diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0023.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0023.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0023.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,550 @@ +{"url": "http://rajtantra.com/?p=5548", "date_download": "2019-01-16T09:50:05Z", "digest": "sha1:EAZAWRBQQKCWOJ2DZNMIVXK3IZREWHST", "length": 10691, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » बोईसरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन\nबोईसरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन\nबोईसर, दि. २४ : परळीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठोक मोर्चार्चे आंदोलन सुरु असुन या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बोईसर येथील मराठा समाजाने काल, सोमवारपासुन बोईसर बस डेपो समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने महाराष्ट्राभर आंदोलन करण्यात येत आहेत. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले तेव्हा कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू दिला नाही, या मोर्चायची नोंद संपूर्ण देशात घेतली गेली. मात्र या ऐतिहासिक मोरचाच्या माध्यमातून कोणत्याही ठोस निर्णयाची शासनाकडून अंमलबजावणी झाली नसल्याने समाजात तीव्र असंतोष उफाळून झाला आहे. शांततेच्या मार्गाने सदनशीरपणे आंदोलन करून हाती काहीच ठोस मॉल्ट नसल्याने शांतीपूर��ण आंदोलनावरचा समाजाचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा असंतोष विकोपाला पोहोचला असुन त्याची परिणीती म्हणून मराठा आरक्षणास प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या संनवकानी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे ठिय्या आंदोलन पुकारल्याची माहिती बोईसरमधील सकल मराठा समाजातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आली आहे.\nPrevious: डहाणू : सुपा फार्म व रोटरी उत्कृष्टता पुरस्कार सोहळा संपन्न\nNext: पालघर जिल्हा बंदची हाक\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2017/08/blog-post_25.html", "date_download": "2019-01-16T11:13:53Z", "digest": "sha1:EAVPDZA36DEKG5Q4V66DFVJ4RR4YWV3F", "length": 3380, "nlines": 41, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: सोसायटीतला पाऊस", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\nआमच्याकडे सकाळपासून धो धो पाऊस पडतोय. गॅलरीतील ग्रीलच्या पत्र्याच्या शेडवर पडणार��� पावसाचे टपोरे थेंब जोरात ताशा वाजवताहेत. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केलीय. सगळीकडे अंधारून आलंय. समोरचा डोंगर मुसळधार पावसात दिसेनासा झालाय. सगळी झाडं पावसाच्या पाण्यात न्हाऊन निघून त्यांची पाने गोरी गोरी हिरवीगार झालीत. झाडांच्या पानावर पडणारे मुसळधार पावसाचे थेंब सरसर आवाज करताहेत. वातावरण मस्तं गारेगार झालंय.\nपॅन्ट गुढघ्यापर्यंत फोल्ड करून, छत्री घेऊन मी खाली दुकानात जाऊन आलो. छत्री, पिशवी, पाकीट सांभाळताना त्रेधा उडाली. अर्धा अधिक भिजलो. चेहऱ्यावर मस्तं तुषार उडत होते. जागोजागी जमिनीवर पाण्याची डबकी साचली होती. रस्त्यावर तुरळक गर्दी होती. कुत्री भिजून दुकानांच्या पायऱ्यांवर घोळक्याने कुडकुडत बसली होती. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कार, स्कुटर धुवून निघाली होती. कोण म्हणतो पाऊस अनुभवायला डोंगर दर्यातच जायला पाहिजे मला आमच्या सोसायटीत खाली पावसात फिरतानाही जाम मज्जा आली.\nहंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-shevgaon-news-452534-2/", "date_download": "2019-01-16T10:11:39Z", "digest": "sha1:OCJ5RWAI67ETD5FDYYFEMMZJHDWLEVO5", "length": 8315, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेवगाव तालुक्‍याची सुधारीत पैसेवारी जाहीर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशेवगाव तालुक्‍याची सुधारीत पैसेवारी जाहीर\nशेवगाव – तालुक्‍यातील 34 महसुली खरीप गावांची सुधारीत पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे.\nतालुक्‍यात 34 महसुली खरीप गावे आहेत, त्यांची नजर अंदाज पैसेवारी 53 पैसे लावण्यात आली होती, यामुळे शेतकऱ्यात संताप निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने काढलेल्या मोर्चात ही आणेवारी चुकीची असल्याचा आरोप केला होता. आता सुधारीत पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.