहिलेले साडेतीन लाख रूपये कधी देणार’ अशी दमदाटी करण्यात आली. त्यादरम्यान चंदनगर येथील व्यापारी ड्रायफूट्स व्यापारी यांनी खंडणीप्रकरणी गवळी गॅंगच्या 6 जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामुळे धीर आल्याने लोणी येथील व्यापाऱ्याने मंचर पोलिसांत गवळी गॅंगच्या विरोधात फिर्याद दिली.\nमंचर पोलिसांनी मोबीन मुजावर, सूरज यादव, ओमकार पंचरास, अमीर मुजावर, गोरक्ष पोखरकर, इजाज व त्याचे 4 ते 5 साथीदार यांच्या विरोधात दुकानाची मोडतोड व मारहाण करणे, फोनवरून धमकी देणे, खंडणी मागणे हे गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील मोबीन मुजावर, सूरज यादव, ओमकार पंचरास यांना मंचर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना बुधवार (दि. 25) एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी घोडेगाव न्यायालयाने दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल ��ॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/20-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T17:33:44Z", "digest": "sha1:XQZSWA4QI6AQVY5MJO2LQ5L2SEYBAFOZ", "length": 12800, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "20 वर्षांनी केले स्नान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n20 वर्षांनी केले स्नान\nसार्वजनिक स्वच्छतेबाबत युरोपियन लोकांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, हे काही सांगण्याची गरज नाही. कुठल्याही शहराचे चौक, सार्वजनिक इमारतींचे कोपरे, गल्ल्या याची साक्ष देऊ शकतात. आपल्याकडे मुळात सरकारी इमारती, कार्यालये इथेच स्वच्छतेची वानवा असते. सरकारी शाळांमधील सुविधा आणि यंत्रणा यांना तर स्वच्छतेची ऍलर्जी असते की काय असा प्रश्न विचारला जातो.\nयातील गंमत म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये आपल्यापेक्षा कैकटींनी युरोपियन आणि पाश्चिमात्य राष्ट्रे आघाडीवर असली तरी वैयक्तिक स्वच्छतेबाबत मात्र आपण युरोपियन लोकांपेक्षा पुष्कळ बरे म्हणता येईल. आपल्याकडे त्रिकाळ स्नानाचीही परंपरा आहे ही परंपरा पाळली जात नसली तरी दिवसातून एकदा तरी आपण आंघोळ करतो. मात्र युरोपियन देशांमध्ये थंडीमुळे तिथे आंघोळ आठवड्याच्या कोष्टकात बसवलेली असते, शिवाय अन्यही अनेक गोष्टी आपल्याला किळसवाण्या वाटू शकतात. इंग्लंडमधील एका माणसाने तर तब्बल वीस वर्षांनी आंघोळ केली.\nइतकी वर्षे आंघोळ न करण्यामागे त्याचे अगडबंब वजन हे कारण होते.3 7 वर्षांच्या चार्ल्स पास्क याचे वजन 212 किलो होते. अखेर त्याने पंधरा महिने परिश्रम घेऊन सुमारे 90 किलो वजन घटवले. कंबरेचे मापही 28 इंचाने घटवले. वजन अधिक असताना त्याला आपली दैनंदिन कामे नीट करता येत नव्हती.\nमात्र, त्याच्या एका मित्राचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर तो आपल्या आरोग्याबाबत सजग झाला. त्याने वजन कमी करण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केला. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि तो बराच फिट झाला आहे. मात्र, पूर्वी तो बाथटबमध्ये बसू शकत नव्हता. त्यामुळे त्याने वीस वर्षे आंघोळीलाही सुट्टी दिली होती. वजन कमी केल्यानंतर त्याने बाथटबमध्ये बसून अंग यथेच्छ बुचकळून घेतले\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजगातील पहिला “सोलर हायवे’\n60 वर्षापासूनचे मित्र; निघाले सख्खे भाऊ\nचक्क १२ आठवड्यात 71 किलो वेटलॉस\nकेवळ एका मिनिटात फोडले १२२ नारळ\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाह��� \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%89/", "date_download": "2019-02-18T15:58:30Z", "digest": "sha1:HIJ2YZPOMKSDRERQYKTBVGEU6VRWQCDZ", "length": 10452, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रहाटणी, वाकड परिसरातील हॉटेल्सवर कारवाईची मागणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरहाटणी, वाकड परिसरातील हॉटेल्सवर कारवाईची मागणी\nपिंपरी – रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ग्राहक हक्क संघर्ष समिती व ग्राहक सेवा संस्थेने जिल्हाधिकारी यांच्याक���े केली आहे.\nयासंदर्भात समिती व संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, रहाटणी, पिंपळे सौदागर आणि वाकड परिसरातील बहुतांश हॉटेल सरकारचे नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. येथील हॉटेल्स प्रशासनाला न जुमानता पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू असतात. त्यासाठी नाईट चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून लूट केली जाते.\nसर्वच पदार्थ वाढीव किंमतीत विकले जातात. त्याला विरोध करणाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत हॉटेल चालकांची व कर्मचाऱ्यांची मजल गेली आहे. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण आहे. त्याची दखल घेऊन या परिसरात कायदा व सुव्यवस्था तसेच समाजिक सलोखा व शांतता ठेवण्यासाठी अवैधपणे चालणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप ���िंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T16:25:09Z", "digest": "sha1:J7MP2OQVX5TJ33IK7W67Y3MOTAK24UCY", "length": 3093, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "परिचय व्हिडिओ संपादन", "raw_content": "\nसंकलन उच्च गुणवत्ता व्हिडिओ कधीच सोपे नव्हते आहे, पण संकलन व्हिडिओ फक्त एक भाग आहे, कथाकथन प्रक्रिया आहे. ‘ कथाकथन ते शेअर केले जाऊ शकते, एक अनुभव सादर माहिती किंवा पांघरूण बातम्या. व्हिडिओ प्राप्त करू तो कच्चा तयार करण्यासाठी एक पूर्ण, तुकडा. अनेक लोकांना वाटते व्हिडिओ संपादन आहे क्लिष्ट आणि कठीण जाणून घ्या. तथापि, तो असण्याची गरज नाही. व्हिडिओ संपादन. फुटेज आणि मालमत्ता, कसे क्लिप ट्रिम आणि त्यांना जोडू वेळेत, आणि कसे गोड ऑडिओ. रंग सुधारणा आणि ग्रेडिंग, व्हिडिओ प्रभाव आणि संक्रमणे, आणि अधिक. आणि आपण जाईल शिक्षण हे सर्व करताना आपण वर काम करत आहेत फुटेज आहे की प्रदान केलेल्या या कोर्स. या प्रकारे आपण अनुसरण करू शकता बाजूने मिळवा आणि रिअल, हात वर अनुभव आहे. कौशल्य संपादन सुरू, आपल्या स्वत: च्या प्रकल्प, त्यामुळे आपण प्रारंभ करू शकता, सांगत कथा आपल्या स्वत: च्या आहे. ‘ संपादित करा व्हिडिओ, ‘ किंवा आपण इच्छित मास्टर व्हिडिओ संपादन आणि पोस्ट-उत्पादन.\n← डेटिंगचा जाहिरात नेटवर्क\nडेटिंग न करता नोंदणी →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81/", "date_download": "2019-02-18T16:01:00Z", "digest": "sha1:QTP3NXWLOM4FHNC65ZKHHKKWDZT3QNU6", "length": 2486, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोफत गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ", "raw_content": "मोफत गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n, मजकूर किंवा ऑडिओ गप्पा शोधू शकता, ते सर्व येथे ऑनलाइन गप्पा. जर आ���ण स्वारस्य नाही, आपल्या गप्पा भागीदार, आपण करावे लागेल सर्व आहे, वर क्लिक करा «पुढील» बटण आणि आपण कनेक्ट केले जाईल. खरं तर, ऑनलाइन गप्पा करण्यास परवानगी देते, परंतु अनोळखी तेव्हा आपण एकमेकांना पाहू बॉक्स मध्ये वेबकॅम. आमच्या सेवा देते, आपण काही साम्य एक प्रकार गती डेटिंगचा करू शकता, जेथे संवाद यादृच्छिक तुम्ही परके किमान विलंब. या करते हा प्रकार डेटिंगचा अद्वितीय आहे. आठवणे हे आहे की एक यादृच्छिक गप्पा, जे आपण मिळविण्यासाठी त्वरित, न अपलोड करणे आवश्यक आहे वैयक्तिक माहिती आणि नोंदणी.\n← डेटिंगचा साइट आहे\nआणि जीवन भागीदार, प्रेम आणि मैत्री आहे. तारखा आणि गप्पा. मुली यूएसए →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/indian-killed-us-attack-42839", "date_download": "2019-02-18T16:46:44Z", "digest": "sha1:NUAYO3IN7QTUJ6JEW56YOX2F75SXM5XY", "length": 11924, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian killed in US attack इसिससाठी लढणारा केरळमधील तरुण ठार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nइसिससाठी लढणारा केरळमधील तरुण ठार\nरविवार, 30 एप्रिल 2017\nयाह्याच्या कुटूंबीयांना गेल्या रात्री टेलिग्राम या सोशल मिडिया संदेशावरुन याह्याच्या मृत्युची बातमी कळविण्यात आली. हा संदेश पाठविणाऱ्या अस्फाक या व्यक्तीने याह्या हा \"शहीद' झाल्याचे सांगितले\nकासारगोड - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या केरळमधील एका मुस्लिम तरुणाचा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यु झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.\nइस्लाम धर्म स्वीकारलेला याह्याचा केरळमधून गेल्या वर्षी इसिसमध्ये सहभागी झालेल्या 21 तरुणांमध्ये समावेश होता. याह्याच्या कुटूंबीयांना गेल्या रात्री टेलिग्राम या सोशल मिडिया संदेशावरुन याह्याच्या मृत्युची बातमी कळविण्यात आली. हा संदेश पाठविणाऱ्या अस्फाक या व्यक्तीने याह्या हा \"शहीद' झाल्याचे सांगितले. मात्र याह्या हा कसा वा कुठे ठार झाला, यासंदर्भातील माहिती देण्यात आली नाही.\nयाआधी सुमारे पंधरवड्यापूर्वी मुर्शिद मुहम्मद हा अन्य एका भारतीय तरुण अफगाणिस्तानच्या भूमीवर लढताना मरण पावला होता.\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी विठ्ठल धावला\nपंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्���ा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर...\nशहाद्यात पुतळा दहन करतेवेळी चेहरा भाजला\nशहादा ः जम्मू- काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली...\nआता चर्चेचे दिवस संपले ः नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली ः दहशतवादाच्या विरोधात कशा प्रकारे लढा द्यायचा याबाबत चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे. दहशतवादाच्या विरोधात सर्व जगाने एकत्र येऊन ठोस...\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nआयईडीच्या स्फोटासाठी चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर\nनवी दिल्ली ः जम्मू आणि काश्मीरमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चोरीप्रतिबंधक रिमोटचा वापर शक्तिशाली विस्फोटकांचा (आयईडी) स्फोट...\nहौतात्म्याचा बदला घेणाऱया गर्भवती पत्नीला अश्रू अनावर\nमेरठ: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गाजी रशीद याला ठार करण्यात लष्कर व पोलिसांना आज (सोमवार) यश आले. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/unexpected-rain-chance-osmanabad-district-43634", "date_download": "2019-02-18T17:14:57Z", "digest": "sha1:NDJMQNCICAUM2PKQAMMCIS2SLEALBHZL", "length": 14284, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Unexpected rain chance in osmanabad district उस्मानाबाद जिल्ह्यात अवेळी पावसाची शक्यता | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nउस्मानाबाद जिल्ह्यात अवेळी पावसाची शक्यता\nशनिवार, 6 मे 2017\nपारा चाळिशीच्या आसपास, उकाडा जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज\nउस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्���ा चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत अवेळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.\nपारा चाळिशीच्या आसपास, उकाडा जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज\nउस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत अवेळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.\nयावर्षी मार्चपासूनच तापमानाने चाळिशी ओलांडली. त्यामुळे उष्णतेची लाट कायम आहे. दरम्यान, मेच्या पहिल्याच आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे उकाडा वाढला. शुक्रवारी (ता. चार) सकाळपासूनच कडक उन्हाला सुरवात झाली. ३८.७ अंशापर्यंत पारा चढला. सकाळी साडेनऊ-दहा वाजता कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व्यक्ती चेहऱ्यावर रुमाल बांधून जात असल्याचे दिसत होते. दुपारनंतर स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे उकाडा जाणवत होता. चारच्या सुमारास ढगांचा गडगडाटही सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे दुपारी अडीचपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवण्यास सुरवात झाली.\nरात्री उशिरापर्यंत हा उकाडा कायम होता. पुढील तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, शुक्रवारनंतर (ता.१२) आकाश निरभ्र होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान कमाल तापमानाचा पारा ३९ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nगेल्या आठवडाभरात जिल्ह्याच्या काही भागांत अवेळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे काढणी केलेल्या ज्वारीच्या कणसाचे व कडब्याचे नुकसान झाले. शिवाय गारपिटीने द्राक्षांनाही फटका बसला. मात्र, काही भागांत फक्त ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. काही वेळा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटही सुरू असतो.\nपूजा बिरारी 'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' ची ब्यूटी क्वीन\n‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ स्पर्धेत वेदिका द्वितीय; तर सिमरन तृतीय पुणे - गुलाबी थंडी... वातावरणात प्रसन्नता... नृत्याविष्कार अन् विविध कलांचा...\nपत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या\nकेज (बीड) : तालुक्यातील सारूळ येथील राजुद्दीन मैनोद्दीन सय्यद (वय-34वर्ष) याने रविवार (ता.17) रोज��� सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nएमआयएम सोडून एकत्र येण्यासाठी आंबेडकरांशी चर्चा सुरू - अशोक चव्हाण\nऔरंगाबाद - राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी येत्या आठ-दहा दिवसांत निश्चित होणार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम सोडून महाआघाडीत...\nगोळेगावच्या द्राक्षमहोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद\nजुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास...\nकोसुंबच्या जाधवांनी घेतले स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन\nदेवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गोविंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-18T17:12:42Z", "digest": "sha1:JOGNQAAIYTBZK2P37IBZGPGU4ESUC623", "length": 4780, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "सायबर क्राईम | m4marathi", "raw_content": "\nकोणतेही नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आले की फायद्याबरोबर तोटेही येतात. तोट्यांवर मात करत जास्तीत जास्त फायदे कसे पदरात पाडून घ्यायचे हा विचार महत्त्वाचा ठरतो. संगणक तसेच इंटरनेटच्या क्षेत्राबाबतही असाच विचार गरजेचा ठरत आहे. अलीकडे सायबर सुरक्षितता ही गंभीर तसेच चिंताजनक बाब ठरत आहे. याचे कारण संगणकाच्या क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी. गेल्या काही वर्षांत इंटरनेटद्वारे आर्थिक गैरव्यवहार, अश्लीलता आणि त्या संबंधी फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी ���ाढ दिसून येत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीची माहिती मिळवणे तसेच त्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे ठरत आहे. हॅकर्स विविध उद्देशांसाठी सायबर गुन्हेगारीचा आधार घेत आहेत. त्यात मुख्यत्वे विविध बँकांमधील संबंधित खातेदाराची रक्कम आपल्या खात्यात वळवून घेणे, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि गोपनीय माहिती चोरणे तसेच एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी माहितीचा वापर करणे अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कृत्यांचा समावेश होतो. अलीकडे सायबर गुन्हेगारीच्या घटना शहरी भागांबरोबर निमशहरी तसेच ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अशा वेळी संगणक वापरणार्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.\nभारतीय उपग्रह मंगळाच्या कक्षेत\n स्मार्ट फोन चा अतिवापर ठरू शकतो आपल्या डोळ्यांसाठी घातक…..\nविवाह संस्था आणि आपण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/news/page/3/", "date_download": "2019-02-18T17:09:00Z", "digest": "sha1:I2TNH2SU2AFTK7CBUQATRGBK7FNN7O2R", "length": 6556, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "News Archives - Page 3 of 34 - News Archives - Page 3 of 34 -", "raw_content": "\nएका असामान्य जिद्दीची कहाणी सांगणारा पाटील हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. केवळ म�\nएक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी १८ जानेवारीला चित्रपटगृहात\nPosted by mediaone - in News - Comments Off on एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी १८ जानेवारीला चित्रपटगृहात\nवर्षाअखेरीस चांगल्या वाईट गोष्टींची गोळाबेरीज करताना नव्या वर्षात एक गोष्ट नव्याने जोडली जा�\nचित्रपटगृहात ‘पाटील’ चित्रपटाची चर्चा\nप्रेमातली उत्कटता आणि त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं कटू वास्तव… हे संघर्षमय कथानकाच्या माध्यम�\n‘शुभं भवतु’ चित्रपटाचा शानदार मुहूर्त\nसध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. २४ तास आपण या तंत्रज्ञानाच्या गराड्यात अड�\n‘पाटील’ हा समाजातील नायक : दिग्दर्शक संतोष मिजगर\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘पाटील’ हा समाजातील नायक : दिग्दर्शक संतोष मिजगर\nमराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच विविधांगी विषय हाताळले जात असतात, ज्यांची प्रशंसा आंतरराष्ट्री�\nस्वप्नांचा प्रवास कधीच सोपा नसतो. क्षणोक्षणी निर्णय घेत, मेहनत करत, स्वप्नं कशी प्रत्यक्षात आ�\n‘कोशिश करनेवालों की कभी हार नही होती’ या वाक्याची प्रचिती आपल्याला ‘पाटील’ या सिनेमाचे दिग्�\n‘पाटील’ चित्रपटाला लोकप्रतिनि��ींची कौतुकाची थाप\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘पाटील’ चित्रपटाला लोकप्रतिनिधींची कौतुकाची थाप\nसमाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था यातील खलप्रवृत्तीवर �\n‘निवेदिता सराफ’ झळकणार हिंदी मालिकेत\nआपल्या कसदार अभिनयाने, सात्विक सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने गेली काही दशकं प्रेक्षकांच्या\n‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘बोला अलखनिरंजन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न\nमराठी चित्रपटात भक्तीपटांचा खास असा प्रेक्षकवर्ग आहे. याच पठडीतला नवनाथांच्या महात्म्यावर आ�\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-veteran-socialist-leader-bhai-vaidya-passes-away-7068", "date_download": "2019-02-18T17:55:30Z", "digest": "sha1:DYNONOVJAIBCEDJANLN2CS6FWVUZHHCJ", "length": 17429, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Veteran socialist leader Bhai Vaidya passes away | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन\nज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे : उत्तम वक्ते, साक्षेपी व व्यासंगी अभ्यासक, समाजवादाचे कट्टर समर्थक, माजी गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य (वय 90) यांचे पुण्यात निधन झाले. स्वादूपिंडाच्या कर्करोग झाल्याने ते गेले काही दिवसांपासून आजारी होते.\nप्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना सोमवारी (ता.26) उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान सोमवारी (ता.2) सायंकाळी साडेसातच्या वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ.अभिजित वैद्य यांचे ते वडील होत.\nपुणे : उत्तम वक्ते, साक्षेपी व व्यासंगी अभ्यासक, समाजवादाचे कट्टर समर्थक, माजी गृहराज्य���ंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य (वय 90) यांचे पुण्यात निधन झाले. स्वादूपिंडाच्या कर्करोग झाल्याने ते गेले काही दिवसांपासून आजारी होते.\nप्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना सोमवारी (ता.26) उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारा दरम्यान सोमवारी (ता.2) सायंकाळी साडेसातच्या वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ.अभिजित वैद्य यांचे ते वडील होत.\nकाही दिवसांपूर्वीच भाई यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. सोमवारी (ता.26) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पोटात अचानक दुःखू लागले. त्यामुळे त्यांना पूना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु वार्धक्यामुळे उपचाराला त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली.\nसोमवारी (ता.2) सकाळपासूनच ते बेशुद्धावस्थेत होते. उद्या मंगळवारी (ता.3) सकाळी त्यांच्या निवासस्थान येथून दांडेकर पूल येथील साने गुरुजी स्मारक येथे त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी चार वाजता अंत्ययात्रा निघेल. सायंकाळी सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती डॉ. अभिजित वैद्य यांनी दिली.\nकुशाग्र बुद्धिमत्तेचे भाई वयाच्या नव्वदीतही राजकीय व सामाजिक कार्यात सक्रिय होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. 1943 पासून राष्ट्र सेवा दलाचे सेवक झाले.1946 मध्ये कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. 1955 मध्ये गोवा आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तीन आठवडे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. 1962 ते 78 दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. 1974-75 दरम्यान त्यांनी पुणे शहराचे महापौरपदही भूषविले होते. 1975-77 दरम्यान आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला. पुलोद च्या सरकार मध्ये त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन (1978-80) सांभाळले. शेतकऱ्यांचे प्रश्न,अंतुले सरकार विरोधी आरोपपत्र मोर्चा व सत्याग्रह, महागाई विरोधी सर्वपक्षीय धरणे यासारख्या विविध सामाजिक प्रश्नांना आंदोलनाव्दारे त्यांनी वाचा फोडली. अनेक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखन केले होते.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nउन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...\nपाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्मीरमधील...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nतूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-ncdex-and-mcx-market-rates-6981", "date_download": "2019-02-18T17:45:24Z", "digest": "sha1:GPQFAGVH36UOV7225LIVS7BYSG44K5MU", "length": 20401, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on NCDEX and MCX Market rates | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज\nकापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nगेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले होते. याही सप्ताहात हरभरा वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.\nगेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले होते. याही सप्ताहात हरभरा वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका वगळता सर्व पिकांचे भाव वाढतील.\nसोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जुलै फ्यूचर्समध्ये विकला तर २.४ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,८६६) मिळेल. गवार बीचे भाव जूनमध्ये सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.३ टक्क्यांनी अधिक (रु. ४,१८२) मिळतील. कापसाचे भाव जुलैमध्ये ६.८ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २१,०००). हरभऱ्याचे भाव जूनमध्ये १.६ टक्क्याने अधिक असतील (रु. ३,७८४). मात्र, रबी मक्याचे भाव जूनमध्ये ११.४ टक्क्यांनी कमी मिळतील (रु. १,१७४).\nगेल्या सप्ताहातील एसीडीईएक्स आणि एससीएक्समधील किमतीतील चढउतार ः\nरब्बी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती या सप्ताहात रु. १,२२६ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) २.७ टक्क्यांनी वाढून रु. १,३२५ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्यूचर्स किमती रु. १,१८४ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,४२५ आहे. वाढत्या उत्पादनाच्या व नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.\nसाखरेच्या (एप्रिल २०१८) किमती रु. ३,०४१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,०२६ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता आहे. जुलै (२०१८) च्या फ्यूचर्स किमती रु. ३,०७८ वर आल्या आहेत. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची शक्यता आहे.\nसोयाबीन फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ३,७२७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १ टक्क्यांनी वाढून रु. ३,७७७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्यूचर्स किमती रु. ३,८६६ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खाद्यतेल उद्योगाची मागणी वाढत आहे. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनावर जाईल असा अंदाज आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. आयात शुल्क ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर वाढवले आहे. आफ्रिकेहून आयातसुद्धा सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस किमतींत वाढ अपेक्षित नाही.\nहळदीच्या फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ६,५५६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,६५५ वर घसरल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,८३४). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत व निर्यात्त मागणीसुद्धा वाढती आहे. मात्र, आवकेमुळे किमतीमधील वाढ रोखली जाईल.\nगवार बीच्या फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. ४,१०३ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,१२७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१८ मधील फ्यूचर्स किमती १.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१८२).\nफ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती ३,७१६ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,७२४ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १.६ टक्क्यांनी अधिक आ��ेत (रु. ३,७८४). शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिलनंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण व राजस्थान येथे शासनाची खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातसुद्धा खरेदी सुरू होईल. मध्य प्रदेशमध्येसुद्धा शासनाची खरेदी सुरू होईल.\nएससीएक्समधील फ्यूचर्स (एप्रिल २०१८) किमती रु. २०,५२० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,६५८ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ६.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २१,०००). कपाशीचा एप्रिल २०१८ (सुरेंद्रनगर) डिलिव्हरी भाव ( एनसीडीईएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ८९९ आहे. आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. (टीप ः सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठ)\nहळद सोयाबीन हमीभाव minimum support price साखर कापूस राजकोट\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nभारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...\nभारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...\nसुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...\nचीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...\nकापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...\nहरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...\nसी��ाफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...\nकापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...\nहलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...\nआयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...\nकृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nहरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...\nभात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...\nमका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...\nअर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...\nकापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...\nहळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mega-recruitment-for-1388-posts-in-mumbai-municipal-corporation/", "date_download": "2019-02-18T16:41:48Z", "digest": "sha1:6ABO5XWFB6SBVWD25UENJJQWL4MUEW7R", "length": 5341, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई महापालिकेत १३८८ पदांसाठी मेगाभरती", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nमुंबई महापालिकेत १३८८ पदांसाठ��� मेगाभरती\nमुंबई : मुंबई महापालिकेत आजपासून रिक्त पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यामध्ये चतुर्थश्रेणी कामगारांच्या एकूण १३८८ जागा भरल्या जाणार आहेत. २००९ नंतर यंदा सर्वात मोठ्या भरती करण्यात येत आहे.\nजलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण यांसारख्या विभागांमध्ये ही भरती होणार आहे. यामध्ये कामगार, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्ग ही पदे रिक्त आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून राज्य सरकार आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड कंपनीतर्फे या भरतीचे नियोजन होणार आहे.\nअर्ज भरण्यासाठी अर्जदारांना महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. तसेच ३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. या पदांसाठी घेण्यात येणारी परिक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nगुजरातमध्ये काँग्रेसला धक्का;शेतकरी सेलच्या नेत्याची पत्नीसह आत्महत्या\nमाझ्या पतीने झायराची छेड काढली नाही – दिव्या सचदेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4/13712-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2019-02-18T16:59:10Z", "digest": "sha1:EAR4IIKINWFRPSBZSO7IADPMDOJ6XDK7", "length": 2576, "nlines": 69, "source_domain": "vkrajwade.com", "title": "भागवत वेदस्तुती - ४१० पु. ५७", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग : पुराण\nभागवत वेदस्तुती - ४१० पु. ५७\nभागवतार्गत वेपूगीत - ४१० पु. ५८\nलिंगपुराणांतर्गत शैवागम - ४१० पु. ९३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2019-02-18T17:34:42Z", "digest": "sha1:7G2MTY7MFRF5DZID4Q4N4FUU2GL3R7PR", "length": 8841, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "काळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्या��� पडल्याने मुलगा जखमी | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra काळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्यात पडल्याने मुलगा जखमी\nकाळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्यात पडल्याने मुलगा जखमी\nचौफेर न्यूज – इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेल्या गोधड्यांवरील सिमेंटचा गट्टू महिलेच्या निष्काळजीपणामुळे खाली खेळत असलेल्या लहान मुलाच्या डोक्यात पडला. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.७) दुपारी एकच्या सुमारास काळेवाडी मधील शांतिकृपा सोसायटी, तापकीर नगर येथे घडली.\nचंदा बाळू दाखले (वय ३३, रा. तापकीरनगर झोपडपट्टी, तापकीरनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुवर्णा सोनवलकर (रा. मंगलदीप अपार्टमेंट, तापकीरनगर, काळेवाडी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा यांनी रविवारी त्यांच्या अपार्टमेंटच्या गच्चीवर गोधड्या वाळत घातल्या होत्या. त्या दुपारी एकच्या सुमारास गोधड्या वाळल्यानंतर गोळा करत होत्या. गोधड्या वाऱ्याने उडून जाऊ नये, यासाठी त्यांनी त्यावर सिमेंटचे गट्टू ठेवले होते. पण गोधड्या गोळा करताना त्यांनी निष्काळजीपणाने सिमेंटचा गट्टू बाजूला न करता तशीच गोधडी ओढली. यामुळे गोधडीवरील सिमेंटचा गट्टू गच्चीवरून खाली पडला. त्यावेळी इमारतीच्या खाली काही मुले खेळत होती. सुवर्णा यांच्या निष्काळजीपणामुळे खाली पडलेला सिमेंटचा गट्टू चंदा यांच्या मुलाच्या डोक्यात पडला. यामध्ये त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावरून चंदा यांनी गुरुवारी (दि.११) रात्री सुवर्णा यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.\nPrevious articleमुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या\nNext articleनिगडी प्राधिकरणात श्री अग्रसेन महाराज चौकाचे नामकरण\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज ��णि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/crime-in-national-highway/", "date_download": "2019-02-18T17:22:26Z", "digest": "sha1:MSLK6UEDJKGWQGD46KCUJYOTCGPYSNU4", "length": 7871, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुन्हेगारीचा ‘महामार्ग’! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › गुन्हेगारीचा ‘महामार्ग’\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nमराठवाडा, विदर्भासह पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सातारा जिल्ह्यांत दोन डझनांवर गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या आणि बीड जिल्ह्यात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह पसार झालेल्या कुख्यात टोळीचा म्होरक्या विलास महादेव बडेला स्थानिक गुन्हे अन्वेषणने नुकतेच जेरबंद केले. खुनाच्या प्रयत्नासह जबरी चोरी, लूटमार आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या सराईताला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. बीड पोलिसांनी बक्षीसही लावले होते. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी म्होरक्याला सांगली फाट्यावर नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या.\nफरारी दरोडेखोर तीन वर्षे उचगावला वास्तव्याला\nचौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका अधिकार्यासह पाच पोलिसांना घरी पाठविणारा दरोडेखोर तीन वर्षांपासून उचगाव (ता. करवीर) येथील मणेरमळ्यात वास्तव्याला होता. भाड्याने खोली घेऊन रखेलीसमवेत राहत होता. या काळात मराठवाडा, विदर्भातील सराईतांशी त्याचे कनेक्शन असायचे.\nस्थानिक गुन्हेगारांशी कनेक्शन आणि रिमोट\nउचगावमधून जेरबंद म्होरक्या टोळीच्या ���ारनाम्याची सूत्रे नियंत्रित करीत होता. चैनविलासी जीवन जगणारा सराईत रंगेलपणासह ऐशआरामी राहणीमानावर बेमालूम उधळपट्टी करायचा... याचाच अर्थ सराईत म्होरक्याचे स्थानिक टोळ्यांशी कनेक्शन असावे अथवा आंतरराज्य टोळ्यांद्वारे महामार्गावर घडणार्या कृत्यांचे त्याच्याकडे रिमोट असावे\nपोटासाठी आले... अन् महामार्गावर दुकान थाटले\nपरवा आणखी एका सराईत टोळीचा छडा लागला. संशयित महेश गायकवाडला जेरबंद केल्यानंतर टोळीकडून 16 गुन्हे उघड झाले. महेशसह साथीदार मूळचे उस्मानाबादचे आहेत. पोटाच्या खळगी भरण्यासाठी आले आणि महामार्गावर लुटमारीची दुकानदारीच सुरू केली आहे. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून कामगार, वाहनधारकांसह व्यापार्यांना लुटण्याचा बेधडक धंदा सुरू झाला आहे.\nमहामार्गालगत भाड्याच्या खोल्यांत सराईतांचे वास्तव्य\nशिरोली एमआयडीसी, सांगली फाटा, गोकुळ शिरगावसह लक्ष्मी टेकडी परिसरासह कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील मजलेखिंड परिसर म्हणजे सराईत टोळीच्या लुटमारीचा अड्डाच बनला आहे. रात्री-अपरात्री महामार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरू लागले आहे. लुटमारी अथवा गंभीर घटनेनंतर पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सराईत महामार्गालगत खोल्या भाड्याने घेऊन वास्तव्य करू लागले आहेत. हे प्रकार पोलिस चौकशीतून उघड होऊ लागले आहेत.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shivsena-Demanded-pre-erred-State-Wise-Railway-Recruitment-But-Railway-Minister-Piyush-Goyal-Rrefuse-It/", "date_download": "2019-02-18T16:33:29Z", "digest": "sha1:3YO7JUBJRIGQHQKCOVJ6MV2EF26KNLWU", "length": 7963, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेत मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या! शिवसेनेची मागणी फेटाळली | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीस��ठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेत मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या\nरेल्वेत मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nअप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. राज्य निहायभरती प्रक्रिया करावी, महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेत मराठी मुलांना अगोदर सामावून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, शिंदे, श्रीरंग बारणे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पियुष गोयल यांनी स्वीकारले असले तरी त्यांची मागणी साफ नाकारली आहे. देशभरातून विद्यार्थी येत असल्याचे सांगत गोयल यांनी शिवसेनेच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याचे समजते. यापूर्वी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर देखील शिवसेनेने अशा प्रकारचे निवेदन दिले होते. मात्र, त्यावेळी देखील शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सत्तेत असून शिवसेनेच्या मागणीवर भाजप मंत्री फारसे विचार करत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यात आता रेल्वे भरती राज्यनिहाय करावी या मागणीचा समावेश झाला आहे. रेल्वे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाईल. रेल्वे भरती पक्षःपातीपणा होणार नाही, यासाठी योग्य काळजी घेण्यात येईल. अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना २० टक्के आरक्षण दिले जाईल. याशिवाय प्रशिक्षक अवधीच्या प्रमाणात वयात सुट दिली जाईल, असे ट्विटही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.\nदरम्यान, आज सकाळी रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्थानकादरम्यान तब्बल साडेतीन तास रेल रोको आंदोलन केले. रेल्वे अधिकारीवर्गाबरोबर चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर रेल्वे वाहतुक हळू पूर्वपदावर येऊ लागली. सकाळी ऐन गर्दीवेळी आंदोलन करण्यात आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी कामावर जाणार्या नोकरदार वर्गाचे यामुळे हाल झाले.या आंदोलनाचा परिणाम मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांवर झाला.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:58:42Z", "digest": "sha1:WZ3RB426BPDHK74A6FJTIHXZDK7UZ4Z3", "length": 15487, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“इंद्रायणी’ मध्ये वैद्यकीय कचऱ्याचे ढीग! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“इंद्रायणी’ मध्ये वैद्यकीय कचऱ्याचे ढीग\nआंबी येथील घटना : नदी पात्रात मुदतबाह्य औषधे\nइंदोरी (वार्ताहर) – आंबी-वराळे रस्त्यावरील पुलाशेजारी इंद्रायणी नदीकाठी वैद्यकीय कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी हा कचरा हटवण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व गावकऱ्यांनी केली आहे. इंद्रायणी नदीपात्रात अँटीबायोटिक, जुलाबाच्या गोळ्या, पेन किलर, मळमळ-उलटीच्या गोळ्या, मल्टिव्हिटॅमिनच्या गोळ्यांच्या शेकडो स्ट्रिप्स, तसेच भुलीच्या इंजेक्शनच्या बाटल्या, सुया, मलम, मुदतबाह्य औषधे आणि खोक्यात भरलेला धोकादायक औषधांचा वैद्यकीय कचरा अज्ञात व्यक्तीने टाकला. आंबी ग्रामपंचायतीच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी हा कचरा तातडीने बाजूला केला. नदीला जलपर्णीचा सर्वत्र विळखा निर्माण झाला आहेच, त्यात असे धोकादायक वैद्यकीय कचरा नदीपत्रात टाकला जात आहे.\nवैद्यकीय कचरा, हॉटेलचे उर्वरित अन्न, मृत प्राणी, रोगराई होऊन मृत झालेल्या कोंबड्या नदी पात्रात किंवा नदीच्या जवळ बिनधास्त गेल्या कित्येक वर्षांपासून रात्रीचे टाकले जातात. याला कोठे तरी आळा बसण्याची गरज आहे. प्रदूषण करणारे बहुतांश नदी काठच्या गावातील रहिवासीच असतात, त्यामुळे कोणी त्यांना जाब विचारीत नाही. आंबी-नाणोली-वराळे-इंदोरी परिसरात इंद्रायणी गटर गंगा झाली आहे. नदीच्या पाण्याचा रंग काळपट झाला आहे व पाण्यातून उग्रवास येत आहे. इंदोरी परिसरात तरुण इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी पुढे आले; परंतु त्यांना शक्य झाले नाही. आंबी येथे झाल्या प्रकारामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर अवलंबून गावांतील रहिवाशी आणि पशुच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोगराईची भिती व्यक्त केली जात आहे. जीवसृष्टीला धोकादायक जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत शहरी भागात कडक नियम असले, तरी ग्रामीण भागात मात्र हा कचरा उघड्यावरच फेकला जातो, याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.\nकायद्यान्वये रुग्णालयांना नोंदणी करतानाच जैविक कचरा विल्हेवाटीबाबत उपाय-योजना बंधनकारक आहे. जैव कचरा जास्तीत जास्त 48 तासांच्या आत गोळा करून आधुनिक यंत्राच्या सहाय्याने त्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे सक्तीचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.\nतळेगाव जनरल हॉस्पिटल आवारातील लाईफ सिक्युर केंद्रात जैव कचरा शुल्क आकारणी करून खास वाहनाद्वारे संकलित करून त्याची विल्हेवाट लावली जाते; मात्र जागरुकतेअभावी अद्यापही ग्रामीण भागातील काही वैद्यकीय व्यावसायिक विल्हेवाटीचा किरकोळ पैसा वाचवण्यासाठी धोकादायक जैविक कचरा उघड्यावर अथवा इंद्रायणी नदी वा नाल्यांत फेकतात.\nमहाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने जैविक कचऱ्याची सखोल तपासणी करून तो नदीत फेकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी.\n– जितेंद्र घोजगे, उपसरपंच, आंबी ग्रामपंचायत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nहुंड्यासाठी छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल\n35 हजारांचे ऍल्युमिनिअम चोरीला\nPCMC : लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांमधील वाद शमणार का \n…तर भाजपने सत्तेचे स्वप्न पाहणे सोडावे\nपिंपरी : …तर प्रकल्पांसाठी जागा नाही\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममता��चे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-chinchwad-smart-city-news-503370-2/", "date_download": "2019-02-18T16:50:57Z", "digest": "sha1:HEMQP3QDYE7LPYU7HCWJVYHZQJMGGNEZ", "length": 13416, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पिंपरी-चिंचवड : ‘स्मार्ट सिटी’ संचालक मंडळावर पद्मनाभन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवड : ‘स्मार्ट सिटी’ संचालक मंडळावर पद्मनाभन\nसरकार प्रतिनिधी : पुण्याऐवजी पिंपरी पोलीस आयुक्तांना संधी\nस्वतंत्र पोलीस आयुक्तालयामुळे बदल\nराज्य मंत्रीमंडळाच्या 10 एप्रिल 2018 रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मान्यता देण्यात आली. 15 ऑगस्ट 2018 रोजी पुणे पोलीस आयुक्तालयातून विभाजन होऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार सुरू झाला आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा बदल तातडीने करावा, असा आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून पुणे पोलीस आयुक्तांऐवजी आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, पिंपरी – चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nनागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने “स्मार्ट सिटी’ प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे.\nत्यात पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचाही समावेश आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी महापालिकेकडून 13 जुलै 2017 रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.\nकंपनीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड शहर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर सरकारचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nहुंड्यासाठी छळ; पाच जणांवर गुन्हा दाखल\n35 हजारांचे ऍल्युमिनिअम चोरीला\nPCMC : लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांमधील वाद शमणार का \n…तर भाजपने सत्तेचे स्वप्न पाहणे सोडावे\nपिंपरी : …तर प्रकल्पांसाठी जागा नाही\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-18T17:39:21Z", "digest": "sha1:EPKDQEZLH7KCGBESZWTQLV5NLECSKGBE", "length": 7670, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार...\nआण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण\n–साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते निगडीतील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.\nमहिला प्रदेश कॉंग्रेसच्या सचिव बिंदू तिवारी, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जैयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, एन्एसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, संकेत बो-हाडे, राजन नायर, सुनिल राऊत, विठ्ठल कळसे, पांडूरंग जगताप, महेंद्र बनसोडे, राजू कुंभार, मकर यादव, शशीभाऊ कांबळे, भापकर नारखेडे, सुधाकर वावरे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.\nPrevious articleलोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादाची जाणीव निर्माण केली – भारती पंजाबी\nNext articleदिवंगत माजी महापौर मधुकर पवळे यांची जयंती साजरी\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/darkness-in-front-of-ncp-leaders-eyes-mayor-mukta-tilak/", "date_download": "2019-02-18T17:06:06Z", "digest": "sha1:26PDRNWV6FPLPDLR7VXBQ3P7RBSMRJDT", "length": 7360, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सत्ता गेल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या डोळ्यापुढे 'अंधार': महापौर मुक्ता टिळक", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nसत्ता गेल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या डोळ्यापुढे ‘अंधार’: महापौर मुक्ता टिळक\nपुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उद्या (१५ मार्च) रोजी महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून ‘एक वर्ष अंधकाराच’ मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र दहा वर्षे सत्ता असताना काही करता आले नसलेल्या राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानेच त्यांच्या नेत्यांच्या डोळ्यापुढे अंधार आला असल्याचा खोचक टोला महापौर मुक्ता टिळक यांनी लगावला आहे. तसेच डोळ्यापुढे आलेल्या अंधारामुळेच ‘एक वर्ष अंधकाराच’ मोर्चा काढला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या सत्ता स्थापनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वर्षभराच्या कामाचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुक्ता टिळक बोलत होत्या.\nमहापालिकेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, माजी अध्यक्ष मुरली मोहोळ तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. याला १५मार्च म्हणजेच उद्या एक वर्ष पूर्ण होत आहेत. मागील वर्षभरात पुणेकर जनतेच्या दृष्टीने अनेक योजना मार्गी लावण्यात आल्याचा दावा सत्ताधारी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. यामध्ये शिवसुष्टी, मेट्रो, २४ तास पाणी पुरवठा योजना, नदी सुधार प्रकल्पाचा समावेश आहे.