\nती पुढीलप्रमाणे- अधोडी, बाडगव्हाण, चेडे चांदगाव, दिवटे, मुरमी, सोनेसांगवी, सुकळी, सेवानगर ( 46 पैसे), अंतरवाली बु, बेलगाव, बोधेगाव, गोळेगाव हसनापूर, कोळगाव, नागलवाडी, राक्षी, राणेगाव, सालवडगाव, सुळेपिंपळगाव, शेकटे बु, शेकटे खु, ( 47 पैसे ) अंतरवाली खु., कोनोशी, लाडजळगाव, माळेगावने, नजीक बाभुळगाव, शिंगोरी, शोभानगर, थाटे, ठा. निमगाव, वाडगाव ( 48 पैसे ), मंगरूळ बु, मंगरूळ खु. ( 49 पैसे ).\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीत सडत ���सलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-16T11:07:43Z", "digest": "sha1:WGLL26C72QKBHDI24Q6NG5XFALF2K7MP", "length": 26497, "nlines": 140, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » ‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nबॉलिवुडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी आता दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शक बनले आहेत. या चित्रपटासंदर्भात त्यांचे हे मनोगत.\n२००३-२००४ पासून मला चित्रपट बनवायचा होता. मी तीन हिंदी चित्रपट लिहिले होते. परंतु, त्यापैकी एकाचीही सुरुवात काही झाली नाही. काही ना काही तरी अडचणी यायच्या. मग मी गेल्या वर्षी ठरवलं की, हीच ‘स्क्रीप्ट’ आता आपण मराठीत करायची. ज्या दिवशी मी ठरवलं की आपण आता मराठीत चित्रपट करायचा, तेव्हापासून सर्व गोष्टी अगदी नीट घडायला लागल्या. आमच्या बोर्��वर सुबोध भावे, मुक्ता बर्वे आले. इतरही गोष्टी नीट घडल्या. थोडक्यात माझ्या नशिबात दिग्दर्शक म्हणून माझी पहिली फिल्म ही मराठीच होती. हिंदीत लिहिलेली पटकथा मग मी मराठी कल्चरला साजेशी बनवली. मराठी चित्रपटांचा प्रेक्षक खूप हुशार असतो. त्यांना फारशा ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ आवडत नाहीत. त्यांना वास्तवदर्शी गोष्ट आवडते. त्या पद्धतीनं मग मी नव्यानं ‘हृदयांतर’चं लेखन केलं. त्याच्यात आमचे २-३ महिने गेले आणि १० डिसेंबरला आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. ‘हृदयांतर’ हा एका कुटुंबाचा प्रवास आहे. ही नात्यांची कहाणी आहे. पती-पत्नी, वडील-मुली, दोन बहिणी असं नातं या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. थोडक्यात सगळे नातेसंबंध या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मला फॅशनवरती नव्हे तर नात्यांवरच सिनेमा बनवायचा होता. मला माझ्या चित्रपटामधून फॅशनच्या चांगल्या शक्यता नव्हे तर गोष्ट सांगायची होती. चित्रपट लिहिल्यानंतर मग सर्वात चांगले तंत्रज्ञ घेतले. फराह खान, श्यामक दावर, प्रफुल्ल कार्लेकर, मंदार चोळकर अशी टीम मला जॉईन झाली. मी खूप ‘प्री प्लॅन्ड’ असतो. त्याचा मला या चित्रपटासाठी उपयोग झाला. शाहरूख खान, हृतिक रोशन, ऐश्‍वर्या राय ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील मोठी नावं या चित्रपटाशी जोडली गेली. तसेच हिंदीमधले चांगले तंत्रज्ञही मी पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी घेतले.\n‘हृदयांतर’पूर्वी मी फारसे मराठी चित्रपट पाहिले नव्हते. माझी आवड अधिक नाटकांची होती. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी दादरच्या ‘शिवाजी मंदिर’ला पुष्कळ नाटकं पाहिली आहेत. फक्त मराठीच नव्हे तर माझ्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी चित्रपट पाहण्यासाठीही वेळ नव्हता. माझी कास्टिंग दिग्दर्शक मोनिका धारणकरकडे मी चित्रपटाची ‘कास्ट’ निवडण्याची जबाबदारी सोपवली होती. तिनं सुबोध भावे आणि मुक्ता बर्वेचं नाव सुचवलं.\nमाझ्या आई-वडिलांचेही हे दोघे आवडते अभिनेते आहेत. या दोघांची मी फक्त नावं ऐकली होती. त्यांचं तोपर्यंतचं काम मी पाहिलं नव्हतं. परंतु, मोनिका आणि आई-वडिलांच्या सांगण्यावरून मी सुबोध आणि मुक्ताला ‘हृदयांतर’चं कथानक ऐकवलं. त्यांना ते आवडलं. सुबोध आणि मुक्ताला माझ्या घरी पाहिलं तेव्हा पाच मिनिटांमध्येच मला कळलं होतं की हेच माझ्या चित्रपटातील ‘शेखर जो���ी’ आणि ‘समायरा जोशी’ आहेत. सुबोध आणि मुक्तानं हा चित्रपट करण्यास नकार दिला असता तर मग मी इतर ‘ऑप्शन’ पाहिले असते. ‘स्क्रीप्ट नॅरेशन’चं तीन तासांचं काम संपल्यानंतर लगेचच मुक्ता आणि सुबोधनं हा चित्रपट करण्यास होकार दिला.\nजशी फिल्म मी लिहिली होती तशीच ती पडद्यावर उतरली आहे. त्याचं श्रेय आमच्या ‘प्री प्रॉडक्शन’ टीमला द्यायला हवं. खरं तर आम्ही ३० दिवसांचं शेड्युल आखलं होतं. परंतु, अवघ्या २४ दिवसांमध्ये हा चित्रपट आम्ही पूर्ण केला. खरं तर दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलीच चित्रपट. मी कोणाकडेही या चित्रपटापूर्वी दिग्दर्शनाचे धडे घेतलेले नव्हते. कदाचित इतकी वर्षे चांगल्या दिग्दर्शकांचे काम पाहत गेल्याचा मला लाभ झाला असावा. दिग्दर्शन करण्यापूर्वी मी कोणाचंही मार्गदर्शन मुद्दाम घेतलं नाही. कारण हा चित्रपट मला माझ्या नजरेनं बनवायचा होता. मी जर दुसर्‍या कोणाचं मार्गदर्शन घेतलं असतं तर ते वेगवेगळे दोन-चार चित्रपट बनले असते. आता जो चित्रपट बनवलाय तो संपूर्णतः माझा आहे. जे काही चांगलं आहे ते माझं आहे आणि ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, त्यादेखील माझ्याच आहेत. माझ्या आवड़ीच्या फिल्मची लिस्ट बनवायची असेल तर मी ‘तारे जमीं पर’, ‘पिंक’, ‘तलवार’ या चित्रपटांची नावं घेईन. मला संजय लीला भन्साळी आणि करण जोहरचे सगळे चित्रपट आवडतात. अगदी अलीकडचे म्हणाल तर मला ‘मुरांबा’ आणि ‘चि. व चि. सौ. कां.’ हे चित्रपट आवडले होते.\nहृतिक रोशनच्या शूटच्या दिवशी खूप पॉझीटिव्ह एनर्जी होती आमच्या टीममध्ये. तो दिवस माझ्या कायम स्मरणात राहील. हृतिक या चित्रपटामध्ये स्वतःचीच भूमिका करतोय. कथानकाची गरज होती म्हणून त्याला मी घेतलं. कथानकाची गरज असल्यामुळे हृतिकची या चित्रपटासाठी निवड झाली. पाचगणीतील एक रात्र वगळता इतर २३ दिवस हा चित्रपट आम्ही मुंबईत चित्रीत केला. या चित्रपटाचं संगीतदेखील माझ्यासाठी विशेष आहे. मला संगीतासाठी खूप वेळ देणारा संगीतकार हवा होता. मला १० ‘ट्यून्स’ माझ्या घरी येऊन ऐकवणारा संगीत दिग्दर्शक नको होता. माझ्या चित्रपटातील गाणी-संगीत हे कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. मला हवा असणारा वेळ प्रफुल्ल कार्लेकर आणि मंदार चोळकरनं दिला. चित्रपटामधील ‘स्पोर्टस् डे’चा प्रसंग चित्रीत करताना माझी थोडी कसोटी लागली. कारण त्या दिवशी मला ४०० लहान मुलांबरो���र काम करायचं होतं. परंतु, सगळं छान पद्धतीनं झालं. चित्रपटातील दोन्ही मुलींनी आपल्या संवादांचं डबिंग ‘स्क्रीप्ट’शिवाय केलं. ‘हृदयांतर’ माझ्यासाठी ‘ब्लेस्ड’ होती. परमेश्‍वराचा माझा डोक्यावर हात होता. त्यामुळे सगळं काही ठरवल्याप्रमाणे घडलं. या चित्रपटाचं मार्केटिंग करतानाही आम्ही खूप काळजी घेतलीय. एक कौटुंबिक चित्रपट म्हणूनच आम्ही त्याची प्रसिद्धी करतोय. ज्या लोकांचा नातेसंबंधांवर विश्‍वास आहे, त्यांच्यासाठी ही चित्रपट आहे. मार्केटिंगमध्ये आम्ही कसलेही गिमिक्स केलेले नाहीत. लोकांना उल्लू बनवून चित्रपटगृहात आणणं मला पटत नाही. त्यामुळे प्रेक्षक नक्कीच हा नातेसंबंधांवरील चित्रपट पाहतील याची मला खात्री आहे.\n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रप���ही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपु��े\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थेची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2010/11/blog-post_30.html", "date_download": "2019-01-16T10:12:07Z", "digest": "sha1:YEVEJTDI2UIVZ2ZPE2MQ7GY7KQM5LGSZ", "length": 18510, "nlines": 270, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "बाबासाहेब....... ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला ���ाणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nबुधवार, डिसेंबर ०१, २०१०\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nतुमच्या विचारांची ज्योत अशीच तेवत राहु दे,\nपरिवर्तनवादी विचारांचा प्रकाश मला दाखवत राहुदे,\nतुमच्या संघर्षमय जीवनाची गाथा,\nमला ठरते नवी प्रेरणा,\nत्यातूनच मला मिळतो एक वसा,\nतुम्हीच दिले बळ आम्हाला,\nएक जगावेगळी क्रांती करून,\nतुम्ही सर्व समाजासमोर ठेवला आदर्श,\n“शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा”\nठरला संघर्षाच्या पर्वातील एक महामंत्र,\nम्हणूनच बाबासाहेब तुम्ही ठरलात महामानव.