\nदरम्यान, भाजपने सत्तेवर आल्यापासून केवळ पुणेकरांची निराशा केली असून एकही प्रकल्प मार्गी लागला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेल्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून लाल महाल ते महापालिका भवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nयुपीत भाजपला झटका; सपाचा मोठा विजय\nखासदार संभाजीराजेंनी घडवून आणली शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/ahmednagar-news/senna-got-60-thousand-rupees-for-help/articleshow/65520804.cms", "date_download": "2019-02-18T17:46:57Z", "digest": "sha1:H6WHWMLKUDUN2I43Z5IT3P26UKSWDOGF", "length": 12141, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: senna got 60 thousand rupees for help - सेनेने मदतफेरीतून जमवले ६० हजार | Maharashtra Times", "raw_content": "\nसेनेने मदतफेरीतून जमवले ६० हजार\nकेरळ पूरग्रस्तांसाठी कपडे व औषधांचीही मदतम टा...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी कपडे व औषधांचीही मदत\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nकेरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहर शिवसेनेने गुरुवारी शहरातून काढलेल्या मदतफेरीत ६० हजारांचे निधी संकलन झाले. याशिवाय नगरकरांनी कपडे, साड्या, औषधे तसेच धान्य कट्टे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची मदतही या वेळी दिली. या संकलित झालेल्या आर्थिक मदतीत शिवसेनेचे २० नगरसेवक महिन्याच्या प्रत्येकी १० हजार रुपये मानधनाचे मिळून एकूण २ लाख रुपये टाकणार आहेत. याशिवाय सेना पदाधिकारीही स्वतंत्र मदत देणार आहेत. ही एकत्रित मदत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे दिली जाणार असून, त्यांच्या माध्यमातून केरळमधील आपद्ग्रस्तांना पोचवली जाणार आहे.\nकेरळमध्ये पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, तीनशेवर व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तसेच लाखो लोक बेघर झाले आहेत. या आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी शहर शिवसेनेने नगरमधून मदत फेरी काढली. दिल्लीगेट वेशीपासून सुरू झालेली ही फेरी चितळे रोड, कापड बाजार, माळीवाडा मार्गे जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत नेण्यात आली. यात शिवसेना उपनेते व माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, सभागृहनेता गण��श कवडे, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, विक्रम राठोड, योगीराज गाडे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी, अप्पा नळकांडे, संतोष गेनप्पा, हर्षवर्धन कोतकर, रवी वाकळे, मुन्ना भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते.\nसेनेच्या या मदत फेरीस नगरकरांचा प्रतिसाद मिळाला. रस्त्यावरील भाजी व अन्य साहित्याचे छोटे विक्रेते, मोठे व्यावसायिक व रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून आर्थिक मदत डब्यात टाकली. विविध अपार्टमेंटमधून राहणाऱ्यांनी तसेच व्यावसायिकांनी कपडे, साड्या, औषधे दिली. आडतेबाजार व डाळ मंडई परिसरातील व्यावसायिकांनी धान्याचे कट्टे दिले. दरम्यान, केरळवासियांना मदत देणारांनी चितळे रोडवरील शिवसेना कार्यालयात आणून देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nअण्णा हजारेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल\nPulwama : शिर्डी संस्थानकडून शहिदांच्या कुटुंबीयाना २.५१ कोट...\nजवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीः अण्णा हजारे\nअहमदनगरः एसटी महामंडळ भरती प्रक्रिया सुरू\nअण्णा, यापुढे उपोषण नकोच\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसेनेने मदतफेरीतून जमवले ६० हजार...\nKerala Floods: शिर्डीच्या साईबाबा मंदिराकडून केरळसाठी पाच कोटी...\nहरीनाम सप्ताहात सरसंघचालक सहभागी...\nवाळूसाठा करणाऱ्या बिल्डरला ४७ लाख दंड...\nसैनिकांसाठी पाठवल्या विद्यार्थिनींनी राख्या...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-mahanayak/", "date_download": "2019-02-18T17:09:26Z", "digest": "sha1:VMP76QBQDBGVF2WMCGEUDV7S5EROG2GH", "length": 5524, "nlines": 42, "source_domain": "mediaonepr.com", "title": "महानायक - Mahanayak - महानायक - Mahanayak -", "raw_content": "\nराजकीय व्यक्तिमत्वांवर आधारित अनेक चित्रपट आजवर आले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या एका दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्वाचा प्रवास मोठया पडद्यावर येऊ घातला आहे. ‘महानायक वसंत तू’ या आगामी मराठी चित्रपटातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जीवनप्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाची ‘पहिली झलक‘ नुकतीच प्रदर्शित करण्यात आली .\nआदिती फिल्म प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि बळीराम राठोड निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले आहे. बंजारा समाजातील एक मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपलं जीवन घडवत राजकारणात येतो आणि आपल्या आत्मविश्वास व प्रयत्नांच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचतो, याचा अचंबित करणारा प्रेरणादायी प्रवास ‘महानायक वसंत तू’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. येत्या २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.\nएका तांडयाचा नायक ते महाराष्ट्राचा महानायक असा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या सिनेमात वसंतराव नाईक यांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा प्रवास साकारायला मिळणं हे भाग्याचं असल्याचं अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी यावेळी सांगितलं. प्रसन्नजीत कोसंबी, किर्ती किल्लेदार, आदर्श शिंदे, स्वप्नजा लेले यांनी गायलेल्या गीतांना मंदार खरे यांचं सुमधूर संगीत लाभलं आहे.\nचिन्मय सोबत निशा परुळेकर, रवी पटवर्धन, भारत गणेशपुरे, प्रकाश धोत्रे, जयराज नायर, आशिष कुलकर्णी, जयंत पत्रीकर. सतीश फडके, ययाती राजवाडे, पराग बोहोडकर, कल्याणी भागवत, योगेश भालेकर आदि कलाकार सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. पाहुण्या कलाकाराच्या विशेष भूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार आहे. २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-police-line/", "date_download": "2019-02-18T17:11:10Z", "digest": "sha1:3SURE5NDVM73QK336KTKZO6OA2Z73ODA", "length": 10625, "nlines": 71, "source_domain": "mediaonepr.com", "title": "पोलिस लाईन - Police Line - पोलिस लाईन - Police Line -", "raw_content": "\nचित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. समाजाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटकाची कथा आता मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातली आहे. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात पण कित्येकदा त्यातल्या एकाच बाजूचा विचार केला जातो. दुसरी बाजू तशीच अंधारात राहाते. या अंधारात राहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकण्याचं काम दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी आपल्या आगामी ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य याचित्रपटातून केलं आहे.साईश्री क्रिएशन प्रस्तुत जिजाऊ क्रिएशन निर्मित ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या मराठी चित्रपटातून पोलिसांची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे.\nसामन्यांच्या सेवेलाकायम तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वतःच्या ही काही गरजा आहेत. अहोरात्र सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या या गरजांचा विचार व्हावा यासाठी ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटाची निर्मिती जिजाऊ क्रिएशनतर्फे करण्यात आली. रंजनातून अंजनाची जाणीव करून देणारा हा सिनेमा ५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nसतत ‘ऑन ड्यूटी’ असल्याने ढासळते आरोग्य, तणाव, निवासस्थानाची दुर्दशा, तुटपुंजा पगार अशा अनेक समस्यांमुळे पोलिस त्रस्त आहेत. पोलिसांना भेडसवणाऱ्या याच समस्यांवर ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. पोलिस ही माणूस आहे हे सर्वानी लक्षात घ्यायला हवं. ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य हा चित्रपट पोलिसांच्या वेदनेची जाणीव करून देईल.\nश्रीधर चारी, भारती शेट्टी व निक्षाबेन मोदी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. रुपाली पवार व वैशाली पवार या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा दिपक पवार यांची असून पटकथा, संवाद अमर पारखे, राजू पार्सेकर, संदेश लोकेगांवकर यांचे आहेत. दिग्दर्शन राजू पार्सेकर यांचे आहे. चित्रपटातील गीते कौतुक शिरोडकर, न��तीन तेंडुलकर यांनी शब्दबद्ध केली असून प्रविण कुवर, अभिषेक शिंदे यांचा संगीतसाज गीतांना लाभला आहे. आदर्श शिंदे, भारती मढवी, प्रविण कुवर यांनी ही गीते स्वरबद्ध केलीअसून प्रविण कुवर, ओंकार टिकले यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. “सदरक्षणाय खलनिग्रणाय” आणि “आख्खा शिनेमा पाहून घे’’ ही दोन गीते या चित्रपटात आहेत. नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांच आहे. सतीश पाटील यांनी संकलनाची व निलेश ढमाले यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.\nजयंत सावरकर, सतीश पुळेकर, प्रदीप पटवर्धन, विजय कदम, प्रदीप कब्रे, प्रमोद पवार, जयवंत वाडकर, संतोष जुवेकर, निशा परुळेकर, पुर्णिमा अहिरे-केंड, नूतन जयंत, प्रणव रावराणे, सतीश सलागरे, जयवंत पाटेकर, स्वप्नील राजशेखर, शर्मिला बाविस्कर, मनोज टाकणे, बालकृष्ण शिंदे, अतुल सणस, रियाज मुलाणी, संदेश लोकेगांवकर, शितल कलापुरे, अश्विनी सुरपूर, लिना पालेकर, आरती कुलकर्णी, दिनेश मोरे, उमेश बोळके, पार्थ घोरपडे, युवराज मोरे, नवतारका सायली संजीव, मानसी नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत ५ फेब्रुवारीला ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.\nप्रस्तुत :- साईश्री क्रिएशन\nनिर्मित :- जिजाऊ क्रिएशन\nप्रस्तुतकर्ते :- श्रीधर चारी, भारती शेट्टी व निक्षाबेन मोदी\nनिर्मात्या :- रुपाली पवार , वैशाली पवार\nदिग्दर्शक :- राजू पार्सेकर\nसंकलन :- सतीश पाटील\nछायांकन :- निलेश ढमाले\nकथा :- दिपक पवार\nपटकथा – संवाद :- अमर पारखे, राजू पार्सेकर , संदेश लोकेगांवकर\nगीते :- कौतुक शिरोडकर, नितीन तेंडुलकर\nसंगीतकार :- प्रविण कुवर, अभिषेक शिंदे\nपार्श्वसंगीत :- प्रविण कुवर, ओंकार टिकले\nपार्श्वगायक :- आदर्श शिंदे , भारती मढवी, प्रविण कुवर\nनृत्य :- संतोष पालवणकर\n१) जयंत सावरकर :- शिंदे काका\n२) सतीश पुळेकर :- सावंत अप्पा\n३) विजय कदम :- हवालदार रमेश भोसले\n४) प्रदीप कब्रे :- पोलीस हवालदार परब मामा\n५) प्रमोद पवार :- पोलीस शिपाई मनोहर पवार\n६) जयवंत वाडकर :- पोलीस हवालदार भिमा कांबळे\n७) संतोष जुवेकर :- बाळा\n८) सायली संजीव :- दिव्या\n९) निशा परुळेकर :- उज्वला\n१०) सतीश सलागरे :- पोलीस शिपाई सावंत\n११) स्वप्नील राजशेखर :- सुनील\n१२) जयवंत पाटेकर :- खान चाचा\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड��� चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AD%E0%A5%8B-%E0%A4%AD%E0%A5%8B-bho-bho/", "date_download": "2019-02-18T17:07:58Z", "digest": "sha1:WEVVW7YOPHRABZM6AD2YTYZDPFNYP5TG", "length": 6506, "nlines": 44, "source_domain": "mediaonepr.com", "title": "भो भो - Bho Bho - भो भो - Bho Bho -", "raw_content": "\nअलीकडच्या मराठीतील नावीन्यपूर्ण विषयांवरच्या सिनेमांच्या पठडीतला आणि शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित करणारा भो भो हा मराठी सिनेमा येत्या २२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. दमदार कथानक, कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी व दिग्दर्शनाच्या अनोख्या अंदाजातला भो भो प्रेक्षकांसाठी एक वेगळीच ट्रीट असणार आहे.\nभो भो या सिनेमाचं कथानक एका कुत्र्याभोवती गुंफलं आहे. माणसांशी इमान राखणारा त्याच्याशी प्रामाणिक राहणारा कुत्रा कधी विश्वासघात करू शकतो का सॅण्डी नावाच्या एका पाळीव कुत्र्यावर आरोप आहे की, त्याने आपल्या मालकिणीवर हल्ला करून तिला ठार केलंय. आता ते सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांवर आणि खासगी गुप्तहेर व्यंकटेश भोंडे यांच्यावर पडली आहे. हा व्यंकटेश भोंडे हा शोध पूर्ण करतो का सॅण्डी नावाच्या एका पाळीव कुत्र्यावर आरोप आहे की, त्याने आपल्या मालकिणीवर हल्ला करून तिला ठार केलंय. आता ते सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांवर आणि खासगी गुप्तहेर व्यंकटेश भोंडे यांच्यावर पडली आहे. हा व्यंकटेश भोंडे हा शोध पूर्ण करतो का सॅण्डी खरंच दोषी आहे का सॅण्डी खरंच दोषी आहे का या सर्वांची उत्तरं भो भो चित्रपटात पहायला मिळणार आहेत. अतिशय थरारक आणि नाट्यपूर्ण घटनांतून हा सर्व प्रवास भो भो चित्रपटातून आपल्यासमोर मांडण्यात आला आहे.\nया सिनेमात प्रशांत दामले यांनी व्यंकटेश भोंडे ही खासगी गुप्तहेराची भूमिका वेगळ्या ढंगात साकारली आहे. या चित्रपटाचं बहुतांशी चित्रीकरण हे रीअल लोकेशनवर चित्रित करण्यात आलं आहे. चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल अशी अपेक्षा दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी व्यक्त केली.\nचित्रपटाची कथा भरत गायकवाड यांची असून पटकथा भरत गायकवाड जयंता बोर्डोलोय यांची आहे. संवाद मकरंद सखाराम सावंत, जयदीप लेले, भरत गायकवाड यांनी लिहिले आहेत. छायचित्रण अनिल चंदेल यांचं असून संकलन मुकेश तिमोरी यांचं आहे. गीतकार अंबर���श देशपांडेयांच्या गीतांना गायक गुलराज सिंग यांनी स्वरबद्ध केलं आहे. संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पार्थ भरत ठक्कर यांनी सांभाळली आहे.रंगभूषा मुकेश झाला यांची असून वेशभूषा उत्कर्षा दिघे यांनी केली आहे.\n‘सुमुखेश फिल्म्स’ प्रस्तुत आणि भरत गायकवाड निर्मित-दिग्दर्शित भो भो या सस्पेन्स थ्रिलर सिनेमात प्रशांत दामले यांच्यासोबत सुबोध भावे, संजय मोने, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, अनुजा साठे, किशोर चौगुले, राजन भिसे, शैलेश दातार, उदय नेने, प्रमोद पवार, समीर विजयन, केतकी चितळे, माधव अभ्यंकर, वंदना वाकनीस, प्रदीप पटवर्धन अशी तगडी स्टारकास्ट आहे.\nभो भो चित्रपट २२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T17:33:15Z", "digest": "sha1:QGZQDDZFDG3CGT353GMMA45CTMK4J7DE", "length": 28754, "nlines": 180, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुन्हा जनताच ‘कॅशलेस’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसूर्यकांत पाठक (कार्याध्यक्ष, अ.भा.ग्राहक पंचायत)\nनोटाबंदीच्या काळात बॅंका आणि एटीएम केंद्राबाहेर दिसणारी परिस्थिती पुन्हा एकदा अनुभवायला येत आहे. अनेक राज्यांत रोकड संकट गडद झाले आहे आणि एटीएम रिकामी झाली आहेत. रिझर्व्ह बॅंक आणि सरकारच्या वतीने त्याची वेगवेगळी कारणेही सांगितली जात आहेत. “संकट दूर झाल्यास’ स्थिती लवकरच पूर्ववत होईल, असे सांगितले जात असून, नोटांची छपाईही वाढविल्याचे सांगितले गेले आहे. पण संकट आलेच कसे याचे उत्तर मिळालेले नाही. स्थिती पूर्ववत होणे आवश्यक आहेच; परंतु ती का उद्भवली याचेही उत्तर मिळायला हवे.\nनोटाबंदीच्या काळात एटीएमच्या बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा अजूनही विस्मृतीत गेल्या नाहीत, तोच त्या स्थितीशी मिळतेजुळते चित्र अनेक राज्यांमध्ये दिसून आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व्यतिरिक्त गुजरात आणि तेलंगणमध्येही एटीएममध्ये खडखडाट झाल्याच्या बातम्या थरकाप उडविणाऱ्या आहेत. हीच परिस्थिती आपल्याकडेही उद्भवेल का, ही धास्ती अन्य राज्यांतील नागरिकांमध्ये पसरली आहे. रोख रकमेच्या तुटवड्याविषयी बोलताना 1 लाख 25 हजार कोटींची रोकड आपल्याकडे असल्याचा दावा सरकारने केला आहे; परंतु काही राज्यांमध्ये रोख रकमेचा तुटवडा का आहे आणि काही राज्यांमध्ये रोख रक्कम अधिक का आहे, हा मुख्य प्रश्न आहे. सरकारने राज्यस्तरावर समित्या तयार केल्या असून, रिझर्व्ह बॅंकेनेही समिती नेमली आहे. रोख रक्कम अधिक असलेल्या राज्यातून ती तुटवडा असलेल्या राज्यात कशी पाठविता येईल, याविषयी प्रयत्न सुरू आहेत. परंतु अनेक राज्यांमधील एटीएम अजूनही रिकामीच आहेत. अनेक शहरांमध्ये नागरिकांना रक्कम मिळविण्यासाठी भटकावे लागत आहे. संबंधित राज्यांमध्ये रोकड उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने पावले उचलली असून, लवकरच स्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा व्यक्त केली आहे. परंतु ही स्थिती उद्भवलीच कशी, याचेही उत्तर मिळायला हवे. अचानक मोठ्या प्रमाणावर रक्कम काढली गेल्यामुळे असे घडले, असे सांगितले जाते. तथापि, ही घटना काही राज्यांमध्येच कशी झाली आणि सणवार किंवा अन्य कोणतेही सार्वजनिक निमित्त नसताना हे कसे घडले, हे प्रश्न उरतातच.\nरिझर्व्ह बॅंकेच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील लोकांनी गरजेपेक्षा अधिक रक्कम काढल्यामुळे हे घडले. बैसाखी, बिहू आणि सौर नववर्ष आदी सणांसाठी ही रक्कम काढली गेली, असेही स्पष्टीकरण दिले गेले. हे घडू शकते. पंजाबमध्ये बैसाखी आणि आसाममध्ये बिहू हा महत्त्वाचा उत्सव आहे आणि तेथील लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी इतर राज्यांमधील नोटांचा पुरवठा कमी केला जाऊ शकतो. परंतु असे ऐन दिवाळीतही कधी घडले नव्हते. दिवाळी हा तर देशभरातील सर्वांत मोठा उत्सव आहे. सुगीच्या काळात शेतकऱ्यांकडून रक्कम मोठ्या प्रमाणावर काढली जाते तसेच कर्नाटकातील निवडणुकीमुळे तेथेही मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची मागणी वाढली आहे, असेही सांगितले जाते. परंतु मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मत वेगळेच आहे. त्यांच्या मते, 16.5 लाख कोटींची रोकड बाजारपेठेत प्रवाहित करण्यात आली होती; परंतु 2000 रुपयांच्या नोटा कुठे जात आहेत, हे समजत नाही. कोणीतरी नोटांचा कृत्रिम तुटवडा निर्मा�� करीत असून, यामागे कारस्थान असल्याचा शिवराजसिंहांचा आरोप आहे; परंतु हे कारस्थान असेल, तर प्रश्न असा की ते करणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी कुणाची या देशात कुणीही नोटांची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकते आणि सरकार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असा संदेश जाणे कितपत योग्य आहे या देशात कुणीही नोटांची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकते आणि सरकार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असा संदेश जाणे कितपत योग्य आहे 2000 रुपयांच्या नोटा एटीएममधून काढल्या जात आहेत; परंतु त्या बाजारात प्रवाहित होताना दिसत नाहीत, असे अनेकांनी म्हटले आहे. त्यामागील खरे कारण शोधण्याची जबाबदारी कुणाची 2000 रुपयांच्या नोटा एटीएममधून काढल्या जात आहेत; परंतु त्या बाजारात प्रवाहित होताना दिसत नाहीत, असे अनेकांनी म्हटले आहे. त्यामागील खरे कारण शोधण्याची जबाबदारी कुणाची काहीजण 2000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात काळा पैसा साठवून ठेवत आहेत, असाही गंभीर आरोप केला जात आहे. 1000 आणि 500 च्या नोटा रद्द करून सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. आता त्या बाजारातून गायब होऊ लागल्या असतील, तर त्यामागील कारणांचा छडा लागलाच पाहिजे.\nरिझर्व्ह बॅंकेच्या म्हणण्यानुसार, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील लोकांनी गरजेपेक्षा अधिक रक्कम काढल्यामुळे हे घडले.\nनोटाबंदीच्या पूर्वी बाजारपेठेत प्रवाहित केलेल्या नोटांचा ओघ जेवढा होता, तेवढाच ओघ आजही आहे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. सरकारने सव्वा लाख कोटींची रोकड हातात असल्याचे म्हटले आहे. काही बॅंकांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांकडून असलेल्या मागणीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सर्वाधिक समस्या छोट्या गावांमध्ये आहे. या ठिकाणी डिजिटल व्यवहारांचे प्रमाण नगण्य असते आणि रोख रकमेखेरीज व्यवहार होत नाहीत. सरकारने आणि रिझर्व्ह बॅंकेने रोख रकमेचे संकट उभे ठाकले असल्याचे मान्य केले, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या राज्यात हे संकट जवळ आले असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयाला आठवड्यापूर्वीच कळविण्यात आले होते. ही माहिती अधिक गंभीर मानायला हवी. संकटाची चाहूल आधीच लागली होती, तर उपाययोजना का केल्या गेल्या न��हीत, असा प्रश्न स्वाभाविकपणे पडणारच. देशाच्या वित्तीय व्यवस्थापन प्रणालीने या संकटाची उशिरा दखल घेतली हे स्वीकारावेच लागेल. नागरिकांच्या ठिकठिकाणहून तक्रारी येत होत्या. त्यांची दखल घेतली गेली असती, तर परिस्थिती एवढी आटोक्याबाहेर गेली नसती. हा दृष्टिकोन अत्यंत बेजबाबदार मानायला हवा. नोटाबंदीच्या काळात जी धावपळ देशभरात झाली, त्यातून या यंत्रणेने कोणताही धडा घेतला गेला नाही, असे म्हणायचे का\nकरन्सी चेस्टच्या पातळीवर तर ही समस्या उद्भवली नाही ना, याचाही तपास केला पाहिजे. देशात सध्या 4975 करन्सी चेस्ट आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे 95 टक्के सरकारी क्षेत्रातील बॅंकांच्या अखत्यारीत आहेत. काही जाणकारांनी अशीही शक्यता वर्तविली आहे की, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी आतापासून रोख रक्कम काढून ती लपवून ठेवण्याचा उद्योग सुरू केला आहे. बॅंकेत जमा झालेल्या रकमेचे प्रमाण पाहिले असता, याला दुजोरा मिळतो. यावर्षी मार्चअखेरीस बॅंकेत झालेला रोख रकमेचा भरणा 6.7 टक्के वाढ दर्शवित आहे. परंतु 2017 च्या मार्चमध्ये हाच भरणा 15.3 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले होते. नोटाबंदीच्या काळात दररोज बदलणारे नियम आणि रोख रकमेसाठी झालेल्या यातना सर्वसामान्य नागरिकांच्या अजूनही लक्षात आहेत. त्याचप्रमाणे बॅंकांमध्ये नुकतेच उघड झालेले घोटाळे, बुडित कर्जांच्या मोठमोठ्या रकमा आणि बॅंकांचा वाढत असलेला तोटा या गोष्टी बॅंकिंग प्रणालीवरील लोकांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या आहेत. या कारणामुळे तर लोक बॅंकांमधून मोठ्या प्रमाणावर रक्कम काढून घेत नाहीत ना, हेही तपासायला हवे. रोख रकमेची कमतरता कायम राहिली तर रिझर्व्ह बॅंक आणि सरकार दोहोंची विश्वासार्हता पणाला लागेल. त्यामुळेच हे संकट लवकरात लवकर दूर करणे वित्तीय यंत्रणा, सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेची जबाबदारी ठरते.\n2016 च्या नोव्हेंबरमध्ये रोख रकमेच्या कमतरतेचे जे संकट नागरिकांवर कोसळले होते, त्याचे कारण समजून घेण्याजोगे होते. 1000 आणि 500 च्या नोटांच्या स्वरूपात असलेले मोठ्या प्रमाणावरील चलन सरकारने रातोरात बॅंकिंग प्रणालीतून आणि बाजारपेठेतून काढून घेतले होते. नव्या नोटांची छपाई होऊन त्या बाजारपेठेत पोहोचेपर्यंत या संकटाची तीर्वता जाणवत राहिली. काही आठवडेच हे संकट राहिले ���ोते. मात्र, ते भयानक होते, याचा अनुभव नागरिकांनी घेतला. आता मात्र सरकारने चलनाविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणतेही मोठे कारण घडलेले नाही, तरीही नोटांचा तुटवडा का जाणवत आहे, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. रिझर्व्ह बॅंक आणि सरकारकडून ताज्या संकटाविषयी जी वेगवेगळी कारणे दिली जात आहेत, ती लोकांच्या पचनी पडणे अवघड आहे; कारण नोटाबंदीच्या काळात सोसलेल्या यातनांची पार्श्वभूमी त्याला आहे. 2016 मध्ये जे घडले तो एका धोरणात्मक निर्णयाचा प्रभाव होता; परंतु आता तसेच पुन्हा का घडत आहे, हे लोकांना पडलेले एक कोडेच आहे. अशी कोडी राजकारणात नेहमीच संशयाला जन्म देणारी ठरतात. कर्नाटक आणि त्या पाठोपाठ अन्य दोन राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. तेथे पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आणि त्यासाठीच काहीजणांची तयारी सुरू आहे, असे आरोप केले जात आहेत. अन्यथा सणावारांच्या पार्श्वभूमीवर नोटांची एवढी टंचाई कधीच जाणवली नव्हती. नोटाबंदीत जेवढे चलन काढून घेण्यात आले, त्याहून अधिक चलन प्रवाहित करण्यात आले आहे. असे असताना नोटांचा तुटवडा जाणवत असेल आणि एटीएममध्ये खडखडाट निर्माण होत असेल, तर शंका आणि प्रश्न उपस्थित होणारच आणि त्यांना उत्तरे मिळायलाच हवीत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nएलपीसीपीएस फुटबॉल स्पर्धा साऊथ सुदान संघाला विजेतेपद\nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-farmer-producer-companies-7325", "date_download": "2019-02-18T17:57:58Z", "digest": "sha1:HKV73AA7MH2M6UJQR53G5C6UMRBV7ZKR", "length": 26496, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on farmer producer companies | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीत\nशासनाच्या निर्णयांनीच ‘एफपीसी’ अडचणीत\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nशासनासोबत व्यापार करणे हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा उद्देश नाही आणि हे शाश्वत व्यावसायिक प्रारूपदेखील नाही. परंतु, व्यावसायिक उभारणीच्या काळात या कंपन्या शासनाकडून केवळ सहकार्याची व स्पर्धाक्षमतेची अपेक्षा करत आहेत.\nशेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे (एफपीसी) मोठ्या अपेक्षेने पहिले जात आहे. याचमुळे केंद्र व राज्य शासन स्तरावर या संस्थांना पाठबळ देण्याची भूमिका सकारात्मक व स्वागतार्ह आहे. परंतु गत वर्षभरापासून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीत कृषी विभागात वरिष्ठ स्तरावर ताठर व असहकाराची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे सहकार व परस्परसंबंध या तत्त्वांवर काम करणाऱ्या या संस्थांची व्यावसायिक गती मंदावत चालली आहे. वास्तविक पाहता कंपन्या या सामाजिक उद्यमशीलता जोपासणाऱ्या व्यावसायिक संस्था असल्याने रस्त्यावर उतरून आपले प्रश्न सोडविणाऱ्या या शेतकरी संघटना नाहीत. चुकीच्या धोरणांमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या संस्थांनी आपल्या मागण्या सनदशीर व कायदेशीर मार्गाने पूर्ण होत नाहीत म्हणून नुकतेच कृषीमंत्र्यांच्या घरासमोर केलेले आंदोलन कोणताही ‘राजकीय फार्स’ नसून त्यांची अगतिकता आहे. हे प्रथमतः समजावून घेणे गरजेचे आहे.\nशेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे निर्मिती करून उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामबीजोत्पादनसारखी योजना सुरू केली होती. याद्वारे शेतकरी बचत गट, कृषी विज्ञान मंडळे यांना बीज उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र पुरस्कृत विविध अनुदानाच्या योजना सुरू केल्या होत्या. २०१६-१७ या वर्षापर्यंत शासनाच्या महामंडळाप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना उत्पादन व वितरण अनुदान दिले जात असे. परंतु यंदाच्या वर्षी अचानकपणे प्रामुख्याने वितरण अनुदान केवळ शासकीय महामंडळांना दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना शासकीय दराशी स्पर्धा करावी लागत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना विक्री करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने आपल्या मालकीच्या महामंडळांना झुकते माप देण्यासाठी आपल्या सोयीप्रमाणे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना काढून शेतकऱ्यांच्या संस्थांचा व्यवसाय मात्र अडचणीत आणला आहे.\n‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (शासन निर्णय ०३१७ /प्र./क्र. १८/राकृवियो कक्ष) प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या निविष्ठा या प्राधान्यक्रमाने महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृषी विद्यापीठे, शासकीय जैविक प्रयोगशाळा (बियाणे, जैविक खते व औषधे इ.) शासकीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांनी ��रेदी कराव्यात. या निविष्ठांव्यतिरिक्त अन्य निविष्ठांची लाभार्थी शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने खरेदी करावी. त्यानंतर गटातील शेतकऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात येईल.’ असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कृषी निविष्ठांमध्ये एकीकडे खुल्या बाजारामधून खरेदीसाठी परवानगी देण्याबरोबरच केवळ बियाणे, जैविक खते व औषधे या निविष्टा प्राधान्यक्रमाने शासकीय संस्थांकडून खरेदी करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे विरोधाभास निर्माण होतो आहे.\nकृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्र व राज्य योजनांतर्गत अनुदान वाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना (डीबीटी) राबविण्याबाबतच्या शासन निर्णयान्वये ‘बियाणे, सूक्ष्म मूलद्रव्ये व जैविक खते या तीन निविष्ठांचे उत्पादन व पुरवठा शासकीय संस्थांकडून केला जाणार असल्याने त्याबाबतीत डीबीटीच्या माध्यमातून अनुदान देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.’ असा आदेश देण्यात आला. या निर्णयामुळे डीबीटी योजनेला शासनाने नियमबाह्य पद्धतीने तिलांजली दिली आहे. महाबीजसारखे महामंडळदेखील वैयक्तिक शेतकऱ्यांकडून बीज उत्पादन करून घेत असते. त्यामुळे असा निर्णय घेणे याचा अर्थ एखाद्या संस्थेच्या हितासाठी काम करणे (कॉन्फ्लीक्ट ऑफ इंट्रेस्ट) असा होत आहे.\nकृषी आयुक्तालय पुणे यांचे २७ एप्रिल २०१७ च्या पत्रामधील एका संदर्भाने ‘प्रात्यक्षिकांसाठी खरेदी लाभार्थी गटाने स्वतः करावयाची असून थेट लाभ बँक खात्यात जमा करावयाचे असल्याने लाभार्थी हिश्याचा प्रश्न उद्भवत नाही.’ असे नमूद केले आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकांसाठी निविष्ठा उपलब्ध करण्यासाठी १९ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयातील तरतुदींच्या अधीन राहून कार्यवाही करणे बंधनकारक राहील व महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृषी विद्यापीठे यांचेकडील वाणनिहाय तपशील त्यांच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून उपलब्ध करून घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता शासनाच्या बीजोत्पादन क्षेत्रामधील अशा एकाधिकारशाही योजनेमुळे शेतकरी गट व उत्पादक कंपन्या यांना व्यावसायिक निर्णय घेण्यात शासकीय धोरणे अडसर ठरत आहेत.\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात, गहू, कडधान्य व भरड धान्य कार्यक्रम २०१७-१८ अंमलबजावणी मार्गदर्शक सूचन���न्वये प्रात्यक्षिकासाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी शासकीय संस्थांकडून करावी. तसेच याबाबत शासनाच्या १९ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयातील तरतुदींच्या अधीन राहून कार्यवाही करावी, ५० % अनुदानावर बियाणे वितरण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असेही नमूद केले आहे. शासकीय संस्थांना बियाणे वितरणासाठी शासन अनुदान देत आहे. सदर अनुदान निर्धारित करण्याच्या सदोष पद्धतीमुळे शेतकरी गट/संस्थानी तयार केलेले बियाणे महाबीजच्या अनुदानित दराशी स्पर्धा करू शकत नसल्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे.\nया सर्व कागदी घोड्यांमुळे २०१६-१७ या वर्षात उत्पादित झालेल्या बियाणे उत्पादनाला (जे पुढील हंगामात वापरात येणार होते) २०१७-१८ वर्षात अनुदान न देणे चुकीचा प्रकार आहे. या सर्व बाबींचा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या वैयक्तिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करण्याबरोबरच महाएफपीसीच्या माध्यमातून सदर योजना केंद्र पुरस्कृत असल्याने केंद्रीय कृषी मंत्रालय स्तरावरदेखील पाठपुरावा केल्यानंतर केंद्रातील अधिकाऱ्यांनी राज्याच्या कृषी विभागावरच याचे खापर फोडले आहे. त्यामुळे आता तरी या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यकर्ते लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत हा विषय पोचल्याने शासनाने सदर निर्णयांची वैधता तपासून पाहून घ्यावी व शासनाच्या या निर्णयांची कॉन्फ्लीक्ट ऑफ इंट्रेस्टच्या अनुषंगाने चौकशी करावी. तसेच महाबीजच्या धर्तीवर शेतकरी उत्पादक संस्थाना बीज वितरण अनुदान देण्यात यावे. अन्यथा महाबीज व इतर संस्थांचे अनुदान बंद करून इतर बीज उत्पादक संस्थांशी मुक्त स्पर्धा करू द्यावी आणि यासाठी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी निश्चित असे धोरण राज्याने जाहीर करावे. शासनासोबत व्यापार करणे हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा उद्देश नाही आणि हे शाश्वत व्यावसायिक प्रारूपदेखील नाही. परंतु व्यावसायिक उभारणीच्या काळात या कंपन्या शासनाकडून केवळ सहकार्याची व स्पर्धाक्षमतेची अपेक्षा करत आहेत.\nYOGESH THORAT ः ८०८७१७८७९०\n(लेखक महाएफपीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.)\nव्यापार विकास कृषी कृषी विभाग विभाग sections आंदोलन agitation महाराष्ट्र बीजोत्पादन seed production स्पर्धा day व्यवसाय profession जैविक खते biofertiliser कृषी आयुक्त agriculture commissioner पुणे गहू wheat कडधान्य तोटा मात mate मंत्रालय\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोड��मुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/chavlichi-usal/", "date_download": "2019-02-18T17:31:43Z", "digest": "sha1:K5KSF4LE3AQ64LBT47V3EMWQUXD6XPQH", "length": 3835, "nlines": 75, "source_domain": "m4marathi.com", "title": "चवळीची उसळ | Chavlichi Usal Recipe in Marathi | m4marathi", "raw_content": "\n१) मोड आलेली चवळी दोन वाटया\n२) काळा मसाला दोन चमचे\n३) कांदा एक , भरपूर कोथिंबीर\n४) लसूण तीन पाकळ्या\n५) आवडत असल्यास आंबट गोड चवीसाठी तीन-सर आमसूलं व गुळाचा खडा\n६) कढीपत्त्याची पानं दोन-तीन\n७) तेल चार मोठे चमचे\n९) चवीनुसार मीठ .\n१) चवळी आधी दीड वाटी पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावी . ही शिजवत असताना आधीच त्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून , तसंच आमसूल व गूळ टाकावा .\n२) उसळ शिजवून झाल्यावर पातेल्यात फोडणी करावी व त्यात रस हवा असल्यास पाणी घालावं . पाणी उकळल्यावर शिजवलेली उसळ घालावी .\n३) भरपूर कोथिंबीर व कढीपत्त्याची पानं घालावी . आवडत असल्यास तिखट घालावं . (चवळी कुकरमध्ये फार वेळ ठेवू नये नाहीतर उसळीचा लगदा होईल . दहा मिनिटं शिजवावं . तसंच शिजवण्याच्या आधी त्यावर एक चमचा तेल घालावं म्हणजे दाणा दाणा सुटा राहतो .)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4/13713-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A5%AA%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%AA%E0%A5%81-%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2019-02-18T17:19:29Z", "digest": "sha1:6ITRG6YDFTSEVVVH4OB7NJLDGCJHBM2L", "length": 2594, "nlines": 69, "source_domain": "vkrajwade.com", "title": "भागवतार्गत वेपूगीत - ४१० पु. ५८", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग : पुराण\nभागवत वेदस्तुती - ४१० पु. ५७\nभागवतार्गत वेपूगीत - ४१० पु. ५८\nलिंगपुराणांतर्गत शैवागम - ४१० पु. ९३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-india-awaiting-3g-cotton-technology-9487?tid=124", "date_download": "2019-02-18T17:43:11Z", "digest": "sha1:PV7GIRPWU4T5WMXUXDDYJ3IP4PSVC6EM", "length": 33471, "nlines": 225, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, India awaiting for 3G cotton technology | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच\nभारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच\nबुधवार, 20 जून 2018\nभारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान गुलाबी बोंडअळीप्रति निष्प्रभ झाले आहे. शेतकरी आणि कापूस उद्योगाला ‘बीजी थ्री’ किंवा तत्सम तंत्रज्ञानाची प्रतीक्षा आहे. अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या कापूस उत्पादक देशांमध्ये असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. अळीवर्गीय किडी, तणनाशके, सूत्रकृमी आदींना प्रतिकारक असे विविध गुणधर्म एकाच वाणात आणून पीक संरक्षणाचे संपूर्ण पॅकेजच देण्याचे दावे किंवा प्रयत्न नव्या तंत्रज्ञानातून केला जात आहे.\nभारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान गुलाबी बोंडअळीप्रति निष्प्रभ झाले आहे. शेतकरी आणि कापूस उद्योगाला ‘बीजी थ्री’ किंवा तत्सम तंत्रज्ञानाची प्रतीक्षा आहे. अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या कापूस उत्पादक देशांमध्ये असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. अळीवर्गीय किडी, तणनाशके, सूत्रकृमी आदींना प्रतिकारक असे विविध गुणधर्म एकाच वाणात आणून पीक संरक्षणाचे संपूर्ण पॅकेजच देण्याचे दावे किंवा प्रयत्न नव्या तंत्रज्ञानातून केला जात आहे.\nसन २००२ मध्ये ‘बीटी काॅटन’च्या रूपाने भारतीय शेतकऱ्यांना जैवतंत्रज्ञानाचे (जीएम) दरवाजे खुले झाले. त्या वेळी बोंड अळ्यांनी बाजारातील बहुतेक सर्व कीटकनाशकांप्रति प्रतिकारक्षमता विकसित करून त्यांना पुरते नामोहरम केले होते. वारेमाप फवारण्या आणि खर्च यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. अशावेळी संकरित बीटी कपाशी तंत्रज्ञानाचा हुकमी पर्याय त्याला मिळाला. हळूहळू ‘नाॅन बीटी’ कपाशीला मागे सारून बीटी कपाशीखालील भारतातील क्षेत्र ९० टक्क्यांपर्यंत पोचले. काही वर्षे बीजी वन (बोलगार्ड) वाणाने हुकमत गाजवली. बोंड अळ्या त्यालाही प्रतिकारक्षम होण्याचा धोका तयार झाला. म�� कंपन्यांनी हुशारीने बीजी टू वाण बाजारपेठेत दाखल केले. त्यानेही २०१५, २०१६ पर्यंत आपला डंका वाजवला. गुलाबी बोंड अळीपुढे त्यानेही नांगी टाकली. आज ते पूर्ण निष्प्रभ होऊन नावालाच ‘बीटी’ वाण उरले आहे. शेतकरी आणि समस्त कापूस उद्योगाला आता प्रतीक्षा आहे केवळ त्यापुढील तंत्राची.\n‘बीजी थ्री’ वा तत्सम तंत्रज्ञान काय आहे\nकेवळ ‘बीजी’ म्हणण्यापेक्षा बीजी व तत्सम तंत्र असे म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. कारण बोलगार्ड हे नाव केवळ मोन्सॅन्टोपुरतेच मर्यादित आहे. विविध बोंड अळ्या व त्यातही अमेरिकी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) ही भारतासह जगातील प्रमुुख कापूस उत्पादक देशांतील सर्वांत भयंकर कीड आहे. परदेशांत शेतकऱ्यांकडील कापसाचे क्षेत्रही विस्तीर्ण असल्याने रूंद व गवती पानांच्या तणांची समस्याही मोठी आहे. कीड किंवा तणे दोन्हीही घटक रसायनांप्रति प्रतिकारक होत आहेत. त्यामुळे जीएम तंत्रज्ञान दीर्घकाळ चालावे यावर लक्ष केंद्रित करून कापूस वाणांची निर्मिती केली जात आहे. संशोधन, चाचण्या व शेतकऱ्यांसाठी उपलब्धता अशा विविध टप्प्यांवर नवे तंत्रज्ञान आहे. अमेरिका व आॅस्ट्रेलियातील कापूस उत्पादक त्यातील काहींचा लाभ घेऊ लागले आहेत.\nतंत्रज्ञान- ‘बीजी वन ते बीजी थ्री’\nबॅसिलस थुरिनजीयांसीस (बीटी) या मातीतील जिवाणूच्या जनुकांचा वापर\nहा जिवाणू स्फटिकरूपी (क्रिस्टल) विषारी प्रथिनांची निर्मिती करतो. ज्यामुळे अळ्या मरतात.\nया क्रिस्टल नावावरूनच ‘क्राय वन, टू, थ्री, फोर तसेच ‘व्हीआयपी’ अादी विविध गुणधर्मांच्या प्रथिनांचा शोध घेतला जात अाहे. त्यांचे पिकात प्रत्यारोपण करण्याचे काम जगभरात खाजगी व सार्वजनिक संस्थांमध्ये सुरू आहे. विविध कुळातील किडी (उदा. लेपिडोप्टेरा, डिप्टेरा), सूत्रकृमी आदीं विविध किडींच्या नियंत्रणासाठी ही प्रथिने उपयोगी असल्याचे पुढे येत आहे. साहजिकच त्या गुणधर्मांनी युक्त कापूस वाण येत्या काळात दिसून येतील.\nबीजी वन- बीटी जिवाणूचे एक जनुक प्रत्यारोपित- क्राय वन एसी- हे तंत्रज्ञान आता निष्प्रभ\nहे केवळ बोंड अळ्यांचे नियंत्रण करते.\nबीजी टू- बीटी जविाणूची दोन जनुके - क्राय वन एसी व क्राय टू एबी- हे तंत्रज्ञानही निष्प्रभ. हे देखील केवळ बोंड अळ्यांचे नियंत्रण करते.\nबीजी टू अधिक एचटी\nबोंड अळ्यांचे नियंत्रण- त्यासाठाी जनुके\nक्राय वन एसी, क्राय टू एबी\nतणांचे नियंत्रण- ग्लायफोसेट किंवा ग्लुफोसीनेट तणनाशक यापैकी कोणतेही तणनाशक वापरण्याचा पर्याय\nकेवळ तणांचे नियंत्रण करते. पिकासाठी सुरक्षित.\nग्लायफोसेट फवारल्यास त्याला प्रतिकार करण्याचे काम हे प्रथिन करते. यात मातीतील जिवाणूतील ‘सीपी४ इपीएसपीएस’ हे सुधारित प्रथिन कापसात प्रत्यारोपित.\nबीजी टूमधील दोन जनुकांसह व्हीआयपी ३ ए या तिसऱ्या जनुकाचा समावेश\nम्हणजेच कपाशीचे झाड तीन जनुकांसह बोंड अळ्यांशी लढते.\nकिडींवर तीन प्रकारे हल्ला करण्याची कार्यपद्धती\nबीटी वाणाविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित होऊ नये हा उद्देश\nबीजी थ्री किंवा तत्सम- ‘मोस्ट ॲडव्हान्स’\nयापूर्वीच्या जीएम वाणात एखादाच गुणधर्म असायचा. म्हणजे एकतर ते केवळ अळ्यांचे नियंत्रण करायचे किंवा तणनाशकाला सहनशील असायचे. आता हा ट्रेंड बदलला आहे. शेतकऱ्यांना एकाच वाणात पीक संरक्षणाचे पॅकेज देण्यात येत आहे.\nबीजी टूमधील क्राय वन एसी अधिक क्राय टू एबी अधिक व्हीआयपी ३ ए\nक्राय वन एबी अधिक क्राय टू एई\nअधिक व्हीआयपी थ्रीए १९\nतीन तणनाशकांना सहनशील -\nम्हणजे तीनपैकी कोणतेही वापरण्याचा पर्याय\nउद्देश- तणांतील प्रतिकारता कमी करणे\nएका तणनाशकाला प्रतिकारक झालेली तणे दुसऱ्या तणनाशकामुळे नियंत्रित व्हावीत. ही तणनाशके अशी.\nसूत्रकृमी हे जमिनीखाली मुळांच्या कक्षेत राहात असल्याने त्यांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करणे अवघड असते. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचा विचार\nविविघ जनुके प्रत्यारोपित करून विकसित केलेले वाण\nउच्च दर्जाच्या धाग्यांची प्रत असलेले\nबीजी थ्री वाणांबाबतचे प्रमुख दावे\nलावणीपासून ते काढणीपर्यंत दीर्घकाळ किडी व तणांपासून संरक्षण\nरासायनिक फवारण्यांची संख्या कमी करणारे\nपाणी, माती, हवा या घटकांचे कमी प्रदूषण\nपांढऱ्या माशीविरुद्ध लढणारा कापूस\nरसशोषक किडींचा प्रादुर्भाव हीदेखील संकरित बीटी कपाशीतील महत्त्वाची समस्या झाली आहे.\nत्या अनुषंगाने भारतातील ‘नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटूट’ या संस्थेने सर्वांत उपद्रवी पांढरी माशी या किडीला प्रतिकारक जीएम कापूस वाणाची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. त्याच्या तीन वर्षांच्या चाचण्याही यशस्वीपूर्ण ठरल्याचे संस्था म्हणते. यासंबंधीचे संशोधन ‘नेचर’मध्ये प्रकाशित झाले आहे. विशेष म्हणजे ��जीएम’ पीक विकसित करताना बहुतांश ठिकाणी ‘बीटी जिवाणू’चा आधार घेतला जात असताना या भारतीय शास्त्रज्ञांनी नेचे (फर्न) वर्गातील खाद्य वनस्पतीतील जनुकाचा (टीएम१२) आधार घेतला आहे. या कापसाचे वाण बाजारपेठेत केव्हा येईल, याबाबत भाष्य करणे कठीण अाहे. मात्र येत्या काळात विविध रसशोषक किडींना प्रतिकारक वाणांच्या निर्मितीसाठी हे संशोधन निश्चितच पथदर्शक ठरणारे आहे.\nजागतिक बाजारपेठेत ग्लायफोसेट तणनाशक प्रतिकारक जीएम वाणांचे वर्चस्व आहे. त्याला कारणही तसेच आहे. जैवतंत्रज्ञानात जगात आघाडीवरील मोन्सॅन्टो या बहुराष्ट्रीय कंपनीचा हा स्वसंशोधीत ‘माॅलीक्यूल’ आहे. साहजिकच त्याचा जगभर व्यापार वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार. पीक व तण असा कोणताही भेद न करता हिरव्या वनस्पतीला समूळ नष्ट करण्याचा गुणधर्म या तणनाशकात आहे. मग ग्लायफोसेट प्रतिकारक जनुक शोधायचा, तो कापूस किंवा अन्य पिकात प्रत्यारोपित करायचा. म्हणजे एकीकडे पीक ग्लायफोसेटला सुरक्षित झाले व दुसरीकडे त्याचा वापरही वाढला, असे हे तंत्र आहे. बायर ही बहुराष्ट्रीय कंपनीदेखील या तंत्राच्या वापरात पिछाडीवर नाही. त्यांच्याकडेही ग्लायफोसेटसारखा स्वसंशोधित बिनानिवडक ग्लुफाॅसीनेट हा ‘माॅलिक्यूल’ आहे. त्याचेही कापूस, सोयाबीन, मोहरी आदींचे जीएम वाण उपलब्ध झाले आहेत. मध्यंतरी भारतात ‘जीएम मोहरी’च्या संशोधनाची मोठी चर्चा घडली त्यात याच तणनाशकाचा समावेश आहे.\nग्लायफोसेट प्रतिकारक वाणांचा वापर प्रमुख कापूस उत्पादक देशांत होतो. तरीही कर्करोगाचा धोका व पर्यावरणाला बाधा या मुद्द्यांवरून ग्लायफोसेटवर बंदी आणण्याची मोठी आक्रमक मोहीम युरोपीय देशांतील नागरिकांकडून चालविली जात आहे. फ्रान्सनेही नागरिकांच्या बाजूने कौल दिला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये युरोपीय महासंघाने पाच वर्षांसाठी या तणनाशकाच्या पुनर्नोंदणीला संमती दिली. मात्र या निर्णयापर्यंत येण्यासाठी सदस्य देशांची अनुमती, मते अजमवणे, संशोधन अहवाल आदी दिव्यांमधून जाताना युरोपीय महासंघाची कसोटी लागली. आजही ग्लायफोसेटवरून तेथे संघर्ष सुरू आहे.\nएकूण जीएम पिके व कापूस- दृष्टिक्षेपात (२०१६ पर्यंत)\nएकूण जीएम पिकांखालील जागतीक क्षेत्र - १८५. १ दशलक्ष हेक्टर\n१९९६ मध्ये जगात पहिल्या जीएम पिकाचे व्यावसायिक प्रसारण. त्यानंतर २०१६ पर्यंत तब्बल ११० पटीने जीएम पीक क्षेत्रात वाढ.\nजीएम पिकांची लागवड करणारे देश- २६\nकापूस, मका, सोयाबीन आणि कॅनोला ही चार मुख्य पिके\nयात सोयाबीनखाली सर्वाधिक म्हणजे ९१.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्र.\nसोयाबीन (७८ टक्के) पाठोपाठ कपाशीचा वाटा ६४ टक्के.\nएकूण १८५.१ दशलक्ष हेक्टरपैकी ४७ टक्के म्हणजे ८६. ५ दशलक्ष हेक्टरवर तणनाशक सहनशील पिकांची लागवड\nजीएम पिकांतील आघाडीच्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा व भारत यांचा क्रमांक.\nअमेरिकेचे क्षेत्र ७२. ९ दशलक्ष हेक्टर तर भारताचे १०.८ दशलक्ष हेक्टर. भारतात केवळ एकमेव कापूस व त्यातही केवळ बीटी वाण आहे.\nस्रोत- ‘आयएसएएए’ संस्था, आकडेवारी २०१६ पर्यंतची\nसंपर्कः मंदार मुंडले - ९८८१३०७२९४\n(लेखक अॅग्रोवन, पुणे येथे संपादकीय विभागात कार्यरत आहेत.)\nभारत गुलाब rose कापूस तण weed संप जैवतंत्रज्ञान biotechnology कीटकनाशक वन forest बोंड अळी bollworm अमेरिका यंत्र machine प्रदूषण व्यापार सोयाबीन कर्करोग पर्यावरण environment संशोधन अहवाल कसोटी test कॅनडा मंदार मुंडले mandar mundale लेखक अॅग्रोवन agrowon agrowon पुणे विभाग sections\nभारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच\nभारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच\nभारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...��रंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/unhali-kakdi-bhat/", "date_download": "2019-02-18T16:21:11Z", "digest": "sha1:CRL7ILCEYYBSFR6JU6KYH5KR26OWBNCH", "length": 2898, "nlines": 71, "source_domain": "m4marathi.com", "title": "उन्हाळी काकडी भात | m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी तांदळाचा शिजवलेला भात\n२) दोन मोठया काकड्या चोचून\n३) सायीचं दही दीड वाटी\n६) आल्याचा कीस एक चमचा\n७) दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून\n८) कढीपत्ता , कोथिंबीर , तेल , फोडणीच साहित्य .\n१) भातात दही , दुध , साखर , मीठ आणि आल्याचा कीस घालून कालवावं .\n२) तेलात जिरं , मोहरी , हिंग , कढीपत्त��� आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून ती फोडणी भातात घालावी .\n३) शिवटी काकडी आणि कोथिंबीर घालून भात वाढवा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/articlelist/2429061.cms?curpg=4", "date_download": "2019-02-18T17:46:17Z", "digest": "sha1:CZYNF3XJIDYYSDXV35W47PHF6SAW77RX", "length": 8242, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- मराठीतील व्यवसाय बातम्या: Business News in Marathi, Sensex News, Business News | Navbharat Times", "raw_content": "\nदेशांतर्गत विमान प्रवासात भारत जगात अव्वल\nदेशांतर्गत विमानप्रवास क्षेत्राच्या वाढीमध्ये भारत जगात अव्वल ठरला आहे. गेल्या वर्षी भारतात देशांतर्गत विमानप्रवास क्षेत्रात १८.६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. द इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट...\nकर्ज स्वस्त करण्यास बँका अनुत्सुकUpdated: Feb 9, 2019, 04.00AM IST\nपरवडणाऱ्या घरांवरील ‘जीएसटी’त घट\nसेबीची बाजारांना सतर्कतेची सूचनाUpdated: Feb 8, 2019, 04.00AM IST\nचालू वर्षात रुपया ७८ पर्यंत घसरणारUpdated: Feb 8, 2019, 04.41AM IST\nआधार-पॅनजोडणीचे निम्मे लक्ष्य बाकीचUpdated: Feb 8, 2019, 04.48AM IST\nRBI : गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार; आरबीआयकडून व्य...Updated: Feb 7, 2019, 03.01PM IST\nनिर्देशांकाने नोंदवला पाच महिन्यांतील उच्चांकUpdated: Feb 7, 2019, 04.00AM IST\nआयडीबीआय नामांतराचा प्रस्तावUpdated: Feb 7, 2019, 04.00AM IST\nकर्जपुरवठ्यासाठी हवा २० लाख कोटींचा निधीUpdated: Feb 7, 2019, 04.00AM IST\nWallmart: वॉलमार्टने फेटाळली माघारीची शक्यताUpdated: Feb 7, 2019, 09.28AM IST\nबँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढणार\nzilingo: २७ वर्षीय अंकिती गाठले यशाचे शिखर\nanil ambani: अनील अंबानी कोर्टात अडीच तास उभे\nmallya: घ्या म्हणतो तरी बँका पैसे घेत नाहीत: मल्ल्या\nIL&FS मध्ये पीएफचे हजारो कोटी रुपये अडकले\n‘यूपीआय’ अॅपद्वारे बँक खात्यांवर डल्ला\nRBI Alert: ग्राहकांचे हजारो कोटी धोक्यात, आरबीआयचा अॅलर्ट\nनकारात्मक परताव्याचा एसआयपीवर परिणाम\nनकोसे ग्रुप टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपचे नवे फिचर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-18T17:20:23Z", "digest": "sha1:XRF6X6I2VCIWDRM5UY4AZNJVT2GSHXDP", "length": 11978, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : मुंबईचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा न���र्णय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nIPL 2018 : मुंबईचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय\nपुणे – स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर आयपीएलच्या 11 व्या मोसमातील परतीच्या साखळी सामन्यात आज पुन्हा एकदा बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान आहे. या मोसमातील उद्घाटनाच्याच सामन्यात चेन्नईकडून पराभूत झालेला मुंबई इंडियन्स संघ त्याची परतफेड करण्यासाठी उत्सुक असेल. दरम्यान मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nगतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने या मोसमातील पहिला सामना जवळजवळ जिंकला होता. परंतु चेन्नईकडून अखेरच्या क्षणी ड्वेन ब्राव्होने केलेल्या अफलातून फटकेबाजीमुळे मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. चेन्नईने तो सामना केवळ एक विकेट आणि एक चेंडू राखून जिंकला होता. परंतु मुंबईला या वेळी चेन्नईवर तितके वर्चस्व गाजविता येईल असे दिसत नाही. तसेच मुंबईसाठी हा सामना “जिंकू किंवा मरू’ असा असल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड दडपणही असणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nहॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा\n#INDvAUS : मिळालेल्या संधीचे सोने करणार – उमेश यादव\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nखेळाडूंच्या रोटेशन पद्धतीचा वापर करणार – एम.एस.के. प्रसाद\nविश्वचषक2019 नंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटला करणार अलविदा\nसंजय दुधाणे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nचेन्नईयीनला हरवित ब्लास्टर्सचा घरच्या मैदानावर पहिला विजय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-3/", "date_download": "2019-02-18T17:38:46Z", "digest": "sha1:CK7IIP67BR4RW6NH2WR55K7IHGGD2OQG", "length": 8185, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी – चिंचवड शहराच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ४ ऑगस्टला | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी – चिंचवड शहराच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ४ ऑगस्टला\nपिंपरी – चिंचवड शहराच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ४ ऑगस्टला\nचौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहिर केलायं. शनिवार दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी नगरसचिव विभागाला दिले आहेत.\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पिंपरीचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान महापौर पदाची लॉटरी कोणाला लागणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. महापौर पद भोसरीत जाणार की, चिंचवड विधानसभेच्या वाट्याला येणार यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.\nविभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार ४ ऑगस्ट रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. पीएमपीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे पीठासन अधिकारी म्हणून या निवडणूकीचे कामकाज पाहणार आहेत. तत्पुर्वी मंगळवार दि.३१ जुलै रोजी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्याचवेळी महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे देखील स्पष्ट होणार आहे.\nPrevious articleभोसरी पोलीसांवर शेळ्या सांभाळण्याची वेळ\nNext articleमराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार – आमदारांनी राजीनामे द्यावेत – मारूती भापकर\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udhav-criticize-yogi/", "date_download": "2019-02-18T16:59:56Z", "digest": "sha1:T4DZML2NNSHFRKSRLP2CWNWQV22M6LEQ", "length": 4585, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा, उद्धव ठाकरे यांची योगीवर टीका", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंन��� डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nरामाचा वनवास कधी संपणार ते सांगा, उद्धव ठाकरे यांची योगीवर टीका\nटीम महाराष्ट्र देशा – सामना या शिवसेनेच्या वृत्तपत्रातील संपादकीयमधून उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ”प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा”, अशा शब्दांत सामना मधून उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ आणि भाजपावर टीका केली आहे.\nयोगी सरकार उभारणार शिवस्मारकापेक्षाही उंच प्रभू श्रीरामांचा पुतळा\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nराज्यात मेगा भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात\nबाबासाहेबांच्या भूमीत संविधान वाचवण्याचे अभियान राबवण्याची वेळ आली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-18T17:32:20Z", "digest": "sha1:YXTNGXHSBXRGJXGAAD5NG55TFE3SKV4F", "length": 8170, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "अनिकेत कोथळेचा मृतदेह दोन महिन्यानंतर कुटुंबीयांना मिळणार | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized अनिकेत कोथळेचा मृतदेह दोन महिन्यानंतर कुटुंबीयांना मिळणार\nअनिकेत कोथळेचा मृतदेह दोन महिन्यानंतर कुटुंबीयांना मिळणार\nचौफेर न्यूज – पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ही घटना उघड झाल्यानंतर डीएनए तपासणीसाठी सीआयडीच्या ताब्यात होता. पण सीआयडीकडून तब्बल दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.\nअनिकेत कोथळे याचा ७ नोव्हेंबर २०१७ रोजी सांगलीच्या पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या पोलीस साथीदारांनी यानंतर अनिकेतचा मृतदेह सिंधुदुर्ग येथील आंबोली घाटात जाळून टाकला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. राज्यभर या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले होते. तर, जाळण्यात आलेला अर्धवट मृतदेह डीएनएच्या वैद्यकीय कारणास्तव सीआयडीच्या ताब्यात होता. सीआयडीने डीएनए चाचणी पूर्ण झाल्यावर मृतदेह देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार अनिकेतचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. सकाळी ११ वाजता अनिकेतचे कुटुंबीय सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर विधिवत सर्व प्रक्रिया करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nPrevious articleशरद पवार माझ्या कामागिरीवर प्रभावित – एकनाथ खडसे\nNext articleव्हिडिओकॉनचे शेकडो कर्मचारी सक्तीच्या रजेवर\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A4-2/", "date_download": "2019-02-18T17:28:50Z", "digest": "sha1:YFOCRUA6OIYBB7HLEL4FV7JSF5ROAHA6", "length": 12545, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारटक्के चौकातील खड्डा तातडीने बुजविला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबारटक्के चौकातील खड्डा तातडीने बुजविला\nसातारा – सातारा शहरातील विविध भागात पाणी गळती तसेच इतर कामासांठी खणलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याचे वृत्त दै प्रभातने प्रसिद्ध केले होते. सातारा नगरपरिषदेने या वृत्ताची दखल घेऊन बारटक्के चौकातील अपघाताला निमंत्रण देणारा खड्डा तातडीने मुजवला. अद्याप एक ते दोन दिवस येथील गटाराचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती आहे. नळ कनेक्शन तपासणी तसेच गळती आदी कामांकरिता हा खड्डा खणला होता. रात्रीच्या वेळी एसटी स्टॅंडकडून येणाऱ्याअथवा राधिका टॉकिज कडून जाणाऱ्या वाहनांचा या ठिकाणी अपघानाची शक्यता होती.\nयामुळे वाहतुकीची कोंडी देखील होत होती. खड्डा मुजवल्यामुळे पेठेतील नागरिकांनी दै प्रभातचे आभार मानले व अभिनंदन केले. सातारा नगरपरिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यातीने कायमच शहरातील विविध भागांमधील नागरिकांच्या उदभवणाऱ्या समस्याकरिता रस्त्याची खोदाई करण्यात येते. मात्र बहुतांश ठिकाणी खणलेले खड्डे जैसे थे परिस्थितीत पहायला मिळतात.\nयामुळे रात्रीच्या वेळी अथवा दिवसा देखील अपघात घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातारा शहरात ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील प्रमुख रस्त्यासोबत अंतर्गत रसत्यांवर देखील ताण येत आहे. त्यात शहरातील नळ कनेकशन, गटारांचे काम करत असताना रस्ते खोदाई करावी लागत आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्था बिघडत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसातारा पालिकेचा आज अर्थसंकल्प\nधरणग्रस्तांचे प्रश्न सुसंवादातून सुटतील : ना. चंद्रकांतदादा\nकार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही\nकास धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा\nमलकापूरला उपनगराध्यक्ष, स्वीकृतसाठी आज निवड\nकोयना प्रकल्पग्रस्तांनी सहाव्या दिवशी केले जलपूजन\nवाई तालुक्यात ज्वारी काढणीस सुरुवात\nवाईत पाकिस्तानाचा झेंडा जाळला\nभाषेच्या इतिहासाकडे नव्या नजरेने पहायला हवे\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ngt-imposes-rs-5k-fine-open-defecation-yamuna-floodplain-46270", "date_download": "2019-02-18T17:07:02Z", "digest": "sha1:FG4YNLQQC4ENNPXRPMCEJAT3HJUYQSS3", "length": 12299, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "NGT imposes Rs. 5k fine for open defecation on Yamuna floodplain यमुना नदीत मलविसर्जन करणाऱ्यास पाच हजारांचा दंड | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nयमुना नदीत मलविसर्जन करणाऱ्यास पाच हजारांचा दंड\nशुक्र��ार, 19 मे 2017\nयमुना नदीचे पात्र स्वच्छ राहण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कडक पावले उचलली असून नदीच्या पात्रात मलविसर्जन करणाऱ्यास पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे.\nनवी दिल्ली : यमुना नदीचे पात्र स्वच्छ राहण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कडक पावले उचलली असून नदीच्या पात्रात मलविसर्जन करणाऱ्यास पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे.\nयमुना नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रीय हरित लवादाने आज (शुक्रवार) दिल्ली सरकारला सूचना केल्या. यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देशनही एनजीटीने दिले. त्या समितीमध्ये दिल्ली जल बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, दिल्ली डेव्हलपमेंट ऍथोरिटीचे मुख्य अभियंता आणि नॅशनल मिशन ऑफ क्लिन गंगा यांचा समावेश करावा, अशा सूचनाही एनजीटीने केल्या.\nयाशिवाय दिल्लीतील निवासी परिसरातील उद्योग (Industry) बंद करण्याचे निर्देशही एनजीटीने पुन्हा एकदा दिल्ली सरकारला दिले. यापूर्वीही दिल्ली सरकारने असे निर्देश दिले होते. 'निवासी परिसरात इंड्रस्ट्रीज अद्यापही सुरू आहेत. अशा सर्व इंडस्ट्रिज तातडीने बंद कराव्यात', असे निर्देश एनजीटीने दिले.\nभाजप विरोधकांचे महागठबंधन नव्हे; \"ठग'बंधन\nबेळगाव - देशामध्ये भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. महागठबंधनाची तयारी सुरु केली जाते आहे. विरोधकांचे महागठबंधन नव्हे. हे तर चक्क \"ठग'बंधन...\n'सरकार काश्मीरात जनमत चाचणीला का घाबरते\nनवी दिल्ली : अभिनेता ते नेता बनलेले कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात अनेकांनी मिडीयामार्फत प्रतिक्रिया...\nलोकसभेपूर्वी भाजपला झटका; खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nपाटणा : भाजपमधून निलंबित झालेल्या खासदार कीर्ती आझाद यांनी आज (सोमवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला....\nराष्ट्रप्रेमाची \"भरती' अन् कर्तव्यनिष्ठेला \"ओहोटी'\nगुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला भीषणच होता. या हल्ल्याच्या जखमा अनेक वर्षे प्रत्येक भारतीयांच्या मनावर भळभळत राहतील. या...\nनारायण राणे यांनी कोकणचा काय विकास केला\nदाभोळ - मुख्यमंत्री, महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी विविध मंत्रिमंडळांतील खाती सांभाळूनही नारायण राणे य��ंनी कोकणचा काय विकास केला\nहोनमुर्गी परिसरात आढळली दुर्मिळ मूर्ती शिल्पे\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनेक मंदिरे व मूर्ती शिल्पे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अनेक मंदिरांचा, मूर्तींचा अभ्यास,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/vidarbha?page=5", "date_download": "2019-02-18T16:17:01Z", "digest": "sha1:FOHXSG6JBWMDPAFHCSLBHBSBLNUAMIRW", "length": 10321, "nlines": 136, "source_domain": "zeenews.india.com", "title": "नागपूर-विदर्भ News in Marathi, नागपूर-विदर्भ Breaking News, Latest News & News Headlines in Marathi: 24taas.com", "raw_content": "\nइलेक्ट्रिक वाहनांना परमिटची गरज नाही- गडकरी\nअकराव्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेचं गडकरींच्या हस्ते उद्घाटन\nतहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक\nतहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर चालकासह दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.\nधक्कादायक, दिवाळीची खरेदी करू न दिल्याने तरुणीची आत्महत्या\nदिवाळीसाठी कपडे खरेदी करावयाचे होते. मात्र, कपड्यांवरुन मतभेद झालेत आणि तिने आत्महत्या केली.\nभाजपला मोठा धक्का, या आमदाराचे सदस्यत्व रद्द\nयांची आमदारकी रद्द झाली आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.\nफटाक्यानं घेतला चिमुरड्याचा जीव, पालकांनो सावधान\nफटाक्याने मुलाचा बळी घेतल्याने गावात शोककळा\nवाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला\nवाळू माफियांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला आहे.\nमहालक्ष्मी मंदिरात चोरी, मंगळसूत्र आणि दानपेटी फोडली\nनागपुरातील जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात रात्री चोरट्यांनी महालक्ष्मीचं मंगळसूत्र आणि दानपेटी फोडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.\nगरिबांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया, अटल आरोग्य शिबिराचं आयोजन\nसर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करुन देणार\nआयुक्तांच्या हाती सग��ी सत्ता नको, महापौर परिषदेत मागणी\nमहापौरांना जादा आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी.\nVIDEO : वाघिणीची आपल्या पिलांसह मजा - मस्ती पाहा\nवाघिणीची पिलांसह 'माया' मस्ती.\nचिमुकल्याच्या अन्ननलिकेत रिमोटचा सेल अडकला पण...\nखेळात मग्न असलेल्या चिमुकल्याने रिमोट बॅटरीचा सेल गिळल्याचा प्रकार समोर आलायं.\nदिवसा कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीचा धुमाकूळ\nपार्किंगमधील कारमधून बॅग लंपास करण्याचा या टोळीचा हातखंडा.\nभुलाबाईची गाणी : सर्जनतेचा आणि मातृत्वाचा गौरव\nआपल्या सगळ्या परंपरा आनंद मिरवत येतात. या परंपरा बऱ्याचवेळा शेतीशी निगडीत असतात... आणि सुखदुःखाची देवाणघेवाण करणाऱ्याही असतात...\nVIDEO व्हायरल : पोलिसांनी स्टेशनमध्येच टाकला जुगाराचा अड्डा\nया घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे\nट्रॅक्टर - ट्रॅक्स अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 9 जखमी\nअपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी\nआपल्या राजकीय वारसादाराबद्दल नितिन गडकरी म्हणतात...\nनागपुरात मराठा महासंघाच्या मराठा जागर अधिवेशनात गडकरी बोलत होते.\nअवैध धान्य खरेदीदारांवर धाड, ५० लाखांचा धान्य साठा जप्त\nअवैध धान्य खरेदीदारांवर धाड मारून ५० लाखांचा १५०० क्विंटल धान्य साठा जप्त\nएकाच गावातल्या पाचशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण\nसाथरोग नियंत्रण पथक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही कोळवणमध्ये दाखल\n'ऑपरेशन टी-१'मध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप\nयाप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवण्यात आलीय.\nनागपुरात टोळ्यांसमोर पोलीस निष्प्रभ, गुंडांचा तलवार घेऊन हल्ला\nगुंडांचा धिंगाणा सुरु आहे. बारवर तलवारी घेऊन हल्ला करण्यात आलाय. खंडणी न दिल्याने गुंडांनी बार फोडला.\nपुलवामा हल्ल्याबद्दल सानिया मिर्झाचं ट्विट, नेटकरी संतापले\nपिंगलान चकमकीत अब्दुल रशिद गाझी ठार\nपाकिस्तानचा शबाजा आजमी-जावेद अख्तर यांच्यावर जळफळाट\n'स्टाईल इज स्टाईल'; बस पाहून उदयनराजेंना फोटोचा मोह\nPulwama Attack : आयत्यावेळी सुट्टी मंजूर झाली अन् महाराष्ट्रातील 'तो' जवान बचावला\nआजचे राशीभविष्य | सोमवार | 18 फेब्रुवारी 2019\nपुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड गाझीला लष्कराचा घेराव\nगुगल सर्चवर 'बेस्ट टॉयलेट पेपर' सर्च केलं तर दिसतोय पाकिस्तानचा झेंडा\nसिद्धूंच्या वक्तव्यावर अनुपम खेर यांचे ट्विट\nलष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणारे देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-forward-market-agriculture-commodities-9310?tid=121", "date_download": "2019-02-18T18:05:41Z", "digest": "sha1:NF374UGGGNIVL5YS2R6EKREQNVAP37AN", "length": 23736, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीनच्या फ्युचर्स भावात नरमाई\nसोयाबीनच्या फ्युचर्स भावात नरमाई\nशुक्रवार, 15 जून 2018\nएनसीडिएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, साखर, हळद, गहू व गवार बी यांच्या किमतींत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ साखरेत (१०.७ टक्के) झाली. मका, सोयाबीन व हरभरा यांच्यात घसरण झाली. सर्वांत अधिक घट हरभ-यात (६.४ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात सोयाबीनमध्ये घट होईल. इतरांचे भाव वाढतील.\nएनसीडिएक्स मध्ये या सप्ताहात कापूस, साखर, हळद, गहू व गवार बी यांच्या किमतींत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ साखरेत (१०.७ टक्के) झाली. मका, सोयाबीन व हरभरा यांच्यात घसरण झाली. सर्वांत अधिक घट हरभ-यात (६.४ टक्के) झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात सोयाबीनमध्ये घट होईल. इतरांचे भाव वाढतील.\nमाॅन्सूनने १३ जून पर्यंत ओडिशा, प. बंगाल, आसाम, अरुणाचल व मेघालय मध्ये प्रवेश केला आहे. पुढील सप्ताहात अधिक प्रगती होण्यासाठी परिस्थिती सध्या अनुकूल नाही. १ जूनपासून आतापर्यंत झालेला पाउस सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. अर्थात मान्सूनची ही सुरवात आहे. पुढील काही दिवसांत ही\nकसर भरून निघेल व पाउस पुन्हा सक्रिय होईल अशी अपेक्षा आहे. या वर्षी एकूण पाउस सरासरी गाठेल असा अंदाज आहे. कापसाखेरीज इतर सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढेल असा अंदाज केला जात आहे. साखरेचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होत आहेत. भारतातील भावातील घसरण थांबवण्यासाठी शासनाने किमान विक्री किमत जाहीर केली आहे व त्याचबरोबर इतर सवलतींसाठी रु. ७००० कोटी मंजूर केले आहेत. पुढील काही दिवसांत याचा अनुकूल परिणाम दिसेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील कि��तीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरबी मक्याच्या (जुलै २०१८) किमती मे महिन्यात वाढत होत्या (रु. १,१७० ते रु. १,२३३). जून मध्ये त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. १,१७२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,१३२ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,२१४ वर आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. उत्पादन वाढलेले आहे. मात्र मागणीसुद्धा वाढत आहे. खरिपातील वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेने किमतींत या पुढे घट संभवते.\nसाखरेच्या (जुलै २०१८) किमती १८ मेपर्यंत घसरत होत्या (रु. २,७४२ ते रु. २,६३३). त्यानंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या १०.७ टक्क्यांनी वाढून रु. ३,२१४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१९० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,२३३ वर आल्या आहेत. पुढील काही दिवसांत वाढ अपेक्षित आहे.\nसोयाबीन फ्युचर्स (जुलै २०१८) किमती २२ मे पर्यंत वाढत होत्या (रु. ३,७१८ ते रु. ३,८२३). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३.७ टक्क्यांनी घसरून रु. ३,४०४ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४८८ वर आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,३१७ वर आल्या आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोया-पेंडीची बंगला देशाला होणारी निर्यात या वर्षी कमी होण्याचा संभव आहे. किमतींचा कल नरम राहील.\nहळदीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती मे महिन्यात घसरत होत्या (रु. ७,७७६ ते रु. ७,१७०). या सप्ताहातमात्र त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. ७,१९० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३०१ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,३४६). मागणी टिकून आहे. आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. किमती वाढण्याचा कल आहे.\nगव्हाच्या (जुलै २०१८) किमती २४ मे पर्यंत वाढत होत्या (रु. १,७६७ ते रु. १,८४७). त्यानंतर त्या घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. १,७८८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७७७ वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,८३६). पुढील दिवसात मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १५ मे पासून घसरत आहेत (रु. ३,९७८ ते रु. ३,६७८). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,६४० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती १.१ टक्क्यांनी वाढून रु. ३,६९० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा ऑक्टोबर\n२०१८ मधील फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,७७४). जून महिन्यात किमती घसरण्याचा संभव आहे.\n१४ मेनंतर हरभऱ्याच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती घसरत आहेत (रु. ३७१९ ते रु. ३५४५). या सप्ताहात त्या ६.४ टक्क्यांनी घसरून रु. ३,३१० वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,४०० वर आल्या आहेत. सप्टेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ०.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३,४१५). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिन सुद्धा वाढवले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यात शासनाची खरेदी सुरु झाली आहे. मात्र त्यांचा परिणाम हरभ- याचा साठा बराच असल्याने मर्यादित राहील.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जुलै २०१८) किमती १४ मेनंतर वाढत आहेत (रु. २१,००० ते रु.२२,६५०). या सप्ताहात त्या ३.७ टक्क्यांनी वाढून रु. २३,३४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती ४ टक्क्यांनी वाढून रु. २२,४५२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ७.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २४,११०). कापसाची निर्यात वाढती आहे. अमेरिका व चीन मध्ये प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. किमतींत वाढ होण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).\nकापूस साखर हळद गहू सोयाबीन हवामान\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन���हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nबांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...\nभारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...\nभारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...\nसुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...\nचीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...\nकापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...\nहरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...\nसीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...\nकापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...\nहलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...\nआयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...\nकृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nहरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...\nभात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...\nमका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...\nअर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...\nकापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...\nहळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरि���ंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karnataka-election-2018update/", "date_download": "2019-02-18T16:37:31Z", "digest": "sha1:2TTHTZD2SZUZIDUY2SD7RMFBOC4HXQUE", "length": 6163, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Karnataka Election; आकड्यांच्या या खेळामुळे भाजप राहणार सत्तेपासून दूर?", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nKarnataka Election; आकड्यांच्या या खेळामुळे भाजप राहणार सत्तेपासून दूर\nटीम महाराष्ट्र देशा – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला असला तरी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी काँग्रेसने खेळली आहे. काँग्रेसने देवेगौडा यांच्या जनता दल सेक्यूलर पक्षाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असून देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देखील दिल्याचे वृत्त आहे.\nसध्याची एकूण स्थिती पाहता कॉंग्रेस आणि जनता दल सेक्यूलर यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर बनला आहे. भाजप सध्या १०६ जागांवर आघाडीवर आहे. त्यांना बहुमतासाठी आणखी ६ जागांची आवश्यकता आहे. तर काँग्रेस ७३ आणि जेडीएस ४१ यांची आघाडी झाल्याने त्यांना बहुमताचा आकडा गाठणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान अशा परिस्थितीत भाजप जरी कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागेल\nदरम्यान जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करावी म्हणून, बंगालमधून ममता बॅनर्जी, आंध्रमधून चंद्राबाबू नायडू यांनी जेडीएसचे एचडी दैवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. एकंदरीत जोपर्यंत भाजप कर्नाटकात सत्तेच्या जवळ होता, तोपर्यंत विरोधकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंन�� डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nशिवसेनेला पाकिस्तानी कलाकार चालत नाहीत, मग पाकिस्तानची साखर कशी चालते\nअहमदनगर : शिवसैनिक दुहेरी हत्याकांड , स्थानिक विशेष तपास पथक बरखास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/white-paper-on-cooperative-institutions-in-maharashtra/articleshow/65506526.cms", "date_download": "2019-02-18T17:43:52Z", "digest": "sha1:P7KEDZ7BFKOXODR4OTVCZAQGFDBC2IT7", "length": 14853, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cooperative sector: white paper on cooperative institutions in maharashtra - सहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर | Maharashtra Times", "raw_content": "\nसहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांमधील गैरकारभाराची लक्तरे वेशीवर टांगण्यात येणार आहेत. राज्य शासन अनुदानित राज्यातील सर्व सहकारी संस्था उदाहरणार्थ साखर कारखाने....\nसहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांमधील गैरकारभाराची लक्तरे वेशीवर टांगण्यात येणार आहेत. राज्य शासन अनुदानित राज्यातील सर्व सहकारी संस्था उदाहरणार्थ साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा बँका, दूध संघ, यंत्रमाग, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची श्वेतपत्रिका काढण्याचे काम सहकार विभागात सुरू आहे.\nकाँग्रेस सरकारच्या काळात विविध सहकारी संस्थांना भांडवली अनुदान दिले गेले. या अनुदानाच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात सहकाराचे जाळे स्थापन केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारात काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. सहकारी साखर कारखाने, राज्य बँक, जिल्हा बँका, दूध संघ, सूतगिरण्या, बाजार समित्या आदी संस्थांच्या भरवशावर आघाडीचे आतापर्यंतचे राजकारण चालत आले आहे. या संस्थांमध्ये भ्रष्टाचार बोकाळल्याने अनेक संस्था बंद पडल्या आहेत, तर काही संस्था आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आल्या आहेत. कित्येक सहकारी साखर कारखाने दिवाळखोरीत काढून नेत्यांनी कवडीमोल दरात स्वतःच्या घशात घातले. गेल्या काही वर्षांत राज्यातील ३५ आजारी सहकारी साखर कारखान्यांची विक्री झाली. एका सहकारी साखर ��ारखान्याची उभारणी करण्यास सुमारे तीनशे कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यानुसार विक्री झालेल्या कारखान्यांच्या मालमत्तांची एकत्रित किंमत सुमारे दहा हजार कोटी रुपयांवर जाते. प्रत्यक्षात, हे साखर कारखाने अवघ्या एक हजार ७६ कोटी रुपयांना विकले गेले, असा आरोप आहे. सहकारी सूतगिरण्यांच्या माध्यमातूनही शेकडो कोटींच्या शासकीय अनुदानावर डल्ला मारला गेला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तीन हजार कोटींच्या तोट्यात गेली होती.\nसहकारातील नेमक्या याच स्वाहाकारावर शासनाने बोट ठेवले असून संस्थांच्या श्वेतपत्रिकेद्वारे सहकारात बोकाळलेला भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही मोठी राजकीय खेळी केली जात असल्याची चर्चा आहे. राज्य सरकार अनुदान देत असलेल्या सर्व सहकारी संस्थांची श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून सहकार विभागात हे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत २५ टक्के काम झाले असल्याची माहिती आहे. या संस्था मोडकळीस येण्यास काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ताधारी नेत्यांना जबाबदार धरले जात आहे.\nश्वेतपत्रिकेच्या माध्यमातून संबंधित संस्थांची आर्थिक स्थिती, वित्तीय संस्थांचे कर्ज व आजच्या स्थितीची माहिती राज्यातील जनतेसमोर आणली जाणार आहे. यामुळे सहकारी संस्था मोडकळीस कोणामुळे आल्या हे लोकांना माहीत होईल. या श्वेतपत्रिकेचा वापर राजकारणासाठी नव्हे तर अडचणीत असलेल्या संस्थांसाठी केला जाणार आहे.\n- सुभाष देशमुख, सहकार-पणन मंत्री\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nValentine Day: एका राँग नंबरनं पालटलं अॅसिड पीडितेचं आयुष्य\nSena-BJP Yuti: युतीची कोंडी फुटण्याची शक्यता; भाजप २५, शिवसे...\nmumbai blast: मुंबई बॉम्बस्फोटातील संशयीत अबु बकर अटकेत\nमुंबईः युतीमधील विघ्न दूर झाल्याचे संकेत\nUddhav Thackeray: 'आता पाकिस्तानातच घुसावं लागेल'\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर...\nवांद्रे येथे रेल्वे रुळाला तडा, धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प...\n'निवडणुकीपूर्वी देशात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय'...\nचिमुरडीने 'असे' वाचवले १७ जणांचे प्राण...\nGurudas Kamat: ...आणि कामत यशाच्या पायऱ्या चढत गेले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Government-fails-to-take-over-air-force-base/", "date_download": "2019-02-18T16:19:49Z", "digest": "sha1:LTHQOZKNVNPUCMIE6Z43QIP2LCBOWKX4", "length": 9948, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हवाई दलाची जागा ताब्यात घेण्यास सरकारला अपयश | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › हवाई दलाची जागा ताब्यात घेण्यास सरकारला अपयश\nहवाई दलाची जागा ताब्यात घेण्यास सरकारला अपयश\nपुणे : देवेंद्र जैन\nमोठा गाजावाजा करून जाहीर केलेली लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15.84 एकर जागा सरकारला ताब्यात घेण्यास दोन वर्षानंतरसुद्धा अपयश आल्याचे दिसून येते. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 15 मे 2016 रोजी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदिश मुळीक, योगेश टीळेकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, भारतीय हवाई दल, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमवेत एक बैठक घेऊन गाजावाजा केला. याउलट दुसरीच 15 एकर जागा ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा टीडीआर (जागा हस्तांतर हक्क) द्यावा लागेल, ती जागा सद्यस्थितीत ताब्यात घेण्यात सर्वांना रस असल्याचे दिसून येत आहे. कारण त्यात कोट्यवधी रुपयांचा टीडीआर (जागा हस्तांतर हक्क) कोणाच्या तरी फायद्यासाठी द्यावा लागणार आहे. लोहगाव विमानतळावरून प्रवास करणार्���यांची संख्या कैक पटीने वाढलेली असताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना या बाबतची गंभीरता दिसून आलेली नाही व सदर घोषित जमिनीची कायदेशीर प्रक्रिया दोन वर्षानंतरसुद्धा प्रलंबित आहे.\nपुणे येथील लोहगाव विमानतळावर गेल्या दोन वषार्र्ंत प्रवाशांच्या संख्येत तीस ते पस्तीस टक्क्यांची वाढ झाल्याचे व विमानांच्या उतरण्याच्या व उड्डाणांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे, अस्तित्वात असलेल्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी तूर्त 15.84 एकर जागा भाडेतत्त्वावर देण्याची घोषणा, त्यावेळचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली होती. त्यावेळी पर्रीकर पुढे असेही म्हणाले की, भविष्यात प्रवाशांच्या संख्येत आणखी तीस ते चाळीस टक्के वाढ झाली तरीही सध्याचे विमानतळ पुरेसे पडू शकेल, त्याकरिता सदर जागा ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच कामकाजाला सुरुवात करण्यात येईल.\nयाचबरोबर विमानतळाच्या दुसर्या टप्प्याचाही विकास करावा लागेल व विमानतळा कडून शहरात जाणार्या वहातुकीची कोंडी कमी व्हावी, यासाठी तेथील रस्ता रुंदीकरणासही तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. याच बैठकीमध्ये 15.84 एकर जागा व रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करावी, अशी सूचना पर्रीकरांनी सर्व संबंधितांना दिल्या होत्या.\nहवाई दल, विमानतळ प्राधिकरण, महानगरपालिका यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे दोन वर्षानंतरही परिस्थीती ‘जैसे थे’ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच सर्वच लोकप्रतिनिधींची अनास्था याकरिता कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. लोहगाव विमानतळाचा वापर हा सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील व पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरातील लाखो नागरिक रोज करत असतात. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासहित शहर व जिल्ह्यातील चार खासदार, राज्य सरकारमधील दोन मंत्री, दिलीप कांबळे व गिरीश बापट आहेत. राज्याच्या विधानसभेत पुणे शहरातील सर्व 8 आमदार आहेत, पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी पक्ष एक वर्षापासून सत्तेत असताना या महत्त्वाच्या विषयाकरिता दोन वर्षानंतर कोणासही वेळ नसल्याचेही आढळून आले आहे. दोन वर्षानंतरसुद्धा लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण रखडले असल्याचे दिसून येते व याचा त्रास लाखो प्रवासी भोगत आहेत.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaja-mundes-emotional-simplicity/", "date_download": "2019-02-18T16:35:59Z", "digest": "sha1:TUYNQBSX4M2B5G2ONGSY2LVIGOHCKZ6E", "length": 5925, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'लेकीला आज्ञा द्या बाबा' भावनीक साद घालत पंकजा दसरा मेळाव्यासाठी रवाना", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\n‘लेकीला आज्ञा द्या बाबा’ भावनीक साद घालत पंकजा दसरा मेळाव्यासाठी रवाना\nवेबटीम : ‘लेकीला आज्ञा द्या बाबा, दसरा तुमचा विचारही तुमचेच, आम्हीही तुमचे, स्थळ मात्र आता तुमची पावन जन्मभूमी… सावरगाव येथे येत आहे सीमोल्लंघन करण्यासाठी दसरा मेळाव्यासाठी’ अशी भावनिक साद घालत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगावकडे प्रस्थान केले आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांची ‘माहेरच्या लेकीला भगवान गडावर वीस मिनिटे द्या’ ही विनंती फेटाळली.\nदसऱ्याच्या शुभेच्छा लेकीला आज्ञा दया बाबा, निघाले सावरगाव ला सीमोल्लंघन सर्वार्थाने करून,विचार तुमचेच दसरा तुमचाच आता स्थळ जन्मभूमी सावरगाव pic.twitter.com/t3iSYAmpQ1\nत्यानंतर वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या परंपरा मोडत पंकजा मुंडे यांनी भगवान बाबाचे जन्मस्थान असले���्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडला. अखेर आज दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगांव घाट ता. पाटोदा येथे होणार आहे. पंकजा मुंडे यांच्या या भाषणाकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागल आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nकेईएम रुग्णालयाने गाठला असंवेदनशीलतेचा कळस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/two-groups-came-unauthorized-tap-connection-aurangabad-latest-updates/", "date_download": "2019-02-18T17:07:39Z", "digest": "sha1:DH4LT5WPJ53I5BDQRDSLRYAZXW3ZLN7P", "length": 8671, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादमध्ये उसळलेल्या दंगलीत दोघांचा मृत्यू", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nऔरंगाबादमध्ये उसळलेल्या दंगलीत दोघांचा मृत्यू\nऔरंगाबाद- औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते. दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.\nजमावाने तलावरी, चाकू , लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपो�� केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत. या दंगलीत ७० वर्षांची दिव्यांग व्यक्ती वेळीच बाहेर पडू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दंगलखोरांना काबूमध्ये आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nमहापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरुवारपासून सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन काल तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या कूलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरु केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nऔरंगाबाद हिंसाचार : कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका- केसरकर\n१७ मे रोजी मीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार – येडीयुरप्पा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/football/news/usain-bolt-has-scored-twice-on-first-start-for-australias-central-coast-mariners/articleshow/66183923.cms", "date_download": "2019-02-18T17:38:31Z", "digest": "sha1:4A3LE6PBDLRID6D6VRICQ7DNAXJM6RDL", "length": 11548, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Usain Bolt: usain bolt has scored twice on first start for australia's central coast mariners - बोल्टचा धमाका; पदार्पणातच डागले दोन गोल | Maharashtra Times", "raw_content": "\nबोल्टचा धमाका; पदार्पणातच डागले दोन गोल\nवेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा माजी ऑलिम्पिक धावपटू उसेन बोल्टने फुटबॉलच्या मैदानात पदार्पणातच धमाका केला आहे. प्रोफेशनल फुटबॉलपटू म्हणून करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या बोल्टने कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यात दोन गोल डागून अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.\nबोल्टचा धमाका; पदार्पणातच डागले दोन गोल\nवेगाचा बादशहा अशी ओळख असलेला जमैकाचा माजी ऑलिम्पिक धावपटू उसेन बोल्टने फुटबॉलच्या मैदानात पदार्पणातच धमाका केला आहे. प्रोफेशनल फुटबॉलपटू म्हणून करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या बोल्टने कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यात दोन गोल डागून अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.\nमॅकार्थर साऊथ वेस्ट युनायटेड विरुद्ध झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात सेंट्रल कोस्ट मरिनर्स संघाकडून खेळताना बोल्टने उत्तरार्धात ५७व्या मिनिटाला पहिला तर ६८व्या मिनिटाला दुसरा गोल डागला. आठवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या बोल्टच्या दोन गोलच्या जोरावर सेंट्रल कोस्ट मरिनर्सने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. बोल्ट व्यतिरिक्त रोस मॅकोरमॅक आणि जॉर्डन मरेनेही गोल डागले. बोल्टला याआधी ऑगस्टमध्येही सेंट्रल कोस्ट मरिनर्सकडून एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. ७२व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून तो मैदानात उतरला होता. आजच्या सामन्यात मात्र खऱ्या अर्थाने बोल्टचे पदार्पण झाले आहे. फॉरवर्डला खेळणाऱ्या बोल्टचा संपूर्ण सामन्यावर प्रभाव पाहायला मिळाला.\nदरम्यान, ए-लीगमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियातील सेंट्रल कोस्ट मरिनर्स क्लबने ऑगस्टमध्ये बोल्टला करारबद्ध केले होते. त्याआधी जर्मनीमधील प्रसिद्ध क्लब बोरसिया डॉर्टमंड, दक्षिण आफ्रिकेतील क्लब सनडाउंस आणि नॉर्वेतील क्लब स्ट्रामस्गोडसेटकडून सराव केला आहे.\nमिळवा फुटबॉल बातम्या(football News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nfootball News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n'ठाकरे' दणक्यात प्रदर्शित, प्रेक्षकांच्या प्र...\nप्रीती झिंटा: बॉलिवूडची 'डिंपल गर्ल'\nचिरतरूण अभिनेता: रमेश देव\nचार पिढ्यांची साक्षीदार असलेली चाळ होणार इतिह...\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम श...\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ठरवा: भारताची ICJकडे मागणी\nmining worker: दगडखाण कामगारांचा एल्गार\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nविश्वविजयी इंग्लंडचे गोलरक्षक बँक्स कालवश\nसंतोष ट्रॉफी: महाराष्ट्राचा गुजरातवर विजय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबोल्टचा धमाका; पदार्पणातच डागले दोन गोल...\nबलात्काराचा आरोप: रोनाल्डोला पोर्तुगाल संघातून डच्चू...\nकेंब्रिज स्कूल संघास फुटबॉल स्पर्धेत जेतेपद...\nबार्सिलोना, रियाल माद्रिदला धक्का...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-18T17:35:52Z", "digest": "sha1:7PKBWNDEYJ6ZL5GFUFKFY3G4H3NR6XSR", "length": 5587, "nlines": 101, "source_domain": "chaupher.com", "title": "चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची घोडस्वारी…. पहा फक्त (चौफेर न्यूज) वर | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची घोडस्वारी…. पहा फक्त (चौफेर न्यूज) वर\nचिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांची घोडस्वारी…. पहा फक्त (चौफेर न्यूज) वर\nPrevious articleपावसाळ्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करा ; आमदार लक्ष्मण जगताप यांची पालिका प्रशासनाला सुचना\nNext articleपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले जनतेचे आभार\nही निवडणूक म्हणजे धुळेकरांची फसवणूक आहे : अनिल गोटे\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्धव ठाकरे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/hyderabad-news-rahul-gandhi-likely-be-president-congress-october-72305", "date_download": "2019-02-18T17:02:25Z", "digest": "sha1:QUQJIR2IXPHCKNC6SUNROO53FFBD5S2L", "length": 14749, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "hyderabad news Rahul Gandhi likely to be the president of the Congress in October राहुल गांधी ऑक्टोबरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nराहुल गांधी ऑक्टोबरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता\nशनिवार, 16 सप्टेंबर 2017\nकेंद्रीय मंत्री वीरप्पा मोईलींचे संकेत\nहैदराबाद : राहुल गांधी यांना अंतर्गत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारायला आवडेल, असे सांगतानाच वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्येच ते अध्यक्षपदाची धुरा स्वीकारू शकतात, असे संकेत दिले.\nराहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षाने सांगितल्यास महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले होते. राहुल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणे पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे मोईली यांनी म्हटले आहे.\nकेंद्रीय मंत्री वीरप्पा मोईलींचे संकेत\nहैदराबाद : राहुल गांधी यांना अंतर्गत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारायला आवडेल, असे सांगतानाच वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्येच ते अध्यक्षपदाची धुरा स्वीकारू शकतात, असे संकेत दिले.\nराहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षाने सांगितल्यास महत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले होते. राहुल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणे पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे मोईली यांनी म्हटले आहे.\nते म्हणाले, की राहुल यांनी तातडीने काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली पाहिजेत. हे पक्षासाठी तसेच देशासाठीही चांगले ठरेल. यामध्ये उशीर होत असल्याचे पक्षामधील प्रत्येकालाच वाटत आहे. आता राहुल संघटनात्मक निवडणुकीची प्रतीक्षा करत आहेत. केवळ निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातूनच काँग्रेसचे अध्यक्ष बनणे त्यांना आवडेल.\nराज्यांमधील अंतर्गत निवडणूक प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे मोईली यांनी नमूद केले. त्यामुळे पुढील महिन्यात ते अध्यक्ष बनतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.\nकाही राज्यांतील आगामी विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राहुल गांधी यांनी शक्य तितक्या लवकर पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत. कारण, त्यांचा नवा दृष्टिकोन आणि नवी पद्धत आहे.\n- वीरप्पा मोईली, माजी केंद्रीय मंत्री\n10 रुपयात साडी; मॉलच्या बाहेर चेंगराचेंगरी\nहैद्राबाद- हैदराबाद शहरातील सिद्दीपेट येथील सीएमआर शॉपिंग मॉलमध्ये दहा रुपयांना साडी अशी ऑफर ठेवण्यात आली होती. या ऑफरमुळे महिला ग्राहकांनी या...