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61072", "date_download": "2019-01-16T10:19:26Z", "digest": "sha1:6CLK7OXF7DERDHEPSCECBMM3CIDFKGOO", "length": 3520, "nlines": 89, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - ATM ची बोंबाबोंब | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - ATM ची बोंबाबोंब\nतडका - ATM ची बोंबाबोंब\nहजार पाचशे बंद झाले\nदोन हजाराचे सुट्टे नाहित\nकुणी स्वेच्छेने हट्टे नाहित\nरोज वाढता कोंब आहे\nATM ची बोंबाबोंब आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8.html", "date_download": "2019-01-16T10:26:19Z", "digest": "sha1:3B6M7FUB7VLGEGKITHUXPWEAN5XKNKPH", "length": 30614, "nlines": 163, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "‘गोड’ ग्लानीतले कॉंग्रेसजन... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog ‘गोड’ ग्लानीतले कॉंग्रेसजन…\n‘सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस हा एकमेव पक्ष असून, हा पक्ष कधीच संपणार नाही’, असं पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी इथं झालेल्या युवक कॉंग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करतांना राज्याचे माजी सहकार मंत्री, कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले असल्याची बातमी वाचली आणि कॉंग्रेस नेते गोड गैरसमजाच्या ढगात राहतात याची खात्री पटली. हर्षवर्धन पाटील यांची सत्तेच्या राजकारणातील सुरुवात अपक्ष आमदार म्हणून झाली. सुरुवातीच्या काळात ते सेना-भाजपच्या युती सरकारात राज्यमंत्री होते. नंतर राजकीय हवा बदलताच ते कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य झाले, कॅबिनेट मंत्री झाले. नंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केला. या प्रवासात सुमारे वीसएक वर्ष ते मंत्री होते. प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यावर वास्तवाबाबत एक बधीरपण येतं; ते आलेलं असल्यानं हर्षवर्धन पाटील यांना कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान स्थितीची नेमकी जाण नसणं स्वभाविक आहे. असे ‘बधीर’ हर्षवर्धन पाटील कॉंग्रेस पक्षात बहुसंख्येनं आहेत, हीच या पक्षाची खरी अडचण आहे\nसव्वाशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस पक्ष (खरं तर, विद्यमान कॉंग्रेस पक्ष हा २८ डिसेंबर १८८५ला मुंबईच्या गोवालिया तलावाशेजारच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत स्थापन झालेला पक्ष नाही. १९६९च्या फुटीनंतर अस्तित्वात आलेल्या ‘कॉंग्रेस आय’ म्हणजे इंदिरा कॉंग्रेसला नरसिंहराव यांनी दिलेलं रुपडं आहे; त्यामुळे हा पक्ष १३० वर्ष वयाचा नाही हा एक युक्तीवाद आहेच पण, ते असो) गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या एवढ्याही जागा मिळवू शकलेला नाही. देशात ३२ राज्य असून विधानसभेच्या सुमारे ३५०० जागा असून त्यापैकी केवळ ८८१ म्हणजे एक चतुर्थांशपेक्षा कमी जागा सध्या कॉंग्रेसकडे आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आजवरचे कॉंग्रेसचे देशातील विधानसभांत हे सर्वात कमी संख्याबळ आहे. अगदी जनता पक्षाच्या लाटेत पानिपत झाल्यावरही कॉंग्रेसचं हे संख्याबळ इतकं कमी झालेलं नव्हतं. तरीही कॉंग्रेस लगेच संपणार नाही हे खरं असलं तरी, दिवसेदिवस कॉंग्रेसचा होणारा संकोच ही चिंतेची बाब आहे, हे कॉंग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांना समजत नाही किंवा समजून न समजल्याच्या गोड ग्लानीत आहेत, ही खरी शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर आणखी काही दशकांनी () गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या एवढ्याही जागा मिळवू शकलेला नाही. देशात ३२ राज्य असून विधानसभेच्या सुमारे ३५०० जागा असून त्यापैकी केवळ ८८१ म्हणजे एक चतुर्थांशपेक्षा कमी जागा सध्या कॉंग्रेसकडे आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आजवरचे कॉंग्रेसचे देशातील विधानसभांत हे सर्वात कमी संख्याबळ आहे. अगदी जनता पक्षाच्या लाटेत पानिपत झाल्यावरही कॉंग्रेसचं हे संख्याबळ इतकं कमी झालेलं नव्हतं. तरीही कॉंग्रेस लगेच संपणार नाही हे खरं असलं तरी, दिवसेदिवस कॉंग्रेसचा होणारा संकोच ही चिंतेची बाब आहे, हे कॉंग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांना समजत नाही किंवा समजून न समजल्याच्या गोड ग्लानीत आहेत, ही खरी शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर आणखी काही दशकांनी () कॉंग्रेस एखाद्या तरी राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून उरेल किंवा नाही अशी भीती राजकारणाच्या अभ्यासकांना वाटू आहे.