\nपंचगंगा प्रदूषणाची तीव्रता होणार कमी\nकोल्हापूर - महापालिकेने २६ कोटी रुपये खर्च करून उभा केलेल्या दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून सांडपाण्यावर अत्याधुनिक एसबीआर तंत्रज्ञानाद्वारे...\nशिवशाही बसच्या तिकीट दरात कपात\nपुणे - शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात...\nग्रीटिंग विकून सजविले बसथांबे\nपुणे - हल्ली राजकीय पक्षांमधून सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचे भासविले जाते. प्रत्यक्षात किती काम होते याबद्दल सुज्ञ पुणेकरांना सांगण्याची...\nकाही रेल्वेगाड्यांना पुणे-मुंबईदरम्यान प्रवासात सवलत\nपुणे - मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे आणि मुंबई येथून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या विशिष्ट डब्यांसाठी प्रवाशांसाठी सवलत दिली आहे. त्यानुसार या गाड्यांच्या...\nऑपरेशननंतर कात्री राहिली महिलेच्या पोटातच\nहैदराबाद : येथील प्रसिद्ध निझाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (निम्स) रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ���ेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/another-minor-raped-nagpur-41749", "date_download": "2019-02-18T16:40:50Z", "digest": "sha1:Y5FESRI3FNM257NKYP5HGUTXXSBUIDOE", "length": 12350, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "another minor raped in nagpur नागपुरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nनागपुरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nयापूर्वी मागील आठवड्यात आमदार निवासात एका मुलीवर बलात्कार झाला. तसेच, एका प्राध्यापकाने हॉल तिकीट देण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकारही समोर आला होता.\nनागपूर : आमदार निवासातील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच येथील एका अल्पवयीन मुलीवर अल्ववयीन मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.\nनागपुरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडल्याचे आज (सोमवार) समोर आले आहे. या प्रकरणी फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 363 आणि 376 यांसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.\nपीडित 16 वर्षीय मुलगी मैत्रिणीच्या भावाच्या स्वागत समारंभासाठी गेली असता, तिला घरी सोडून देतो असे सांगून आपल्या घरी घेऊन तिच्यावर बलात्कार केला. नागपुरात गेल्या पाच दिवसांत घडलेली ही अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मागील आठवड्यात आमदार निवासात एका मुलीवर बलात्कार झाला. तसेच, एका प्राध्यापकाने हॉल तिकीट देण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकारही समोर आला होता.\n'मसूदने दिली होती एका झापडीत सगळी गोपनीय माहिती'\nनवी दिल्ली : भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला दहशतवादी मसूद अझर याने भारतीय जवानाची एक थप्पड बसताच थरथरत सर्व माहिती उगाळून टाकली होती...\nनागपूर मेट्रोचे 'एलिवेटेड ट्रॅक'वरून 'ट्रायल'\nनागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) धावण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात...\nचारोळी करायला जमते का मग ही घ्या संधी\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा सुकाळ प्रचारांतून, जाहिरातींमधून, फ़्लेक्समधून तुमच्या-आमच्यावर राजकीय नेत्यांचे शब्द दणादणा आदळणार आहेत.. पण आपणही काही कमी...\nतंबाखूच्या भट्टीत पडून पिता-पुत्राचा मृत्यू\nनांदेड: तंबाखूच्या भट्टीत पडल्याने पिता- पुत्रांचा जळून मृत्यू झाला. ही घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली. शेख चांद...\nनाहीतर मी मरून जाईन; आमदाराला विधानसभेत अश्रू अनावर\nलखनौ- उत्तर प्रदेश विधानसभेत आज (ता.18) सोमवारी आझमगडमधील मेहनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कल्पनाथ पासवान ढसाढसा रडताना दिसले. उत्तर प्रदेश पोलिस...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%AB-%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:36:48Z", "digest": "sha1:4NRJ4BX3ACGTFGKEOJLMSNFVFO3JNNOT", "length": 10656, "nlines": 106, "source_domain": "chaupher.com", "title": "चीफ जस्टिस गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्ट्या केल्या रद्द | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh चीफ जस्टिस गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्ट्या केल्या रद्द\nचीफ जस्टिस गोगोई यांनी न्यायाधीशांच्या सुट्ट्या केल्या रद्द\nचौफेर न्यूज – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा बोजा कमी करण्यासाठी कामकाजांच्या दिवशी न्यायाधीशांना सुट्टी न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘नो लीव्ह’ फॉर्म्यूला सुरु केला आहे. सध्या देशात तीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित असून न्यायव्यवस्थेत अडथळा ठरत आहेत. यामुळेच न्याय मिळवण्यासाठी रांगेत उभ्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागत आहे.\n3 ऑक्टोबरला सरन्यायाधीपदाची शपथ घेताच जस्टिस गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टमधील प्रलंबित करोडो प्रकरणांचं ओझं हलकं करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचे संकेत दिले होते. पद स्विकारल्यानंतर आठवड्याभरात त्यांनी प्रत्येक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि दोन वरिष्ठ न्यायाधीशांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी तसंच जास्त काळ चालणाऱ्या प्रकऱणांवर तोडगा काढण्याची गरज असल्याचं म्हटलं.\nसरन्यायाधीश गोगोई यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना कामकाजात कामचुकारपणा करणाऱ्या न्यायाधीशांना कामकाजातून वगळण्यास सांगितलं आहे. तसंच त्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना अशा न्यायाधीशांची माहिती देण्यास सांगितलं आहे, जे कामकाजादरम्यान शिस्तीचं पालन करत नाहीत अशा न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालय स्वत: दखल घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.\nसरन्यायाधीश गोगोई यांनी यावेळी उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसंच कनिष्ठ न्यायालयातील कोणत्याही न्यायालयीन अधिकाऱ्याला आपातकालीन स्थिती वगळता कामकाजाच्या दिवशी सुट्टी न देण्यावर भर दिला. तसंच त्यांनी कामकाजाच्या दिवशी कोणत्याही सेमिनार किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ नये असंही म्हटलं आहे. कारण यामुळे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या केसच्या सुनावणीवर तयारी करण्यासाठी मिळणारा वेळ कमी होतो.\nव्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर एका पत्राला उत्तर देताना, गोगोई यांनी न्यायाधीशांना कामकाजाच्या दिवशी एलटीसी घेण्यावरही बंदी आणली आहे. याचा अर्थ न्यायाधीशांना आता कुटुंबासोबत फिरायला जायचं असेल तर त्यांना खूप आधी प्लानिंग करावं लागणार आहे, तसंच सुट्टीसाठी मुख्य न्यायाधीश आणि सहकारी न्यायाधीशांशी संवाद साधावा लागेल.\nPrevious articleदोन दिवस जगभरातील अनेक देश होणार ‘ऑफलाइन’\nNext articleराष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेसाठी काँग्रेसला देणार 50 / 50 फॉर्म्यूला\n‘राफेल करारात फ्रान्स सरकारशी मोदींची प्रत्यक्षपणे सौदेबाजी’ – राहुल गांधी\nकार���यालयीन कामाची सक्ती म्हणजे छळ नव्हे : न्यायालय\nसफाई कामगारांच्या १४ जागांसाठी इंजिनिअर, एमबीए तरुण-तरुणीचे अर्ज\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%AD%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2019-02-18T17:11:14Z", "digest": "sha1:B47GBYN34TI2V4MPPQPYCRH6QEGDADJL", "length": 8533, "nlines": 48, "source_domain": "mediaonepr.com", "title": "भय - BHAY - भय - BHAY -", "raw_content": "\nकॅमेऱ्याचा लखलखाट, तारे-तारकांची झगमग अशा बहारदार वातावरणात ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय या आगामी मराठी सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या सिनेमाचं म्युझिक लाँच बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन व अभिनेता सोहेल खान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या या संगीत अनावरण सोहळ्यात असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरची व गीतांची झलक दाखवण्यात आली. मराठी चित्रपटांची यशस्वी घौडदौड प्रशंसनीय असून भय हा सिनेमा प्रेक्षकांना निश्चितच वेगळा अनुभव देईल, असा विश्वास अभिनेत्री रविना टंडन व सोहेल खान यांनी यावेळी व्यक्त केला.\nभय चित्रपटातील सर्व कलाकारांचे कौतुक करताना मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा रवीना टंडन यांनी यावेळी बोलून दाखवली. तामिळ, तेलगु व अरेबिक या तीन भाषांमध्ये भय हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार असून याची घोषणासुद्धा याप्रसंगी करण्यात आली. या सिनेमाच्या दिग्दर्शन���ची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.\nया चित्रपटात तीन वेगळ्या जॉनरची गाणी आहेत. ‘साजणा’, ‘मी आलो’, या दोन गीतांना ब्रिजेश शांडिल्य व तुलिका उपाध्याय यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. ही दोन्ही गाणी हटक्या पद्धतीने शूट केली गेली असून विशेष म्हणजे क्रुझ, हेलिपॅडवरील दृश्ये आणि दुबईतील गगनचुंबी इमारती तसेच प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर या गाण्यांद्वारे घडते. तर ‘चल रे’ हे गीत अली असलम यांनी स्वरबद्ध केलं आहे. शेखर अस्तित्व यांच्या गीतांना विक्रम माँटरोज यांचा संगीतसाज आहे. भय चित्रपटाची ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे.\nअभिजीत खांडकेकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंतवून टाकणारा प्रवास भय चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. कथा पटकथा संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-november-2018/", "date_download": "2019-02-18T16:56:51Z", "digest": "sha1:Z4UXZ6EQNTRDY4KNLKVDZNK42HYCRPS2", "length": 12771, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 25 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्र सरकारने सर्व अन्नधान्य उत्पादनांसाठी जूट पॅकेजिंग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे.\nकर्नाटक राज्य सरकारी महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिति प्रणाली सादर केली आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मोड अंतर्गत महाविद्यालयांमध्ये उपस्थितीची बायोमेट्रिक प्रणाली देखील सादर केली जाईल.\nनोव्हेंबर 2019 मध्ये गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त त्यांना पाकिस्तानच्या करतरपुर साहिब गुरुद्वारा यांना सिख यात्रेकरूंनी व्हिसा-मुक्त थेट प्रवासासाठी आवश्यक मूलभूत संरचना तयार करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने पत्रे बदलली आहेत.\nजागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये मेरी कॉमने युक्रेनच्या हन्ना ओखोटाला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले आहे.\nब्रिस्बेनमधील 12 व्या एशिया पॅसिफिक स्क्रीन अवार्ड्स (एपीएसए) मध्ये या महिन्यात 29 तारखेला चित्रपट निर्मात्या नंदिता दास यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते संघटना (FIAPF) पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.\nNext (ZP Palghar) पालघर जिल्हा परिषदेत ‘सहाय्यक शिक्षक’ पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2019-02-18T17:07:17Z", "digest": "sha1:FQBFEMASRTWRHPJJB4LBMSWONQ5V6PTA", "length": 10847, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कलर्स वाहिनीवरील मराठी “बिग बॉस’वर बंदी आणावी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकलर्स वाहिनीवरील मराठी “बिग बॉस’वर बंदी आणावी\nपुणे : उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देताना प्रदीप नाईक.\nटाकवे बुद्रुक (वार्ताहर) – कलर्स वाहिनीवरील मराठी बिगबॉस या मनोरंजनपर कार्यक्रमामध्ये सिने क्षेत्रातील अनेक नामवंत महिला आणि पुरुष कलाकार काम करत आहेत. या कार्यक्रमात वेगवेगळ्या गंमतीशीर खेळ कलाकार खेळत असतात. परंतु या कार्यक्रमाबाबत महाराष्ट्र प्रदेश जागतिक मानव अधिकार जनजागर समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी आक्षेप घेतले आहेत. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी राजेद्र मुठे यांना निवेदन दिले आहे.\nया निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कलर्स वाहिनीवर सध्या मराठी बिग बॉस कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमातील पुरुष कलाकारांकडून महिलांविषयक खालच्या शब्दात भाषा वापरली जात आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली असतानाही या कार्यक्रमात सर्रासपणे प्लास्���िकचा वापर होताना दिसत आहे.\nया कार्यक्रमातून समाजामध्ये कोणताही चांगला संदेश जात नाही. या उलट महिलांचा अपमान होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nक्षेत्रीय विकासकामांसाठी 239 कोटींची तरतूद\nएस.बालन संघाचा सलग दुसरा विजय\nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nसासवडला भजन स्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%A2-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-18T17:03:27Z", "digest": "sha1:P33JBTXTODRO22FUF7SRYHK2Z7NPQF3D", "length": 2877, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "प्रौढ डेटिंगचा, व्हिडिओ - व्हिडिओ डेटिंग", "raw_content": "प्रौढ डेटिंगचा, व्हिडिओ — व्हिडिओ डेटिंग\nहा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे साफ करण्यासाठी आपला इतिहास किंवा अकार्यान्वित आहे. हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे साफ करण्यासाठी आपला इतिहास किंवा अकार्यान्वित आहे. सेवा अटी — गोपनीयतेचे धोरण सामग्री काढण्याची — डेटिंगचा, व्हिडिओ — साधन डाउनलोड करण्यासाठी फ्लॅश व्हिडिओ — जाहिरात हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे\n← काय करते एक माणूस आकर्षक आहे. डेटिंग मानसशास्त्र\nविनामूल्य एक प्रकारचा जुगाराचा खेळ प्रौढ लाइव्ह लिंग गप्पा - डेटिंग मध्ये जर्मनी →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-free-education-children-and-self-employment-family-70843", "date_download": "2019-02-18T16:54:00Z", "digest": "sha1:GJGZDNTQ4PCVTTGVWPEKTZOQHDBCRRPH", "length": 14298, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Free education for children and self-employment for the family पाल्यांना मोफत शिक्षण अन् कुटुंबाला स्वयंरोजगार | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nपाल्यांना मोफत शिक्षण अन् कुटुंबाला स्वयंरोजगार\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nआत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना मोफत शिक्षण आणि घरातील व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आढावा घेतला जाणार आहे. संबंधित कुटुंबांना प्रशिक्षण, कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.\n- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक\nआत्महत्याग्रस्त 168 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाची त्रिसूत्री\nनाशिक - जिल्ह्यात दोन वर्षांत आत्महत्या केलेल्या सुमारे 168 शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना कर्जमाफी, पाल्यांचे मोफत शिक्षण व उदरनिर्वाहासाठी स्वयंरोज��ार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कुटुंबनिहाय 15 दिवसांत सर्वेक्षण उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.\nराज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्यात आली असली, तरी अद्याप कुणालाही त्याचा लाभ झालेला नाही. अटी, शर्ती आणि स्वयंघोषणापत्रांच्या उपचारात अडकलेल्या या कर्जमाफीचे अर्ज अपलोड करण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. कर्जमाफीचे अर्ज भरून देण्याची मुदत येत्या 15 सप्टेंबरपर्यंत दिलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख आठ हजार अर्ज आले. परंतु सर्व्हरला अडचण असलेल्या भागात साध्या स्वरूपात कर्जमाफीचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्यावरील कर्जाची माहिती संकलित करून त्या कुटुंबाचे फॉर्म भरून घेण्याच्या महसूल यंत्रणेला सूचना आहेत.\nपंधरा दिवसांत कुटुंबांचे सर्वेक्षण\nशेतकरी कर्जमाफीच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे सुटू नयेत, याची काळजी घेताना गेल्या दोन वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे 15 दिवसांत सर्वेक्षण केले जाणार आहे. अशा सर्व कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्या आर्थिक व शैक्षणिक अडचणी शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. महसूल अधिकाऱ्यांबरोबर शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. याशिवाय संबंधित कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे काही साधन उपलब्ध करून देणे शक्य आहे का, याचा आढावा घेतला जाणार आहे.\n‘प्रेरणा’ने दिला राज्यातील बळिराजाला आधार\nमुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून आतापर्यंत तीन वर्षांत सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक...\nपुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत...\nमराठवाड्यात दीड महिन्यात 77 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी...\nशेतकरी पुन्हा काढणार ‘किसान लाँग मार्च’\nऔरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्य��ची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे...\nपोलिस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडुन आत्महत्या\nगोंदी (जि. जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल परजणे यांनी शुक्रवारी (ता. 15) ...\nचाळीसगाव : येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव हिने केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T17:30:34Z", "digest": "sha1:RABTGXZRT474OK4DUWI67MZYIAT53YOY", "length": 8761, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात निदर्शने | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra पिंपरी चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात निदर्शने\nपिंपरी चिंचवडमध्ये युवक काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात निदर्शने\nचौफेर न्यूज – इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीसह पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरात विविध पेट्रोल पंपावर सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले. सुरूवातीला दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.\nदापोडी,आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोशी,चिखली, भोसरी, सांगवी या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हे आंदोलन के��े. नागरिकांनी आंदोलनास सकारात्मक प्रतिसाद देत पत्रक स्विकारत माहिती जाणून घेतली.\nया आंदोलनाला पिंपरी चिंचवड काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डाॅ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे,सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख,विरेंद्र गायकवाड, कुदंन कसबे,सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleनिगडी प्राधिकरणात श्री अग्रसेन महाराज चौकाचे नामकरण\nNext articleगंगानगर, प्राधिकरणातील प्रलंबित प्रश्न सोडवा, सदाशिव खाडेंना साकडे\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE-7/", "date_download": "2019-02-18T16:31:52Z", "digest": "sha1:ROQC7WQK7HNAWDWYVOKZMUFGYMYTUASD", "length": 6867, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट अमेरिका. अमेरिकेतील ऑनलाइन डेटिंग", "raw_content": "मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट अमेरिका. अमेरिकेतील ऑनलाइन डेटिंग\nउदय पासून ऑनलाइन डेटि���गचा, गेल्या दशकात, अनेक डेटिंगचा वेबसाइट येऊन गेला. एक सामान्य तक्रार सामायिक करून मोसमात ऑनलाइन जो प्रयत्न केला आहे विविध डेटिंगचा साइट आहे, की क्वचितच करू, लोक सेवा राहतात त्यांचा दावा आहे. एक मासिक फी, डेटिंगचा साइट दावा ते करू गणित आपण आणि बाहेर थुंकणे आपल्या आत्मा सोबती परत. काही वेबसाइट डेटा गोळा आणि आपण आवाज संख्या सर्व प्रकारच्या गणिती सूत्रे आणि अल्गोरिदम करण्यासाठी भरा आपल्या इनबॉक्समध्ये सह सुसंगत सामने. अलीकडील अहवाल जारी करून न्यू यॉर्क टाइम्स असते का समजावून संख्या आणि सूत्रे आहेत संभव मदत फोर्ज परिपूर्ण दोन आहे. स्तब्ध वर एक मिनिट, नाही, तर, ऑनलाइन डेटिंगचा कमी करण्यासाठी डिझाइन गुंतागुंत एक भागीदार शोधण्याचे प्रथम स्थानावर तंत्रज्ञान आणि स्पर्धा या किफायतशीर बाजार केले आहे थट्टाच आहे. सरासरी व्यक्ती, धन्यवाद वाईट प्रेस आणि इतर घटक योगदान, ऑनलाइन डेटिंगचा काहीसे झाले आहे -विश्वसनीय स्रोत बैठक लोक. त्यामुळे का आम्ही भिन्न आहेत येथे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अमेरिका तंत्रज्ञान आणि स्पर्धा या किफायतशीर बाजार केले आहे थट्टाच आहे. सरासरी व्यक्ती, धन्यवाद वाईट प्रेस आणि इतर घटक योगदान, ऑनलाइन डेटिंगचा काहीसे झाले आहे -विश्वसनीय स्रोत बैठक लोक. त्यामुळे का आम्ही भिन्न आहेत येथे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अमेरिका साधे सत्य आहे, की सारखे लोक अन्वेषण करण्यासाठी पूल एकेरी द्वारे स्थान आधारित शोध आणि नाही विसंबून एक अल्गोरिदम आणि एक घड क्लृप्त्या, नाही उल्लेख रोख हस्तगत करण्यासाठी, कोणीतरी ते दिसत. आणि याशिवाय, ते मजा आहे. ‘ ‘ एकदा आपण आम्हाला भागीदार शोधण्यात मदत करण्यासाठी आपल्या नवीन मित्र किंवा प्रियकर — साधी, शक्तिशाली आणि झटपट परिणाम आधारित काही मूलभूत पावले देतील की आपण निवड निवडा आणि आपण कृपया. आणखी हाड वाद अडथळे ऑनलाइन डेटिंगचा प्रतिष्ठा आहे फसवणूक आणि घोटाळा घटक अस्तित्वात आहे की आज आहे, जे सन करून असाध्य पुढे ऑनलाईन लबाड कोण योजनाबद्ध आणि म्हणून स्वत सोंग, योग्य विरोध करतात. येथे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अमेरिका, हे आमच्या संख्या प्राधान्य द्या नाही या आमच्या वेबसाइटवर. प्रत्येक आणि प्रत्येक प्रोफाइल नख तपासणी करण्यापूर्वी मंजूर जात आहे. आमच्या प्रणाली हुशार शोध बोगस डेटिंगचा प्रोफाइल आहे, आणि म्हणून एक बॅकअप उपाय सदस्य सहजपणे अहवाल संशयास्पद संदेश आमच्या टीम मध्ये घर नियंत्रक आहे., आम्ही आपण अद्यतनित प्रत्येक महिन्यात नवीन सदस्य आपल्या क्षेत्र — त्यामुळे करा आपली खात्री आहे की आपण त्यांना तपासा आणि त्यांना ड्रॉप एक ओळ आहे. ‘ माहिती तुकडे एकदा एक तर अशा सूचना आणि इशारे चांगले डेटिंगचा, किंवा आमच्या डेटिंगचा वेबसाइट. अर्थात ‘ या घोषणा. कोणताही अभिप्राय किंवा सूचना आपण संबंधित असू शकतात आपले अनुभव येथे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अमेरिका.\n← भारत चॅट रूम नोंदणी न करता किंवा साइन अप करा\nऑनलाइन डेटिंगचा प्रोफाइल उदाहरणे पुरुष - →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-18T17:36:32Z", "digest": "sha1:FKVIXGRJZJJDDN7MLOARNW53TRQ53ERX", "length": 8108, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासले | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासले\nमहाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्षांनी नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासले\nचौफेर न्यूज – इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाली असून गुरुवारी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांनी पोस्टरला काळे फासले आहे.\nपेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले.\nदरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरा�� राज्यात गेल्यानंतर पेट्रोलची टाकी भरून घेतात.\nPrevious article…मग नद्याही म्हणतील ‘मी टू’ – उमा भारती\nNext articleनैसर्गिक आपत्तीत भारताचे २० वर्षांत ५.८ लाख कोटींचे नुकसान\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://blogs.supriyasule.net/?tag=my-baba", "date_download": "2019-02-18T16:30:45Z", "digest": "sha1:GQDV2UOCFQSYJVH36EU2CD2LNQHSW523", "length": 2117, "nlines": 45, "source_domain": "blogs.supriyasule.net", "title": "Supriya Sule Speaks | Supriya Sule Blogs My Baba – Welcome to my blogs!! Supriya Sule", "raw_content": "\n( दै. लोकसत्ता या वर्तमानपत्रातील ‘चतुरंग’ या पुरवणीत दि. २६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेला हा लेख https://www.loksatta.com/chaturang-news/supriya-sule-article-on-father-sharad-pawar-1829968/ ) दिल्लीतल्या घरात सकाळी जेंव्हा जाग येते, तेंव्हा बाबा मला पेपरांची भलीमोठी चळत घेऊन त्यातील एक एक पेपर काळजीपूर्वक वाचत बसलेले दिसतात… ही त्यांची सवय आजची नाही. त्यांचं जे पहिलं दर्शन माझ्या मन आणि मेंदूवर कोरलं आहे ते […]\nराईट टू डिस्कनेक्ट : हाक ‘इफेक्टिव्ह वर्क अवर्स’ची\nपवार साहेब आणि महिला धोरणाची २५ वर्षे\nसंविधान जपण्यासाठी संविधान स्तंभ प्रेरणादायी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-sand-auction-also-contributed-to-the-gram-panchayat/", "date_download": "2019-02-18T17:00:07Z", "digest": "sha1:IOJNG4NBZ3SXHYHMO5Z272EW6VZIYKXF", "length": 7164, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाळू लिलाव महसुलात ग्रामपंचायतीसही वाटा", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nवाळू लिलाव महसुलात ग्रामपंचायतीसही वाटा\nसोलापूर : अवैध वाळू उपसा, पर्यावरणाचे बिघडत असलेले संतुलन, हरित लवादाने यांत्रिकी बोटीने वाळू उपशावर घातलेली बंदी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3 जानेवारी रोजी वाळू लिलावाचा सुधारित शासन निर्णय काढला. वाळू लिलाव होत असलेल्या ग्रामपंचायतींना त्या ठिकाणाहून मिळणाऱ्या महसुलाच्या प्रमाणात वाटा देण्यात येईल. हरित लवादाने दिलेल्या आदेशाचे पालन करत नदीच्या पात्रातून हाताने वाळू उपसा करावा लागेल, जेसीबी वा पोकलेन वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.\nयंदा वाळू लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पद्धतीत बदल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांना जास्त अधिकार दिले आहेत. शासकीय कामांसाठी वाळू लागणार असल्यास त्या विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑगस्टमध्ये मागणी नोंदवावी. जलसंपदा, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामांना वाळूगट राखीव ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गावावर जबाबदारी ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत असलेल्या वाळू गटाबाबत १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत ग्रामसभा घेऊन वाळू लिलाव करण्यास नाहरकत द्यावी.\nया पोटी ग्रामपंचायतीस निधी देण्यात येणार आहे. कोटीपर्यंत महसूल मिळाल्यास ग्रामपंचायतीला २५ लाख, ते कोटीपर्यंत २० टक्के किंवा २५ लाख, ते कोटीपर्यंत १५ टक्के किंवा ४० लाख कोटीपेक्षा अधिक असल्यास १० टक्के किंवा ६० लाख रुपये मिळणार आहेत.\nनाहरकत प्रमाणपत्र नाही दिल्यास वाळू गटातून वाळूचोरी रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर राहणार आहे. लिलाव नाही झालेल्या ठिकाणाहून वाळू उपसा होत असल्यास ग्रामपंचायतीचे सरपंच, ग���रामसेवक यांना जबाबदार धरले जाणार असल्याचे नमूद आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nबँक कार्ड रिन्यू करायचे सांगून ज्येष्ठ महिलेला दोन लाखांचा गंडा\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांना न्याय मिळावा – आ. प्रणिती शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-november-2018/", "date_download": "2019-02-18T16:10:41Z", "digest": "sha1:52CQTXDEHP47OUHXISRQ2ICW6VGVYDRY", "length": 12100, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 11 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसंरक्षण मंत्रालयाने तीन सेवांच्या उपाध्यक्षांची आर्थिक शक्ती वाढविली आहे. सशस्त्र सेनांच्या खरेदीमध्ये समाविष्ट निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत जलद वाढ करण्याचा हेतू आहे.\nबिहार कॅबिनेटने पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे (पीएमसीएच) पुनर्विकास करण्यासाठी 5540.07 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात जगातील सर्वात मोठ्या 5462 बेड रुग्णालयात पुनर्विकास करण्यास मंजूरी दिली.\nचित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यां���्या आगामी चित्रपट ‘मेरे पयरे पंतप्रधान’ हा एकमेव आशियाई चित्रपट आहे जो रोम चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले.\nसन 2018 मध्ये 32 दशलक्ष टन उत्पादन असलेले भारत जगातील सर्वात मोठे साखर उत्पादक देश आहे. 2019 च्या सुरुवातीपासून चीनला कच्च्या साखरेची निर्यात करण्यास भारत सुरुवात करणार आहे.\nPrevious राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\nNext भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2019 [160 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z170513022540/view", "date_download": "2019-02-18T16:57:59Z", "digest": "sha1:T5ZWQEVHHZTILPUG7MNHTQ6TVPBT64ZA", "length": 37590, "nlines": 188, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिवभारत - अध्याय चौदावा", "raw_content": "\nसोळा मासिक श्राद्धें कोणती \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शिवभारत|\nशिवभारत - अध्याय चौदावा\nश्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिल��लें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '\nहैबतराजाचा बलाढ्य पुत्र युद्धांत पडला असें ऐकून गर्विष्ठ पत्तेखान शिवाजीवर संतापला. ॥१॥\nनंतर मुसेखान प्रभृति बलवान यवनांणीं परिवेष्टित, मत्ताजीप्रमुख राजांनीं रक्षिलेला व हत्तींप्रमाणें मदोन्मत्त असे मांडलिक चोहों बाजूंस असलेला तो ( फत्तेखान ) शिवाराजास जिंकण्याच्या इच्छेनें त्वरित स्वारीवर निघाला. ॥२॥३॥\nचालणार्या मस्त हत्तींचा समूह हेच कोणी नक्र त्यांणीं गजबजलेला, उड्या मारीत जाणारे चपल आणि उंच घोडे हेच कोणी प्रचंड मासे त्यांनीं भरलेला, वार्यानें आंदोलन पावणार्या पताकारूपी लाटांनीं शोभणारा, जमिनीपासून उडणारे धुळीचे लोट हेच कोणी मेघ त्यांनीं व्याप्त, दुंदुमिध्वनि हीच कोणी दिशारूप किनारा दुमदुमून टाकणारी गर्जना, पांढर्या शुभ्र छत्र्या हेच फेनपिंड त्यांच्या समूहानें पांढरा शुभ्र दिसणारा, कठिण ढाली हींच कोणी कांसवें प्रचंड धनुष्यें हेच कोणी सर्प त्यांनीं चकाकणारा, शत्ररूपी वडवालनानें भयंकर असा सेनासमुद्र युद्धासाठीं वेगानें बरोबर घेऊन चालला असतां आदिलशहाच्या त्या सेनापतीस पुरंदरगड दिसला. ॥४॥५॥६॥७॥८॥\nगर्विष्ठ फत्तेखानानें चाल करून जाणार्या त्या बलाढ्य सेनेचा तळ त्या गडापासून थोड्याच अंतरावर दिला. ॥९॥\nतें शत्रूचें सैन्य समीप आलेलें पाहून शहाजीच्या पुत्रानें ( शिवाजीनें ) गडाच्या शिखरावर युद्धाची दुंदुभि वाजविली. ॥१०॥\nवार्यानें जसें मानससरोवर एकदम खळवळून जावें त्याप्रमाणें त्या दुंदुभीच्या ध्वनीनें शत्रूकडील सैनिकांच्या मनाचा थरकांप उडाला. ॥११॥\nमग समानगुणाचे, महागर्विष्ठ, प्रळयाग्नीप्रमाणें प्रखर आशा उत्कृष्ट तलवारी धारण करणारे, युद्धाची खुमखुमी अंगांत भरलेल, आयुधांनीं सज्ज झालेले, गर्जना करणारे असे मुसेखानप्रभृति पराक्रमी आणि धैर्यवान वीर बरोबर घेऊन मानी फत्तेखान पुरंदरगड लागलीच चढूं लागला. ॥१२॥१३॥१४॥\nमेघांना विदीर्ण करून टाकणारी गर्जना करीत ती प्रचंड सेना त्या गडावर चढत असतांना तिच्या पिछाडीस फत्तेखान, आघाडिस मुसेखान, डाव्या बगलेस फलटणचा, राजा आणि उजव्या बगलेस घाटगे होता. ॥१५॥१६॥\nज्यांनीं कधीं जमिनीवर पाऊल टाकलें नाहीं व जे नित्य वाहनांतूनच जावयाचे त्यांना सुद्धां त्या समयीं तो गड आपल्या पायानींच चढावा लागला \nनंतरव चोहोंकडू��� गड चढुं लागलेल्या शत्रूंना पाहून ( शिवाजीच्या सेनाधिपतींनीं ) क्रुद्ध - सिंहाप्रमाणें गर्जना केली. ॥१८॥\nतोफांच्या तोंडांतून सुटणार्या जळजळीत लोखंडी गोळ्यांचा, बंदुकींच्या गोळ्यांचा, अनेक मोठमोठ्या शिळांचा, दारूच्या शेंकडों बाणांचा, गोफणींतून भिरकावलेल्या पुष्कळ दगडांचा शिवाजीच्या हजारों शूर सैनिकांनीं शत्रूंवर अतिशय वर्षाव केला. ॥१९॥२०॥\nपर्वतापासून निखळलेल्या ज्या प्रचंड शिळा शिवाजीच्या सैनिकाणीं खालीं ढकलून दिल्या त्या उंचावरून खालीं पडतांना होणार्या धडकेमुळें मार्गांतील मोठ्या शिळांचा मेघांप्रमाणें गडगडाट होऊन धुरळा उसळून व तत्क्षणींच अग्नीच्या खूप ठिणग्या उडून त्यांचे पुष्कळ तुकडे होऊन ते सर्वत्र आकाशांत उडून जवळ आलेल्या त्या शत्रुसैन्यावर जाऊन जोरानें आपटूं लागले. ॥२१॥२२॥२३॥२४॥\nतोफांतून उडणार्या, विजेप्रमाणें भयंकर, ज्वाळांचे लोळ बनलेल्या अशा अनेक लोखंडी गोळ्यांच्या योगें अदिलशहाच्या सैन्यांतील त्या योध्द्यांचे तुकडे तुकडे होऊन पक्ष्यांप्रमाणें आकाशांत उडून ससाण्यांच्या पंक्तींना तृप्त करूं लागले ( म्हणजे भक्षस्थानीं पडूं लागले. ) ॥२५॥२६॥\n( सों सों ) भयंकर आवाज करीत आकाशांतून खालीं पडणारे, समान लक्षणांनीं युक्त असे दारूचे बाण हे विषाग्नीच्या ज्वाळा तोंडांतून सोडणारे जणूं काय सर्पच आहेत असा भास उत्पन्न करीत गरगर फिरून आदिलशहाच्या सैन्याची दणादाण उडवूं लागले. ॥२७॥२८॥\nबंदुकींतून सुटलेली एकच जोराची गोळी पुष्कळ यवनांस भेदून त्यांस भूमीवर पाडूं लागली. ॥२९॥\nगडावरील लोकांनीं सोडलेल्या शिळांनीं वक्षःस्थळें चूर्ण झालेले कित्येकजण मूर्च्छित होऊन अर्ध्या वाटेंतच पडले. ॥३०॥\nत्या गडाच्या तटास बिलगलेले कित्येक लोक मोठ्या दगडांनीं भग्न होत्साते शेंदुराप्रमाणें लाल रक्त ओकूं लागले. त्यांच्या दोस्तांकडून उचलून नेले जाणारे असे ते प्राणरक्षणार्थ परत फिरून वेगानें आपल्या गोटाकडे निघाले. ॥३१॥३२॥\nज्यांचीं शरीरें बंदुकींच्या गोळ्यांनीं विदीर्ण झालीं आहेत, कारंजांच्या फवार्याप्रमाणें उडणार्या रक्ताच्या चिळकांड्यांनीं जे व्यास झाले आहेत, ज्यांच्या अंगाचा एकसारखा दाह होत आहे, व ज्यांचा स्वव्र अतिशय खोल गेला आहे, असे कित्येक लोक पाणी पाणी करीतच यमाजी भास्कराचा पाहुणचार घेण्यास ��ेले \nशत्रूनें आपल्या सेनेचा पराभव केलेला पाहून मुसेखान आपल्या सजातीय श्रेष्ठ योध्द्यांस म्हणाला. ॥३५॥\nखालीं पडणार्या मोठाल्या शिळांचे हे पात जणूं काय पदोपदीं उत्पातच नव्हेत का चोहोंकडून पडणारे हे आपल्या सेनापतींना ठार करीत आहेत. ॥३६॥\nअहो हा ह्या पुरंदरगडाच्या स्वामीचा ( शिवाजीचा ) मोठा उष्कर्षच. स्वतः चालून येऊन आम्हांसारख्या शूरांचा पराभव करीत आहे. ॥३७॥\nज्या आमची तलवारबहादुरी लोकप्रसिद्ध आहे, त्यांनीं येथून पराड्मुख होणें - हें अत्यंत लांछनास्पद आहे. ॥३८॥\nमागें पाऊल टाकूं नका; समोर गडावर दृष्टि द्या. युद्धामध्यें ( स्थिर ) उभा राहणार्या मनुष्यास जय प्रायः सोडीत नाहीं. ॥३९॥\nनंतर असें बोलत असतांच गर्जना करणार्या मोठ्या मेघांनीं युक्त अशा महामेघाप्रमाणें तो मोठ्या मनाचा मुसेखान पराड्मुख न होणारें अफाट सैन्य, आणि स्वसेनायुक्त अशरफशहा, दोनहि शेख, मचाजी राजा, तसाच फलटणचा प्रबळ आजा फत्तेखानाचें सैन्य आणि पुष्कळ मांडलिक यांसह वेगानें पुरंदरगडाची चढण चढूं लागला. ॥४०॥४१॥४२॥\nपुरंदरचा चढ चढणार्या त्यांस क्रोधानें पाहून लगेच कल्याणकारक व अज्ञान झालेल्या गोदप्रभृति अत्यंत वेगवान योध्यांनीं शस्त्रें उगारून सर्व बाजूंनीं हल्ला केला. ॥४२॥४३॥४४॥\nमुसेखानप्रभ्रुतींनींहि ग्रह जसे महाग्रहांवर हल्ला करतात त्याप्रमाणें त्या शत्रुसैन्यांतील योद्ध्यांवर निर्भयपणें चाल करून त्यांच्यावर हल्ला केला. ॥४५॥\nतेव्हां अशरफशहाशीं बाहुबलोन्मत्त सदोजी, क्रुद्ध मुसेखानाशीं जगताप, मिनाद व रतन यांच्याशीं भैर्व, शूर घाटग्याशीं अत्यंत चपळ चलाख आयुधांचा वाघ, असे लढूं लागले. ॥४६॥४७॥\nअत्यंत मानी, गदाधाई व प्रबल सैन्यानें युक्त असा कावुक दुसर्या पुष्कळ सैनिकांशीं खूप लढला. ॥४८॥\nयुद्धावेश ( युद्धमद ) चढलेले, जोखडाप्रमाणें लांब हात असलेले डोक्यावर उत्कृष्ट शिरस्त्राण आणि अंगांत कवच घातलेले परस्परांशीं विरोध करणारे असे त्या दोन्ही सैन्यांतील प्रमुख योद्धे, धनुष्यें हलवीत व तीक्ष्ण बाण जोडीत, ‘ सांभाळ सांभाळ ’ असें पुनः पुनः गर्वानें म्हणत पुरंदरगडाच्या चढणीवर त्यासमयीं अद्भुत प्रकारें लढले. ॥४९॥५०॥५१॥\nत्या वेळीं पुरंदरासाठीं परस्परांवर प्रहार करणार्या सैन्यांपैकीं एक ( वरचे लोक ) खालीं उतरूं शकले नाहींत आणि ( दुसरे खालच��� लोक ) वर चढूं शकले नाहींट आणि ( दुसरे खालचे लोक ) वर चढूं शकले नाहींट \nएकमेकांकडे पाहून व नेम धरून एकांनीं बाणांनें पृथ्वीतल व दुसर्यांनीं आकाश झाकून टाकलें. ॥५३॥\nजो बाण एकाची छाती भेदून दुसर्याचा भुज छेदी तोच बाण तिसर्याचें शिरस्त्राणयुक्त डोकेंही उडवी. ॥५४॥\nक्रोधानें बेफाम ( क्रोधाविष्ट ) झालेल्या गोदाजीनें जोरानें चाल करून मुसेखानाच्या छातींत तीक्ष्ण भाला खुपसला. ॥५५॥\nपण त्या शत्रूनें आपल्या छातींत खुपसलेला, कवच भेदून जाणारा तो तीक्ष्ण व भयंकर भाला त्या यवनानें दोन्ही हातांनीं उपटू(सून)न काढून क्रोधानें दांत ओंठ चावून लगेच त्याचे दोन तुकडे करून टाकले. ॥५६॥५७॥\nदाट कावेनें रंग माखलेलें शिलातल ज्याप्रमाणें पर्वताला शोभा देतें त्याप्रमाणें रक्तबंबाळ झालेली छाती त्यास शोभा देऊं लागली. ॥५८॥\nइतक्यांत ढाल तलवार धारण करणारा धैर्यवान सदाजी हा योद्धा अशरफशहाशीं लढण्यासाठीं वेगानें चालून गेला. ॥५९॥\nदोघांनांहीं युद्धावेश चढला होता; दोघांचेहि नेत्र रक्तासारखे लाल झाले होते; दोघेहि आयुधांनीं सज्ज झाले होते; दोघांचाहि उत्साह दांडगा होता आणि दोघेहि आपआपली तलवार फिरवून ( नाचवून ) विजेच्या चमकेप्रमाणें आकाश प्रकाशित करीत होते; ते दोघेहि एकमेकांचें छिद्र पाहण्यास टपलेले असून सिंहासारखी गर्जना करीत होते, ‘ भ्रान्त ’ ‘ उद्भ्रान्त ’ इत्यादि पट्ट्याचे हात दाखवीत असतां ते फारच शोभत होते. ॥६०॥६१॥६२॥\nनंतर परस्परांनीं केलेल्या तरवारीच्या वारांनीं शरीरें जखमी होऊन एका क्षणांतच ते रक्तबंबाळ झाले. ॥६३॥\nइकडे वाघानें, भयंकर शक्ति धारण करणार्या पुरुषश्रेष्ठ घाटग्याच्या खांबासारख्या दंडावर अत्यंत तीक्ष्ण शक्तीनें झटकन प्रहार केला. ॥६४॥\nतेव्हां अंगांतून स्रवणार्या - वाहणार्या रक्तानें रक्तबंबाळ झालेल्या त्या युद्धविशारद घाटग्यानेंहि शक्तीनेंच त्याच्या मनगटावर ( भुजावर ) जोरानें प्रहार केला. ॥६५॥\nतेव्हां जणूं काय दुसरा वाघच अशा त्या वाघानें त्याच्याकडून प्रहार होत असतांही स्वतःचें शौर्य दाखवून आपल्या लोकांस हर्षविलें. ॥६६॥\nमिनाद व रतनु यांनींहि धनुष्य आकर्ण ओढून चालून आलेल्या भैरव चोरास बाणांनीं झाकून टाकलें. ॥६७॥\nत्या दोघांनीं सोडलेल्या बाणांनीं विद्ध केलेलें तें त्याचें शरीर चाळणीसारखें दिसूं लागलें. ॥६��॥\nहा एकटा आणि ते दोघे असतांहि तेथें पुष्कळ वेळ युद्ध चाललें तथापि भैरव चोरासच विजयश्री प्राप्त झाली. ॥६९॥\nक्रुद्ध आणि अग्नीप्रमाणें तेजस्वी कावुकानेंहि जोराच्या गदाप्रहारानें शेंकडों शत्रु लोळविलें. ॥७०॥\nज्यांची उत्कृष्ट कवचें भग्न झाली आहेत व वक्षःस्थळें विदीर्ण झालीं आहेत, जे एकाएकीं मूर्च्छित होऊन ज्यांच्या हातांतून शस्त्रें गळून पडलीं आहेत, ज्यांच्या प्रत्येक अवयवांतून वाहणार्या रक्तानें जमीन तांबडी लाल झाली आहे असे रणभूमीवर पडणारे लोक शोभूं लागले. ॥७१॥७२॥\nगळणार्या रक्तानें लाल शरीरें झालेले ते उत्कृष्ट वीर झर्याच्या प्रवाहांत मिसळलेल्या गेरूनें रंगलेल्या पर्वतांप्रमाणें शोभूं लागले. ॥७३॥\nवीरश्रीनें विराजणारा वीर शिवाजीहि तेथें त्यांच्या ( मराठ्यांच्या ) व शत्रुच्यामध्यें चाललेल्या त्या युद्धाचें कौतुक त्यासमयीं प्रत्यक्ष पहात होता. ॥७४॥\nत्या वेळीं पुरंदरगडाच्या दरडीवरून रक्ताची महानदी गर्जना करीत अत्यंत गर्वानें उन्मत्त झालेली धडाधड वाहूं लागली. ॥७५॥\nविमानांत बसून अंतरिक्ष प्रकाशित करणारे सर्व देव तें महायुद्ध वारंवार पाहून त्याची प्रशंसा करूं लागले. ॥७६॥\nत्या वेळीं धारण केलेल्या भयंकर मुंडमाळांनीं मनोहर दिसणारा शंकर प्रमथांसह ( प्रथम गणांसह ) आनंदानें तेथें आला. ॥७७॥\nअतिशय बुभुक्षित राक्षस त्याक्षणीं आनंदित होऊन पुष्कळ मांस मिळाल्यामुळें तृप्त झाले. ॥७८॥\nत्या वेळीं बुभुक्षित पिशाच रक्तानें भरलेलें मुंडकें निर्भयपणें मांडीवर ठेवून भराभर खाऊं लागलें. ॥७९॥\nत्या वेळीं स्वैर ( भयंकर ) उड्या मारण्यांत पटाईत ( निपुण ) अशा डाकिनींसह शाकिनींनी सैनिकांच्या मांसानें आपलीं शरीरें पुष्ट केलीं ( मांसावर ताव मारला. ). ॥८०॥\nअहो द्विजांनों, त्यासमयीं गोदाजीनें मुसेखानास कसें मारलें हें सर्व मी आतां सांगतो तें आपण ऐकावें. ॥८१॥\nबलवान मुसेखानानें ( गोदाचा ) भाला मोडल्यावर तो क्रुद्ध होऊन त्यानें काळ्या कावळ्याच्या उदराप्रमाणें दिसणारी तरवार हातांत घेतली. ॥८२॥\nतेथें त्या विजेसारख्या तरवारीनें शेंकडों पठाणांचे तुकडे तुकडे होऊन ते भूमीवर पडले. ॥८३॥\nपण मुसेखाननें त्याचें तें अतिमानुष कृत्य पाहून त्याच्या डाव्या बाहूवर आपल्या तरवारीनें वार केला. ॥८४॥\nवेगवान मुसेखानानें डाव्या भुजावर वार क��ला असतांहि तो महावीर वार्यानें जसा वनवृक्ष कंप पावत नाहीं त्याप्रमाणें, कंप पावला नाहीं. ॥८५॥\nकपाळास खूप आठ्या घातलेले व क्रोधानें क्रूर दृष्टि झालेले ते दोघेहि हातांत भयंकर तरवारी घेऊन पुढें जात मागें येत, हत्तीप्रमाणें गर्जना करीत, परस्परांना प्रहार करीत असतां त्यांची शिरस्त्राणें व कवचें विदीर्ण होऊन ते शोभूं लागले. ॥८६॥८७॥\nमग एकमेकांच्या शस्त्रप्रहारांनीं जखमी झालेले हे दोघेहि एकदम रक्ताच्या धारांनीं पृथ्वीला अभिषेक करूं लागले. ॥८८॥\n क्षणमात्र तेथें त्या दोघांचें बरोबरीचे युद्ध ( समसमान ) झालें. मग त्या युद्धामुळें होणार्या वेदना होत असतांहि गोदाजीनें मुसेखानावर वरचढ केली. ॥८९॥\nमग पुष्कळ प्रहारांच्या योगें अत्यंत विव्हल झाला असतांहि त्या बलवान मुसेखानानें गोदाजीच्या मस्तकावर तरवार हाणली. ॥९०॥\nजों याची तरवार आपल्या डोक्यावर पडते न पडते तोंच गोदाजीनें आपल्या तरवारीनें त्या शत्रूस मारलें. ॥९१॥\nत्या वेळीं तेथें क्रुद्ध गोदाजीनें प्रहार केलेल्या तो मुसेखान खांद्यापासून मध्यभागांपर्यंत चिरला जाऊन त्याचे दोन तुकडे झाले. ॥९२॥\nतेव्हां दोन तुकडे झालेलें त्याचें शरीर पाडण्यांत आलें आणि त्यामुळें रक्तप्रवाहाच्या योगें पृथ्वीतल ( भूमि ) तांबडें लाल झालें. ॥९३॥\nगोदाजी जगतापानें मुसेखानास पाडलें असतां तेथें शेंकडों यवन यमराजाचें पाहुणे झाले. ॥९४॥\nखङ्गधारी सदाजीशी खङ्गयुद्ध करण्यास असमर्थ असणार्या शत्रूनें मागें सरून गर्वानें उत्तम धनुष्य उचललें. ॥९५॥\nनंतर तीक्ष्ण बाणांनीं विद्ध करणार्या अशरफशहानें दोरी ओढून क्षितिजापर्यंत वांकविलें, अनेक रंगांनीं रंगविलेलें, इंद्रधनुष्याप्रमाणें लांब असें धनुष्य खङ्गधारी सदाजीनें चालून जाऊन छेदून टाकलें. ॥९६॥९७॥\nचलाख हाताच्या त्या शत्रूनें दोन तुकडे केलेलें, चित्रविचित्र रंगांचें, रुप्याच्या टिकल्यांनीं चमकणारें, युद्धांतील मित्र असें तें धनुष्य त्या वेळीं टाकून लगेच त्या शत्रूस मारण्यासाठीं त्यानें भयंकर परिघ ( लोखंडी कांटे लावलेला सोटा - अस्त्र ) घेतला. ॥९८॥९९॥\nशरीरानें सिंहासारखा व अतिशय निकरानें युद्ध करणार्या त्या सदोजीनें त्याचें तें आयुध घेतांक्षणींच तोडून टाकलें. ॥१००॥\nतेथें त्या यवनानें जें जें आयुध आपल्या हातीं घेतलें तें तें सदाजीने��� तेव्हाच तोडून टाकलें. ॥१०१॥\nतेव्हां निःशस्त्र होऊन, तोंड फिरवून तो यवन वाट फुटेल तिकडे पळत सुटला. ॥१०२॥\nनंतर घांटगेहि त्या शत्रु योद्धपाशीं ( वाघाशीं ) बराच वेळ युद्ध करून एका हत्तीपासून दुसरा हत्ती जसा पळून जातो तसा त्याच्यापासून वेगानें पळून गेला. ॥१०३॥\nमिनाद व रतनु यांनींहि भैरवास ( प्रत्यक्ष ) काळभैरव समजून प्रलयकाळासारख्या त्या युद्धांतून पाय काढला. ॥१०४॥\nपुरंदराहून रक्षणार्थ परत फिरणार्या त्या सेनेकडे खिन्न फत्तेखानानें वळून पाहिलें नाहीं. ॥१०५॥\nतेथें पुष्कळ सैन्यासह समोर चालून आलेल्या त्या फत्तेखानाचा त्या शहाजीच्या पुत्रानें - शिवाजीनें - बलानें मोड करून दैवोत्कर्षामुळें अप्रतिहतगति आणि चढत्या पराक्रमाचा तो शिवाजी विजापूरच्या सुलतानाला जिंकण्यास उद्युक्त झाला. ॥१०६॥\nजोरानें लढून त्यांत शिवाजीमहाराजांकडून पराभव पावून खिन्न ( म्लान ) झालेल्या फत्तेखाननएं विजापूर गांठलें आणि ती बातमी दरबारांत एकदम ऐकून महमूदशहाचें मन दुःखी होऊन तो पुष्कळ काळपर्य्म्त चिंतासागरांत बुडाला. ॥१०७॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/methiche-mahtv-information-about-methi/", "date_download": "2019-02-18T16:15:42Z", "digest": "sha1:UO2QNXNSVBGEOHVFM64SIBA7AJ6H5RJ3", "length": 4424, "nlines": 59, "source_domain": "m4marathi.com", "title": "मेथी आरोग्यवर्धक वनस्पती | information about Methi | m4marathi", "raw_content": "\nमेथी हि आरोग्यवर्धक वनस्पती आहे. ती पाने व बिया स्वरोपात वापरली जाते.मेथीची पाने व मोड आलेले मेथी दाने भाजी म्हणून वापरत येते. कसुरी मेथी या नावाने ओळखली जाणारी मेथी वाळलेली सुगंधित पाने विविध पदार्थात वापरली जातात. मेथीचे उत्पादन अनेक देशात घेतले जाते. भारतात मुख्यत्वे मेथीचे उत्पादन राजस्थान तेथे सर्वाधिक घेतले जाते. लोणची, रस्भाज्यात वापरली जाणारी मसाले यात मुख्यत्वे मेथीचा वापर केला जातो. अनेक भागात मेथीदाणे हे माधुमेहावारचे औषध म्हणून वापरले जाते. प्रसूती नंतरच्या काळात अर्भकाला दुध पाजणार्या स्त्रियांच्या दुधात वाढ व्हावी म्हणून त्यांच्या आहारात मेथी दाण्याचा वापर केला जातो. मेथी औषधी वनस्पती असल्यामुळे ती अक्खी किंवा चूर्ण स्वरुपात वापरली जाते. अनेकदा आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव आणण्यासाठी विविध पदार्थात वापरली जाते. मेथी वजन कमी करण्याचे उत्तम साधन आहे. रात्री अर्धा चमचा मेथीदाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास वजन कमी होते. कंबर दुखीवर चांगले औषध आहे. थंडीच्या दिवसात डिंकाच्या लाडूमध्ये मेथीचा वापर करतात.\nजीभ स्वच्छ ठेवा .\nबीट खा, तंदुरुस्त राहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-reserve-bank-ans-assochem-warning-realistic-maharashtra-7224", "date_download": "2019-02-18T17:53:04Z", "digest": "sha1:TFDHFCBAYE6P4T6KASATOLSTSUKWYUE6", "length": 26634, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Reserve bank ans Assochem warning is realistic, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरिझर्व्ह बॅक, असोचेमचा दावा हास्यास्पद\nरिझर्व्ह बॅक, असोचेमचा दावा हास्यास्पद\nरविवार, 8 एप्रिल 2018\nरिझर्व्ह बॅंक आणि असोचेमने शेतीमालाल दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल असा इशारा दिला. मुळात बॅंकांचे जेवढे कर्ज बुडीत आहे त्यापैकी ९० टक्के हे उद्योगाचे आहे. शेतीचे कर्ज कधी बुडीत निघत नाही. त्यामुळे केवळ दीडपट हमीभाव दिल्याने महागाई वाढेल, असे आरबीआयला वाटत असेल, तर हे खूपच हास्यास्पद आहे. सरकार आणि आरबीआयने शेतमालाची मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद तयार करून त्याचे विश्लेषणात्मक पुरावे द्यावे आणि नंतर बोलावे. महागाई वाढलीच, तर ती कमी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आरबीआयला त्याची चिंता नको, अशा प्रतिक्रिया अभ्यासकांनी व्यक्त केल्या आहेत.