\nएका���्या पराभवात दुसऱ्याचा विजय असतो याची प्रचीती कॉंग्रेसच्या अलिकडच्या अनेक निवडणुकात सतत होत असलेल्या पराभव आणि आक्रसण्यातून येत आहे. म्हणूनच, एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचा देशात होणारा विस्तार म्हणजे कॉंग्रेसचा एक न थांबणारा संकोच आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. राजकीय पक्षाचा विस्तार आणि संकोच ठरवण्याचा एक निकष म्हणून लोकसभा तसंच विधानसभांतील संख्याबळाकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पक्षाच्या उदयानंतर झालेल्या पहिल्या (१९८४) विधानसभांच्या निवडणुकांनंतर देशात कॉग्रेसकडे २०१३ तर भाजपकडे केवळ २२४ जागा होत्या. १९९९ मध्ये कॉंग्रेसकडे १२८० तर भाजपने ७०७ जागा अशी मजल मारली. २००४मध्ये हे संख्याबळ कॉंग्रेस ११२९ आणि भाजप ९०९ झालं तर २०१४मध्ये हे संख्याबळ कॉंग्रेस ९०९ आणि भाजप १०५८ जागा असं झालं. नुकत्याच-२०१६मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर कॉग्रेसची देशातील विधानसभा सदस्य संख्या ८१८ झालेली आहे. १९८४च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा मिळवणाऱ्या भाजपने २०१४च्या निवडणुकीत २८३ जागा; म्हणजे स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवलं; तर नेमक्या याच काळात ३०० पेक्षा जास्त जागांवरून ४३, असा कॉंग्रेसचा लाजीरवाणा उतरता आलेख आहे. तरीही कॉंग्रेस संपणार नाही, असं जे म्हणतात, ते कोणत्या तरी ग्लानीत आहेत असंच म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही.\nविधानसभा सदस्य कमी होण्याचा फटका कॉंग्रेसला कसा बसतोय हे पाहणं म्हणजे कॉंग्रेसचा नाकर्तेपणा वेशीवर टांगण्यासारखं आहे पण, त्याला नाईलाज आहे. देशातील उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजराथ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र आणि महाराष्ट्र या सारख्या महत्वाच्या तसंच केंद्रात सत्ताप्राप्तीच्या दृष्टीनं मध्यम ते मोठं संख्याबळ असलेल्या एकाही राज्यात कॉंग्रेसचं सरकार नाही. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधासभेत तर औषधालासुद्धा कॉंग्रेसचा एकही सदस्य नाही… अरुणाचल प्रदेशात नबम तुकी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरुद्ध इतकी नाराजी दाटून आली की पक्षाचे आमदार फुटले; त्यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये प्रवेश केला आणि या पक्षाने भाजपसोबत युती करून तुकी सरकार पदच्युत केलं. आसामातील पक्षातील असंतोष लक्षात घेतला न गेल्यानं आधी सरबंदा सोनोवाल (आता हे आसामचे मुख्यमंत्री आहेत); नंतर निवडणुकीच्या तोंडावर हेमंत बिस्व सारखा ‘मास्टरमाइंड’ भाजपात गेला आणि पक्षाची विधानसभा निवडणुकीत हार झाली. ए.के. अंटोनी यांच्या रमेश चेन्नीथाला यांच्याशी असलेल्या हटवादी मतभेदातून केरळातील सत्ता गेली. त्रिपुरात सुदीप बर्मनसारख्या बड्या नेत्यानं पक्षाचा राजीनामा दिलाय तर, छत्तीसगड मध्ये माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी कॉंग्रेसमध्ये बंड करून नवा पक्ष स्थापन केलेला आहे. गुरुदास कामत यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचं फुसकं का होईना बंड करून मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली तरी मुंबई कॉंग्रेसमध्ये सर्व आलबेल नाही याची दवंडी पिटली आहे. म्हणजे कॉंग्रेसची सत्ता असलेली केवळ सहा राज्ये उरली असून येत्या निवडणुकीत कर्नाटक आणि उत्तरांचलची सत्ता कॉंग्रेस गमावणार अशी हवा दिल्लीत आतापासूनच आहे. १९८४साली देशातील २७-२८ राज्यात असणाऱ्या कॉंग्रेसच्या हाती जेमतेम तीन-चार राज्य राहण्याची शक्यता आता दिसू लागली आहे. आता भाजपकडे स्वबळ आणि युती मिळून 15 राज्यांची सत्ता आहे तर येत्या निवडणुकीत आणखी २/३ राज्ये भाजपच्या प्रभावाखाली येतील. कोणाचा विस्तार झाला आणि कोणाचा संकोच होतोय हे स्पष्ट करण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.