\nरिझर्व्ह बॅंक आणि असोचेमने शेतीमालाल दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल असा इशारा दिला. मुळात बॅंकांचे जेवढे कर्ज बुडीत आहे त्यापैकी ९० टक्के हे उद्योगाचे आहे. शेतीचे कर्ज कधी बुडीत निघत नाही. त्यामुळे केवळ दीडपट हमीभाव दिल्याने महागाई वाढेल, असे आरबीआयला वाटत असेल, तर हे खूपच हास्यास्पद आहे. सरकार आणि आरबीआयने शेतमालाची मागणी आणि पुरवठ्याचा ताळेबंद तयार करून त्याचे विश्लेषणात्मक पुरावे द्यावे आणि नंतर बोलावे. महागाई वाढलीच, तर ती कमी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आरबीआयल�� त्याची चिंता नको, अशा प्रतिक्रिया अभ्यासकांनी व्यक्त केल्या आहेत.\nउद्योग आणि शेती यांच्यात स्पर्धा लावली जातेय. सरकार उद्योगवादी झालंय. असोचेम ही उद्योजकांची संघटना आहे. सरकारने शेतीकडे प्राधान्याने पाहण्याची घोषणा केली आहे. ते होऊ न देण्याची खेळी खेळली जातेय. महागाई या मुद्द्यवर गर्भित इशारा देऊन असोचेम सरकारचे लक्ष शेतीवरून वळवू इच्छितेय, हे उघड आहे. खरं म्हणजे महागाई हे मूळ कारण नाहीय. शेतमालाला रास्त भाव मिळाला, तर आपोआप अर्थव्यवस्था सुदृढ होईल. शेतकऱ्यांना मारून महागाई रोखण्याची ही अशी मांडणीच गैरवाजवी आहे. एका भाकरीत शेतकऱ्याला काहीही मिळत नसतानाच उद्योग, संघटित कर्मचारी आणि बाकीचे घटक त्याची भाकरी पळवताहेत. महागाई म्हणजे केवळ जास्त दराने खरेदी करणे नव्हे. उत्पादनाला जो खर्च येतो, त्याची भरपाई मिळाली नाही, तर तो काय खाणार शेतकऱ्याला स्वत:चं उत्पादन सक्षम करण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित भरपाई मिळाली पाहिजे. सातवा वेतन आयोग यासह चैनीच्या वस्तू कितीही महागल्या, तरी त्याबद्दल चकार शब्द ही न बोलणारेच कांदा, टोमॅटोचे दर वाढले की नाहक अस्वस्थ होतात. आपल्याकडील विचारवंतांना लागलेली ही सवय बदलली पाहिजे.\n- डॉ. गिरधर पाटील, कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक, शेतकरी नेते, नाशिक.\nखरेतर शेतकऱ्याने किती पिकवायचे आणि त्याने किती दर घ्यायचा, हे सूत्रच ठरले नाही. जादा दर दिला की महागाई वाढेल, हे बँकेचे सूत्र त्यांच्या दृष्टीने बरोबर असले, तरी सगळाच दोष शेतकऱ्यांवर देणे सयुक्तिक होणार नाही. सरकार सवलती देत असताना सगळा बोजा करदात्यावर टाकते. यातून ही महागाई वाढत असते. केवळ हमीभाव हा प्रश्न न पाहता शेतकऱ्याला प्रक्रिया युक्त पदार्थ तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे यातून त्याला जादा रक्कम मिळवून देणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यापारी संस्था किंवा बँका यांचे अंदाज त्यांच्या नजरेतून योग्य आहेत. तरी पूर्णपणे याला शेतकऱ्याच्या शेतमालाला जादा दर दिल्यानेच महागाई वाढेल, असे म्हणता येणार नाही.\n- डॉ. जे. एफ. पाटील, अर्थतज्ज्ञ, कोल्हापूर\nअसोचेमसारख्या संस्था व्यापारी-उद्योजकांचे प्रतिनिधित्व करतात. त्या शेतकरी हिताचे काम करीत नाहीत. हमीभाव आणि महागाई वाढीचा काही संबंध नाही. मुळात हमीभावाने खरेदीसाठी सक्षम व्यवस्था नाही. पेट्रोल, डिझेल आदी तेल अन्य वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाई वाढत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव वाढवून दिले म्हणून व्यापारी हिताच्या या संस्थांची ही पोटदुखी आहे.\n- प्रा. डाॅ. प्रभाकर हरकळ, वाणिज्य विभाग, ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी.\nदीडपट हमीभावाने कोणतीही महागाई वाढणार नाही, बाजारपेठेवर थोडासा परिणाम निश्चित होईल. पण ही दरवाढ सामान्यांच्या, मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी राहील. आजही खुल्या बाजारात गव्हाचे दर वाढलेले असताना सरकार स्वस्त धान्य दुकानावर कमी दरात गहू विकतेच की आता दीडपट भाव देताना सरकारने त्याचा विचार केला असेल. महागाई वाढेल, अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, हे सगळे झूठ आहे. उगीच शेतकऱ्यांच्या नावावर काहीही खपवले जात आहे. रिझर्व्ह बँकेने नोंदवलेले निरीक्षणही चुकीच्या पद्धतीने नोंदवले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा, नफ्याचा विचार आपण कधीतरी केलाच पाहिजे.\n- प्रा. सतीश करंडे, कृषी अर्थशास्त्र अभ्यासक तथा प्राचार्य लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर\nदीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल, हा युिक्तवाद मूर्खपणाचा आहे. शेती हासुद्धा एक व्यवसाय आहे, हेच कुणी समजून घेत नाही. देशातील ५५ टक्क्यांहून अधिक लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. एकीकडे शेतीवरचा उत्पादन खर्च कितीतरी पट वाढला आहे. बियाणे, खते महागली आहेत. मजूर मिळत नाही. त्या तुलनेत मिळत असलेला भाव कुठेच मिळत-जुळत नाही. शेतकऱ्यांपुढील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असताना उत्पादन खर्चावर आधारित शेती उत्पादनांना दीडपट हमीभाव रास्त आणि योग्य आहे. हे वास्तव समजून घेऊन दीडपट हमीभावाचा विचार केला जावा. महागाईवाढ रोखण्यासाठी शेतकऱ्याचा बळी देण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे.\n- अनिल पाटील, प्रगतशील शेतकरी, सांगे, ता. वाडा, जि. पालघर\nशेतमालाचे दर वाढले, तर त्याची चर्चा लागलीच होते. इतर बाबींची महागाई वाढली, तर त्याची चर्चा होत नाही. महागाई दर ठरविण्याची पद्धत चुकीची आहे. दीडपट हमीभाव ठरविण्याचे शासकीय धोरण कसे असेल, हेदेखील स्पष्ट केले जावे. महागाईचा परिणाम कुणावर होतो, याचाही विषय महत्त्वाचा आहे. सधन, मोठे करदाते, मोठे व्यवहार करणारे व्यापारी, अतिश्रीमंत यांचा विचार महागाईसंबंधी केला जायला नको. शासकीय नोकरदारांना महागाई भत्ता शासन देतेच. जे गोरगरीब आहेत, त्यांच्यासाठी स्वस्त भाव धान्य योजना अधिक प्रभावीपणे राबविली, तर महागाईचा विषयही येत नाही.\n- ॲड. प्रकाश पाटील, शेतीविषयक अभ्यासक, धुळे\nदेशात सगळ्या बाबी डिजिटल होत आहेत. देशाला लागणाऱ्या मालाची मागणी आणि निघणारे उत्पादन याची माहिती सरकारने ठेवली, तर महागाई वाढण्याचे काही कारण नाही; मात्र दीडपट हमी भाव दिला, तर महागाई वाढेल, हा रिझर्व्ह बॅंकेचे म्हणणे हास्यास्पद आहे. देशात मागणी आणि पुरवठा याचा आजपर्यंत ताळमेळ कधीच ठेवला नाही. त्यामुळे सतत शेतमाल, भाजीपाला व आवश्यक बाबीत दरात चढउतार होत आहे. पुरवठा आणि मागणी याचा ताळमेळ राहिला, तर गरजेपुरता देशासाठी वापरून उर्वरित परदेशात पाठवता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दीडपट हमीदर मिळण्याला काही अडचणी येणार नाहीत. दीडपट हमीभावामुळे महागाई वाढेल, हे रिझर्व्ह बॅंकेने कोणत्या पुराव्याने दावा केला आहे. मुळात असे सांगताना त्यांनी देशासमोर पुरावे मांडायला हवे. आतापर्यंत अनेकांनी कर्ज बुडवले, काही लोक तर कोट्यवधींचे कर्ज बुडवून पदेशात पळून गेले, हे रिझर्व्ह बॅंकेला चालते का उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देताना मालाची मागणी आणि पुरवठा याचा ताळेबंद सरकारने ठेवावा, रिझर्व्ह बॅँकेने महागाई वाढण्याची काळजी करू नये.\n- कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, शेती अभ्यासक, मानोरी, जि. नगर\nरिझर्व्ह बॅंक असोचेम शेती हमीभाव महागाई कर्ज सरकार टोमॅटो अर्थशास्त्र व्यापार जे. एफ. पाटील डिझेल सोलापूर व्यवसाय पालघर प्रकाश पाटील नगर\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : म���्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/police-chief-of-kolkata-mamta-angry-on-cbis-radar/", "date_download": "2019-02-18T16:03:13Z", "digest": "sha1:IA47356MRZVJ6IPCTNUWX2DCB27HPY7R", "length": 13683, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीबीआयच्या रडारवर कोलकत्याचे पोलीस प्रमुख : ममता संतप्त | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीबीआयच्या रडारवर कोलकत्याचे पोलीस प्रमुख : ममता सं��प्त\nजगातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे प्रशस्तीपत्र\nकोलकता : कोलकत्याचे पोलीस प्रमुख राजीव कुमार हे चिट फंड घोटाळ्यांवरून चक्क सीबीआयच्या रडारवर आले आहेत. मात्र, त्यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा लागल्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. कुमार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहताना ममतांनी ते जगातील सर्वोत्तम पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे.\nरोझ व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळ्यांवरून सीबीआयने कुमार यांना समन्स बजावले आहे. मात्र, ते फरार असून त्यांचा ठावठिकाणी शोधला जात असल्याचे सीबीआयने शनिवारी म्हटले. मात्र, कुमार फरार असल्याचा सीबीआयचा दावा कोलकाता पोलिसांनी फेटाळून लावला. कुमार फरार असल्याचे वृत्त निराधार आहे. ते कोलकत्यातच असून नियमितपणे कार्यालयात येत आहेत. केवळ 31 जानेवारीला ते एक दिवस रजेवर होते, असे निवेदन कोलकता पोलिसांकडून जारी करण्यात आले.\nकुमार यांना सीबीआयने समन्स बजावल्यावरून निर्माण झालेल्या वादात उडी घेताना ममतांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपचे केंद्रीय नेतृत्व राजकीय सूडाचे अतिशय घाणेरडे राजकारण करत आहे. भाजपच्या निशाण्यावर केवळ राजकीय पक्ष नसून आता पोलीस दलाचा ताबा मिळवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. कुमार यांच्याबद्दल भाजप खोटी माहिती पसरवत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुठलीही शंका घेतली जाऊ शकत नाही, असे ममतांनी म्हटले.\nभारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असणाऱ्या कुमार यांनी जानेवारी 2016 ला कोलकत्याच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. चिट फंड घोटाळ्यांच्या तपासासाठी पश्चिम बंगाल पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंसेचा ‘तो’ व्हिडीओ हटविण्यासाठी गुगलला पत्र : राजस्थान सरकारची कोर्टात माहिती\nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nतृणमूल आमदाराच्या खुनातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती\nआसामला दुसरे काश्मीर बनू दिले जाणार नाही\nशहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला सिद्धू गैरहजर\nभारताच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास मोदी सरकारला अपयश -मनमोहनसिंग\nमोदींना इतके खोटे बोलण्याचे धाडस कोठून येते – तेजस्वी यादव\nचौकीदार चोर नव्हे, प्रामाणिक – राजनाथसिंह\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ashwini-herbal-issue-in-ahmadnagar/", "date_download": "2019-02-18T16:37:57Z", "digest": "sha1:PJ3M4H7KK4OSL3ZQYIAPAJV5U54J5L7C", "length": 7299, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आश्विनी हर्बलकडून 98 लाखांची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Ahamadnagar › आश्विनी हर्बलकडून 98 लाखांची फसवणूक\nआश्विनी हर्बलकडून 98 लाखांची फसवणूक\nनिमगाव वाघा येथील मे आश्विनी हर्बल या फर्मच्या प्रसाद बाळासाहेब गुंड याने यंत्रसामुग्री खरेदीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या चितळे रोड शाखेकडून सन 2015 मध्ये 98 लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु, त्याने यंत्रसामुग्री खरेदी न करता अपहार केला. याप्रकरणी बँकेचे क्षेत्रीय अधिकारी अरविंद पांडुरंग शेणॉय यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून काल (दि. 5) प्रसाद गुंड व यंत्रसामुग्री विक्रेता अमोल गाडेकर या दोघांविरुद्ध संगनमताने फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, आश्विनी हर्बल फर्मचे प्रसाद गुंड यांनी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडे 98 लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. फर्मच्या कागदपत्रांची खात्री करून चितळे रोड शाखेचे तत्कालिन शाखाधिकारी नितीन सातपुते यांनी सदर फर्मला 3 फेब्रुवारी 2015 रोजी भेट दिली. त्यानंतर शिफारसीसह हे प्रकरण क्षेत्रीय कार्यालयाला पाठविले. क्षेत्रीय कार्यालयाने 6 फेब्रुवारी 2015 रोजी 98 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.\nकर्ज मंजूर झाल्यानंतर शाखाधिकार्यांनी बँकेच्या नियमाप्रमाणे सर्व दस्तऐवज घेतले व अटी-शर्तीच्या अधीन राहून कर्जदाराच्या मागणीप्रमाणे कर्जाची रक्कम चितळे रस्ता शाखेकडून यंत्रसामुग्री विक्रेता मे. श्री. साईराज एन्टरप्रायसेस मॅनेजिंग डायरेक्टर अमोल गाडेकर यांच्या नावे 16 फेब्रुवारी 2015 रोजी 98 लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे दिले. त्यानंतर तत्कालिन शाखाधिकारी सातपुते यांनी कर्जदाराच्या निमगाव वाघा येथील गट नंबर 272 मधील साईटला 13 जुलै 2015 रोजी भेट दिली. कर्जदाराने बांधकाम केलेले नव्हते व मशिनरी आढळलेली नव्हती. तसा अहवाल शाखाधिकारी सातपुते यांनी दिला होता.\nसदर कर्ज थकीत झाल्याने तत्कालिन शाखाधिकार्यांनी वेळोवेळी तपासणी केली, त्यावेळी यंत्रसामुग्री खरेदी केलेली आढळून आली नाही. त्यामुळे बँके���े क्षेत्रीय अधिकारी शेणॉय यांच्या फिर्यादीवरून आश्विनी हर्बल फर्मचे प्रसाद गुंड व साईराज एन्टरप्रायसेसचे अमोल गाडेकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Scholarship-condition-relaxed-But-neglect-of-employment/", "date_download": "2019-02-18T17:25:11Z", "digest": "sha1:KO3K63LBZELAANBMQG4NDXDEGCDT3BEJ", "length": 9365, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिष्यवृत्तीची अट शिथिल; मात्र रोजगाराकडे दुर्लक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › शिष्यवृत्तीची अट शिथिल; मात्र रोजगाराकडे दुर्लक्ष\nशिष्यवृत्तीची अट शिथिल; मात्र रोजगाराकडे दुर्लक्ष\nगडहिंग्लज ः प्रवीण आजगेकर\nराज्य सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारी शिष्यवृत्ती देता यावी, यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये लागू केली आहे. यामध्ये व्यावसायिक, वैद्यकीय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये ही योजना योग्य पद्धतीने व सहजतेने राबविता यावी, यासाठी पूर्वीच्या असलेल्या अटी शिथिल करीत नवे धोरण राबविले आहे.\nशिष्यवृत्ती योजनेच्या अटींमध्ये बदल केला गेल्याने शैक्षणिक संस्थांना ही योजना राबविणे सोपे होणार असले, तरी प्रत्यक्षात मात्र या नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी संस्थांवर असणारी जबाबदारी शिथिल होणार असल्याने नव्या धोरणानुसार शिष्यवृत्ती मिळणार; मात्र विद्यार्थ्यांच्या रोजगारांकडे संस्थांचा कानाडोळा होणार आहे. साहजिकच, याचा थेट परिणामही आगामी काळात होण्याची शक्यता आहे.\nशिष्यवृत्ती योजनेच्या नव्या धोरणानुसार दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक शुल्काच्या 50 टक्के शुल्क आकारण्यात येते. यामध्ये व्यावसायिक, बिगर व्यावसायिक कॉलेजच्या जवळपास 608 अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार तीन अटींमध्ये शिथिलता आली असून, यानुसार यापूर्वी व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांना आवश्यकतेप्रमाणे सुरू असलेले शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत नॅक व एनबीए मानांकन प्राप्त करणे गरजेचे होते. यामधील अटीनुसार मानांकन असणार्या महाविद्यालयांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता.\nव्यावसायिक पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी किमान 50 टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यापूर्वी संबंधित महाविद्यालयांवर होती. आता मात्र नव्या अटीनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी लाभ घेतलेल्या किमान 50 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी या संस्थांनी प्रयत्नशील राहावे. कॅम्पस प्लेसमेंटची व्यवस्था करणे आवश्यक राहील इतका उल्लेख केला गेला आहे. यामुळे नव्या धोरणानुसार शिष्यवृत्ती मिळवणे सोपे झाले असले, तरी विद्यार्थ्यांना मात्र रोजगारांपासून लांबच राहावे लागणार आहे.\nयापूर्वी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळाला असून, शिष्यवृत्तीबरोबरच संस्थांच्या नोकरीच्या धोरणामुळे प्लेसमेंटकरिता सर्वच महाविद्यालयांकडून योग्य प्रकारचे नियोजन केले जात होते. साहजिकच, याचा थेट परिणाम म्हणून अनेकदा विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षापूर्वीच नोकरीची संधी मिळत होती. पूर्वीची शिष्यवृत्तीची प्रक्रिया किचकट असल्याने अनेकदा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत होते. आता मात्र या प्रक्रियेत धोरणात्मक बदल केला गेला असून, शिष्यवृत्ती प्रक्रिया सोपी झाली असली, तरी अटी शिथिल केल्याने संस्थांवरील रोजगाराची जबाबदारी कमी झाली आहे. यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकीकडे फायदा, तर एकीकडे तोटा होणार आहे.\nजुन्या पिढीतले असल्याने मिराज विमान कोसळणारच\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Women-Hospital-to-be-held-in-Shenda-Park/", "date_download": "2019-02-18T16:17:18Z", "digest": "sha1:BX4EBJ7DRCYFKUT6XK25FOZARQOC55NF", "length": 7687, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेंडा पार्कात होणार महिला रुग्णालय | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Kolhapur › शेंडा पार्कात होणार महिला रुग्णालय\nशेंडा पार्कात होणार महिला रुग्णालय\nजिल्ह्यासाठी मंजूर झालेले महिला रुग्णालय व जिल्हा रुग्णालय शेंडा पार्कात उभारण्याची शक्यता आहे. तसा जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरू आहे. यामुळे लवकरच या परिसरात ‘मेडिकल हब’ साकारण्याची शक्यता आहे.\nराज्य शासनाने 17 जानेवारी 2013 ला कोल्हापूर जिल्ह्यासाठी 100 खाटांचे स्वतंत्र महिला रुग्णालय व 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर केले. यानुसार आवश्यक तो निधी, कर्मचारी याचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, गेली पाच वर्षे यासाठी जागेचा शोध सुरू होता. शेंडा पार्क परिसरात आरोग्य विभागाची जागा आहे. यातील काही जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी आरोग्य विभागाची अन्य कार्यालयेही आहेत. याच परिसरात महिला व जिल्हा रुग्णालय उभी करून हा परिसर ‘मेडिकल हब’ म्हणून विकसित करण्याचा विचार सुरू आहे.\nजिल्ह्यासाठी 100 खाटांचे महिला रुगालय मंजूर होऊन पाच वर्षे उलटले, तरी त्याबाबत काहीच हालचाली होत नव्हत्या. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या हालचालींना वेग आला आहे. शेंडा पार्क परिसरातील आरोग्य विभागाच्या जागेची मोजणी करण्यात आली असून, महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय याकरिता आवश्यक जागा निश्चित करण्यात आली आहे. उपलब्ध जागा आणि आवश्यक जागा यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.\nमहिला रुग्णालयासाठी 10 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. तर, 100 खाटांचे मंजूर झालेल्या जिल्हा रुग्णालयाचा भविष्यात 300 खाटांपर्यंत विस्तार वाढवण्याचा विचार आहे. यादृष्टीने जिल्हा रुग्णालयासाठी 25 एकर अशा एकूण 35 एकर जागेच्या मागणीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनानेही पुढील कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे महिला व जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न यावर्षी निकालात लागण्याची शक्यता आहे.\nशहरात सध्या सीपीआर रुग्णालय आहे. कसबा बावड्यात सेवा रुग्णालय आहे. त्यात महिला व जिल्हा रुग्णालयाची भर पडणार असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबत गतीने प्रक्रिया पूर्ण कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/mratha-reservation-agitation-Maharashtra-closed-protest-in-latur/", "date_download": "2019-02-18T16:22:10Z", "digest": "sha1:6XK27GVLOQRJ4BGB7SQ3ZCLQOXEDEEQP", "length": 4455, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण; लातूरात कडकडीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Marathwada › मराठा आरक्षण; लातूरात कडकडीत बंद\nमराठा आरक्षण; लातूरात कडकडीत बंद\nमराठा क्रांती क्रांतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला लातूरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकाळी सात पासून राजीव गांधी चौकातून आंदोलनास सुरुवात झाली. मोटारसायकल रॅलीतून समाज बांधवानी नागरिकांना बंदची हाक दिली. त्यास लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा महाविद्यालये बंद होती.\nसकाळी अकरा वाजता मराठा क्रांती भवना समोर हजारोंच्या उपस्थितीत काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली वाहण्यात आली. काकासाहेब शिंदे अमर रहे है च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. सरकार व मराठा लोकप्रतिनिधीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.\nसुरक्षेच्या कारणाहून एकही एस. टी. बस स्थानकाबाहेर निघाली नाही. स्थानकात प्रचंड पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलकांच्या मागे पोलिस व्हॅन होत्या.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Machine-to-kill-mosquitoes/", "date_download": "2019-02-18T17:06:37Z", "digest": "sha1:UBXVVCYTLTGMBMJJ5FIJTI3YCU6VTCCN", "length": 7926, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डास मारण्यासाठी पालिकेचे मशिन | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › डास मारण्यासाठी पालिकेचे मशिन\nडास मारण्यासाठी पालिकेचे मशिन\nशहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यास स्वच्छता आणि नदीपात्रातील जलपर्णी जबाबदार आहे. जलपर्णी काढली जात नसल्याने पालिका प्रशासनावर नेहमीच आरोप होत आहेत. आता डासांवर मात करण्यासाठी पालिका मॉस्किटो किलींग मशिन खरेदी केले आहेत. त्याद्वारे शहरातील डासांचा नायनाट करण्याचा चंग पालिकेने बांधला आहे.\nसाचलेला कचर्याचे ढीग, तुडूंब भरलेली कचरा कुंडी वेळेवर उचलली जात नसल्याने परिसरात पसरलेला कचरा, त्यावर ताव मारणारे मोकाट डुकरे, कुत्री व जनावरे आणि साचलेले पाणी हे दृश्य शहरातील अनेक भागांत पाहावयास मिळत आहे. तसेच, शहरातून वाहणार्या पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्र व्यापलेली हिरव्या रंगाची जलपर्णी दिसते. तर, काही भागांत नदीच्या पाण्याला फेस येऊन दुर्गंधी सुटली आहे. तसेच, नियमितपणे नाले व गटार स्वच्छ केले जात नाहीत. परिणामी, शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.\nडासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. पालिकेच्या आरोग्या विभागाकडून स्वच्छता आणि नदीतील जलपर्णी काढण्याची कारवाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, डासांचे प्रमाण काही कमी होत नाही. त्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांमध्ये संताप आहे. पावसाळ्यात डासांचा त्रास कमी होईल, अशी नागरिकांना आशा होती.\nमात्र, अजूनही डासांचा त्रास कायम आहे. त्यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाने चक्क डास मारण्याचे मशिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन लाख 15 हजार रूपये किंमतीचे एक हे मशिन आहे. एकूण 4 मशिन खरेदी करण्यात येणार आहे. त्याची एकूण रक्कम 8 लाख 60 हजार आहे. सदर मशिनची एका वर्षांसाठी दुरूस्ती व देखभाल इंद्रनिल टेक्नोलॉजिस करणार आहे. या मशिनमुळे डास कितीपत मरतील, प्रश्न आहे.\nफाँगिग मशिनच्या धुरीकरणावर लाखो रुपये खर्च\nशहरातील डास कमी होण्यासाठी पालिकेच्या वतीने सायंकाळच्या वेळी फाँगिंग मशिनद्वारे औष्णिक धुरीकरण केले जाते. त्यासाठी पालिकेने क्षेत्रीय कार्यालयाद्वारे फाँगिंग मशिन व तीन चाकी टेम्पो भांड्याने घेतले आहेत. टेम्पो, चालक व इंधन, रासायनिक साहित्यावर खर्च होतो. एका क्षेत्रीय कार्यालयासाठी किमान 5 ते 6 टेम्पो व मशिन आहेत. असे एकूण 40 ते 45 मशिन व टेम्पो आहेत. त्यावर दर महिन्यास लाखो रूपये खर्च केला जात आहे. मात्र, डासांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. उलट, अनेक भागांत नियमितपणे धुरीकरण केले जात नसल्याचा असंख्य तक्रारी आहेत.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nट्रक आणि कार अपघातात सात जण ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/how-safe-are-students-leaving-school-bus-and-school-van-high-court/", "date_download": "2019-02-18T16:47:03Z", "digest": "sha1:SGNNRE3XSZDBW64X2CTNMNOCPLPVGFLO", "length": 8064, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमधून जाणारे विद्यार्थी किती सुरक्षित? : हायकोर्ट", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nस्कूल बस आणि स्कूल व्हॅनमधून जाणारे विद्यार्थी किती सुरक्षित\nमुंबई : स्कूल व्हॅन आणि स्कूल बसमधून शाळेत जाणारी मुलं किती सुरक्षित असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय. या बाबीकडे परिवहन विभाग आणि संबंधित विभागांची करडी नजर राहील आणि प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव राहील, अशी ठोस यंत्रणा राज्य सरकारने उभारावी, असं मत मुंबई हायकोर्टाने गुरुवारी व्यक्त केलं. त्याचबरोबर नियम मोडणाऱ्या स्कूल व्हॅन आणि स्कूल बसचालकांविरुद्ध पालकांना थेट परिवहन आयुक्तालयात तक्रार करता यावी, यासाठी टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सअॅप नंबर जारी करावेत, असे महत्त्वपूर्ण निर्देश हायकोर्टाने दिले.\nपालक शिक्षक संघटनेने स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेविषयी आणि अनेक ठिकाणी स्कूल बस आणि स्कूल व्हॅन या शाळा व्यवस्थापनासोबत नियमानुसार करार झाल्याविनाच चालवल्या जात असल्याचे जनहित याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले आहे. यावर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nकाय म्हणटल आहे हायकोर्टाने सविस्तर\n‘शाळकरी मुलांना रिक्षा, लहान टेम्पो अशा वाहनांमध्ये कोंबून नेलं जात असल्याचीही दृश्य पहायला मिळतात. अनेक ठिकाणी कदाचित पालकांकडूनच अशा वाहनांतून आपल्या मुलांना पाठवलं जात असेल. अनेक शाळांमध्ये तर केवळ स्कूल व्हॅनच उपलब्ध असतात. मात्र त्या शाळकरी मुलांना वाहून नेण्यासाठी असलेल्या निकषांप्रमाणे आहेत का त्यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तर मुलांची वाहतूक होत नाही ना त्यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तर मुलांची वाहतूक होत नाही ना त्यांच्याकडून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे का, हे कसे तपासणार त्यांच्याकडून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे का, हे कसे तपासणार” असे अनेक सवाल हायकोर्टाने उपस्थित केले.\n”या सर्व गोष्टींवर ठोस यंत्रणा राज्य सरकारने उभारायला हवी. व्हॅन-बसचालक, शाळा व्यवस्थापन, पालक-शिक्षक सर्वांनी यासंदर्भात संवेदनशील आणि जागरूक असायला हवं. याविषयी राज्याच्या परिवहन आयुक्तांनीही गांभीर्याने पावलं उचलून उपाययोजना कराव्यात”, असे निर्देश हायकोर्टाने दिले. तसेच सरकारची काय योजना आहे, याविषयी 22 जानेवारीपर्यंत सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nसांगलीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी\nनौदलाने सीमेवर लढावं, सरकारच्या कामात अडथळा आणू नये : नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/maharashtra-public-health-department-recruitment/", "date_download": "2019-02-18T16:19:11Z", "digest": "sha1:D2ASCLC234FQ6FRV4M36JUSBOVWLRC6Y", "length": 13924, "nlines": 168, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra Public Health Department Recruitment 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसा���ी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमहाराष्ट्र आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 1141 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट अ\nवैद्यकीय अधिकारी (MBBS): MBBS किंवा समतुल्य\nवैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र\nFee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन,मुंबई 400 001\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2019\nवैद्यकीय अधिकारी (MBBS): 184 जागा\nवैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): 80 जागा\nशैक्षणिक पात्रता: MBBS/विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा\nवयाची अट: 57 वर्षांपर्यंत\nनोकरी ठिकाण: भंडारा, चंद्रपूर, गोंडिया, वर्धा, नागपूर & गडचिरोली\nथेट मुलाखत: दर सोमवारी 01 ते 04 वाजेपर्यंत\nमुलाखतीचे ठिकाण: उपसंचालक आरोग्य सेवा, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमी जवळ, नागपूर – 22\nPrevious (West Central Railway) पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 2591 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-18T15:56:46Z", "digest": "sha1:7XHIXCXMSNYTN6COFEHSHLNRJCMBGZBL", "length": 11603, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही\nनिमसाखर – कडक उन्हामुळे इंदापूर तालुका तापले असून पारा 38 सेल्सिअस अंशावर गेला गेला आहे. यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असून उकाडयापासून मुक्ती मिळवण्यासाठी ए.सी.कुलर,पंख्यांचा वापर वाढला आहे. तर शीत पेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून टोपी, गॉगल, छत्री, सनकोटचा वापर केला जात आहे. थंडावा मिळण्यासाठी शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे. तर रणरणत्या उन्हामुळे दुपारी 1 ते 4 या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. दरम्यान, कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर परिसरा��ील रस्त्यासह विविध दुकानात आता टोप्या, गॉगल्स, चष्मे, रूमाल, सनकोट, स्टोल, मास्क, हॅन्डग्लोज विक्रीसाठी आले असून त्यांच्याकडे खरेदीसाठी नागरिक गर्दी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपवारांची “गुगली’ हुकणार की टिकणार ; बारामती काबीज करण्यासाठी भाजपची व्यूहरचना\nप्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे ग्लेडर विमान कोसळले\nनागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे सरकार : गिरीश बापट\n“दृकश्राव्य अध्ययन अधिक काळ टिकते’\nवाघीरे महाविद्यालयाचे कडेट्स करणार राजपथावर संचलन\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nसीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिं���र सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-article-dr-shri-balaji-tambe-44154", "date_download": "2019-02-18T16:50:09Z", "digest": "sha1:PLKPHCMVLOSTH3OH2V2FFZ2CAV23OL3T", "length": 25176, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Family Doctor article by Dr Shri Balaji Tambe श्री भगवान बुद्धप्रार्थना | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nडॉ. श्री बालाजी तांबे\nमंगळवार, 9 मे 2017\nमनाच्या सहवासात राहून बिघडलेली बुद्धी मनाला वश होते आणि मनाच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतला जातो. बहुतेकांचा जीवनव्यवहार असाच चालतो. असे चुकीचे निर्णय घेत राहिल्यास नंतर भोगावे लागतात आजार, दारिद्र्य व दुःख. जगातल्या दुःखाच्या जाणिवेनंतर तपश्चर्या करून, तमोगुणाला संपूर्णतः रजा देऊन, बुद्धीला प्रज्ञेच्या अंमलाखाली आणून श्री गौतम बुद्धांनी जगापुढे एक आदर्श ठेवला. त्या श्री गौतम बुद्धांचे स्मरण करत असताना त्यांच्या डोक्यावर असलेल्या जटाभाराकडे किंवा ऐकण्याचे इंद्रिय असलेल्या लांब कानांकडे आणि बाह्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करणाऱ्या मिटलेल्या डोळ्यांकडे लक्ष जाते. या गोष्टी लक्षात ठेवून व बुद्धीला प्राधान्य देऊन श्री भगवान गौतम बुद्धांची उपासना केली, तर जगातील गुन्हेगारी कमी होईल, मानसिक ताण कमी होईल, मारामाऱ्या कमी होतील, युद्धे कमी होतील.\nइंद्रियांनी आणलेली माहिती पहिल्यांदा असते मनाच्या ताब्यात. मन त्या माहितीची तोडफोड करत राहते, कारण मन ज्या इंद्रियाला वश असेल त्या इंद्रियाच्या सुखाचा विचार करते आणि त्या दृष्टीने मन आलेल्या माहितीचे भाग पाडते. मग बुद्धी व विवेक कामाला येतात. जीवात्म्याच्या फायद्याचे काय आहे याचा अत्यंत जागृत अवस्थेत बुद्धीने निर्णय घेणे म्हणजे विवेक. विवेक निर्णय घेण्याचे कार्य करतो.\n‘संगतिसंगदोषेण’ म्हणतात तसे बुद्धीसुद्धा मनाच्या सहवासात राहून त���ची दुर्बुद्धी झालेली असते. अशी बिघडलेली बुद्धी मनाला वश होते आणि मनाच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेतला जातो. बहुतेकांचा जीवनव्यवहार असाच चालतो. असे चुकीचे निर्णय घेत राहिल्यास नंतर भोगावे लागतात आजार, दारिद्य्र व दुःख.\nबुद्धीला शुद्ध करण्यासाठी भगवंतांची आराधना करून म्हणजेच मन एकाग्र करून आत्मचिंतनाकडे वळवणे आवश्यक असते. असे झाल्याशिवाय बुद्धीवर अंकुश येऊ शकत नाही. इंद्रियाच्या मार्फत ज्ञान मिळणार असले, तरी इंद्रियांच्या वैयक्तिक सुखापेक्षा आत्मसुख हे सर्वांत मोठे असते. आणि आत्मसुख हाच शरीराचा मुख्य मानद होय. आत्म्याच्या सुखासाठीच सर्व व्यवहार करणे आवश्यक असते. परंतु आत्मचिंतनावर मन एकाग्र करणे सोपे नाही. व्यक्तीला स्वतः विषयाचा विचार करणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीला श्रीखंड आवडत नसेल, तर श्रीखंडात दोष आहे असे सिद्ध करण्याचा मन प्रयत्न करते. परंतु दोष व्यक्तीत असू शकतो. तेव्हा स्वतःचे दोष पाहायला शिकणे आवश्यक असते. स्वार्थातून बाहेर पडण्यासाठी नेहमी दुसऱ्याला मदत करणे प्रभावी ठरते. ही मदत आर्थिकच असावी असे नाही तर एखाद्याला वेळीच धीर देणे, वृद्ध व्यक्तीला जिना चढता-उतरताना हात देणे, दुसऱ्याला त्रास न देणे ही सुद्धा एक प्रकारची मदतच आहे, समाजासाठी काहीतरी चांगले करणे, हे सगळे जमले नाही तर निदान स्वतःचा व्यवसाय इमाने इतबारे करणे, पैशाच्या मागे लागून स्वतःच्या व्यवसायात गैरव्यवहार, भ्रष्टाचार होऊ न देणे अशा तऱ्हेची काही बंधने आखून घ्यावी लागतात. यात देशानुसार, व्यक्तीच्या लिंगानुसार, व्यक्तीच्या वयानुसार फरक होऊ शकतो. शेजारचे दार उघडे असले तर सात वर्षांचा मुलगा ते लोटून घेऊ शकतो, ही मदतच आहे. मदत करणे, दान देणे हे शब्द आपल्या कामाचे नाहीत असे समजून त्यांना आपल्या जीवनातून हद्दपार करणे योग्य नाही. मदत करणे, दान देणे ही मनाची प्रवृत्ती आहे आणि भारतीय संस्कार हे अशी प्रवृत्ती तयार करण्यासाठी केलेले एक प्रकारचे कर्मकांड किंवा उपचार आहेत.\nअशा प्रकारे हलके हलके अंतर्मुखता तयार झाली की बाह्य वस्तूत सुख असते तसे दुःखही असते, बाह्य वस्तूंपासून मिळणारे सुख अल्पकाळ टिकणारे असते व त्यातून निर्माण होणारे दुःख माणसाकडून उगाळत राहिल्यामुळे फार काळ टिकणारे असते असे लक्षात येऊ शकते. तेव्हा अंतर्मुखता आल�� की प्रज्ञा जागृत होते व ही प्रज्ञा विवेक करत असता बुद्धीवर लक्ष ठेवते आणि अशी बुद्धी आत्म्याचे, व्यक्तीचे, देशाचे, जगाचे कल्याण करण्याच्या वेगवेगळ्या योजना देऊ शकते.\nऔषधांच्या जाहिरातींमध्ये साधारणतः सर्दी, खोकला, पोटातील गॅस, पचन, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी वगैरेंवर उपयोगात आणण्यासाठीच्या औषधांचा भरणा जास्त असतो. शरीर चांगले राहावे म्हणून विकल्या जाणाऱ्या औषधांमध्ये उंची वाढवणे, केस बळकट करणे, चेहरा गोरापान करणे, कांती सोन्यासारखी करणे, पायात ताकद आणणे वगैरेंच्या जाहिराती दिसतात. परीक्षेच्या हंगामामध्ये विद्यार्थ्यांच्या स्मृतीची आठवण होऊन त्यासाठी औषधांच्या जाहिराती केल्या जातात. थेंबे थेंबे तळे साचते, त्यासाठी काही काळ जावा लागतो. तसे स्मृती ही मेंदूची धनसंपत्ती एका दिवसात तयार होत नाही. तेव्हा मेंदूच्या औषधांच्या जाहिराती केवळ परीक्षांच्या काळात येऊन काय उपयोग\nतपश्चर्या करून, तमोगुणाला संपूर्णतः रजा देऊन, बुद्धीला प्रज्ञेच्या अंमलाखाली आणून श्री गौतम बुद्धांनी जगापुढे एक आदर्श ठेवला. त्या श्री गौतम बुद्धांचे स्मरण करत असताना त्यांच्या डोक्यावर असलेल्या जटाभाराकडे किंवा ऐकण्याचे इंद्रिय असलेल्या लांब कानांकडे आणि बाह्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित न करणाऱ्या मिटलेल्या डोळ्यांकडे लक्ष जाते. या गोष्टी लक्षात ठेवून व बुद्धीला प्राधान्य देऊन श्री भगवान गौतम बुद्धांची उपासना केली तर जगातील गुन्हेगारी कमी होईल, मानसिक ताण कमी होईल, मारामाऱ्या कमी होतील, युद्धे कमी होतील. त्यामुळे मेंदूची काळजी घेणे प्रत्येकासाठी अपरिहार्य आहे.\nकाळजी घेण्यासाठी आयुर्वेदात वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना केलेल्या आहे, वेगवेगळी औषधे सुचवलेली आहेत. यांचा आपण या ठिकाणी वेगळा विचार करणार आहोतच. मेंदूला काही गोष्टींचे कुपथ्य असते. खोटे बोलणे, उष्णता, सतत जडाचा, पैशांचा विचार करणे, मला अधिकात अधिक सर्व मिळाले पाहिजे असा सतत विचार करणे वगैरे गोष्टी मेंदूला घातक ठरतात. स्नानाच्या वेळी डोक्यावर फार गरम पाणी घेऊ नये. खांद्याच्या खाली स्वतःला झेपेल त्या तापमानाचे गरम पाणी घ्यावे. स्नान झाल्यावर डोके टॉवेलने खसखसून पुसावे. त्या निमित्ताने डोक्याला मसाज होतो. दोन्ही कानशिलांवर, डोळ्यांवरच्या कपाळावर, टाळूवर, मानेच्या ��रच्या भागाला सौम्य मसाज करून मेंदूला चेतना द्यावी. मेंदूचे कार्य मेंदूजलाच्या आरोग्यावर चालते. हे मेंदूजल शरीरभर संचार करेल व शुद्ध होईल याकडे लक्ष ठेवणे म्हणजे मेंदूचे कार्य नीट ठेवणे.\nदिव्याच्या ज्योतीवर दिवसातून दहा मिनिटे त्राटक करणे सुद्धा मेंदूसाठी हितकर असते. बुद्धिरूपाने, विवेकरूपाने, खऱ्या खोट्याची समज देणारा असा आतमध्ये असणारा आत्मप्रकाश, आत्मज्योत म्हणून कार्यरत होण्यासाठी हा बाहेरचा निरांजनाचा प्रकाश उपयोगी पडतो. बोटांच्या अग्रभागाने आपण जशी दारावर टिकटिक करतो त्या प्रकारे रात्री झोपण्यापूर्वी डोक्यावर (मेंदूवर) मसाज करून स्वस्थ झोपावे. रात्रीचे जेवण कमी असावे, कारण पोटाला तडस लागली की झोप येत नाही. झोपेच्या वेळेत मेंदू खरा कार्यरत असतो आणि झोप व्यवस्थित लागली नाही की स्मरणशक्ती, मेंदूचे आरोग्य वगैरेंना बाधा पोचते. अशा प्रकारे मेंदूचे आरोग्य सांभाळणारे, शांतताप्रिय असे जे आहेत तेच खरे श्री भगवान बुद्धांचे भक्त.\nडॉ. श्री बालाजी तांबे\nउन्हेरे धरण मोजतेय अखेरची घटका...\nपाली - सुधागड तालुक्यातील जवळपास ४७ वर्षे जुने असलेले उन्हेरे धरण सध्या अखेरची घटका मोजत आहे. धरणाची जॅकवेल (विहिर) पुर्णपणे मोडली आहे. त्यामुळे...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी स्थायी समितीपुढे\nपिंपरी - महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे सोमवारी (ता. १८) महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत....\nपाणी विकत घेण्याची शिंगणापुरात वेळ\nशिखर शिंगणापूर - परिसरातील विहिरींनी तळ गाठला तर ऐतिहासिक ३५ एकर क्षमतेचा आणि २५ फूट खोली असलेला पुष्करतीर्थ तलावात मृत पाणीसाठा आहे येथील...\nसशक्त गावासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार\nभवानीनगर - केवळ शहरीच नव्हे, तर ग्रामीण भागातही उच्च रक्तदाब व मधुमेह रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या असांसर्गिक आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी जिल्हा...\nपुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत...\nशेतीसाठी पाणी न वापरण्याचा निर्णय\nखटाव - उन्हाळा सुरू झाला, की पाणीटंचाई जाणवू लागते. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत जनजागृती केली, तरी त्याकडे कोणीही गांभीर���याने पाहता नाही. या पार्श्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/177-goods-gst-rates-reduced-by-central-government/", "date_download": "2019-02-18T17:12:31Z", "digest": "sha1:5YXEYTS6MY4BFKD46255T2UZ2UFXEVP4", "length": 5404, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारने घेतला टीकेचा धसका; 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nसरकारने घेतला टीकेचा धसका; 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के\nटीम महाराष्ट्र देशा: जीएसटी लागू केल्यानंतर देशभरात एक कमालीच गोंधळाच वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला एक देश एक कर या भावनेतून सरकारने जीएसटी लागू केला. मात्र नवीन कर प्रणालीची अमलबजावणी करणे सरकारला अडचणीचे ठरत आहे. यामुळे प्रमुख विरोधी पक्षासह नागरिक आणि व्यापारी वर्गही सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. दरम्यान आज १७७ वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे,\nगुवाहटीमध्ये आयोजित जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी दर कमी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये शेव्हिंग क्रीम, टूथपेस्ट, शॅम्पू, चॉकलेट, मार्बल इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : ���ुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nठाण्यात रिक्षा चालकांकडून महिला रिक्षा चालकांना दमदाटी\nवसतिगृहांच्या कामकाजातील त्रुटी दूर केल्यास अनुदान पुन्हा सुरू करू – दिलीप कांबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/royal-enfield-launches-new-classic-signals-350-motorcycle-for-rs-1-61-lakh/443173", "date_download": "2019-02-18T16:22:48Z", "digest": "sha1:J2DNABUX5IAKKXLCITSANYJRTHYVZ65D", "length": 5525, "nlines": 77, "source_domain": "zeenews.india.com", "title": "रॉयल एन्फिल्डने लॉन्च केली New Classic Signals 350 | News in Marathi", "raw_content": "\nरॉयल एन्फिल्डने लॉन्च केली New Classic Signals 350\nकंपनीने या बाईकची किंमत 1.61 लाख रुपये (एक्स-शोरूम, चेन्नई) आहे. ही स्पेशल एडिशन बाइक इंडियन आर्म्ड फोर्सेजपासून प्रेरित आहे.\nक्लासिक सिग्नल्स 350 दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.यामध्ये एयरबोर्न ब्लू आणि स्टॉर्मराइडर सॅन्ड रंग आहे. नव्या क्लासिक सिग्नल्स 350 मध्ये ड्युअल -चैनल ABS (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) आहे. अशाप्रकारची ही पहिली बाईक आहे.\nClassic 350 च्या या नव्या व्हर्जनमधील बाईक थेट डीलरशिपद्वारा विकली जाईल. या बाईकची ऑनलाईन विक्री होणार नाही. या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. क्लासिक 350 बुलेटच्या स्टॅन्डर मॉडलच्या तुलनेत ही बाईक 15,000 रुपयांनी महाग असेल.\nभारत सरकारच्या नव्या सेफ्टी रेग्युलेशननंतर 1 एप्रिल 2019 पासून 125 cc पेक्षा अधिक क्षमतेच्या बाईकमध्ये ABS (एंटी-लॉक ब्रेक सिस्टम) आवश्यक आहे. त्यानुसार बाईक्सची मॉडल्स अपडेट होणार आहेत.\nरॉयल एनफील्ड इंडियन आर्मीला मोटरसाइकल सप्लाय करते. नव्या सिग्नल्स एडिशन मॉडलमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. रॉयल एनफील्ड 350 चे हेडलॅम्प, क्रैंककेस कवर, एग्जॉस्ट मफलर, हॅन्डलबारवर क्रोम दिसेल. ही बाइक सिंगल सीट वर्जनमध्ये उपलब्ध आहे.\nमेकॅनिकली, मोटरसाइकलमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सिग्नल्स एडिशनमध्ये 346 cc, सिंगल सिलिंडर, एयर कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 5250 आरपीएम पर 19 बीचएपी पावर आणि 28 न्यूटन मीटरचे टॉर्क जेनरेट करते. 5 स्पीड गियरबॉक्स आहे.\nब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये फ्रंट आणि रियरमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत.\nDucati Scrambler 1100 दमदार फीचर्स आणि किंमत \nज्या ट्रेकवर भेटले त्याच ट्रेकमध्ये बांधली लग्नगाठ\nPHOTO : पुलवामा दहशतवादी हल्याचे फोटो पाहून तुमच्याही काळजात धस्स् होईल\nभारतीय लष्करावर उरीनंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला\nरजनीकांत यांची लाडकी लेक आता झाली सौ. वनानगामुडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/99-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-18T16:11:45Z", "digest": "sha1:FAQH5XLFEWDAV3NUNQAMRPPBDN64BGGU", "length": 12373, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "99 टक्के प्रवाशांना बुलेट ट्रेनचा उपयोग नाही – चिदंबरम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n99 टक्के प्रवाशांना बुलेट ट्रेनचा उपयोग नाही – चिदंबरम\nनवी दिल्ली – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गावरील वनाखाली असलेली 77 हेक्टर जमीन दिली असून त्यामुळे तेथे आता वृक्ष तोड होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी देशातील 99 टक्के लोकांना या बुलेट ट्रेनचा उपयोग नाही असे म्हटले आहे.\nउत्तर प्रदेशात कालच एका रेल्वेक्रॉसिंगवर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला रेल्वेची धडक बसली त्यात 13 विद्यार्थी दगावले. त्यावरूनही निशाणा साधताना चिदंबरम यांनी आज अनेक ट्विटर संदेश प्रसारीत केले आहेत. त्यात त्यांनी या समस्या उपस्थित करून बुलेट ट्रेन काय कामाची असा सवाल उपस्थित केला आहे.\nदेशातील 99 टक्के प्रवाशांना या ट्रेनचा उपयोग नाही असेही त्यांनी म्हटले आहे. धोकादायक रेल्वेक्रॉसिंगवर होणारी जीवित हानी रोखण्याची उपाययोजना करण्याऐवजी मोदी सरकारने 1 लाख 8 हजार कोटी रूपयांच्या बुलेट ट्रेन रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्यासाठी 77 हेक्टर जागवरील वनक्षेत्र नाहीसे केले जाणार आहे याकडेही या ट्विट मध्ये चिदंबरम यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nकिर्ती आझाद यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश लांबणीवर\n#PulwamaAttack : आम्ही सरकारसोबत ठामपणे उभे – राहुल गांधी\nकॉंग्रेस आणि भाजपमध्ये काही फरक नाही\nकॉंग्रेसशी दिल्लीत हातमिळवणी करण्यास आप उत्सुक; ममतांचा दावा\nशेतकऱ्यांनी मागितल्या चारा छावण्या, भाजपने दिल्या डान्स बार आणि लावण्या\nपुणे – ���ालकमंत्र्यांच्या दबावामुळेच कारवाई\nटिपण : कॉंग्रेसला आता तरी ‘अच्छे दिन’ येतील\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपिंगलान चकमक : ‘जैश-कमांडर’सह अन्य एका दहशतवाद्यास कंठस्नान\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/be-cautious-about-cyber-security/", "date_download": "2019-02-18T16:59:10Z", "digest": "sha1:PBDBRAJEXXM6QOVCWIER2MGCBBGWU3OO", "length": 6528, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सायबर सुरक्षेबाब�� सावधानता बाळगावी - ब्रिजेश सिंह", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nसायबर सुरक्षेबाबत सावधानता बाळगावी – ब्रिजेश सिंह\nमुंबई : सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे हे आज गरजेचे आहे. याबाबत सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी आज केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता दोन दिवसीय सायबर सुरक्षा जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाचे उद्घाटन श्री. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nनवीन पिढी ही माहिती तंत्रज्ञानाच्या खूप जवळ आहे, असे सांगून श्री. सिंह पुढे म्हणाले, सायबर सुरक्षेबाबत योग्य ज्ञान, बाळगावयाची सावधानता सर्वांपर्यंत पोहोचविणे हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठीच पोलीस रेझिंग डे च्या निमित्ताने सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. अनोळखी ई-मेल्स उघडू नयेत, वायरस असणाऱ्या पेनड्राईव्ह अथवा इतर उपकरणांचा वापर टाळावा व त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही सतर्क राहून अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.\nपोलीस अधीक्षक श्री. राजपूत यांनी यावेळी सर्वांचे स्वागत करुन सायबर सुरक्षा जागरुकता अभियान याबाबत माहिती दिली. श्री. खोत यांनी आधार विषयी माहिती दिली. या अभियानासाठी पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, कॉन्स्टेबल नवनाथ देवगुडे, विवेक सावंत आदींनी परिश्रम घेतले. उद्या दि. 6 जानेवारी रोजीही हे अभियान होणार आहे.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nनवीन वाळू लिलाव धोरण लागू – चंद्रकांत पाटील\nपरवानगी अभावी संभाजी भिडे गुरुजींचे मुंबईतील व्याख्यान रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-02-18T15:57:59Z", "digest": "sha1:552PDXQR3IOAO2F2Z25RJHYNO3AAMIAM", "length": 12276, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "….म्हणून प्राप्तिकर विभाग देणार 5 कोटी रुपये | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n….म्हणून प्राप्तिकर विभाग देणार 5 कोटी रुपये\nमुंबई: जर तुम्ही प्राप्तिकर विभागाला काळ्या पैशांची सूचना दिली तर तुम्हाला पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. होय, अशी माहिती प्राप्तिकर विभागाकडून देण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाने ‘इन्कम टॅक्स इन्फॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम 2018’ची घोषणा केली आहे. यानुसार परदेशातील अघोषित संपत्तीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचे बक्षीस देण्यात येईल. कर चोरी आणि बेनामी संपत्तीची माहिती प्राप्तिकर विभागाला दिल्यावरही बक्षीस दिले जाणार आहे.\nएखाद्या व्यक्तीने दिलेल्या माहितीमुळे कर चोरी पकडली गेल्यास, त्या व्यक्तीला बक्षीस दिले जाईल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बक्षिसाची रक्कम पकडण्यात आलेल्या रकमेच्या 10 टक्के इतकी असेल. कर चोरी उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीस जास्तीत जास्त पाच कोटींची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येईल. याआधीच्या म्हणजेच 28 ऑगस्ट 2015 रोजी देण्यात आलेल्या आदेशांनुसार कर चोरीची सूचना देणाऱ्या व्यक्तीला लगेच एक लाख रुपयांचे बक्षिस दिले जाते. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास झाल्यावर एकूण करचोरीच्या रकमेपैकी 10 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहिंसेचा ‘तो’ व्हिडीओ हटविण्यासाठी गुगलला पत्र : राजस्थान सरकारची कोर्टात माहिती\nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nतृणमूल आमदाराच्या खुनातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती\nआसामला दुसरे काश्मीर बनू दिले जाणार नाही\nशहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला सिद्धू गैरहजर\nभारताच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास मोदी सरकारला अपयश -मनमोहनसिंग\nमोदींना इतके खोटे बोलण्याचे धाडस कोठून येते – तेजस्वी यादव\nचौकीदार चोर नव्हे, प्रामाणिक – राजनाथसिंह\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\nट्रक चालकानेच केला स्वप्नीलचा खून\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/janun-ghya-mul-kevha-kushivar-valyala-shikate", "date_download": "2019-02-18T17:53:44Z", "digest": "sha1:A3QNU4NM77KVH42OQAAKVRX5PWL67RJD", "length": 13860, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते? - Tinystep", "raw_content": "\nजाणून घ्या तुमचे मूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nमूल कुशीवर वळणे केव्हा सुरु करते\nमुलांचे लहानपण आणि निरागस बाललीला मूल मोठे झाल्या नंतर परत कधीच अनुभवायला मिळत नाहीत. यामुळेच कि काय अगदी सर्वच आई-बाबांना आपले बाळ असेच लहानगे राहावे असे वाटते. पण या सोबतच त्याने सभोवतालच्या जगाशी जुळवून घ्यावे आणि यासाठीच्या त्याच्यातील अंगभूत क्षमता विकसित व्हाव्यात असे ही पालकांना वाटत असते.यामुळेच बाळ त्याच्या वाढीचे टप्पे जसे कि बसणे,रांगणे ,चालणे आणि बोलणे कधी गाठतो याची आपण आतुरतेने वाट बघत असतो . बाळाला स्वतःहून उठून बसता यावे यासाठी त्याला स्वतःच्या शरीराचे वजन पेलता यायला हवे.नवजात शिशूंचे स्नायू अगदीच नाजूक असतात आणि त्यांना विकसित व्हायला वेळ लागतो यामुळे मान आणि डोके स्वतः पेलणे तसेच कुशीवर वळणे त्यांना शक्य नसते. चला तर मग जाणून घेउया,तुमचे बाळ कुशीवर वळणे केव्हा आणि कसे सुरु करते..\n१ . बिछान्यावर पहुडलेले असतांना बाळ स्वतःचे डोके उचलण्याचा प्रयत्न करते.सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात डोके उचलण्याचा बाळाचा प्रयत्न,अगदी काही क्षणांसाठी का असेना सुरु होतो.पाठीवर झोपलेली असतांना एका बाजूने डोके वळवणे त्यांना जमायला लागते.\n२. साधारण दुसऱ्या महिन्यात पोटावर पालथे झोपलेले असतांना बाळाला स्वतःच्या डोक्याचे ओझे वरच्या दिशेने पेलायला जमू लागते.ज्या बाळांची शारीरिक क्षमता जास्त असते त्यांना काही प्रमाणात एका कुशीवर वळणे शक्य असते पण बसलेले असतांना डोके हेलकावे खायला लागते\n३. तीन महिन्याचे होता होता हातांच्या आधाराने डोके आणि खांद्याचा समतोल ४५ अंशांच्या कोनात सांभाळायला तुमचे छोटुकले शिकून घेते.\n४. चौथ्या महिन्यात एका कुशीवर वळणे बाळाला सहज जमते तर पाचव्या महिन्यापासून पोटावरून पाठीवर पूर्णपणे वळणे तसेच सहाव्या महिन्यात पाठीकडून पोटावर कूस बदलणे त्यांना जमायला लागते.\nतुमचे बाळ स्वतःहून जेव्हा कूस बदलण्याचा किंवा वळण्याचा प्रयत्न करायला लागते तेव्हा काय काळजी घ्याल\nतुमचे बाळ स्वतःहून जेव्हा कूस बदलण्याचा किंवा वळण्याचा प्रयत्न करायला लागते तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.जसे कि बाळाचे हे प्रयत्न सुरु असतांना त्याला जमिनीवर,एखाद्या मऊ बिछान्यावर किंवा गालिच्यावर झोपवावे. बाळ उंच पलंगावर असेल आणि ���का क्षणासाठीही तुमचे त्याच्या वरील लक्ष हटले तर मोठी खाली पडून मोठी दुर्घटना होऊ शकते.यासाठी तुम्ही काही काम करत असाल तेव्हा तुमच्या बाळाला जमिनीवर किंवा सुरक्षित असणाऱ्या बाबागाडीत ठेवा.\nतुमच्या बाळाने अद्याप कुशीवर वळणे सुरु केलेले नसले तर काळजी करू नका कारण अश्या वेळी मुलांना हालचाल कशी करावी हे समजण्यासाठी तुमची मदत आणि प्रोत्साहनाची गरज असते.बाळाला तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यापासून जमिनीवर पालथे झोपवायला सुरु करा जेणेकरून बाळ मान उंचावून तुमच्या कडे बघेल आणि स्वतःहून हालचाल करण्याचा प्रयत्न करेल. स्वतःहून मान पेलण्याचा प्रयत्न करण्याने आणि उंचावून बघण्याने बाळाच्या मानेचे स्नायू बळकट होतात.\nयासाठी आणखी एक युक्ती म्हणजे जमिनीवर बाळापासून दूर एखादी खेळणी ठेवा खेळणी घेण्यासाठी बाळ हात आणि मानेच्या हालचाली करेल. यासोबतच तुम्ही हाताने बाळाला हलकेपणे कुशीवर वळवा.तुमच्या एका हाताने बाळाला व्यवस्थित पकडा आणि हळूच दुपटे ओढून तुम्ही सहजपणे बाळाला कुशीवर वळवू शकता. मऊ बिछान्यावर किंवा पांघरुणावर बाळाला ठेवून हळुवार पणे असे प्रयत्न अधून मधून करत रहा.\nबाळाला एका अंगावर झोपवून तुम्ही स्वतःही त्याला कुशीवर वळण्यासाठी मदत करू शकता. या सर्व प्रयत्नांसाठी थोडा वेळ द्या आणि संयम ठेवा कारण बाळाच्या हात आणि पायाचे स्नायू पुरेसे विकसित आणि बळकट झाल्यानंतर बाळ आपोआप कूस बदलायला शिकते.हे स्नायू विकसित होण्यासाठी आधार देऊन बसवणे आणि मान उंचावून बघणे यासाठी तुमच्या सततच्या प्रोत्साहनाची गरज तुमच्या लाड्क्याला नेहमी भासत असते हे लक्षात घ्या..\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-18T17:34:38Z", "digest": "sha1:GPIZTRPMM66K5KO2S7KMN4DQXURWPR7H", "length": 9529, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "तीनदिवसीय बालचित्रपट महोत्सवाची उत्साहात सांगता | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड तीनदिवसीय बालचित्रपट महोत्सवाची उत्साहात सांगता\nतीनदिवसीय बालचित्रपट महोत्सवाची उत्साहात सांगता\nपिंपरी चिंचवड– महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल आयोजित तीनदिवसीय बालचित्रपट महोत्सवाची रविवारी उत्साहात सांगता झाली. सुमारे तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या महोत्सवात सहभाग नोंदवला.\nचित्रपट तज्ज्ञ प्रसन्ना हुलीकवी यांनी चित्रपट रसग्रहणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दृश्यम व्हीएफएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीवकुमार यांनी सिटीप्राइड (निगडी) शाळेत व्हिज्युअल इफेक्टचा (व्हीएफएक्स) चित्रपटात कसा वापर केला जातो, याबद्दल माहिती दिली. या तंत्राचा वापर करून आभासी चित्र कसे निर्माण केले जाते, याचे संगणकीय सादरीकरण दाखविण्यात आले. सायन्स पार्कमध्ये रेड बलूनसह आणखी काही लघुपट दाखविण्यात आले. महोत्सवात तिन्ही दिवशी शहरातील मुले-मुली आणि त्यांच्या पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचा लाभ मुख्यतः महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला. महोत्सवात रोज चिंचवड स्टेशन येथील कार्निवल सिनेमागृहात सकाळी बालचित्रपट दाखविण्यात येत होते. चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहातही राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुपट, व्हीएफएक्स कार्यशाळा आयोजित केली होती.\nमहोत्सवाचा मुख्य उद्देश हा परिसरातील विद्यार्थ्यांना चित्रपट कसे पाहावेत, याबद्दल शिक्षण देणे हा होता. श्यामला वनारसे यांनी संयोजन समितीला मार्गदर्शन केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी फोर्ब्ज मार्शलच्या बीना जोशी, स्वप्नील उंबरे आणि कंपनीचे स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण व महापालिकेतील सीएसआर (सामाजिक दायित्व) प्रमुख विजय वावरे यांनी सहकार्य केले.\nPrevious articleजुन्या रस्त्यावर डांबराचा मुलामा देवून ठेकेदाराकडून महापालिकेची फसवणुक\nNext articleआरक्षणावरुन समाजात भांडणं लावण्याचं विरोधकांचं काम : मुख्यमंत्री\nपार्कस्ट्रीट लगतच्या सब’वे’च्या कामाची नगरसेवक संदीप कस्पटे यांच्याकडून पाहणी\nआधुनिक पद्धतीने उत्पादन व सेवांच्या संधी निर्माण करणे आवश्यक – डॉ. अनिल राव\nतनुश्री गर्भसंस्कार केंद्राचा स्नेहमेळावा संपन्न\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/uncategorized/", "date_download": "2019-02-18T17:14:22Z", "digest": "sha1:KAPT633DJS23SQ55RG47TLI5JPNOQHT5", "length": 3166, "nlines": 48, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Uncategorized Archives - Uncategorized Archives -", "raw_content": "\n‘कुटुंब रंगलय काव्यात’ चा ३०००वा प्रयोग संपन्न\nगेली ३८ वर्षे काव्याची गंगा अविरतपणे रसिकांसमोर घेऊन येणाऱ्या विसूभाऊ बापट यांच्या मुकुटात म\n१८ व्या संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर\nPosted by mediaone - in News, Uncategorized - Comments Off on १८ व्या संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर\nनाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे �\nपहिल्या ‘टाइम्स मराठी फिल्म टेक्निकल अॅवॅार्ड २०१८’(Times MFTA 2018) पुरस्काराचा रंगतदार सोहळा संपन्न\nPosted by mediaone - in News, Uncategorized - Comments Off on पहिल्या ‘टाइम्स मराठी फिल्म टेक्निकल अॅवॅार्ड २०१८’(Times MFTA 2018) पुरस्काराचा रंगतदार सोहळा संपन्न\nसिनेमा म्हटलं की रुपेरी पडद्यावर चमचमणारे तारे-तारका इतकाच ढोबळ अर्थ घेतला जातो. या तारे-तारका\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार ��मजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/it-was-dabkare-who-had-done-punes-contract-babasaheb/", "date_download": "2019-02-18T17:20:40Z", "digest": "sha1:7PYR5V5ZM5WYZ6E2XHDRZZCJLE7ZTCEB", "length": 30160, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "It Was Dabkare Who Had Done Pune'S Contract With Babasaheb | पुणे कराराचा बाबासाहेबांनीच केला होता धिक्कार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार १८ फेब्रुवारी २०१९\nनदीपात्रात हरीण पुरल्याची माहिती\nमाझ्या उमेदवारीबाबत अमरिशभाईच आग्रही होते\nतुमसर तालुक्यातील २० गावे सिंचनाविना\nजलवाहिनी फुटल्याने चार गावांचा पुरवठा ठप्प\nसभापतीपदी युवराज पाटील यांची निवड\nजागावाटप ठरले, पण मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेना - भाजपाचे मौन\nदुरावा विसरा, एकजुटीने कामाला लागा, अमित शाह यांचे आवाहन\nबर्निंग कार; चेंबूर येथील हायवेवर आज सकाळी अचानक कारने पेट घेतली\n.... सांगताहेत स्वतः मुख्यमंत्री\nयुतीच्या घोषणेबरोबरच जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला, दोन्ही पक्ष लढवणार एवढ्या जागा\nआणखीन एका स्टार किडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कोण आहे ही व्यक्ती जाणून घ्या\nकबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका\nPulwama Attack : पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी\n अनिल कपूरला भेटला त्याच्यासारखा दिसणारा हुबेहूब व्यक्ती\nPulwama Attack :'हिंदी मीडियम'च्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी\nबर्निंग कार; चेंबूर येथील हायवेवर आज सकाळी अचानक कारने पेट घेतली\nनाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याचा राज्यभरात निषेध\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेत निदर्शनं\nरेस्टॉरंट स्टाइल मशरूम मंच्यूरियन रेसिपी\nरक्तातील टॉक्सिन्सची पातळी वाढल्याने होतात स्किन प्रॉब्लेम्स; असे करा दूर\nहैद्राबादमधील 'या' समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी...\nअदिती राव हैदरीचा क्लासी लूक ठरला पिंक पर्ल; चाहते म्हणाले 'रोज गर्ल'\nलैंगिक जीवन : बेडरूम नाही तर कपल्सना लैंगिक क्रियेचा 'इथे' मिळतो जास्त आनंद\nनवी दिल्लीत जोरदार पावसाला सुरुवात\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तैवानकडून निषेध\nकल्याण - 'लष्कर ए तालिबान' नावाचं वायफाय; तरुणाला समज देऊन पोलिसांना सोडलं\nमुंबई - नाणार प्रकल्पाची जागा बदलणार, जिथे लोकांची मान्यता असेल तिथेच प्रकल्प होणार - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - 25 वर्षे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिले होते, दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वाचा समान दुवा - देवेंद्र फडणवीस\nमातोश्रीवरील बैठकीनंतर अमित शहा, उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी एकाच गाडीतून रवाना\nमातोश्रीवरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांची बैठक संपली\nसोलापूर - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना 20 लाखाची मदत\nनंदुरबार : शहाद्यात अतिरेकी हल्ला निषेधार्थ आयोजित आंदोलनात अतिरेक्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळताना एकजण किरकोळ भाजला\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित\nमुंबई - केंद्र सरकारला 28 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्याचा रिझर्व्ह बँकेच निर्णय\nमुंबई - संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी उपस्थित स्थानिक भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये परस्पर संवाद नाही\nमुंबई -शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शिवाजी महाराज, बाळासाहेब अन वाजपेयींच्या प्रतिमा\nश्रीनगर - पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत कर्नल आणि ब्रिगेडियर जखमी\nश्रीनगर - पुलवामा येथे तब्बल 16 तासांपासून भारतीय लष्कर आणि जवानांमध्ये चकमक सुरू\nनवी दिल्लीत जोरदार पावसाला सुरुवात\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तैवानकडून निषेध\nकल्याण - 'लष्कर ए तालिबान' नावाचं वायफाय; तरुणाला समज देऊन पोलिसांना सोडलं\nमुंबई - नाणार प्रकल्पाची जागा बदलणार, जिथे लोकांची मान्यता असेल तिथेच प्रकल्प होणार - देवेंद्र फडणवीस\nमुंबई - 25 वर्षे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिले होते, दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वाचा समान दुवा - देवेंद्र फडणवीस\nमातोश्रीवरील बैठकीनंतर अमित शहा, उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी एकाच गाडीतून रवाना\nमातोश्रीवरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांची बैठक संपली\nसोलापूर - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे शहीद झा���ेल्या जवानांच्या कुटुंबीयांना 20 लाखाची मदत\nनंदुरबार : शहाद्यात अतिरेकी हल्ला निषेधार्थ आयोजित आंदोलनात अतिरेक्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळताना एकजण किरकोळ भाजला\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित\nमुंबई - केंद्र सरकारला 28 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्याचा रिझर्व्ह बँकेच निर्णय\nमुंबई - संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी उपस्थित स्थानिक भाजपा-शिवसेना नेत्यांमध्ये परस्पर संवाद नाही\nमुंबई -शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या ठिकाणी शिवाजी महाराज, बाळासाहेब अन वाजपेयींच्या प्रतिमा\nश्रीनगर - पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत कर्नल आणि ब्रिगेडियर जखमी\nश्रीनगर - पुलवामा येथे तब्बल 16 तासांपासून भारतीय लष्कर आणि जवानांमध्ये चकमक सुरू\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे कराराचा बाबासाहेबांनीच केला होता धिक्कार\nमहात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता.\nजाहीर व्याख्यान : सुरेश माने यांचे प्रतिपादन\nगडचिरोली : महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये १९३२ साली पुणे करार झाला होता. या करारावर स्वाक्षरी करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुळीच इच्छा नव्हती. मात्र देशातील बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन नाईलाजास्तव या करारावर स्वाक्षरी करावी लागली. याचे परिणाम दिसून आल्यानंतर १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत:च या कराराचा धि:क्कार केला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.\nबहुजन रिपब्लिकन आंबेडकर राईट्स सोशल मुव्हमेंटद्वारा गडचिरोली येथे गुरूवारी पुणे करार धिक्कार दिनानिमित्त ‘पेसा कायदा समज आणि गैरसमज, पुणे करार व आरक्षण’ या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अॅड. सुरेश माने बोलत होते.\nयावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ मडावी, सिद्धार्थ पाटील, महेश राऊत, आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, संभाजी ब्रिगेडचे गणेश बावनवाडे, प्रा. संजय मगर, राजीव झोडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना अॅड. डॉ. सुरेश माने म्हणाले की, गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने दल��तांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून येरवाडा तुरूंगात उपोषण सुरू केले व स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करार करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या करारावरील स्वाक्षरीबाबत डॉ. बाबासाहेब स्वत: असमाधानी होते. १९४२ मध्ये त्यांनी स्वत: या कराराचा धिक्कार केला. ‘स्टेट आॅफ मायनॉरिटी’ या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही यापूर्वी अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. म्हणून त्याचा उदोउदो करणे हा मोेठा गैरसमज असल्याचे प्रतिपादन केले.\nसिद्धार्थ पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, राजकीय आरक्षण १० वर्षासाठी दिले होते. त्याची मुदत वाढविली जात आहे. शैक्षणिक व नोकऱ्यांच्या आरक्षणाला कोणीच धक्का लावू शकत नाही. त्याबाबतची नोंद राज्यघटनेत करण्यात आली असल्याचे प्रतिपादन केले. पेसा कायद्याबाबत मार्गदर्शन करताना महेश राऊत यांनी केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पेसा कायद्याचा आधार घेऊन आदिवासी व गैरआदिवासी यांच्यामध्ये भांडण लावले जात असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक डॉ. कैलाश नगराळे, संचालन रितेश अंबादे तर आभार राज बन्सोड यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगडचिरोली होऊ शकते बायोडिझेलचे हब\nसेंद्रीय शेतीतील उत्पादनांची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा\nओराव जमातीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nराष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी चक्काजाम\nवादळी पाऊस व गारपिटीने रबी पिकांचे नुकसान\nपुलवामा दहशतवादी हल्लामहाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019अमित शहाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाउद्धव ठाकरेआयपीएल 2019ट्रायराफेल डीलमहेंद्रसिंह धोनी\n2019 च्या वर्ल्ड कप संघात महेंद्रसिंग धोनी हवा की नको\nधोनी असायला हवा धोनी नसला तरी चालेल\nधोनी असायला हवा (3498 votes)\nधोनी नसला तरी चालेल (518 votes)\nजो नवीन कार घेणार; त्याला सरकार 50 हजार देणार...\nहैद्राबादमधील 'या' समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी...\nBenelli च्या दोन अॅडव्हेंचर बाईक भारतात लाँच; किंमतही दमदार...\n'या' स्मार्टफोन्सचे रेडिएशन सर्वाधिक धोकादायक\nअदिती राव हैदरीचा क्लासी लूक ठरला पिंक पर्ल; चाहते म्हणाले 'रोज गर्ल'\n'या' लोकांना खरंच जगाची काही पडलेली नाहीये ,फोटो बघून तुम्हालाही कळेल\nRAW चा 'ब्लॅक टायगर' कसा बनला पाकिस्तानमध्ये मेजर...वाचा थरारक कथा\nकडूलिंब आणि मधाचा सोपा फेसपॅक, त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांवर रामबाण उपाय\nजाणून घ्या, दाढी वाढवण्याचे फायदे\n चोरट्यांनी हिमनगाचेच पाणी चोरले; किंमत 8.5 लाख रुपये\nबर्निंग कार; चेंबूर येथील हायवेवर आज सकाळी अचानक कारने पेट घेतली\nआनंदीबाईंच्या पहिल्या शाळेत पोहोचले 'आनंदी गोपाळ'चे कलाकार आणि लोकमतशी मारल्या मनमुराद गप्पा\nनाशिकमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश\nनाशिकमधील सावरकरनगर परिसरात एक बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याचा राज्यभरात निषेध\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेत निदर्शनं\nबुलडाणा : शहीद जवान संजय राजपूत यांची अंत्ययात्रा\nयवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या सभेत युवक काँग्रेसने काळे फुगे सोडले\nPulwama Terror Attack : दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल रोको\nपुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना बॉलीवूडने वाहिली आदरांजली\nसेंद्रीय शेतीतील उत्पादनांची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा\nओराव जमातीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nराष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी चक्काजाम\nशिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारणाच्या पलीकडचं- पंतप्रधान मोदी\n...आणि अखेर भाजपा-शिवसेना युती झालीच; अमित शहा, उद्धव ठाकरेंच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांची घोषणा\nआम्ही 'मनसे' एकत्र आलो; मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शहा, उद्धव ठाकरेंना हसू आवरेना\nशिवसेनेसोबतचं आमचं नातं राजकारणाच्या पलीकडचं- पंतप्रधान मोदी\nकाही अविचारी एकत्र येतात, मग समविचारींनी का एकत्र येऊ नये\n.... सांगताहेत स्वतः मुख्यमंत्री\nदुरावा विसरा, एकजुटीने कामाला लागा, अमित शाह यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mlas-30-offenses-against-workers/", "date_download": "2019-02-18T16:39:38Z", "digest": "sha1:BQQR2RJ5CS7DGNOLST54IYVN35IAPE2X", "length": 14620, "nlines": 177, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आमदार, कार्यकर्त्यांविरुद्धचे 30 गुन्हे मागे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआमदार, कार्यकर्त्यांविरुद्धचे 30 गुन्हे मागे\nमुंबई – राज्यातील सत्तेवर असलेल्या फडणवीस सरकारने राजकिय व सामाजिक आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, भाजप, तसेच विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पार पडलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत 30 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.\nसरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांमार्फत बंद पुकारणे, घेराव घालणे, मोर्चा काढणे, निदर्शन करणे आदी प्रकारचे आंदोलनाच मार्ग पुकारले जातात. त्यामुळे त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येतात व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटले भरण्यात येतात. सदर खटले वर्षांनुवर्षे चालू राहतात. शिवसेना-भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर राजकिय पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर 2016 पूर्वी दाखल असलेले व प्रलंबित असलेले राजकिय, सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला.\nसुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर 45 गुन्ह्यांची यादी देण्यात आली होती. यापैकी 30 गुन्हे मागे घेण्यात आले, तर तीन गुन्हे प्रलंबित आहेत. 13 गुन्हे मागे घेण्यास नकार देण्यात आला आहे.\nआमदार बच्चू कडू, माजी आमदार अनंत तरे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावरील राजकीय तसेच सामाजिक गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे संभाजीनगर येथे 2016 साली झालेले शिक्षक आंदोलन, कोल्हापूर चंदगड येथील एमआयडीसीचे आंदोलन यामधील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर धुळे येथील कोळी समाजाविरुद्धचे काही गुन्ह्यांप्रकरणीचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. जिल्हा तसेच राज्यस्तरावरील पोलीसांच्या समितीने प्रत्येक गुन्ह्यांविषयीचा योग्य अभ्यास केल्यानंतरच खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे, अशा प्रकारचे गुन्हे मात्र मागे घेण्यात आले नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स���वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nभाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.\nगडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nखासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले श्री जोतिबाचं दर्शन\nपाकिस्तानवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे – अशोक चव्हाण\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्ये प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nपुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव\nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nLIVE : स्वबळाच्या घोषणाचं अखेर भाजप शिवसेनेची युती\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-18T16:02:31Z", "digest": "sha1:AQGSEKMBVBM2OUMV2IPFURSUXECMF5GC", "length": 6024, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "माणस मातली स्वातंत्र्याने….! | m4marathi", "raw_content": "\n१५ ऑगष्ट.१९४७ साली स्वातंत्र्याचा सूर्य उजाडला,पारतंत्र्यात खितपत पडलेली भारतीय जनता मोकळा श्वास घेण्यास सज्ज झाली.\nअनेक दशकापासून लादलेलं पारतंत्र्य आता कायमचंच संपल होत.\nआता फक्त स्वराज्य आणि लोकशासन पायाभूत करायचं होत,आणि ते झालंही….\n,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला मान्यता मिळाली आणि जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आणि लोकशाही भारतात उदयास आली,प्रगती आणि प्रसिद्धीच्या झोतात भारतीय झगमगु लागले.भाषावार प्रांतरचनेमुळे आणि विविध अलौकिक संस्कृतीने भारताची एक वेगळी ओळख निर्माण झाली.\nकाळ बदलला तशी मानसं बदलली,आधुनिक प्रगती आणि विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत येऊन पोचला.आणि जगाशी स्पर्धा करणारा भारत आज महासत्ता होण्याचे स्वप्न बघू लागला…..\nमात्र ह्या मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत काहींच्या लेखी वेगळीच होती……\nअभिव्यक्ती “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे” हे आधीच बाबासाहेबांनी नमूद केल होत त्याची मात्र भारतीयांना विस्मृती झाली,त्यामुळे समाजामध्ये आणि देशामध्ये एक नवीनच अराजकता निर्माण झाली,सत्तेच्या लालसेने मानस लबाड झाली,जातीपातीत वाटली गेली,महापुरुषांची बदनामी दिवसेंदिवस वाढू लागली,दहशतवाद,प्रांतवाद,साम्प्रत्वाद,भ्रष्टाचार बोकाळला.आणि बघता बघता इथली मानस स्वातंत्र्याचा माज करू लागली.\nआपल्याला कुणाचाच अंकुश नाही म्हणून बेताल वटवटी करू लागली,कायदा आणि सुव्यवस्था ह्यांचा कुणालाच धाक राहिला नाही.मनमर्जीने जो तो जगतोय……………\nस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे” हि वाक्यच मुळी नामशेष झाली आहे���.आता फक्त मी माझ्यासाठी,एवढीच संकल्पना ह्या भारतात राबवली जात आहे .\nअश्या परिस्थितीत महापुरुषांनी पाहिलेली स्वप्ने साकार झाली आहेत काहा प्रश्न आपल्या प्रतेकासमोर पडल्या शिवाय राहणार नाही.\nबसमधील राखीव जागेची कहाणी……\nस्वराज्य आणि आजची लोकशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/NCP-makes-enjoy-in-the-BJP-celebration/", "date_download": "2019-02-18T16:21:26Z", "digest": "sha1:MLWIGNJAIMPKHLJHV52LOARBZDTQ52HY", "length": 5344, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मिरवणूक भाजपची अन् गुलाल राष्ट्रवादीचा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Marathwada › मिरवणूक भाजपची अन् गुलाल राष्ट्रवादीचा\nमिरवणूक भाजपची अन् गुलाल राष्ट्रवादीचा\nवडवणी (जि. बीड): अशोक निपटे\nप्रेमात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं अस गणित सर्वपरिचित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर पंचायतीचे गटनेतेपद सांभाळनारे शेषेराव जगताप यांनीच भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धसांच्या मिरवणुकीत गुलाल उधळून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. या दृष्यामुळे सर्वांना आश्चर्याचाच धक्का बसला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या पिचवर मागील काही वर्षे खेळ गाजवणारे सुरेश धसांनी राष्ट्रवादीच्या नसा ओळखून घाव करीत भाजपला विजय खेचून आणला. गोपीनाथराव मुंडे यांना जिवंतपणी दिलेल्या यातना मृत्यूनंतर तरी काही प्रमाणात कमी करण्यासाठी धस विजयी झाल्यावर थेट गोपीनाथ गडावर गेले. गोपीनाथ गडाच्या पायर्यावर डोकं टेकवून मिरवणूक बीडच्या दिशेने निघाली असताना वडवणीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करून गुलाल उधळून त्यांचे वडवणीत स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत जगताप आणि त्यांचे बंधू नगरपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेषराव जगताप यांनी आनंदोत्सव साजरा केला. हे दृष्य पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. प्रेमात आणि राजकारणात सर्व काही माफ असते याची प्रचिती आली.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उप���षण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Extend-the-time-to-file-a-charge-sheet/", "date_download": "2019-02-18T16:40:30Z", "digest": "sha1:52THSQNH7UKRUPNS2HCLOFFYDQSOCWV7", "length": 8665, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ द्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Pune › दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ द्या\nदोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ द्या\nबंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी आणि दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ द्यावी, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे. शनिवारी दुपारी 4 वाजता यावर सुनावणी करण्याची मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली. मात्र, बचाव पक्षातर्फे अॅड. रोहन नहार आणि अॅड. राहुल देशमुख यांनी अभ्यास करून युक्तीवाद करण्यासाठी कालावधी मागितला. ही सुनावणी सोमवारी ठेवण्याची मागणी केली. परंतु याला अॅड. पवार यांनी विरोध करताना सोमवारी उच्च न्यायालयात या प्रकरणात सुनावणी असल्याने तपास अधिकार्यांना उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यावर सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी या अर्जावरील सुनावणी रविवारी (दि. 2 सप्टेंबर) सकाळी ठेवली आहे.\nदि. 5 सप्टेंबर रोजी अटक केलेल्यांना 90 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे वेळेत दाषारोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामिनासाठी फायदा होऊ शकतो.\nया पार्श्वभूमिवर पोलिसांनी अर्ज करून मुदत वाढ मागितली आहे. अटक केलेले सर्वजण सीपीआय या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रीय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झले आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, स��डी, डीव्हीडी, हार्ड डिक्स, सीम कार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्या तपासासाठी मुंबई फॉरेंसिक लॅबकडे तपासासाठी पाठवल्या आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशात बेकायदा कारवाया करत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी निधी कोठून उपलब्ध करतात, याचा त्यांच्या बँकेच्या खात्याचा तपास करण्यासाठी, तसेच त्यांनी दिल्ली, मुंबई, नागपूर आणि गडचिरोली येथून कट रचला आहे. त्यादृष्टीने तपासासाठी आणि सीडीआर रिपोर्टवरून हे समोर आले आहे की, ते एकामेकांच्या संपर्कात होते. विद्यार्थ्यांना नक्षली भागात नेवून प्रशिक्षण देत होते. त्यांच्या फेसबुक, ई-मेलचा तपास सुरू आहे, यासाठी दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ द्यावी, असे पोलिसांनी दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे.\nदरम्यान, युएपीए गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार पुणे पोलिसांना नसून गुन्ह्याचा तपास योग्यरितीने होण्यासाठी हा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालात शुक्रवारी करण्यात आली आहे. सतीश गायकवाड (35, दापोडी) यांच्यावतीने अॅड. तौसीफ शेख आणि अॅड. कुमार कलेल यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. अधिकार नसताना तपास केला म्हणून सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Burglary-in-sangli/", "date_download": "2019-02-18T16:21:18Z", "digest": "sha1:MGFTN4R62B32CPGVRQS3VJDN3NZWGEN4", "length": 14296, "nlines": 64, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत घरफोड्यांचा धुमाकूळ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्या���ेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Sangli › सांगलीत घरफोड्यांचा धुमाकूळ\nजिल्ह्यात एक जानेवारीपासून 30 नोव्हेंबरअखेर एक हजाराहून अधिक जबरी चोरी, घरफोड्या झाल्याचे दिसून येते. यामध्ये चोर्यांचे सर्वाधिक प्रमाण सांगली शहरात असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात घरफोड्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. अलिकडच्या काळात बंद घरे, फ्लॅट, बंगले यांनाच चोरट्यांनी टार्गेट केेले आहे. वाढत्या चोर्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे.\nबंद घरांची माहिती मिळते कशी\nएखाद्या अपार्टमेंटमधील फ्लॅट बंद आहे किंवा एखादे घर, बंगला बंद आहे याची माहिती चोरट्यांना मिळतेच कशी, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ अर्ध्या तासासाठी बंद असलेले घर फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घरांची माहिती काढण्यासाठी चोरटे नेमकी कोणती पद्धत वापरतात, याचाही पोलिसांनी तपास करण्याची गरज आहे. त्याशिवाय यामध्ये कोणाची मिलीभगत आहे, याचाही पर्दाफाश होण्याची गरज आहे. अनेकदा टीप देऊन चोरी करायला सांगितले जाते.\nगस्त पथके नावाला, बीट मार्शलचेही दर्शन दुर्लभ\nप्रत्येक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीच्या गस्तीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याशिवाय वरिष्ठ अधिकार्यांनाही नाईट ड्युटी कंपलसरी करावी लागते. रात्री उशिरा शहरात फेरफटका मारला तरी गस्तीची गाडी कधीच दिसून येत नाही. हीच अवस्था बीट मार्शलचीही आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटणार्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले बीट मार्शल आडबाजूलाच थांबून असल्याचेच दिसून येतात. त्यांचा वावर केवळ प्रमुख रस्त्यांवरच असतो त्यामुळे उपनगरांतील आतील भागात चोर्या वाढत आहेत. अशा परिस्थितीमुळे पोलिस मुख्य रस्त्यावर आणि चोरटे उपनगरांतील आतील भागात, असेच चित्र सध्या आहे.\nत्या सराफांचे लायसन्स रद्द करण्याची गरज\nचोरीतील सोने, दागिने विकत घेणार्या सराफांवर कारवाई करण्याची गरज आहे. यासाठी सराफ असोसिएशननेच पुढाकार घेण्याची गरज आहे. चोरीचे दागिने विकत घेणार्या सराफांचे लायसन्स रद्द करण्यासाठी असोसिएशनने पुढाकार घेतला पाहिजे. तरच अशा प्रकारांना आळा बसेल. चोरट्यांना दागिने विक्रीत अडचण आल्याशिवाय या घटनांना आळा बसणार नाही.\nतडीपारीचे 160 प्रस्ताव प्रलंबित\nजिल्हा पोलिस दलाकडून तडीपारीचे 160 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बहुसंख्य चोरट्यांचा समावेश आहे. मात्र ते प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याने रेकॉर्डवरील चोरट्यांचा जिल्ह्यात मुक्त वावर आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील चोरट्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. तरीही चोर्यांचे प्रमाण वाढत आहे. न्यायालयात चोरट्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी जामिनावर आल्यानंतर किंवा शिक्षा भोगून आल्यानंतर या चोरट्यांच्या कारवाया पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.\nचेन स्नॅचिंगने महिलांत घबराट\nचेन, बॅग, रोकड लंपास करण्यासह मोटारीच्या काचा फोडून आणि मोटारसायकलच्या डिकीतून रोकड लंपास करणारी टोळी या सक्रिय राहिल्याचे दिसून आले. काही चेन स्नॅचरना अटकही करण्यात आली. मात्र सांगली, मिरज शहरात होणारे असे गुन्हे अद्यापही घडत आहेत. त्यातच शहरात विशेषः कोल्हापूर रस्त्यावर वाटमारीचे प्रमाण वाढले आहे. त्याने पोलिसांसमोर चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणार्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.\nअधीक्षक शर्मा शुद्धिकरण करणार का\nपोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी नुकताच कार्यभार घेतला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अतिरिक्त अधीक्षक म्हणून काम करताना प्रभावी काम केले आहे, त्यांचा तो लौकिक ते सांगली जिल्ह्यातही कायम ठेवतील, अशी अपेक्षा आहे. शहरातील पोलिस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्यांवर कारवाई करून तसेच कार्यक्षम अधिकार्यांची नेमणूक करून शहरातील पोलिस ठाण्यांचे शुद्धिकरण अधीक्षक शर्मा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nचोरट्यांवर मोक्कांतर्गत कारवाईत अडथळा\nविविध प्रकारच्या चोर्यांमध्ये अटक केलेल्या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करताना अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. खुनासह दरोडा किंवा सशस्त्र दरोडा, चेन स्नॅचिंग यामधील गुन्हेगारांवर मात्र मोक्कांतर्गत कारवाई करता येते. त्याचे प्रस्तावही मंजूर होतात. मात्र अन्य चोर्यांतील गुन्हेगारांविरोधात असे प्रस्ताव टिकत नसल्याने पोलिस त्या कारवाईसाठी प्रयत्न करीत नाह��त. मात्र या चोरट्यांवर तडीपारीची कारवाई करणे शक्य आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.\nसुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही बसविण्याची गरज\nनागरिकांनीच आता चोर्यांना आळा घालण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. परगावी जात असताना काही दिवसांसाठी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आहे. त्यासाठी पैसे खर्च होतील, मात्र घराची सुरक्षितता राहील. त्याशिवाय अपार्टमेंट, बंगले यांच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे.\nसांगलीत महिलेसह दोघांना लुटले\nकुरूंदकरच्या नार्को टेस्टची शक्यता\nमिरजेत फ्लॅट फोडून चार लाखांचे दागिने लंपास\nआणखी दोन पोलिसांना अटक शक्य\nपाणी योजना सुरू न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही\nआयुक्तांची हुकूमशाही; मनपा बरखास्त करा\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/kural-village-lender-issue/", "date_download": "2019-02-18T16:18:47Z", "digest": "sha1:ZU4S7WGXOQXMUXZ7P6LGPC7TGSXGJU6A", "length": 5168, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुरळपमध्ये सावकाराच्या तगाद्याने त्याने घरच काढले विकायला | पुढारी\tTop", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nहोमपेज › Sangli › कुरळपमध्ये सावकाराच्या तगाद्याने त्याने घरच काढले विकायला\nकुरळपमध्ये सावकाराच्या तगाद्याने त्याने घरच काढले विकायला\nकुरळप (ता. वाळवा) येथील एका कामगाराने सावकाराला 60 हजार रकमेचे व्याज 2 लाख 40 हजारांहून अधिक देऊनही कर्ज फिटलेले नाही. या सावकारांच्या तगाद्याने आता त्या पिडीत व्यक्तीने आपले घरच विकायला काढले आहे. या घटनेने परिसरात सावकारांची दहशत चव��हाट्यावर आली आहे. येथील एका कामगाराने घरगुती अडचणीसाठी गावातील सावकारांकडून 60 हजार रुपये घेतले होते. त्या रकमेचे दरमहा 6 हजार व्याज नियमितपणे गेली 45 महिने तो भरत होता. दरम्यानच्या काळात पत्नीच्या आजारपणात त्याचे 50 ते 60 हजार रुपये खर्च झाले. ते पैसे असेच हातउसने घेतले होते. त्यामुळे तो सावकाराचे व्याज गेले चार महिने देऊ शकला नाही.\nसावकाराने त्याच्याकडे व्याज व मुदलासाठी तगादा लावला. गेले चार महिने पत्नीचे आजारपण, सावकारांचा तगादा यामुळे तो कामगार पूर्णपणे खचला आहे. सर्वच वाटा बंद झाल्याने व सावकाराच्या तगाद्यापासून सुटका मिळविण्यासाठी त्याने आता राहते घरच विकायला काढले आहे. मुदलापेक्षा जादा व्याज घेता येत नाही. तरीही आत्तापर्यंत त्याने मुदलाच्या चारपट व्याज दिले आहे.\nउद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच युतीसाठी तयार : राधाकृष्ण विखे पाटील\nतुळजापूर-सोलापूर मार्गावर ट्रक-कार अपघातात सात ठार\nहमीभावासह कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचं आगळ वेगळ उपोषण\nबनोटी येथे ट्रक-बसचा अपघात; दोघे जखमी\nऔरंगाबाद : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून धमकावल्याने तरुणाची आत्महत्या\nअखेर शिवसेनेने कमळ हातात घेतले; लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार\nपाकिस्तानबरोबरचे क्रिकेटसंबंध तोडा: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया\nमहाआघाडीच्या प्रचाराचा नारळ 20 फेब्रुवारीला नांदेडमध्ये फुटणार\nरेल्वे स्थानकावर आत्महत्या नाट्य; तरुण अटकेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/shiv-sena", "date_download": "2019-02-18T17:38:12Z", "digest": "sha1:IWALSMPHSFTEF5GJQJBGVD26MJDNQAA7", "length": 33282, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "shiv sena Marathi News, shiv sena Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nयुती राज्यात किमान ४५ जागा जिंकणार: अमित शहा\nकटू अनुभव पुन्हा येऊ नयेत: उद्धव ठाकरे\nरंगणार दोन दिवसांची मटा साहित्य मैफल\nShivsSena BJP: ही राफेल चोर आणि सत्तेसाठी...\nShiv sena-BJP: लोकसभा, विधानसभेसाठी शिवसेन...\nLok Sabha Polls: काँग्रेस महाआघाडीची संयुक...\npulwama encounter तब्बल १८ तासांनी संपली पुलवामा च...\n५९१ टॅटू गोंदवून जवानांना आदरांजली\nkamal haasan: काश्मीरमध्ये जनमत घ्या: कमल ...\n...आणि आमदारच विधानसभेत रडायला लागले\nतुतीकोरीनचा स्टरलाइट प्रकल्प बंदच राहणार: ...\nKulbhushan Jadhav कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्र...\nKulbhushan Jadhav: आंतरराष्ट्रीय कोर्टात आ...\nTej Hazarika: भारतरत्न स्वीकारणे हा मोठा स...\nभारताच्या दहशतवादविरोधी कारवाईला अमेरिकेचा...\nmasood azhar: चीनची कुरघोडी; मसूद अजहरला प...\nमहागड्या ‘ए३८० सुपरजम्बो’ची निर्मिती थांबण...\nजेटली-रिझर्व्ह बँक बैठकीचे आयोजन\n‘यूपीआय’ अॅपद्वारे बँक खात्यांवर डल्ला\nनकारात्मक परताव्याचा एसआयपीवर परिणाम\nनिर्गुंतवणुकीतून ५३ हजार कोटी जमा\nबाजार भांडवलात ९८ हजार कोटींची घट\nपुलवामा: ...तोपर्यंत पाकशी क्रिकेट नाहीच- शुक्ला\nKusal Perera: परेराची कसोटी क्रमवारीत झेप;...\nवर्ल्ड कपनंतर ख्रिस गेल होणार ODI मधून निव...\nपाकिस्तानसोबत वर्ल्डकपही खेळू नका: CCI\nमहाराष्ट्राला उपविजेतेपद; रेल्वे संघाची सर...\nसंजीवनी क्रिकेट अकादमीला विजेतेपद\nकाही खुलासे; काही प्रश्न\n'टोटल धमाल' पाकिस्तानात प्रदर्शित करणार नाही\nपाकिस्तानी कलाकारांना काम दिल्यास कारवाई: ...\nविद्युत जामवालच्या 'स्पेशल फ्रेन्ड'ची रंग...\nशहीद जवानांना अक्षय कुमारची ५ कोटींची मदत\nअभिनेत्री होण्यापूर्वी सारा शिकवायची इतिहा...\nडॉ. आंबेडकरांच्या जीवनावर येणार मालिका\n‘अभाविप’तर्फे ‘स्टुडंट्स लीडर कॉनक्लेव्ह’\nकसोटीआधी सराव होऊ द्या\nएनडीएसटी सोसायटीचे लवकरच अॅप\nहॉल तिकिटात चुका असल्यास साधा संपर्क\nPromise Day 2019: प्रॉमिस डे: कस्मे-वादे न...\nchocolate day: चॉकलेट्स गिफ्ट करताय; 'हे' ...\nसमंदर तेरी प्यास से डरे...\nपत्नी घरी येत नाही - कायद्याचं बोलू काही\nPromise Day 2019: प्रॉमिस डे: कस्मे-वादे न...\nchocolate day: चॉकलेट्स गिफ्ट करताय; 'हे' ...\nसमंदर तेरी प्यास से डरे...\nपत्नी घरी येत नाही - कायद्याचं बोलू काही\nस्थळ - सदाशिवपेठवडिल - हे बघ, आज तुला जितके\nघर आवरताना सासूला, सुनेनं लग्नासाठी खास तय...\nमीठ जास्त नाही, भाजीच कमी पडली\nघर आवरताना सासूला, सुनेनं लग्नासाठी खास तय...\nबजेट सादर झालं आणि\nरिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दि..\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा ..\nजाधव यांच्यावरील खटला बेकायदेशीर ..\nmining worker: दगडखाण कामगारांचा ..\nकारची काच फोडून एक लाख चोरले\nnagpur metro: नागपूरमध्ये मेट्रो ..\npulwama attack: गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा हल्ला: उद्धव ठाकरे\nभारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होण्याची शक्यता अधिकच धूसर होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना या पक्षांतील खासदार व आमदार युतीसाठी पक्षनेतृत्वावर दबाव टाकू लागले.\nयुतीसाठी शिवसेनेच्या भाजपपुढे चार अटी\nलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांच्या दुष्काळाला सामोरे जावे लागलेल्या 'मजबूर' भाजपवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेने युतीसाठी चार कठोर अटी लादल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली.\nबदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून खूपच ताठर भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेने युती करण्यासाठी बोलणी सुरू केल्यास भाजपकडून त्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्याची तयारी आहे. विधानसभेच्या काही जास्त जागा देण्याचीही भाजपच्या नेतृत्वाकडून तयारी आहे. जानेवारी अखेरपर्यंत वाट बघू. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची लागू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जानेवारीनंतर निर्णय घ्यावा लागेल, अशी रणनीती भाजपने ठरविली आहे.\nUddhav Thackeray: 'भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच; नगरमध्ये फक्त उफाळून आले'\n'नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीनं खेळलेल्या राजकारणाचा शिवसेनेला अजिबात धक्का बसलेला नाही. भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधांतून झाला आहे. अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त ते उफाळून आले इतकेच,' अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nuddhav thackeray : खड्ड्यात गेलं जागा वाटप, उद्धव ठाकरे यांचा घणाघात\n'युतीच्या फालतू चर्चेत मला पडायचे नाही. युती करायची की नाही हे जनताच ठरवेल, आम्ही ठरवलंच आहे,' असं सांगतानाच 'आता शेतकरी-कष्टकऱ्यांचं तुफान उठलंय. त्याला शांत करणार नसाल तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ. मला सत्ता नकोय. जागा वाटपात मला स्वारस्य नाही. राम मंदिर झालंच पाहिजे, तुमचं जागा वाटप गेलं खड्ड्यात,' असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला.\nगेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी शिवसेनेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस फैरी झाडत असल्याने राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेले प्रस्ताव नामंजूर करण्याचा निर्मय शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला होता. मात्र, त्याची खबर लागताच राष्ट्रवादीचा एक संघर्षवादी नेत्याने शिवसेनेचे पालकमंत्री यांच्याशी गुफ्तगू करून सभागृह नेते नरेश म्हस्के यांचा दरवाजाही ठोठावला.\nहनुमानाची जात शोधण्याचा प्रकार हा नालायकपणा: शिवसेना\nप्रभू रामचंद्रांच्या प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात आहे. हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घालायला हवा. हनुमानाची जात शोधण्याचा प्रकार हा नालायकपणा आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.\nram temple : 'राम मंदिर हा चर्चा, चिंतनाचा नव्हे तर कृतीचा विषय'\n'अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा असे विचारले जात आहे व भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही,' असं सांगतानाच 'भाजपप्रणीत हिंदुत्ववादी संस्था, संघटना जागोजाग धर्मसभा, संत संमेलने घेऊन राममंदिरावर ‘चिंतन’ करीत आहेत. आता हा चर्चा, चिंतन आणि संयमाचा विषय राहिला नसून ‘अॅक्शन’ म्हणजे कृतीचा विषय बनला आहे,' असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.\n'आगामी हातकणंगले लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील', असा आशावाद युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. हातकणंगले येथे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या जनसंपर्क कार्यालय भेटीवेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना ठाकरे बोलत होते.\nआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे. शिवसेनेशी चर्चा करून युती करण्याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका राज्यातील भाजपच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मांडली.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला. मात्र, ज्या ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे तिथेच या बुलेट ट्रेनसाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आले आहेत. त्या प्रस्तावांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला कात्रीत पकडले आहे.\nrafale deal : ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ची मात'\n'बोफोर्स प्रकरणात सुरुवातीस लपवाछपवी झाली व नंतर सगळ्याच नाड्या सुटल्या. राफेलबाबत नेमके तेच घडत आहे. १२६ विमानांच्या किंमतीत अवघी ३६ विमाने का विमानांची किंमत किती एचएएलसारखी सरकारी कंपनी असताना बुडत्या कंपनीला ऑफसेट पार्टनर का केले हे मुख्य प्रश्न आहेत,' असं सांगतानाच 'देशात सर्वच पातळीवर ढोंग व फसवेगिरी सुरू आहे आणि आवाज उठवणार्यांविरोधात झोडपेगिरी हेच उत्तर बनले आहे. ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय हे मुख्य प्रश्न आहेत,' असं सांगतानाच 'देशात सर्वच पातळीवर ढोंग व फसवेगिरी सुरू आहे आणि आवाज उठवणार्यांविरोधात झोडपेगिरी हेच उत्तर बनले आहे. ‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय,' असा सवाल शिवसेनेने केला आहे.\n'कोस्टल रोडच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी कुणीही टिमकी वाजवू नका. हे मुंबईकरांचे श्रेय आहे. मध्य वैतरणा धरण महापालिकेने स्वत:च्या हिमतीवर पूर्ण केले. कोस्टल रोड प्रकल्पही तसाच पूर्ण करून दाखवू', असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला.\nसाप वाचवण्यासाठी शिवसेना आग्रही\nमुंबईतील जंगलाचा भाग मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्यामुळे विविध जातीचे सर्प निवासी वस्तीमध्ये दिसून येतात. अनेकदा हे सर्प घरातही शिरत असल्यामुळे त्यांना सर्वसामान्यांकडून ठार मारण्यात येतात. अशा सर्पांना जीवदान देण्यासाठी त्यांना सर्पमित्राच्या सहाय्याने पकडून राणीबागेतील सर्प उद्यानासह नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात यावे, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शनिवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 'आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण हा निर्णय घेतला. मी आता स्वगृही परत आलेय,' असे प्रवेशानंतर निवेदिता माने यांनी सांगितले.\nरिझर्व्ह बँकेवर सरकारचा 'दास', सेनेचा हल्लाबोल\nरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्तीवरून मोदी सरकारने आपला माणूस चिकटला आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार केली आहे. तसंच सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा म्हणणारे हवेत, असा सरकारचा हेतू असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे...\nकोस्टल रोडला विरोधाचा बावटा\nमुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे १६ डिसेंबरला दुपारी ४ वाजता अमरसन्स येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. समुद्रात भराव टाकून हा मार्ग तयार होत असल्याने पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येणार असल्याचा दावा करत वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाने कोस्टल रोडला विरोधाचा लाल बावटा दाखवला आहे.\nfarmer suicide : ... तर शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो: सेना\n'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छन आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असे सरकारी आकडेच सांगतात,' असं सांगतानाच\nभाजपच्या कोंडीसाठी शिवसेना सज्ज\nपाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्याने भाजपला कचाट्यात पकडण्यासाठी शिवसेनेने सर्वतोपरीने खबरदारी घेतली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगढ विधानसभेत भाजप पाच जागांवर थोडक्या मतांनी पराभूत झाली आहे. या पाचही ठिकाणाचा पराभव आपल्यामुळेच झाल्याचा दाखला देत महाराष्ट्रातही भाजप स्वबळावर लढले तर त्यांना यापेक्षाही मोठा फटका बसू शकतो, हाच इशारा शिवसेना यातून देत आहे.\nभाजप-शिवसेना युतीची घोषणा; लोकसभेसाठी २५-२३ फॉर्म्युला\nतुळजापूर: सोलापूरचे ७ भाविक अपघातात ठार\nकटू अनुभव पुन्हा येऊ नयेत: उद्धव ठाकरे\nराज्यात युती किमान ४५ जागा जिंकणार: शहा\nकौल: येत्या निवडणुकीत कोणता मुद्दा निर्णायक\nडीएसकेंवर कोल्हापूर जिल्हा कोर्टातही आरोपपत्र\nतब्बल १८ तासांनंतर संपली पुलवामा चकमक\nव्हॉट्सअॅप स्टेटस आता होणार रँकिंगनुसार\nकुलभूषण: आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकची कोंडी\n'ही राफेल चोर आणि सत्तेसाठी लाचारांची युती'\nकुंडली 18 फेब्रुवारी 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2019-02-18T16:07:26Z", "digest": "sha1:APNYDAWSL6YWBAMLHN57I3TN732DJVZE", "length": 3137, "nlines": 69, "source_domain": "m4marathi.com", "title": "केक | m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी साखर बारीक केलेली\n२) १२५ ग्रॅम मैदा\n३) ३ अंडी , पाव कप दुध\n४) पाऊण चमचा बेकिंग पावडर\n५) दहा चमचे लोणी किंवा डालडा\n६) पाव चमचा Vhanila इसेन्स .\n१) बारीक केलेली साखर व डालडा एकत्र करून भरपूर फेटून घ्यावे . मग ते मिश्रण हलके झाले की त्यात मैदा टाकावा व पुन्हा फेटावे .\n२) थोडया वेळाने बेकिंग पावडर , Vhanila इसेन्स , दुध टाकावे व शेवटी अंडी टाकून भरपूर फेटून घ्यावे .\n३) नंतर केकपात्राला किंवा ज्या भांडयात केक बेक करावयाचा असेल त्या भांडयाला लोण्याचा हात लावून त्यात हे मिश्रण ओतावे व ओव्हनमध्ये किंवा तव्यामध्ये वाळू तापवून त्यावर केक बेक करावा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/category/news/page/4/", "date_download": "2019-02-18T17:09:42Z", "digest": "sha1:ZLLBRDMDN62NBFQ4JLQTDTEG3UXOSMIH", "length": 6311, "nlines": 84, "source_domain": "mediaonepr.com", "title": "News Archives - Page 4 of 34 - News Archives - Page 4 of 34 -", "raw_content": "\nआजच्या तरुणाईला अॅक्शनपटांचे विशेष आकर्षण आहे. अॅक्शन सोबतच इमोशन आणि त्याच्या जोडीला ठसकेबा\nअभिनेते श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nPosted by mediaone - in News - Comments Off on अभिनेते श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nमालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श�\nप्रवास चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त\n‘प्रवास’ आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा ‘प�\nप्रेम योगायोग चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त\nPosted by mediaone - in News - Comments Off on प्रेम योगायोग चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त\nमानवी आयुष्य हे सतत अनिश्चिततेच्या झुल्यावर झुलत असतं. पुढच्या वळणावर काय घडेल, कोण भेटेल याचे\nसमीर धर्माधिकारी साकारणार डॉन\nअभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांन\n‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबरला चित्रपटगृहात\nकलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड ल�\n‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अॅंड चॉकलेट’ तुमच्या भेटीला\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अॅंड चॉकलेट’ तुमच्या भेटीला\nशीर्षकापासून कथानकापर्यंत वेगळेपण जपणारा ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अॅंड चॉकलेट’ हा चित्रपट उद्�\nरवी काळे बनले घोडेस्वार\nकोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे यांनी मराठी– हिंदी�\n‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही\nPosted by mediaone - in News - Comments Off on ‘मी शिवाजी पार्क’ आता जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही\nमहाराष्ट्रात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ‘मी शिवाजी पार्क’ हा मराठी चित्रपट आता परदेशात\nपाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nआयुष्याकडे पाहण्��ाचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत�\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bar-council-calls-for-immediate-resolution-of-sc-crisis-offers-to-mediate/", "date_download": "2019-02-18T17:18:16Z", "digest": "sha1:KHNG6AECR5RH74LWVV2WS2ETI5VAAGK6", "length": 6155, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यायाधीशांच्या वादात बार कौन्सिल घडवून आणणार समेट", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nन्यायाधीशांच्या वादात बार कौन्सिल घडवून आणणार समेट\nटीम महाराष्ट्र देशा- सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बार कौन्सिल सरसावली आहे. बार कौन्सिलच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.७ सदस्यीय समिती स्थापना यासाठी बार काउन्सिलने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटवण्याचे काम ही समिती करणार आहे.\nन्यायपालिकेची प्रतिमा अबाधित राहायला हवी. नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र हे या वादावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळीच सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घरी गेले होते. मात्र सरन्यायाधीश घरी नसल्याने ही बैठक होऊ शकली नाही.लवकरच या समितीचे सदस्य नाराज न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतील, अशी माहिती बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nभाजपकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला ठोस मुद्दाच नाही ; मुख्यमंत्री सिद्धरमय्या\nदलित संघटनांचा मीच राजा रामदास आठवले कागदी वाघ ; प्रकाश आंबेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-farmers-organizations-will-be-campaigning-for-the-fraud-and-mismanagement-of-the-sugarcane-traders/", "date_download": "2019-02-18T16:34:59Z", "digest": "sha1:K2VSRAZCWVGNV67FY3HW3P27XR2IL7X7", "length": 7895, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऊस वाहतुकदारांची फसवणूक, शेतकरी संघटना आंदोलन करणार", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nऊस वाहतुकदारांची फसवणूक, शेतकरी संघटना आंदोलन करणार\nसांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांकडून लाखो रूपयांची उचल घेऊन धुळे व बीड जिल्ह्यातील तोडणी मजूर व मुकादम यांनी पलायन केले आहे. याबाबत पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून संबंधितांवर तातडीने कारवाई न केल्यास शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या सहकार आघाडीचे राज्य प्रचारप्रमुख संजय कोले यांनी दिला.\nधुळे व बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी करणा-या मजुरांच्या टोळ्यांना सांगली जिल्ह्यातील काही ट्रॅक्टर मालकांनी लाखो रूपयांची उचल दिली आहे. पण चालू हंगामासाठी या टोळ्या ऊस तोडणीसाठी आल्याच नाहीत. त्यामुळे ऊस वाहतुकदारांची मोठी अडचण झाली आहे. संबंधितांशी संपर्कही होत नसल्यामुळे काही ट्रॅक्टर मालकांनी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दोंडाई गावातील टोळीतील काही जणांकडे चौ��शी केली. मात्र संबंधितांनी या ट्रॅक्टर मालकांना जीवे मारण्याची धमकी दिली.\nयाशिवाय त्यांच्याकडील भ्रमणध्वनी व नऊ लाख रूपयांची रोकडही काढून घेण्यात आली. याबाबत या ट्रॅक्टर मालकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित पोलीस अधिका-यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे धास्तावलेल्या या ट्रॅक्टर मालकांनी सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे- पालवे यांच्याकडेही दाद मागणार आहे.\nत्यात ऊस वाहतुकदारांची फसवणूक करणारे मुकादम व मजूर यांच्यावर फौजदारी दाखल करावी, त्यांच्याकडून उचल घेतलेली रक्कम वसूल करावी, साखर कारखानदारांनी ट्रॅक्टर मालकांना वसुलीसाठी हप्ते बांधून द्यावेत, त्यावर व्याजाची आकारणी करू नये, मुकादम अथवा टोळ्यांशी करार करावेत, त्यांची स्थावर मालमत्ता तारण घ्यावी व तिसरा घटक म्हणून संबंधित साखर कारखान्याने या करारात सहभागी व्हावे व त्यांनीही ही जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे संजय कोले यांनी सांगितले.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nसार्वजनिक शौचालयामध्ये तरुणीचे चित्रीकरण करणारा अटकेत\nआरोग्य योजनांसाठी माहिती केंद्र सुरू करा – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/category/health-tips-in-marathi/page/17/", "date_download": "2019-02-18T17:00:47Z", "digest": "sha1:P6WQHQUMZDVWPIKSWP5PJHMLNCPEMXD2", "length": 6684, "nlines": 94, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्य | m4marathi - Part 17", "raw_content": "\nकुठल्याही सौंदर्य स्पर्धा पाहताना प्रथम क्रमांकाच्या किंवा इतर सौंदर्यवतींचे मुकुट किंवा झगमगते कपडे पाहताना त्यांचे विलोभनीय स्मित मन आकर्षून घेते . त्यांचे व्यक्तित्व त्यांच्या हसण्यातून प्रकट होताना दिसते\nत्वचेवरील मृत त्वचा (डेड सेल्स) काढण्यासाठी डीप क्लिन्झिंग केले जाते . त्वचेचा पोत , रंग यामुळे चांगला होतो . घरच्या घरी डीप क्लिन्झिंग करण्यास पुढील Pack वापरावे\n१) क्लिन्झिंग झाल्यानंतर त्यावर टोनिंग करणे गरजेचे असते . कारण टोनिंगने चेहऱ्याला मॉइश्चरायझर मिळते . २) सुरकुत्या येत ना��ीत . तेलकट त्वचा असल्यास त्यास Astrinjentलावावे . ३) म्हणजे\nदिवसभरातून कमीत कमी दोन वेळा चेहरा क्लिन्झिंग लोशनने स्वच्छ करावा . १) यामुळे मेकअपचा थर निघून जातो . २) चेहऱ्याची त्वचेवरील धूळ व कार्बनचा थर निघून जातो .\nफेशियल करण्याआधी ते केव्हा , कधी व कोणत्या वयापासून करावे हा प्रत्येक स्त्रियांना पडणारा प्रश्न आहे . वेगवेगळ्या सौंदर्यतज्ञांना या संदर्भात विचार णा केली असता काही निष्कर्ष मिळाले\nमुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी .\nसकाळी चेहरा स्वच्छ धुऊन पातळ क्लेंझर लावावे . नंतर परत नळाच्या पाण्याने धुऊन मऊ रुमालाने टिपावे . कापूस Astrinjunt मध्ये भिजवून चेहऱ्याला लावावे . तेलकटपणा कमी होऊन\nघरगुती Packs लावूनही मुरुमाची समस्या कमी होते .\n१) मुलतानी माती आणि चंदन पावडर , गुलाबपाणी व दुधात मिसळून तयार केलेला Pack . २) पुदिना वाटून गाळून चेहऱ्यावर चोळावा . दहा मिनिटांनी धुवावा . ३) कडुलिंब\nनितळ कांती व त्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\n१) नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चनाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे . चनाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे .\nत्वचेची काळजी कशी घ्यावी \n१) त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक योग्य आहार , पुरेशी झोप , भरपूर पाणी , सौम्य व्यायाम व शांत स्वभाव याची आवश्यकता असते . त्वचा मुलायम व सुंदर दिसण्याची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.zpgadchiroli.org/?MenuID=1143", "date_download": "2019-02-18T16:10:15Z", "digest": "sha1:5ZVZN2U5QY7YVQNAJ6VJETESMVGFE4RS", "length": 9826, "nlines": 133, "source_domain": "www.zpgadchiroli.org", "title": "Zilla Parishad Gadchiroli |जिल्हा परिषद गडचिरोली (आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणीत)| ZP Gadchiroli | ZP Gad", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प.गट व प.स.गण निहाय प्रारुप मतदार यादी\nजिल्हा परिषद गडचिरोली Monday,Feb,2019\nश्री. शान्तनु गोयल (भा.प्र.से.)\nमार्कंडा येथील शिव मंदिर\nचपराला येथील हनुमान मंदिर\nमहाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.\nगडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे\nजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा परिषद गडचिरोली इमारत\nअनुकंपा: अंतिम यादी सन २०१८ दि.११.०२.२०१९\nNHM: कंत्राटी पदभरती (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)\nवैद्यकीय अधिकारी यांची कंत्राटी पदे भरण्याबाबत\nआस्थापना विषयक जाहिरात 2\nकाम वाटप समिती सूचना क्रमांक-12/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 11/2018-19\nदि.०१.०१.१८ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता सूची(सा.प्र.वि.)\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 13/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 14/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 17/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 15/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 19/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 20/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 22/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 16/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 25/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक लॉटरी एल -04/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 28/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 24/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 27/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 26/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 29/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 30/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक लॉटरी एल -05/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 23/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 18/2018-19\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 31/2018-19\n© हे जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ आहे . सर्व अधिकार राखीव .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-on-ram-temple/", "date_download": "2019-02-18T16:36:27Z", "digest": "sha1:756UANCVUVM2SR2SCSKPOPAQQ2GVNRKP", "length": 6017, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत! : ठाकरे", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nतो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत\nअयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी केली असून उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना उद्धव यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले.\n‘आता हिंदू स्वस्थ बसणार नाही, प्रश्न विचारणारच. त्यामुळे मंदिर निर्माणाची तारीख सांगा’, अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून मोदी सरकारला ठणकावलं. तसेच जर अध्यादेश आणत असाल तर शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असं आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.\n‘आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी इथे श्रेयवादाच्या लढाईसाठी आलो नाही. तर झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आलो आहे. तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत जे आश्वासन जनतेला, हिंदूंना दिलं होतं त्याची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. दिलेलं वचन पूर्ण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे’, असं त्यांनी सांगितलं.\nअजित पवारांनी बीडमध्ये येवून दाखवावे, त्यांना जिवंत पेटवू;शिवसेना जिल्हाप्रमुखाची थेट धमकी\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nटेंभूच्या पाण्यासाठी युवकांचे उपोषण, पांठिब्यासाठी सांगोल्यात कडकडीत बंद\nबाबरी आंदोलनप्रकरणी चंद्रकांत खैरेंना समन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T16:05:22Z", "digest": "sha1:VSRTU4DXJHH7WC76IIZC3U4HAOR5M3QY", "length": 3862, "nlines": 62, "source_domain": "m4marathi.com", "title": "गजानना श्री गणराया | m4marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्रातल्या धार्मिक संस्कृतीमध्ये अतिशय मानाचा आणि श्रद्धेचा सोहळा म्हणजे गणरायाचं आगमन…..\nदरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि १० व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला त्याच विसर्जन केलं जात.महाराष्ट्रा बरोबर गुजरात आणि गोव्यातही गणेश उत्सव मोठा आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.\nगणपतीच्या ह्या दहा दिवसाच्या सोहळ्यासाठी अनेक गणेश मंडळे आधीपासून तयारीला लागतात,वर्गणी गोळा करून चौका-चौकात गणपती बसविला जातो ह्या सोहळ्यात दहा दिवस विविध कार्यक्रमे देखील मंडळांमार्फत राबविले जातात.सार्वजनिक गणेश उत्सवा बरोबरच घरी देखील गणरायाची स्थापना केली जाते,त्यात दीड दिवसाचा,३ दिवसाचा,५ दिवसाचा असा गणपती बसविला जातो.या काळात सर्वत्र चैतन्याच वातावरण असत.\nआणि शेवटी अनंत चतुर्थीला गणरायाचं विसर्जन केलं जात.\nझुंझार वादळाचा अस्त …\nमोदींची हवा गूल-राज ठाकरे\nनैराश्य टाळायचे – पाळा प्राणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-management-hoof-diseaes-livestock-9554?tid=118", "date_download": "2019-02-18T17:54:16Z", "digest": "sha1:THHREHGSMJL4J5OFC4F44A7PVGREFUCT", "length": 18447, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, management of hoof diseaes of livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखुरांच्या आजाराकडे वेळीच लक्ष द्या\nखुरांच्या आजाराकडे वेळीच लक्ष द्या\nडॉ. गिरीश यादव, अमोल यमगर\nशुक्रवार, 22 जून 2018\nजनावरांना खुरात झालेल्या जखमेमुळे रोगजंतूचा खोलवर शिरकाव होऊन अनेक गंभीर आजार संभवू शकतात व जनावर काम करू शकत नाही. त्यामुळे खुराच्या आजाराकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.\nपावसाळ्यात जनावरांना बरेच आजार होतात यात प्रामुख्याने खुरांच्या आजारांचा समावेश करता येईल. खुरामध्ये झालेल्या जखमामुळे जनावर लंगडते व वजन पेलू शकत नाही. यामुळे कामाचा खोळंबा होतो; तर दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. यासाठी अशा जखमांचा वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.\nजनावरांना खुरात झालेल्या जखमेमुळे रोगजंतूचा खोलवर शिरकाव होऊन अनेक गंभीर आजार संभवू शकतात व जनावर काम करू शकत नाही. त्यामुळे खुराच्या आजाराकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.\nपावसाळ्यात जनावरांना बरेच आजार होतात यात प्रामुख्याने खुरांच्या आजारांचा समावेश करता येईल. खुरामध्ये झालेल्या जखमामुळे जनावर लंगडते व वजन पेलू शकत नाही. यामुळे कामाचा खोळंबा होतो; तर दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. यासाठी अशा जखमांचा वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.\nखुरामधील जखम ही दोन खुराच्या आतील कातडीस होते किंवा खूर आणि कातडी यांच्या जोडावर होते.\nएखाद्या वस्तूचा मार लागणे.\nखुरात धारदार खडा किंवा काटा टोचणे\nशेतात चरत असताना ऊस, हायब्रीड किंवा इतर कोणत्याही कापलेल्या पिकाचे कापलेले धसकट लागणे यामुळे खुरात जखम होऊ शकते.\nपावसाळी वातावरण, सतत खुरांचा ओलसरपणा.\nचिखल व दलदल यांचा संपर्क खुरास आल्यावर खुरातील व त्या जवळची कातडी ओली होऊन मऊ होते व वर सांगितलेल्या कोणत्याही एका कारणाने थोडाही मार लागला की खुरास जखम होते.\nजखम झाल्यावर खुरामध्ये अनेक जिवाणूंचा प्रादुर्भाव जखमेतून होतो व अनेक दुय्यम आजार होतात.\nखुरास जखम झाल्यावर सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे जनावर लंगडते.\nजखम झाल्यास जवळचा भाग सुजतो.\nजनावरास भयंकर वेदना होतात.\nखुरातील व खुरावरील कातडीस भयंकर सूज येते.\nजनावर पाय टेकू शकत नाही.\nदूध उत्पादनावर परिणाम होतो.\nखुराच्या जखमेत २ ते ३ दिवसांत पू भरतो.\nबऱ्याचदा जखमेच्या ठिकाणी गळू होतो.\nकितीही प्रयत्न केला तरी माती/चिखल खुराच्या संपर्कात येते व यामधून जखमेत रोगजंतू शिरतात.\nजखमेजवळील कातडी मऊ होते व थोड्याही धक्क्याने फाटते.\nखुराच्या टाचेचा भाग मऊ होतो.\nबाऱ्याचदा लेमिनायटीस नावाचा आजार होतो.\nजुन्या जखमात खुरात व्रण होतात.\nखुरांना जखम झाली असेल तर पहिली काळजी म्हणजे खुरांची स्वच्छता करणे होय.\nजनावरे बांधण्याच्या जागेची स्वच्छता व कोरडेपणा अत्यंत आवश्यक आहे.\nखूर व जनावरे बांधण्याची जागा अस्वच्छ असेल किंवा चिखलाची असेल तर उपचाराचा उपयोग होत नाही.\nजनावरांच्या खुरांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रथम पोटॅशिअम परमँगनेट किंवा जंतूनाशकाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. पाणी थोडे गरम वापरले तरी चालते. यानंतर जखमेस कॉपर सल्फेटच्या ५ टक्के द्रावणाने किंवा पावडरने ड्��ेसिंग करावे व पट्टी बांधावी.\nजनावरास पूर्ण आराम द्यावा.\nजनावरांना तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, वेदनाशामक व जीवनसत्त्वांची इंजेक्शन द्यावीत.\nजनावराची वाढलेली खुरे कापावीत.\nजनावराचे खूर नेहमी कोरडे राहील याची काळजी घ्यावी.\nजनावरांना दररोज ५० गरम क्षार मिश्रणे द्यावीत जेणेकरून झिंकचा पुरवठा होईल व खुरांची वाढ होईल.\nजनावरास सकस आहार द्यावा.\nवाढलेली खुरे वेळोवेळी कापून घ्यावीत.\nसंपर्क ः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६\n(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई )\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...\nप्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...\nजनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...\nप्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...\nवर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...\nचाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर...चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे...\nजनावरांना खाद्यामार्फत जास्तीची ऊर्जा...जनावरांनी खाल्लेल्या आहारापासून शरीरास लागणारी...\nचाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचे पोषणवयस्क व दुधाळ जनावरांना केवळ चारा व कडबा खाण्यास...\nप्रक्रियेतून सकस चाऱ्याची निर्मितीचाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात...\nनवजात वासरांचे पोषणनवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन...\nगायी, म्हशींतील प्रजनन व्यवस्थापनगायी, म्हशी नियमित माजावर येण्यासाठी योग्य समतोल...\nसुक���या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2019-02-18T16:30:43Z", "digest": "sha1:JLLXK4ZTDSLQRB5HI5HAAZ7HFWMYSITC", "length": 19798, "nlines": 184, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ग्रामीण शिक्षकांची आगळी शिकवण! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nग्रामीण शिक्षकांची आगळी शिकवण\nराज्याच्या नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपल्या पुढाकाराने व प्रयत्नांनी गावच्या शाळेत लक्षणीय परिवर्तन घडवून आणले आहे. अशाच प्रकारचे लक्षणीय बदल मराठवाडा विभागातील विभिन्न ठिकामच्या जिल्हा परिषद संचालित शाळांमध्ये घडून आले आहेत. हे विशेष.\nमराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परगणा जोगेश्वरी या आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राच्या दरम्यान शाळा सोडून जाण्याचे प्रयत्न सतत वाढत असल्याने ती बाब सगळ्यांनाच काळजीची वाटत होती. शाळेतील एक शिक्षक सोमनाथ वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयावर मुळात विचार केला.\nविद्यार्थी गळतीवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी शाळेत अनियमीत येणारे विद्यार्थी व शिक्षण आणि ��िक्षक यांच्याविषयी रुची नसल्याने शाळेत न येणारे वा शिक्षण सोडून देणारे अशी त्यांची वर्गवारी करून त्यानुसार प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नात विद्यार्थ्यांच्या जोडीलाच त्यांच्या पालकांशी पण संवाद साधण्यात आला. या संवादाद्वारे प्रसंगी पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण झाली. शिक्षणाच्या जोडीलाच शाळेतील विद्यार्थ्यां साठी स्टुडिओ निर्माण केला.\nशाळेतीलच संगणकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे विचार, गाणी, गोष्टी, प्रासंगिक भाषणे यांचा संग्रह करण्यात येऊन विशेष प्रसंगी त्यांचे सादरीकरण केले जाऊ लागले. शालेय अभ्यासक्रमांशिवाय या उपक्रमांना विद्यार्थ्यांची खूपच पसंती लाभली व ते शाळेत नियमीत येऊ लागले. पालकांना पण ही बाब भावली व अशा प्रकारे परगणा-जोगेश्वरी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाणे नियंत्रित झाले.\nनांदेड जिल्ह्यातील हिप्परगा गावच्या जिल्हा परिषद शाळांत पण विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही बाब नित्याची झाली होती. मात्र, याच शाळेतील स्वामी प्रभाकर, नरसिंग वाघमारे व शिवम गणाचार्य यांनी हे आव्हान स्वीकारून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.\nया शिक्षकांच्या प्रामुख्याने असे लक्षात आले की शाळेत मुलभूत सादन-सुविधांचीच वानवा आहे. शाळेची इमारत दुर्लक्षित राहिल्याने या गैरसोईंमध्ये भर तर पडतेच, शिवाय याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना अशा शाळेत येणेच नकोसे होते. या साऱ्या समस्यांवर जिल्हा परिषदेच्या शासन दरबारी दाद मिळत नसल्याने अखेरचा व परिणामकारक उपाय म्हणून हिप्परगा गावच्या शालेय शिक्षकांनीच याप्रकरणी पुढाकार घेतला.\nगावच्या शिक्षकांनी 35000 रुपयाचा निधी परस्पर योगदानाद्वारे एकत्रित केला. त्याला जोड मिळाली ती ग्रामपंचायतीच्या 1,30,000 रुपये. या एकत्रित राशीने गरजेनुसार व प्राधान्य तत्त्वावर शाळेच्या वर्ग खोल्यांना फरशा बसविण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता सोयीने वर्गात बसता येते. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या शालेय उपस्थिती व शिक्षणावर पण झाला.\nपालकांना पण गावच्या शाळेतील या सुधारणा आवडल्या व आज हिप्परगा गावचे पालक आपल्या मुलांच्या गृहपाठापासून त्यांचा अभ्यास- परीक्षा इ. संस्थांबाबत अधिक दक्ष आणि सक्रि�� झाले असून शाळा आणि शिक्षकांच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचे सक्रिय सहकार्य लाभत आहे. अशाच प्रकारचा यशस्वी प्रयोग बीड जिल्ह्यातील पाटोडा येथील जिल्हा परिषदशाळेतील एक कल्पक शिक्षक जगन्नाथ भगत यांनी केला आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक चाचणी घेण्यासाठी दिलेल्या प्रश्नांची “कौन बनेगा’ च्या धरतीवर प्रत्येक प्रश्नासाठी चार संभाव्य उत्तरे देऊन अचूक उत्तर शोधण्यास प्रोत्साहित करून त्यानुसार विद्यार्थ्यांचे आकलन करतात.\nयामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याच्या जोडीलाच त्यांच्यातील चौकस-चोखंदळपणाला पण प्रोत्साहन मिळून त्याचा परिणाम या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर पण झालेला दिसून येतो. सुरगणच्या जिल्हा परिषद शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची दप्तरे-पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर्स दिले आहेत. यामुळे दूरवरून व पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ओझे कमी झाले तर हिंगोलीच्या शिरड-शहापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षक रफीक अन्सारी यांनी विद्यार्थ्यांसाठी उर्दूतून माहितीपूर्ण व शैक्षणिक ऍपची निर्मिती व अंमलबजावणी केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनपर शिक्षणाचे नवे दालन उपलब्ध झाले आहे.\nग्रामीण भागात व विशेषतः जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांना शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जिद्द पाहिली व त्याचे यश लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाला मनोमन सलाम कावासा वाटतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविज्ञानविश्व: द ग्रेट ग्रीन वॉल\nजीवनगाणे: माणूस म्हणून जगा…\nपर्यावरण: राज्यातील प्रदूषित नद्या आणि कोंडलेले जनजीवन…\nदिल्ली वार्ता: भारताविरुद्धच भारतीय तरुणांचा गैरवापर\nअग्रलेख: प्रश्न कायमचाच सोडवा\nविराट कोहली अग्रस्थानी कायम \nलेटर्स फ्रॉम इजिप्त: हतशेपसुत टेम्पल\nविदेशरंग: भारत-भूतान मैत्रीचा अध्याय\nजिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो \nपुलवामा हल्ल्याबाबत ममतांचे गंभीर वक्तव्य\nकंधार विमान अपहरणाच्यावेळी मसूद अजहरची सुटका कोणी केली; सिध्दूंचा भाजपावर पलटवार\n#PulwamaAttack: ‘टोटल धमाल’ पाकिस्तान मध्���े प्रदर्शित होणार नाही \n#PulwamaAttack जेव्हा येणारी पिढी विचारेल, पाकिस्तान कुठे होता \nसातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत\n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nशिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे\nभ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण\nज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम\nहोम थिएटरच्या आवाजावरून मारामारी\nहिंजवडी “आयटी हब’च्या सुरक्षेत वाढ\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \nबस वाहकाकडून अंध विद्यार्थ्यास मारहाण\nभारतात पाकिस्तानी कलाकारांना नो एण्ट्री\nतो निर्णय भारताने आम्हाला अजून अधिकृतपणे कळवलेला नाही – पाकिस्तान\nसलमानकडून आई सलमा खानना लक्झरी कार भेट\n#PulwamaAttack : पुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानचे कौतुक ; शिक्षिकेला अटक\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\nयुती झाल्यास शिवसैनिक खा. गांधींचे काम करणार नाही\nगोट्या भंडलकरवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nपॉप सिंगर सुहोसोबत डेट करू इच्छिते सुहाना\n‘सीआरपीएफ’साठीही आता सेनेचेच नियम – राजनाथसिंह\nनांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार\nलोकसभेसाठी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागा लढवणार \n#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका\nकार्तिकची कारकिर्द जवळपास संपुष्टात – संजय मांजरेकर\nअमिषा पटेलविरोधात फसवणूकीचा गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ola-uber-driver-re-strikes-from-saturday/", "date_download": "2019-02-18T16:40:03Z", "digest": "sha1:QSNGVAYO4WJ57PE44AFLKQ6T3FJ6NKXA", "length": 6539, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर", "raw_content": "\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती ���रण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nबॉलीवूड पाठोपाठ रेडीओ स्टेशन वरून पाकडे बॅॅन\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच राहील, असे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व मराठी कामगार सेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सोमवार, १९ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. आझाद मैदान येथून हा मोर्चा निघेल.\nऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये तर प्रति किलोमीटर दर १८ ते २३ रुपये असायला हवे. कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे, अशा विविध मागण्या ओला-उबर चालक-मालकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत ओला, उबर चालक संघटनेची बैठक पार पडल्यानंतर बारा दिवसांनंतर संप तात्पुरता स्थगित करण्यात आला. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी मागण्यांवर अंतिम चर्चा करण्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु मागण्यांवर काहीच तोडगा निघाला नसल्याने १७ नोव्हेंबरपासून ओला, उबर चालक संप करणार असल्याचे मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव सुनील बोरकर यांनी संपाबरोबरच मंत्रालयावर मोर्चाही काढण्यात येणार असून गुरुवारी पत्रकार परिषदेत आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहिती दिली.\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/income-tax-department-recruitment/", "date_download": "2019-02-18T17:30:05Z", "digest": "sha1:UE5GXG456BZQJBVPGTLSH367I7J3FPIS", "length": 11610, "nlines": 144, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Income Tax Department Recruitment 2018 www.incometaxindia.gov.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Income Tax) आयकर विभागात खेळाडूंची भरती\nआयकर निरीक्षक: 07 जागा\nकर सहाय्यक: 11 जागा\nमल्टी टास्किंग स्टाफ (MTS): 14 जागा\nपद क्र.3: 10 वी उत्तीर्ण\nवयाची अट: 01 एप्रिल 2018 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nहेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(NIFT) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर पदांची भरती\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय & टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम 2019\n(NMC) नागपूर महानगरपालिकेत 89 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 347 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-10-thousand-500-hundred-quintals-gram-buy-nagar-7037", "date_download": "2019-02-18T17:44:36Z", "digest": "sha1:VQVETGLFTOL4AGFSCBELTJTZVGPT6Q4L", "length": 15682, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, 10 thousand ,500 hundred quintals of gram Buy in nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये साडेदहा हजार क्विंटल हरभरा खरेदी\nनगरमध्ये साडेदहा हजार क्विंटल हरभरा खरेदी\nरविवार, 1 एप्रिल 2018\nनगर ः बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.\nनगर ः बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या दोन खरेदी केंद्रांवर दहा हजार ४५३ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. अन्य नऊ ठिकाणी खरेदी सुरू असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.\nजिल्ह्यात सुमारे दीड लाख क्��िंटल हरभरा खरेदी होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात कापसाचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी काढून हरभरा पेरला गेला. त्यामुळे हरभऱ्याचे ८३ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र असून, यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे ८५ हजार ४५३ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. हरभऱ्याची काढणी झालेली असल्याने बाजार समितीत दर दिवसाला ३०० ते ४०० क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे. मात्र, हमीभावाच्या तुलनेत बाजार समितीत १००० ते १२०० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुुरू करण्याची मागणी केली जात होती.\nजिल्हा मार्केटिंग कार्यालयाने शेतकऱ्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चौदाही तालुक्यांतील बाजार समितीत हरभऱ्याची होणारी आवक, मिळणारा दर आणि लोकांची मागणी याबाबींचा विचार करून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज असल्याबाबत नाफेडला पत्र देऊन कळवले होते. जिल्हाभरात साधारण दीड लाख क्विंटल खरेदी अपेक्षित असल्याचे त्यात नमूद केले होते. मनुष्यबळ आणि शेतकऱ्यांची अडचण समजून घेत ज्या ठिकाणी तूर खरेदी सुरू आहे, तेथेच हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे निश्चित करू जिल्हाभरातील अकरा ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्याला परवानगी मिळाली.\nविक्रीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणीही करून घेतली. सध्या श्रीगोंदा व जामखेड येथे खरेदी सुरू आहे. श्रीगोंद्यात १८२ शेतकऱ्यांनी १५७२ क्विटल व जामखेडला ७६३ शेतकऱ्यांनी ८८८१ क्विंटल अशी १० हजार ४५३ क्विंटल खरेदी झाली, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी सांगितले.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ ��वानांवरील हल्ल्यानंतर...\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\n‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...\n‘एसटी’साठी जागा आठ हजार अन् अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...\nदररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्...\n'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...\nबांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nव्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nचारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nआंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...\nमापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...\nतीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-criticize-mehbuba-mufti/", "date_download": "2019-02-18T17:18:04Z", "digest": "sha1:C7QQNV7VTWJXBTMALRATL2MOGHDLW2ZK", "length": 7047, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मेहबुबा मुफ्ती क���श्मिर नीट सांभाळू शकल्या नाहीत : भाजपा", "raw_content": "\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ठरलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nबिगब्रेकिंग: जमलंं हो जमलंं अखेर युतीचंं घोड गंगेत न्हाले\nईडीची चौकशीची भीती दाखवल्यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला\nसेना-भाजपसोबत आघाडी करून मलिदा लाटणाऱ्या नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आघाडी तोडण्याचे आदेश \nमेहबुबा मुफ्ती काश्मिर नीट सांभाळू शकल्या नाहीत : भाजपा\nटीम महाराष्ट्र देशा: जम्मू कश्मीरमध्ये भाजपने पीडीपी सोबत युती तोडली आहे. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. त्यामध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. मोदींच्या काळात प्रथमच भाजप सत्तेतून बाहेर पडले आहे. मेहबुबा मुफ्ती काश्मिर नीट सांभाळू शकल्या नाहीत असा आरोप देखील भाजप नेते राम माधव यांनी केला आहे. माधव यांनीच युती तोडल्याची घोषणा पत्रकार परिषद घेवून केली .\nभाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये जम्मू-कश्मीरचे सगळे मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते यांना बोलावण्यात आलं होत. कश्मीरमधल्या परिस्थितीबाबत या बैठकीत विस्ताराने चर्चा होणं अपेक्षित आहे. मोदी सरकारने पुकारलेली एकतर्फी शस्त्रसंधी, जाँबाज जवान औरंगझेब याची दहशतवाद्यांनी केलेली हत्या, रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारींची दहशतवाद्यांनी केलेली हत्या यामुळे मोदी सरकारवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत होती.या पार्श्वभूमीवर आज हा निर्णय घेण्यात आला.\nराम माधव यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे\nजम्मू काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट लागू व्हावी\nशांततेऐवजी कट्टरतावाद वाढीस, शुजात बुखारींच्या हत्येमुळे हे अधोरेखित\nसरकारचे मुख्य नेतृत्व ज्यांच्या हातात आहे ते परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले.\nपीडीपी-भाजप युतीचे जे हेतू होते, ते पूर्णपणे अयशस्वी\nमुफ्ती सरकारमधून भाजप बाहेर, अशांत काश्मिरमुळे निर्णय\nनॅशनल कॉन्फरन्स – १५\nपत्रकार आणि पत्रकार पत्नीची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ शिलेदारांना जाब विचारणार : सुप्रिया सुळे\nयुतीचं ��रलं मात्र बैठकीत एकनाथ खडसेंना डावलले \nसतत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या सेना-भाजपची ‘या’ मुद्यांवरून झाली युती\nजम्मू कश्मीरमधील अभद्र युतीला उद्धव ठाकरेंचा विरोध होता- संजय राऊत\nजम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-10-march-2018/", "date_download": "2019-02-18T17:30:22Z", "digest": "sha1:CPJPPBZAK7HDNHWHR42HQQKAHUD4Q5XH", "length": 14063, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 10 March 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय वंशाचे स्टील उद्योगपती संजीव गुप्ता यांची इंजिनिअरिंग कॅडेट प्रोग्रॅम्ससाठी अधिकृत अॅम्बेसेडर म्हणून ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांनी नियुक्ती केली आहे.\nनागरी हवाई उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री वाय. एस. चौधरी यांनी आपले राजीनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केले.\nहरियाणातील पहिले सायबर पोलिस स्टेशन, डिजिटल फॉरेन्सिक प्रयोगशाळेसह सुसज्ज करण्यात आले, त्याचे उद्घाटन गुरुग्राममध्ये झाले.\nभारतातील सर्वात मोठ्या मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट सर्व्हिसेस मार्केट- enTTec 2018 चे उद्घाटन मुंबईमध्य�� झाले.\nकॅब हेलिंग प्लॅटफॉर्म उबेर यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीला ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पोषण मिशन सुरु केले आहे आणि संपूर्ण भारतात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा विस्ताराची सुरुवात केली.\nबेल्जियन फेडरल पॉलिसीचे सध्याचे आयुक्त जनरल, कॅथरीन डी बोले यांची नियुक्ती युरोपियन युनियन एजन्सी फॉर लॉ एनफोर्समेंट कोऑपरेशन (यूरोपोल) या कार्यकारी संचालक म्हणून करण्यात आली आहे.\nमेक्सिकोतील ग्वाडलझारा येथे सुरु असलेल्या ISSF विश्वचषकच्या महिला 5 मीटर राइफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाज अंजुम मुदगिलने रौप्यपदक जिंकले .\nअमेरिका आणि इस्रायली सैन्याने इस्रायलमध्ये संयुक्त सैन्य उपक्रम “जुनिपर कोबरा 2018” ची 9 वी आवृत्ती सुरु केली आहे.\nकॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते पतंगराव कदम याचे मुंबईत निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.\nPrevious गोंदिया जिल्हा सेतू समिती मध्ये विविध पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-marathi-websites-pune-news-pune-municipal-corporation-70012", "date_download": "2019-02-18T17:16:21Z", "digest": "sha1:BWIZIQ4DH3QLWNIEWG5UXTGBGD6EZ5VS", "length": 17019, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Pune news Pune Municipal Corporation अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या खानपानावर मर्यादा? | eSakal", "raw_content": "\nसोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर सोमवार, फेब्रुवारी 18, 2019\nरविवार, 3 सप्टेंबर 2017\nपुणे : महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खानपानावर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवत ही सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांची नेमणूक करण्याच्या हालचाली प्रशासन करीत आहे. महापालिकेतील काही खात्यांच्या खानपानावर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया राबविण्याचा सूचनावजा आदेशच अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. परिणामी, पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या चहापानावरही मर्यादा येण्याची शक्यता आहे.\nपुणे : महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खानपानावर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देश डोळ्यासमोर ठेवत ही सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांची नेमणूक करण्याच्या हालचाली प्रशासन करीत आहे. महापालिकेतील काही खात्यांच्या खानपानावर होणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया राबविण्याचा सूचनावजा आदेशच अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. परिणामी, पदाधिकारी-अधिकाऱ्यांच्या चहापानावरही मर्यादा येण्याची शक्यता आहे.\nविशेष म्हणजे, एका खात्याने सादर केलेल्या बिलावर, खाद्यपदार्थ घेतलेल्या व्यावसायिकांची बिले देऊन पुढील महिन्यांपासून निविदा प्रक्रिया राबवावी, असा शेरा प्रशासनाने दिला आहे.\nमहापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांसाठी रोज चहापानासह बैठका, सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठका आणि अन्य कार्यक्रमानिमित्त जेवणाची\nव्यवस्था केली जाते. सध्या महापालिकेच्या परिसरातील विक्रेत्यांसाठी चहापान आणि काही 'केटरिंग' व्यावसायिकांकडून जेवण मागविण्यात येते. या व्यावसायिकांना महिन्याकाठी बिले दिली जातात. परंतु, या पद्धतीने मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचे आढळून आले. परंतु, वेगवेगळ्या व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थांच्या दरात तफावत असून, त्यामुळे खानपानावर मोठ्या प्रमा���ात खर्च होत असल्याचे कारण देत, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून ही सेवा घेण्याची सूचना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी एका खात्याला केली आहे.\nमहापालिकेचे पदाधिकारी आणि सर्वच खात्यांतील अधिकाऱ्यांसाठी रोजचे चहापान, नाष्टा आणि जेवणासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, महत्त्वाच्या बैठका आणि कार्यक्रमाच्या वेळी जेवणाची सोय केली जाते. तेव्हा सोयीनुसार खाद्यपदार्थांची निवड केली जाते. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबविणे शक्य नसल्याचे काही खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.\nया संदर्भात उगले म्हणाल्या, ''सर्वच खात्यांसाठी एकच नियमावली राबविण्याची गरज असून, सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये नियमितता आणण्यासाठी निविदा प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यानुसार ती राबविण्याची सूचना केली आहे.''\nमहापालिकेत सध्या काही व्यावसायिकांकडून चहापान आणि नाष्टा मागविण्यात येतो. त्याचे दर परवडण्यासारखे आहेत. त्यामुळे निविदा प्रकिया राबविल्यास जादा खर्च होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, निविदा प्रक्रियेतून येणारे ठेकेदार मनमानी करू शकतात. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने चहापान व नाष्टा मागविण्यात येतो, ती कायम ठेवणे सोयीचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.\nनागपूर मेट्रोचे 'एलिवेटेड ट्रॅक'वरून 'ट्रायल'\nनागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) धावण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात...\nपरळी शहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर\nपरळी वैजनाथ - शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी व शहराच्या सुरक्षिततेसाठी आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. बारा...\nसोलापूर : आठ प्रभाग समितींच्या रचनेवर शासनाचे शिक्कामोर्तब\nसोलापूर : गेल्या 13 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका प्रभाग समितीच्या स्थापनेला राज्य शासनाने अखेर हिरवा कंदील दाखविला असून, नऊऐवजी आठ...\nग्राहक जागा झाला तरी यंत्रणा झोपलेलीच\nमुंबई - ग्राहकांचे हित व हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास���ठी जिल्हा, राज्य आणि...\nकचऱ्याच्या मार्गावर हार्बर रेल्वे\nमुंबई - नवी मुंबईला लोकलच्या माध्यमातून जोडणारा हार्बर रेल्वेमार्गही कचऱ्यातच गेला आहे. महापालिकेचा निधी मिळवून पावसाळ्यापूर्वी मार्गाची साफसफाई केली...\nआष्ट्यात चार लाखांचे दागिने लंपास\nआष्टा - येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत हॅंडबॅगेतील १४ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख १४०० रुपये ठेवलेली पर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/pinjara-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-18T17:05:50Z", "digest": "sha1:VUZ3YCEMMQTRZHEXSFI5GPUFJ3KYWMVW", "length": 8814, "nlines": 66, "source_domain": "mediaonepr.com", "title": "Pinjara - पिंजरा - Pinjara - पिंजरा -", "raw_content": "\n‘पिंजरा’ … त्यो कुनाला चुकलाय \nअवो मानसाचं घर तरी काय असतं\nत्योबी एक पिंजराच की\nहे तत्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि\n“व्यक्ती मेली तरी चालेल पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत”\nया महान तत्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा म्हणजे…पिंजरा.\nआसक्ती आणि विरक्ती यातलं द्वंद्व सुरेखरित्या उभं करणारा पिंजरा.\nकाळाच्या ओघात काही अभिजात कलाकृती तितक्याच टवटवीत व लक्षात रहातात. प्रत्येकाच्या मनःपटलावर या कलाकृतींच एक वेगळंच स्थान असतं. ७० च्या दशकात आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित पिंजरा या चित्रपटानेही रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या सुंदर कलाकृतीचा नजराणा पुन्हा सादर करावा असं कोणाला वाटलं नसतं तरच नवल \nगेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू,संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्चला राज्यभरातील सिनेमागृहात दाखल होणार आ���े. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे.\nवेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार विचार करावा लागतो. या चित्रपटाच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया ही सोपी नव्हती. पुरुषोत्त्म लढ्ढा आणि सौ चंद्रसेना पाटील यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रोडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेत प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करत तिचे २ के स्कॅनिंग करत नवी अद्यावत प्रिंट तयार केली. हॅंड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, ऑडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, ऑडिओ रीस्ट्रोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे.\nपिंजरा चित्रपटातील आली ठुमकत नार लचकत, छबीदार छबी, तुम्हांवर केली मी मर्जी बहाल, मला इष्काची इंगळी डसली, दिसला ग बाई दिसला, कशी नशिबानं थट्टा, दे रे कान्हा चोळीलुगडी या गीतांच गारुड आजही तितकंच आहे. खेबुडकरांचे विलक्षण आशयपूर्ण शब्द आणि रामभाऊंच्या अस्सल मराठमोळ्या ठसक्याच्या चालींना आधुनिक पार्श्वसंगीताची किनार देत संगीतकार अविनाश–विश्वजीत यांनी अद्यावत वाद्यवृंदासह या गाण्यांना नवा मुलामा दिला आहे.\nसंवाद, गाणी, पार्श्वसंगीत, तांत्रिकबाबी या महत्त्वपूर्ण गोष्टींचे विभाजन करत त्यात काही बदल करण्यात आला आहे. चित्रपटाचा मूळ मोनो ऑडियो हा आता ५.१ करण्यात आला आहे. एकंदरीतच मूळ कलाकृतीला धक्का न लावता नव्या अंदाजातील पिंजरा पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे.\nदिग्दर्शन व संकलन : व्ही. शांताराम\nसंध्या, डॉ श्रीराम लागू\nनिळू फुले, वत्सला देशमुख, माणिकराज, गोविंद कुलकर्णी, कृष्णकांत दळवी, सरला येवलेकर, आबू, शोभा, अनिता, उषा, माया, भालचंद्र कुलकर्णी, गावडे, बर्ची बहाद्दर, काका चिटणीस, के.घोरपडे, बोराटे, तावरे, पी. आनंद, औंधकर.\nकथा कल्पना : अनंत माने,\nसंवाद : शंकर पाटील\nसंगीत : राम कदम\nगीते : जगदीश खेबुडकर,\nछाया : शिवाजी सावंत\nध्वनी : ए.के परमार, लिंगनूरकर,\nपुर्नमिश्रण व गीतमुद्रण : मंगेश देसाई\nकला : बाबूराव जाधव\nनृत्ये : रंजन साळवी\nरंगभूषा : शशी साटम\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-ansurdai-distosmanabad-agrowon-maharashtra-9284", "date_download": "2019-02-18T17:44:12Z", "digest": "sha1:D223DVSSRYIBUH5YBOSCZOZA6PXN5OVU", "length": 25020, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, ansurdai dist.osmanabad , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकच एकर शेती; त्यात बारमाही बहुविध भाजीपाला\nएकच एकर शेती; त्यात बारमाही बहुविध भाजीपाला\nशुक्रवार, 15 जून 2018\nअनसुर्डा (ता. जि. उस्मानाबाद) येथील दळवे दांपत्याने केवळ एक एकर शेती असतानाही निराश न होता त्यात वर्षभर विविध भाजीपाला पिके घेत आर्थिक स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.सेंद्रिय पद्धतीने अधिकाधिक नियोजन करताना शेळीपालन, पोल्ट्री आदींमधून उत्पन्नाचे स्रोत जोडले आहेत. याच एक एकरांतून घरचा प्रपंच नेटका करीत स्वावलंबनाचे समाधानही मिळवले आहे.\nअनसुर्डा (ता. जि. उस्मानाबाद) येथील दळवे दांपत्याने केवळ एक एकर शेती असतानाही निराश न होता त्यात वर्षभर विविध भाजीपाला पिके घेत आर्थिक स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.सेंद्रिय पद्धतीने अधिकाधिक नियोजन करताना शेळीपालन, पोल्ट्री आदींमधून उत्पन्नाचे स्रोत जोडले आहेत. याच एक एकरांतून घरचा प्रपंच नेटका करीत स्वावलंबनाचे समाधानही मिळवले आहे.\nपाण्याची कधीच शाश्वती नसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आव्हाने झेलीत शेतीत प्रयोग करीत असतात. उस्मानाबाद तालुक्यातील अनसुर्डा येथील दळवे दांपत्य त्यापैकीच एक. त्यातही रुक्मिणीताई अगदी हिमतीच्या. पती रामेश्वर यांच्या खांद्याला खांदा लावून त्या घराबरोबर शेती आणि महिला बचत गटाची आघाडीही सांभाळत आहेत. अनसुर्डा हे आडवळणाचे दोनेक हजार लोकवस्तीचे गाव.\nरुक्मिणी लग्न होऊन दळवे कुटुंबात आल्या त्या वेळी घरी असंख्य अडचणीची जंत्री रांग लावून उभी होती. शिवारात तीन भावांत मिळून तीन एकर कोरडवाहू शेती होती. पुढे वाटण्या झाल्या. प्रत्येकाच्या हिश्श्याला एक एकर जमीन आली. रामेश्वर देखील शेती व्यतिरिक्त रोजगार करून घरचा चरितार्थ चालवायचे. काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत. आपण घराबाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही असे रुक्मिणी यांना वाटू लागले. आपल्या पतीला त्यांनी बांधकामाचे कसब शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. काही काळ रामेश्वर यांनी उस्मानाबाद येथे वेल्डिंग व्यवसायातही काम केले.\nरुक्मिणी यांना आता जे काही करायचं होतं ते घरदार आणि लेकरं सांभाळूनच. दिवस सुरू झाल्यापासून शेतातच काम करता यावं म्हणून रस्त्याकडेच्या शेतातच पत्र्याचे शेड मारून तिथेच घर थाटले. दुसरे भाऊही तिथेच राहायला आले. एकमेकांना हक्काचा आधार मिळाला. आपापल्या शेतीत दिवसरात्र राबून चांगले उत्पन घेण्याची दिशा मिळाली. सर्वांत प्रथम पाण्याची सोय म्हणून बोअर घेतले. त्याला पाणीही चांगले लागले. शेतीचं क्षेत्र एक एकरच असल्याने तेवढ्यातूनच उत्पन्न घेणं म्हणजे कौशल्याचं काम होतं. दरम्यान शेळी घेऊन पिल्लं वाढवण्यास सुरवात केली. गायही घेतली.\nपरिसरातील स्वयंसहाय्यता प्रयोग परिवार व उमेद परिवाराच्या माध्यमातून रुक्मिणी महिला गटात सहभागी झाल्या. उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेकडून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. ओळखी वाढत गेल्या. आत्मविश्वास दुणावला. गटातील महिलांची खंबीर साथ मिळत गेली. आपण एकट्या नाही ही जाणीव मोठा आधार देऊन गेली. शेळ्या व कडकनाथ कोंबड्या घेण्यासाठी गटामार्फत कर्ज मिळाले. कष्ट करून ते वेळेवर फेडण्याचे सातत्य राखले. पुन्हा मोठे कर्ज घेऊन दोन गायी घेतल्या. दुग्धोत्पादन चालू केले. त्यातून घरखर्च भागू लागला. बॅंकेमार्फतही काही कर्ज मिळाले. रामेश्वर यांना पत्नीची खंबीर साथ मिळू लागली.\nकायम ताजे उत्पन्न मिळवण्यासाठी एकरभर शेतीत बहुपीक पद्धती राबवण्यास दळवे दांपत्याने सुरवात केली. यात सव्वा ते दोन महिन्यात येणारी कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू अशी पिके निवडली.\nत्याचबरोबर सुमारे पाच ते सहा महिने कालावधीची वांगी, भेंडी, मिरची, घेवडा, टोमॅटो अशी पिके घेण्यास सुरवात केली. याचबरोबर दीर्घ काळ उत्पादन व उत्पन्न देऊ शकणारे शेवग्याचे पीक घेतले.\nशिवाय काही जागेत घरच्यापुरता कांदा, भुईमूग, जवस घेणेही सुरू केली. या व्यतिरिक्त कोबी, फ्लाॅवर, लसूण अशीही बा��ारपेठेतील मागणीनुसार पिके घेण्यास सुरवात केली.\nभाजीपाला घेताना सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला. गायीच्या शेणापासून गांडूळ खत तयार करण्यास सुरवात केली. व्हर्मीवॉश, दशपर्णी, जीवामृत, बीजामृत आदी घटकही तयार करून त्यांचा वापर सुरू केला.\nकेवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही हे उमजल्यावर दळवे दांपत्याने पोल्ट्री, शेळीपालनावर भर दिला आहे. सध्या देशी कोंबड्या असून तीन वर्षांपासून या व्यवसायात स्थिरता येत आहे. चार शेळ्या आहेत. त्यांना पिल्ले होतील तसा व्यवसायाला अधिक आकार येईल.\nआज दळवे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाले आहे. मोठ्या मुलीचे लग्न थाटामाटात करणे त्यांना शक्य झाले. चांगल्या घरी मुलगी दिल्याचे समाधान दांपत्याला आहे. दोन मुले शिक्षण घेत आहेत.\nपरिसरातील महिला गटामार्फत एकत्र येऊन गावाला पुढे आणण्यासाठी झटताहेत. त्यांच्या प्रेरणेने अनेकांच्या घरी चुली पेटल्या आहेत हे पुण्य निश्चितच मोठे आहे.\nवर्षभरातील सर्व हंगामात दळवे यांच्या शेतात कोणते ना कोणते पीक असायचेच. त्यामुळे दररोज एका पिकाची काढणी असायची. हा माल मोटरसायकलवरून दररोज वाहून नेण्याचे कष्टदेखील सोबत आले. परिसरातील गावांमध्ये आठवडी बाजारांमधून कधी व्यापाऱ्यांना तर कधी स्वतः बसून हातविक्री सुरू केली. दररोज ताजा पैसा हातात येऊ लागला. रामेश्वर अन्य ठिकाणीही कामाला जात होतेच. मग रुक्मिणी यांच्याकडे शेतीची अधिक जबाबदारी आली. शेतातच राहायला असल्याने पूर्णवेळ शेतीला देणे शक्य झाले. ताजा सेंद्रिय भाजीपाला, घरचे देशी गाईचे दूध, धान्य यांचा लाभ कुटूंबालाही होऊ लागला. मोकळ्या वातावरणात आरोग्यही निरोगी राहू लागले. आज प्रति हंगाम खर्च वजा जाता साधारण एक ते दीड लाख रुपयांचा नफा हाती पडत आहे. शिवाय बचत गटात सक्रिय असल्याने त्यातूनही आर्थिक आधार मिळतो. आतापर्यंत संस्थेकडून मिळालेल्या अडीच लाख रुपये कर्जाची तीने वेळेत परतफेड करणे त्यांना शक्य झाले आहे. दिल्ली, पुणे, मुंबई, औरंगाबाद येथून सहली येत गटाची कार्यपध्दती त्यांना पाहण्यास मिळाली आहे. जर्मनीहूनही एक पथक येथे अभ्यासासाठी आले होते.\nसंपर्क : सौ. रुक्मिणी रामेश्वर दळवे, ९०७५६१०२६५\n(लेखक सेवानिवृत्त कृषी अधिकारी व शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)\nउस्मानाबाद शेती शेळीपालन goat farming महिला women लग्न कोरडवाहू रोजगार employment व्यवसाय profession विकास पाणी water उत्पन्न कृषी विभाग agriculture department विभाग sections शिक्षण education कर्ज भुईमूग groundnut खत fertiliser मात mate दूध औरंगाबाद aurangabad लेखक पर्यावरण environment\nवर्षभर विविध भाजीपाला पिके\nअनसुर्डा परिसरातील महिला गटांचे कार्य पाहण्यासाठी परदेशातून मंडळी येथे आली होती.\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...\nमराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...\nचार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...\nसांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...\nकांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...\nकिमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nदुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...\nमराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...\n‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...\nकार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...\nविठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...\nमहिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...\nद्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...\nराज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-may-2018/", "date_download": "2019-02-18T16:31:56Z", "digest": "sha1:D2Q6UZ6LBUU4FJOVLCQSLOUIRG4PQS4N", "length": 11324, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 20 May 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्र सरकारने या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत एप्रिलसाठी GSTR-3B फॉर्म भरण्याची अंतिम तारीख वाढविली आहे.\nBS येडीयुरप्पा यांनी कर्नाटकच्��ा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 55 तासांनंतर राजीनामा दिला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीनगरमध्ये 330 मेगावॅट क्षमतेच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केले.\nयूएस सेनेटने सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) प्रथम महिला संचालक म्हणून गिना हॅस्पाईलची पुष्टि केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 27 तारखेला ऑल इंडिया रेडिओच्या त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात भारत आणि परदेशातील लोकांबरोबर आपले विचार मांडतील.\nNext (NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://chaupher.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9B%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-18T17:31:20Z", "digest": "sha1:MDUIIA4IOGAOQDS333J7IQFB55TJLKYB", "length": 13803, "nlines": 110, "source_domain": "chaupher.com", "title": "‘राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra ‘���ाजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात\n‘राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात\nचौफेर न्यूज – राज्याला अघोषित लोडशेडिंगच्या संकटात लोटणारे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री कमी आणि ठेकेदार जास्त असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा या तीन राज्यांकडे वळवून महाराष्ट्राला अंधारात ढकलण्याचे पाप मोदी-फडणवीस सरकारने केल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्यासोबतच ऊर्जा खात्याशी काडीचाही संबंध नसलेल्या विश्वास पाठक यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे, असाही आरोप मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.\nनिवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात लोटला\nमध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेची सेमीफायनल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी सर्वच गोष्टी सध्या या तीन राज्यांकडे वळवण्यात आल्या आहे. महाराष्ट्रासाठीचा कोळसा देखील या तीन राज्यात वळवून मोदी-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला अंधारात लोटले असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.\nपत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नवाब मलिक यांनी राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरु असल्याचे सागंतानाच राज्यात ११-१२ तास लोकांना वीज मिळत नाही. सरकारला वीजेची कमतरता भासत होती तर त्यांनी जनतेला लोडशेडिंगबाबात जाहीरपणे माहिती देणे किंवा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक होते. ती जबाबदारी सरकारची होती मात्र सरकारने तसे न करत अघोषित लोडशेडिंग जाहीर केली आहे. आज राज्यात ऊर्जा विभागाने काल जी इंटरनल नोट तयार केली आहे. त्या नोटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, २० टक्क्यांनी डिमांड वाढली होती आणि एकंदरीत ३ हजार मेगावॅटचा तुटवडा होता तर त्यापध्दतीची नोट जाहीर करायला हवी होती. राज्यातील जिल्हयात किती तास वीज नाही याची घोषणा केली पाहिजे होती. त्यामुळे जनतेला स्वत:चे नियोजन करता येवू शकते. परंतु सरकार ही माहिती लपवून ठेवत आहे त्यांना जनतेला माहिती दयायची नाही जनतेला अडचणीत आणायचे आहे असेही नवाब मलिक म्हणाले.\nथर्मलपॉवर स्टेशनला कोळसा पुरवठा होत नसल्याने सगळे पॉवर प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही. राज्याला दरदिवशी ३२ रेक कोळशाची गरज आहे. मात्र निम्न कोळसापुरवठा होलइंडिया आणि त्यांच्या उपकंपन्या आहेत त्याच्या माध्यमातून कोळसा पुरवठा होतो. ही वीजटंचाई राजकीयदृष्टया तयार करण्यात आल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.\nदेशाचे कोळसामंत्री पियुष गोयल वारंवार सांगत आले आहेत की, देशामध्ये कोळशाचा तुटवडा नाही. मग देशात कोळशाचा तुटवडा नसेल तर मग निम्न पुरवठा या राज्याला का होत नाही याचं उत्तर पियुष गोयल यांनी दयायला हवे. एकंदरीत रेल्वे मार्गानेसुध्दा पुरवठा होवू शकत नाही अशी काही परिस्थिती असताना चंद्रपूरला रोडमार्गे पुरवठा करु अशी घोषणा करण्यात आली त्याचाही पुरवठा होत नाही. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी देशभरामध्ये कोळशाचा तुटवडा आहे हे सिध्द होते असेही नवाब मलिक म्हणाले.\n२०१४ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कसा असेल त्याची ब्लूप्रिंट केली होती. त्या विश्वास पाठकांना चारही कंपन्यामध्ये संचालक करण्यात आले. त्यांना सल्लागार पद देवून एनर्जीमंत्री असं पद देण्यात आले आहे. त्यांना एनर्जीमधील काय कळते याचं उत्तर द्यावे.\nया पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक,प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण आणि संजय तटकरे उपस्थित होते.\nPrevious articleराज्य मंत्रिमंडळातून विनोद तावडे, निलंगेकर, विद्या ठाकूर यांची गच्छंती होण्याची शक्यता \nNext articleमुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते त��� खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\n‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देण्याचे रसायनमंत्री सदानंद गौडा यांचे आश्वासन\nकै. नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर\nरुग्णालय खासगीकरणावरून भाजपची प्रतिमेला धब्बा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/v2/tips-for-school-bus-in-marath/", "date_download": "2019-02-18T16:28:21Z", "digest": "sha1:SY7MYKP7S5OCOB3OKVZDYWCYG6YEFTTJ", "length": 5941, "nlines": 67, "source_domain": "m4marathi.com", "title": "विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांविषयी घ्यावयाची काळजी... | m4marathi", "raw_content": "\nविद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांविषयी घ्यावयाची काळजी…\nनुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. रस्त्याने जाता-येतांना शाळेच्या गणवेशातील मुलांची वर्दळ दृष्टीस पडते. बालवर्गापासून तर अगदी पदवीशिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व जण शाळा-कॉलेजात जाण्या-येण्यासाठी बहुतेक करून स्कूल बस अथवा रिक्षाचा वापर करतात. दुर्दैवाने बऱ्याचदा अशा रिक्षा अथवा स्कूल बसला अपघात होऊन विद्यार्थी गंभीर जखमी होतात तर काहींना आपले प्राणदेखील गमवावे लागल्याच्या घटना ऐकिवात आहेत. ह्या घटना टाळण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे….\n१) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस अथवा रिक्षाचा चालक प्रशिक्षित आणि परवानाधारक असावा.\n२) पालकांनी रिक्षाचालक आणि बसचालकाचे नांव, पत्ता आणि मोबाईल नंबर इ. आवश्यक माहिती जवळ ठेवावी.\n३) चालक मद्यपान करून वाहन चालवीत असेल तर त्याला वेळीच रोखावे आणि संबधित यंत्रणेकडे तक्रार करावी. रिक्षाचालक मद्यपान करून रिक्षा चालवीत असेल तर ती रिक्षा बंद करून नवीन रिक्षा चालू करावी.\n४) क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत. दाटी-वाटी करून विद्यार्थ्यांना बसवू नये.\n५) विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांची शासकीय यंत्रणेकडे नोंद करणे आवश्यक करावे. अशा वाहनांची शासनाच्या संबंधित खात्याकडून वेळोवेळी तपासणी करणे बंधनकारक करावे.\n६) रिक्षाच्या उजव्या बाजूला लोखंडी पट्टी लावावी तसेच स्कूल बसच्या खिडक्यांना जाल्या बसविणे सक्तीचे करावे.\n७) मुलांना बसमध्ये चढण्या-उतरविण्याकारीता चालकाव्यतिरिक्त एका मदतनीसाचीही व्यवस्था करावी.\n८) विद्यार्थ्यांचे हाल थांबविण्याकारीता शाळा प्रशासन आणि पालकांनी एकमेकांशी समन्वय साधून एकत्रित प्रयत्न करावा.\nमुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.\nआई – वडिलांचा धाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-4th-industrial-revolution-9180?tid=120", "date_download": "2019-02-18T18:03:14Z", "digest": "sha1:LXO6ACISWXR4EO7GPE33R2MIPDZTD5VP", "length": 25887, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on 4th industrial revolution | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरोजगाराच्या संधी वाढवणारी चौथी औद्योगिक क्रांती\nरोजगाराच्या संधी वाढवणारी चौथी औद्योगिक क्रांती\nसोमवार, 11 जून 2018\nचौथी औद्योगिक क्रांती उद्योग जगतात उलथापालथ करणारी ठरून बेरोजगारीचे प्रमाण वाढवेल, अशी भीती दावोस येथील जागतिक मंचावर व्यक्त करण्यात आली. परंतु, माझी अशी धारणा आहे की विकसनशील देशांसाठी चौथी औद्योगिक क्रांती रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणारी ठरेल.\nफेब्रुवारी महिन्यात संपन्न झालेल्या या वर्षीच्या दावोस येथील जागतिक आर्थिक मंचावर चौथी औद्योगिक क्रांती हा चर्चेचा विषय होता. काही प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरवात आधीच झालेली आहे, त्यामुळे चौथी औद्योगिक क्रांती उद्योग जगतात उलथापालथ करणारी ठरून बेरोजगारीचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दावोस येथील संमेलनात याबद्दल चर्चा करून ही भीती कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. माझी अशी धारणा आहे, की विकसनशील देशांसाठी चौथी औद्योगिक क्रांती खरे तर रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देऊन फायद्याचीच ठरणार आहे. काय आहे ही चौथी औद्योगिक क्रांती\nनिरनिराळ्या औद्योगिक क्रांत्या ह्या आपल्या समाजाचे वैशिष्ट्य ठरल्या आहेत. पहिली औद्योगिक क्रांती १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली. या क्रांतीमध्ये स्नायूबलाची जागा मुख्यतः कोळशापासून निर्मित वाफेने घेतली. दुसरी औद्योगिक क्रांती २० व्या शतकाच्या प���र्वार्धात सुरू झाली आणि ती विद्युतचलित होती. मोठमोठी यंत्रे आणि संघातसरणी (असेंब्ली लाईन) वस्तुनिर्माण ही तिची वैशिष्ट्ये होती. १९६० च्या पूर्वार्धात सुरू झालेली तिसरी औद्योगिक क्रांती संगणके, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्वयंचलित उत्पादनांवर आधारित होती.\nसध्याच्या चौथ्या औद्योगिक क्रांतीची वैशिष्ट्ये म्हणजे रोजच्या वापरातील गोष्टींचे महाजाल (इंटरनेट ऑफ थिंग्ज - आयओटी), दिवसाचे २४ तास संधानता (कनेक्टीव्हिटी), जलदगती संदेशवहन, रचनेचे लघुकरण आणि त्रिमिती (थ्री-डी) मुद्रण ही आहेत. आयओटी मध्ये अशी सर्व उपकरणे येतात की जी इंटरनेटला जोडलेली असून एक-दुसऱ्याशी संवाद साधतात, एकमेकांना माहिती पाठवतात. त्रिमिती मुद्रणाच्या माध्यमातून जिथे वस्तूची आवश्यकता आहे तिथे तिचे उत्पादन करणे शक्य होते. मला असे वाटते, की रोजच्या वापरातील वस्तूंचे महाजाल आणि त्रिमिती किंवा मिश्रित (ॲडिटिव्ह) म्हणजेच थराथरांनी तयार होणाऱ्या उत्पादनाचा वापर करून भारतासारख्या देशांना चौथ्या औद्योगिक क्रांतीत उडी घेणे शक्य आहे.\nभारत अगोदरच विकेंद्रित समाज असून त्याची ६० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात वसलेली आहे. ती दारिद्र्यावस्थेत रहात असून जगण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधाही त्यांना मिळू शकत नाहीत. उदाहरणार्थ : एका खोलीच्या खोपटात जिथे वीज नसल्यातच जमा असते, प्राचीन काळापासून वापरात असलेल्या घरातील हवा प्रदूषित करणाऱ्या जैवभाराचा जळण म्हणून वापर करणाऱ्या चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि पिण्याजोग्या पाण्याची आणि शौचालयाची वानवा असते. अशा परिस्थितीत राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात तीव्र बदल घडवून आणण्यासाठी चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या मदतीने उपजीविकेच्या संधी आणि घरगुती सोयीसुविधा पुरविणे शक्य होईल.\nसुमारे ८० टक्के ग्रामीण लोकसंख्येचा शेती क्षेत्रात सहभाग आहे. सध्या शेती ही गैरफायदेशीर असून ती आकर्षक होण्यासाठी तिचे पूर्णपणे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढवायचे असल्यास उच्च तंत्रज्ञानाधारित काटेकोर शेतीचा (प्रिसिजन फार्मिंग) उपयोग भविष्यात करावा लागेल. ही शेतजमिनीवर किंवा कवच (कंटेनर) शेतीच्या स्वरुपात करता येईल. कवच शेतीत जहाज वाहतुकीसाठी उपयोगात येणाऱ्या पूर्णपणे बंद अश�� डब्यांमध्ये (कंटेनर्स) शेतीसाठी लागणारी सर्व निविष्ठा कार्यक्षम पद्धतीने वापरल्या जातात. जमिनीवर केल्या जाणाऱ्या म्हणजेच मृदाधारित शेतीच्या उलट कवच शेतीत उजेड, तापमान, आर्द्रता आणि अन्नद्रव्ये यांच्या अचूक पातळीचा वापर करून कोणतेही अन्न (धान्य, भाजीपाला, फळे) किंवा चारापिके पिकवता येतात. ही सर्व आदाने (स्मार्ट सेन्सर्स) आणि संगणक यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जातात. अशा तऱ्हेच्या शेतीत अतिशय कमी मजुरांची तसेच अगदी थोड्या माती आणि पाण्याची गरज असते आणि ती पिकांना पाण्यात (हायड्रोपोनीक्स) किवा हवेत (एरोपोनीक्स) वाढवण्याच्या तत्त्वावर आधारलेली आहे.\nकवच शेतीच्या व्यावसायिकांचा असा दावा आहे, की परंपरागत शेतीच्या तुलनेत तिच्यात ९० टक्के कमी पाणी वापरले जाते आणि मृदाधारित शेतीच्या १५० पट उत्पादन होते. पाश्चात्य देशात शहरी भागात अशी उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती मोठ्या प्रमाणावर केली जाऊ लागली आहे. भारतासारख्या विकसनशील देशांना याच नमुन्याचे अनुकरण करता येईल. आज भारतीय शेतीवरील सर्वात मोठे आरिष्ट हे मजुरांचा अभाव, शेतीमालाला मिळणारी कमी किंमत, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि अतिशय निकृष्ट जमिनी यांच्यामुळे आले आहे. सूर्यऊर्जा आणि इतर नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणालींचा वापर करून केलेली मृदाधारित काटेकोर शेती किंवा कवच शेती ही अतिशय कार्यक्षम, उच्च उत्पादन देणारी आणि म्हणून किफायतशीर ठरू शकते. आणि हेच शेतीचे भविष्य आहे.\nशेतजमिनीवरील मातीचे जतन करणे आवश्यक आहे आणि तसे करायला कवच शेतीचे सहाय्य होईल. शेतजमिनीचा वापर हा चाऱ्यासाठी गवत आणि फळे, लाकूड, रसायने आदींसाठी झाडे अशी बहुवार्षिक पिके लावण्यासाठीच मुख्यत्वे केला पाहिजे. या पिकांची मुळे माती धरून ठेवतात आणि तिची धूप थांबवतात. अशी झाडे आणि गवते हिरवे आच्छादन तर वाढवतातच पण त्याचवेळी मानवजातीला उपयुक्त अशी उत्पादने पुरवतात. अखेरीस हे कवच शेतीतील डबे उपहारगृहांच्या मालकीचे होतील. अशा तऱ्हेने पिकांचे उत्पादन आणि वापर अथ पासून इतिपर्यंत उपहारगृहे करतील. यातूनच ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर उपहारगृहांचा उदय होईल. त्यातून रोजगाराच्या संधीत वाढ होईल.\nत्रिमिती किंवा मिश्रित वस्तुनिर्माणाधारित चौथ्या औद्योगिक क्रांतीतून ग्रामीण कुटुंबांना सुखसोयी ���णि साधने उपलब्ध करून देता येतील. जेथे यंत्रे अस्तिवात असतील तेथे कोठेही थ्रीडी प्रिंटींग किंवा त्रिमिती मुद्रणाद्वारे उत्पादनाचे भाग किंवा संपूर्ण उत्पादनच थराथरांनी उभारले जाते. आराखडा जगात कोठेही तयार करता येतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्रिमिती मुद्रणयंत्राला पाठवता येतो. अशा तऱ्हेने कच्चा माल-जसे धातूंचे भाग बनवायला धातूंची भुकटी, प्लॅस्टिकची वस्तू बनवायला प्लॅस्टिकच्या तारा आणि योग्य असा गोंद वापरून किंवा कच्च्या मालाच्या घनीकरणाने अंतिम उत्पादन तयार होते. त्रिमिती मुद्रणाचा वापर अग्निबाणांचे भाग, संपूर्ण यंत्रे एवढेच नव्हे, तर शरीराचे अवयव निर्माण करण्यासाठीही केला जात आहे. त्रिमिती उत्पादन प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होत असून लहान आणि विशेषीकृत उत्पादनांच्या निर्मितीसाठी हे तंत्रज्ञान सर्वमान्य ठरत आहे.\n(लेखक फलटण येथील निंबकर\nकृषी संशोधन संस्था (नारी) येथे\nबेरोजगार विषय topics अर्थव्यवस्था यंत्र machine भारत वीज चीन शेती उत्पन्न संगणक gmail लेखक\nभारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा...\nजम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत\nनवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम\nआदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड यात्रेस...\nउन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापन\nउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल, तीळ, मका आणि मूग अशी पिके घेतली जातात.\nकेम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवी\nअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व गैरप्रकारांमुळे चर्चेत आलेल्या केम प्रकल्पातील पू\nपोकळ घोषणा, की भक्कम आधार पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...\nशेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...\nरविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...\nकेंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...\nश्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...\nकसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...\nशेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...\nसेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...\nचीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...\nफूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...\nशेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...\nनदीजोड ः संकल्पना की प्रकल्परखडलेले प्रकल्प ः असंख्य प्रकल्प इतके रखडले आहेत...\n‘ई-नाम’ कशी होईल गतिमानप्र चलित बाजार व्यवस्थेतील कुप्रथा, लूट,...\n‘ट्रेलर’चा उत्तरार्धही फसवाआमच्या शासन काळात भ्रष्टाचार दूर झाला, महागाई कमी...\nआयातीने कोलमडले काजू शेतीचे अर्थकारण२०२२ अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...\nभ्रष्ट आणि निगरगट्टकृषी आयुक्तालयातील गुण नियंत्रण विभागात राजरोस...\nसेंद्रिय शेतीस मिळेल बळखरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती...\nहमीभावाची सदोष पद्धती आणि कार्यप्रणाली हमीभाव जाहीर करण्याची प्रक्रिया...\nसमन्यायी विकासाचे धोरण कधीलोकपाल नियुक्तीबरोबर शेतकऱ्यांच्या काही...\nसुबाभळीपासून मिळवा चारा, इंधन आणि...बाभूळ (Leucaena leucocephala) ही एक वेगाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/rural-development-department/detail-01ec01c1-01f6-4cf3-8643-cf41ad20d2f4", "date_download": "2019-02-18T17:20:38Z", "digest": "sha1:SNTNBXIEQD3KQ5KPCU7WBYBHQL5BKAR3", "length": 12449, "nlines": 126, "source_domain": "bidassist.com", "title": "eTender/sus/19/B1/und/RWS - 6.construction Of Under Ground Drainages Schemes Lamnwasti At Gp-sus-mulshi(15 Percentage )", "raw_content": "\nग्रामपंचायत सुस ता. मुळशी जि. पुणे ई निनिदाांतर्गत खलुी निनिदा सचूिा बी १ सि २०१८-२०१९ सचूिा क्र १ ग्रामपांचायत ससु ता.मळुशी नि. पणु ेयाांचे तरे्फ महाराष्ट्र शासि ि पणुे निल्हा पररषद ि महाराष्ट्र िीिि प्रानिकरण कडील योग्य त्या िर्ागमिील िोंदणीकृत कां त्राटदाराकडूि दोि नलर्फार्फा पद्धतीि ेखालील कामाच्या ई निनिदा मार्िण्यात यते आहते. अ.क्र. कामाचे िाि निनिदा रक्कम रु. निनिदा र्फी रक्कम रु. इसारा रक्कम आिश्यक कां त्राटदार िर्ीकरण १ मौि ेससु यथेे र्फणसिेस्ती अांतर्गत भनूमर्त र्टर योििा करणे.( ग्रामनििी मदु्ाांक शलु्क योििा) ६६८७०��/- २००/- ६६८७/- महाराष्ट्र िीिि प्रानिकरण खलुा िर्ग १ ते ७ २ मौि ेससु यथेे कस्पटे िस्ती अांतर्गत भनूमर्त र्टर योििा करणे.( ग्रामनििी मदु्ाांक शलु्क योििा) ७७८१२५/- २००/- ७७८१/- ३ मौि ेससु यथेे अांतर्गत र्ािठाण निनिि भार्ामध्ये भनूमर्त र्टर योििा करण.े( ग्रामनििी योििा) २६८११५९/- १०००/- २६८१२/- ४ मौि ेससु यथेे काळूबाई मांनदर पररसर लाईि िां १,२,३ अांतर्गत भनूमर्त र्टर योििा करणे.( ग्रामनििी १५% योििा) ८३७४८३/- २००/- ८३७५/- नि.प.िोंदणीकृत सनुशनित बरेोिर्ार ५ अ ५ मौि ेससु यथेे पालखी मार्ग अांतर्गत भनूमर्त र्टर योििा करणे.( ग्रामनििी मदु्ाांक शलु्क योििा) ९९४९१८/- २००/- ९९४९/- ६ मौि ेससु यथेे लमाण िस्ती अांतर्गत भनूमर्त र्टर योििा करणे.(१५% ग्रामनििी योििा) ४९५३५७/- १५०/- ४९५४/- निनिदाच्या अटी ि शती खालीलप्रमाण े १) सदर सांपणुग ई निनिदा ऑिलाईि पदितीिे सांर्णकीय आज्ञािलीत होईल. सदर निनिद ेसांदभागतील निनिदा िोटीस प्रनसद्धी सचूिा, शदु्धीपत्रके इत्यादींची मानहती https://mahatenders.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ि आह.े ग्रामपंचायत सुस ता. मुळशी जि. पुणे २) िरील कामाची निनिदा पत्रके https://mahatenders.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ि करूि दणे्यात आली आह.े सदर निनिदा पत्रके, अटी शती इ. सदर सांकेतस्थळािरूि नद. २८/०१/२०१९ रोजी ०९:०० िािल्यापासिू त ेनद. ०४/०२/२०१९ रोजी ०९:०० िािपेयंत अनिग्रनहत (DOWNLOAD) करता येईल ि ऑिलाईि पदितीिे सादर करता येईल. ३)सदर कामाच्या निनिदाबाबत खालील बाबी आिश्यक राहतील. 1. प्रत्येक कामाचे निनिदापत्रक डाऊिलोड (DOWNLOAD) केल्याची फी Payment Gateway or Online NET Banking करािा. 2. इसारा रक्कम Payment Gateway or Online NET Banking upload करािी नकिं िा इसारा रक्कम भरण्यात सिलत असलेले प्रमाणपत्र अपलोड करािे. 3. किं त्राटदार िोंदणी प्रमाणपत्र ि प्राप्तीकर पिॅकाडड अपलोड (upload) ORIGINAL करािी लागेल. 4. निनित िमुन्यातील प्रनतज्ञापत्र (सिंबनित)स्ित: च्या लेटर िेड िर स्कॅि करूि सिी निक्कासनित अपलोड (upload) करािी लागेल. 5. PTR आनण PTE (Form I A & Form II B) प्रमाणपत्र अपलोड करणे बिंििकारक आिे.(िरील रकािा प्रमाणे फक्त मजूर सिंस्था िगीकरण मध्ये PTR आनण PTE अपलोड करणे आिश्यक िािी ) 6. तसेच GST प्रमाणपत्र GST Clearance चालू िर्ाडसनित आनण चालू ३ िर्ाडचे ITR(सि १५-१६,१६-१७,१७- १८) प्रमाणपत्र अपलोड करणे बिंििकारक आिे. 7. ठेकेदार ज्या कामाची निनिदा भरणार आिे तिा प्रकारचे (SIMILAR WORKD DONE) नसनमलर िकड यापूिी मागील िर्��डमध्ये (सि १५-१६,१६-१७,१७-१८) ७०% काम पूणड केले असल्याबाबतचा सक्षम अनिकारयाचे (Dept. Engineer नकिं िा Excu. Engineer)स्िाक्षरीचा दाखला अपलोड करणे आिश्यक आिे. 8. तसेच सध्या नस्थतीत चालू कामाचे पुरािे जोडािे.(Work in Progress) 9. सदर निनिदा भरतािा प्रत्यक्ष स्थळी भेट द्यािी(Site Visit) सदर कामाचे िकािे पडताळणी करण्यात यािी ि सदर स्थळी भेट नदलेल्याची िोंद नकिं िा अििाल ग्रामपिंचायत ससु कायाडलयात िोंद करािी. 10. उपरोक्त कागदपते्र सादर करणेस कोणतीिी िाढीि मुदत अथिा सिलती नदली जाणार िािी. 1. सदरचे काम कायाडरिंमभ आदेि निगडनमत झाल्याच्या नदिािंकापासिू १५ नदिसाच्या आत कोणतीिी अडचण िसतािा प्रत्यक्ष काम सरुु ि केल्यास कामा पोटी घेण्यात आलेली अिामत रक्कम जप्त करण्यात येईल ि नियमािीि काम काढूि घेण्याची कायडिािी केली जाईल. 11. Ministry Of Rural Development (M.O.R.D) New Delhi IRC-Sp 20, 62, 72 व सा .बा.ववभागाकडील प्रचललत specification नुसार कामाांची अांमलबजावणी व कार्यवाही करणे बांधनकारक आहे 12. शासि निणगय क्रमाांक : बीडीिी २०१६/ प्र.क्र.२/इमा.२ १ निनिदा प्रनक्रय मध्ये प्राप्त निम्ितम निनिदािीि कामाच्या नकमतीपिेा दहा टक्क्यापिेा अनिक दरािे कमी असेल तर सांबांनित कां त्राटदाराकडूि एिढ्या कमी दारातकाम करण्याच ेनियोििाबाबत सनिस्तर तपशील निनिदा बोलनिणा-या अनिका-यािेप्राप्त करूि घ्यािा.कां त्राट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-19-december-2017/", "date_download": "2019-02-18T16:16:16Z", "digest": "sha1:KKXRLTL2EXO2Q4DIC7XYC2JZ6SHF2RBD", "length": 14107, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 19 December 2017 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019 [260 जागा]\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती\n(NIRT) राष्ट्रीय क्षय रोग संशोधन संस्थेत 575 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ मेगा भरती प्रवेशपत्र\n(BSF) सीमा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\nमुंबई उच्च न्यायालयात 199 जागांसाठी भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज��यात 9592 जागांसाठी भरती\n(Abhyudaya Bank) अभ्युदय बँकेत 'लिपिक' पदांच्या 100 जागांसाठी भरती\n(PNB) पंजाब नॅशनल बँकेत 325 जागांसाठी भरती\n(CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nलोकसभेत सांगण्यात आले की राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परिक्षा, NEET आणि इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा JEE वर्षातून दोनदा आयोजित केली जाऊ शकते ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेता येईल.\nत्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील चोट्टाखाला येथे इंडो-बांगला मैत्री पार्कचे उद्घाटन केले.\nसेबस्टियन पिनरा चिलीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.\nभारताने प्रथम वुशु सांदा आशियाई स्पर्धेत 10 पदक जिंकले आहेत.\nवॉशिंग्टन राज्यातील रहिवासी श्री सैनी यांनी मिस इंडिया USA 2017 चे विजेतेपद पटकावले.\nगुजरातमधील सहाव्या सत्रासाठी भारतीय जनता पक्ष (बीजेपी) पुन्हा सत्तेवर आले आहेत तसेच हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतही ते जिंकले आहेत.\nगोवा राज्याने आपला 56 वा मुक्तिदिन साजरा केला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा राज्य पोर्तुगीज नियंत्रणापासून 450 वर्षांच्या वसाहतवादाने मुक्त झाले.\nआयटी मंत्रालयानुसार, डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार डेबिट कार्ड, भिम यूपीआय किंवा आधार-सक्षम देयक प्रणालीद्वारे 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर व्यापारी सवलत दर (एमडीआर) चार्ज देईल.\nभारत फेब्रुवारी 2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांची एक बैठक आयोजित करेल ज्यामुळे त्यांना अन्नसुरक्षा आणि अन्य समस्यांसाठी समर्थन मिळू शकेल.\nवैज्ञानिक आणि मिसाईल आणि स्ट्रटेजिक सिस्टम्सचे डायरेक्टर जनरल जी. सतीश रेड्डी यांना राष्ट्रीय डिझाईन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nPrevious (AOC) आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 818 जागांसाठी भरती\nNext (Mangalore Customs) सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती\nमाझी नोकरीच्या 5व्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \n» (RRB) भारतीय रेल्वेत 130000 जागांसाठी मेगा भरती\n» (FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती\n» (CEWACOR) केंद्रीय वखार महामंडळात 571 जागांसाठी भरती\n» (BSF) स���मा सुरक्षा दलात 1763 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1601 जागांसाठी मेगा भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» महाराष्ट्र 'कृषी सेवक' भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Indian Navy) भारतीय नौदल 3400 सेलर (SSR/AA/MR) भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 118 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती परीक्षा उत्तरतालिका\n» (MFD) महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» (WCD) महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभाग भरती परीक्षा गुणपत्रिका\n» रेल्वे दोन वर्षांत आणखी 2.30 लाख नोकऱ्या देणार \n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://mediaonepr.com/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-18T17:07:53Z", "digest": "sha1:PUDLXRMTDAWPXRCZCO3FYKNGVJM2KIDF", "length": 9246, "nlines": 43, "source_domain": "mediaonepr.com", "title": "अॅक्शनपॅॅक्ड ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित - अॅक्शनपॅॅक्ड ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित -", "raw_content": "\nअॅक्शनपॅॅक्ड ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित\nअॅक्शनपॅॅक्ड ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित\nPosted by mediaone - in News - Comments Off on अॅक्शनपॅॅक्ड ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित\n‘अग्नी, कर्ज, रोग आणि शत्रू या चार गोष्टी वेळीच नष्ट नाही केल्या तर त्या पुन्हा उद्भवतात.’ स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी चित्रपट ‘रॉकी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ‘अहमद खान’ यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित झाला. ‘रॉकी’च्या नि��ित्ताने पहिल्यांदाच एक जबरदस्त अॅक्शनपट मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झाला आहे.\n‘रॉकी’चे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर दिसणारा पिळदार शरीरयष्टीचा तो तरुण नेमका कोण आहे याची चर्चा सिनेवर्तुळात रंगली होती. त्या उत्तराची प्रतीक्षाही या ट्रेलरमुळे संपली आहे. ‘संदीप साळवे’ हा रांगडा तरीही देखणा चेहरा ‘रॉकी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रॉकीच्या माध्यमातून मी कथानायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पदार्पणातच असा अॅक्शनने भरलेला चित्रपट मिळाल्यामुळे माझे पदार्पण दमदार होणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट माझ्यासाठी नाही’ असा आनंद ‘संदीप साळवे’ यांनी व्यक्त केला. ‘अॅक्शन, इमोशन, ड्रामा आणि रोमान्स या सगळ्याचे परिपूर्ण पॅकेज असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’ असा विश्वास हिंदीतले सुप्रसिद्ध नट ‘राहुल देव’ यांनी व्यक्त केला. बागी-२ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक ‘अदनान ए. शेख’ यांनी ‘रॉकी’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले असून ‘एका उत्कृष्ट कलाकृतीचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपल्या कुटुंबासाठी आणि प्रेमासाठी संघर्ष करणाऱ्या बेधडक युवकाची कथा ‘रॉकी’ चित्रपटात बघायला मिळणार आहे.\nया सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांनी एका जोरदार भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम केले आहे.\nया चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर असून दिग्दर्शन अदनान ए. शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान ए. शेख व विहार घाग यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान ए. शेख यांची आहे. छायांकन फारुख खान यांनी केले आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. सुनिता त्रिपाठी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.\nअॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘व्हॅलेंटाईन्स डे ‘ च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप\nशेतकऱ्यांचा हुंकार समजून घेण्याची गरज – खासदार राजू शेट्टी\n‘आसूड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247487595.4/wet/CC-MAIN-20190218155520-20190218181520-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}