\nआतापर्यंत झालेली पडझड कमी की काय म्हणून पंजाबच्या प्रभारीपदी कमलनाथ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊन कॉंग्रेसमध्ये कुणी समंजस नेता नाही असाच संदेश दिला गेलाय. कॉंग्रेस पक्षात सध्या बहुसंख्य राज्यांच्या राजधान्या आणि दिल्लीत स्थायिक झालेल्या नेत्यांचं नेतृत्व उरलेलं आहे भरमसाठ नेते आणि अल्पसंख्य कार्यकर्ते अशी कॉंग्रेसची विद्यमान अवस्था आहे. अहमद पटेल ते अंटोनी, दिग्विजयसिंह ते चिदंबरम, कपिल सिब्बल, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन त्रिवेदी, मोहन प्रकाश, गुलाम नबी, मुकुल वासनिक या आणि अशा अन्य कोणाही नेत्याला राज्याच्या राजकारणात मुळीच रस उरलेला नाही. सत्तेत रमणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असून संघटना गेली उडत अशी त्यांची पक्की धारणा झालेली आहे. कोणत्याही राज्यात संपूर्ण राज्याला मान्य असणारं नेतृत्व कॉंग्रेसमध्ये उरलेलं नाही. ‘असल्या-नसल्या’ कॉंग्रेस निष्ठेचं भांडवल करून एकट्या दिल्लीत या नेत्यांचे गट आणि राज्या-राज्यात उपगट आहेत. याशिवाय सोनिया गांधी यांना मानणारा आणि राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाऊ नये याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणारा तसंच, राहुल यांच्या हाती पक्षाची सूत्रे तातडीनं यावीत असं वाटणारा अशी मुख्य दुफळी आहे. डोक्यावर बर्फ, जिभेवर खडीसाखर आणि चेहेऱ्यावरची सुरकुती हळू न देता वर्षानुवर्षे दिल्ली दरबारची चटक लागलेली ही सर्व ‘अर्क’ मंडळी असून त्यांच्या दृष्टीकोनातून पक्ष नव्हे तर पक्षामुळे (म्हणजे खरं तर, गांधी नेतृत्वाच्या कृपेने) मिळणारं सत्तेचं पद अंतिम आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना डावलून चिदंबरम यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेवर आणि कपिल सिब्बल, जयराम रमेश अशा अनेकांची राज्यसभेवर वर्णी लागणं हे आहे. (सुशीलकुमार शिंदे यांना तर ना धड राज्यात ना केंद्रात स्थिर राहू दिलं गेलं; एक प्रकारे त्यांची फरपटच करण्यात आलेली आहे.) यापैकी कोणीही सत्तेची पदं न उबवता पक्ष विस्तारासाठी चार थेंब तरी घाम गाळल्याचा इतिहास नाही.\nसोनिया गांधी यांचे प्रकृती अस्वास्थ्य आणि राहुल गांधी यांना लिहून दिलेलं भाषण वाचण्यापलीकडे काही येत नाही अशी कॉंग्रेस श्रेष्ठींचं अस्तित्व आहे. कॉंग्रेसची इतकी वाईट्ट अवस्था गेल्या १३० वर्षात आजवर कधीही झालेली नव्हती; अगदी सीताराम केसरी अध्यक्ष असतानासुद्धा कॉंग्रेस पक्ष इतका दुबळा आणि ‘न-नायकी’ झालेला नव्हता. त्यामुळेच निवडणुकातील सलग पराभव ही भरुन न येणारी भळभळती जखम झालेली आहे. सुरु आहे ते सुमारे सात दशकापूर्वी मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यातील योगदान आणि १३० वर्षांच्या वयाचे गीत गायन कथित १३० वर्ष वयाच्या तुलनेत केवळ चाळीशीत असणाऱ्या भाजपने सत्ता आणि देश पादाक्रांत केला याबद्दल फुसके बार उडवण्याव्यतिरिक्त अभ्यास नाही, झालेल्या चुकांतून शिकण्याची तयारी नाही की पुन्हा संघटनेत जान फुंकण्याचा देशव्यापी कार्यक्रम नाही. असं म्हणतात, चंद्र कलेकलेनी वाढतो; त्याच धर्तीवर कॉंग्रेसचा कलेकलेनं संकोच होत आहे… (एक वाचक नागपूरचे दयाराम अमलानी यांनी ‘नारायणागमन’ या लेखावर प्रतिसाद म्हणून पाठवलेलं चित्र सोबत देत आहे, ते पुरेसं बोलकं आहे)\nभाजपचा विस्तार हीच काही या संकोचाची एकमेव बाजू नाही तर कॉंग्रेसचा त्यातील एक धोका आणखी वेगळा आहे. गेल्या साडेतीन पावणेचार दशकात शिवसेना, तेलगु देसम, समाजवादी पार्टी, बहु��न समाज पक्ष, तृणमूल कॉंग्रेस हे प्रादेशिक पक्ष प्रबळ होत गेले तर, अद्रमुक सारखे पक्ष आणखी बळकट झाले. देशाचे संरक्षण तसंच परदेश धोरण कसं असावं, मासेमारीची आंतरराष्ट्रीय सीमा कुठ्पृंत असावी, याविषयी प्रादेशिक पक्ष दिग्दर्शन करू लागले. सेनेसारखे पक्ष तर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळवायचा नाही किंवा गुलाम अलीच्या गजल गायनाचा कार्यक्रम देशात होऊ द्यायचा की नाही याबद्दल आक्रमक भूमिका घेऊ लागला; केंद्र सरकार या प्रादेशिक पक्षांच्या ‘दादागिरी’ समोर नमतं घेत असल्याचं अनेकदा अनुभवायला आलं. प्रादेशिक पक्षांचा वाढलेला प्रभाव देशाचा भावनात्मक एकजिनसीपणा विसविशीत करतो आहे, सैल करतो आहे आणि त्यासाठीही बऱ्याचअंशी जबाबदार गेल्या २५-३० वर्षात कॉंग्रेसचा झालेला संकोच आहे. स्वत:च्या डोळ्यातील नाकर्तेपणाचं मुसळ लक्षात न घेता कॉंग्रेस मात्र भाजपच्या डोळ्यातील कुसळ कसं दिसतं हे सांगण्यात मग्न आहे.\nझाल्या तेवढ्या बाता पुरे झाल्या, ‘गोड’ गैरसमजाच्या ग्लानीतून बाहेर या, जागे व्हा आणि पक्षाला सावरा; अन्यथा आज संकोच होतोय, उद्या पक्ष संपायला वेळ लागणार नाही. तो उद्या फार लांब नाही, हे कॉंग्रेसजनांना कुणी तरी खडसावून सांगण्याची हीच वेळ आहे.\nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\n‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…\nकारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख\nगांधी @ वसंत गुर्जर.कॉम\n…हा दिवा विझता कामा नये \nवसंतद���दा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nअपयश नोकरशाहीचं, जबाबदारी सरकारची आणि होरपळ रयतेची\n‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट \nआमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार \nदि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक \nबदले, बदले राहुल गांधी नजर आते है \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-16T10:45:24Z", "digest": "sha1:KISMVEBUOT2B2672U7M6AHA4FOIPUGLO", "length": 9147, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे- रायकर मळा येथे ऑडी, होंडासिटी पेटवली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे- रायकर मळा येथे ऑडी, होंडासिटी पेटवली\nपुणे- धायरीतील रायकर मळा येथे दोन अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरून येत सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडासीटी या दोन गाड्या पेटून दिल्या. ज्वलनशील पदार्थ टाकून गाड्या पेटून दिल्याने लागलेल्या आगीत दोन्हीही गाड्या भस्मसात झाल्या आहेत. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nही घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी हसन अब्दूल जमील शेख (34, रायकर नगर गल्ली नं 18) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हसन अब्दूल जमील शेख हे धायरी येथील रायकर नगर परिसरातील गल्ली नं 18 मधील उज्ज्वल टेरेस येथे राहण्यास आहेत. त्यांच्या इमारातीमध्ये एक ऑडी व होंडा सिटी कार अशी दोन वाहने पार्क केली होती. त्यावेळी पहाटे दोनच्या सुमारास या दोन्ही कारना आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्‍यात आणली. मात्र, तोवर दोन्ही वाहने जळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. कोणीतरी अज्ञाताने ज्वलनशील पदार्थ टाकून ही दोन्ही वाहने पेटवून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटिव्हीफुटेज तपासले असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत. फायरमन संतोष भिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रायकर मळा येथील उज्ज्वल टेरेस या सोसायटीत गाड्यांना आग लागल्याचा कॉल मिळाला होता. घटनास्थळी दाखल होईपर्यंत ऑडी आणि होंडासिटी या गाड्या जळून खाक झाल्या होत्या; परंतु शेजारील तिसरी गाडी जळण्यापूर्वीच आग विझवली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%97/", "date_download": "2019-01-16T09:39:05Z", "digest": "sha1:BSBWHORTPTCQM4RZW3WLTSRGIWN2K5SZ", "length": 8025, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रुपीनगर येथे भीषण आग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरुपीनगर येथे भीषण आग\nपिंपरी – रुपीनगरमध्ये भंगारच्या गोडाऊनला आग लागली. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही.\nअग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर मधील गोसावी हॉस्पिटलच्या शेजारी भंगारचे गोडाऊन आहे. दुपारी चारच्या सुमारास या गोडाऊनला अचानक आग लागली. धुराचे लोट हवेत पसरत होते. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर येथील दोन, तळवडे येथील एक आणि प्राधिकरण येथील एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अडीच तास आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र या आगीमध्ये गोडाऊन पूर्णपणे जाळून खाक झाले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. योग्य सुरक्षा बाळगल्याने आग आजूबाजूच्या परिसरात पसरली नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-treatment/expensive-herbs-and-crops+hair-treatment-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:36:47Z", "digest": "sha1:ZES2Y2DK3MDAR3AZXRR75VUOWJZKKHU2", "length": 15541, "nlines": 357, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्र��टमेंट Indiaकिंमत\nIndia 2019 Expensive हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 251 पर्यंत ह्या 16 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग हेअर ट्रीटमेंट. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट India मध्ये हेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ पोमेग्रन्ते पीळ पावडर 227 ग Rs. 140 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट < / strong>\n6 हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट रुपये अधिक उपलब्ध आहेत. 150. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 251 येथे आपल्याला हेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ हिबिसकस पावडर 227 ग उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nकुलसुम स काय कल्प\nबेलॉव रस 2000 200\nशीर्ष 10हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट\nताज्याहेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ हिबिसकस पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ शिकेकाई पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ आमला पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ आलोय वर पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ फेनिग्रीक पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ भ्रइंग्रज पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ पोमेग्रन्ते पीळ पावडर 227 ग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/second-time-team-india-have-make-to-final-under-coaching-of-rahul-dravid/", "date_download": "2019-01-16T10:10:24Z", "digest": "sha1:SVR6JP62YDEHA55SGXE7VWQGZKUTJX62", "length": 8884, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "फलंदाजी न करताही राहुल द्रविडने केले हे दोन मोठे विक्रम", "raw_content": "\nफलंदाजी न करताही राहुल द्रविडने केले हे दोन मोठे विक्रम\nफलंदाजी न करताही राहुल द्रविडने केले हे दोन मोठे विक्रम\nआज न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची भारतीय संघाची हे सहावी वेळ आहे.\nतसेच या संघाचा प्रशिक्षक असणारा राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्यांदा भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली आहे. ‘द वॉल’ राहुल द्रविडने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे २०१५ मध्ये प्रशिक्षकपद स्वीकारले होते.\nत्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने बांग्लादेशमध्ये झालेल्या २०१६ च्या विश्वचषकातही अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्यांना विंडीज संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात विंडीज संघाने भारतावर ५ विकेट्सने विजय मिळवला होता.\n१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीत संघाला दोन वेळा नेणारा द्रविड हा एकमेव प्रशिक्षक आहे.\nद्रविड भारत अ संघाचाही प्रशिक्षक आहे. द्रविडने या दोन संघाचे प्रशिकपद कायम राहण्यासाठी आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मेंटॉरपदही सोडले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केली आहे.\nयावर्षी भारतीय संघाचा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया संघाशी ३ फेब्रुवारीला सामना होणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगला होता या सामन्यात भारताने १०० धावांनी विजय मिळवला होता.\nआत्तापर्यंत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताने २०००,२००८ आणि २०१२ असे ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. आता यावर्षी पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चौथ्यांदा विजेतेपद मिळवतो का याची सर्वांना उत्सुकता आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळ��त देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/cricket-world-cup-2015-winner-australia-1088104/", "date_download": "2019-01-16T10:24:47Z", "digest": "sha1:GEKAW5ONS5HFRBECB2NOXVWCIUKXS4GA", "length": 27262, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "क्रीडा : कांगारूंची दादागिरी पुन्हा सिद्ध! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nक्रीडा : कांगारूंची दादागिरी पुन्हा सिद्ध\nक्रीडा : कांगारूंची दादागिरी पुन्हा सिद्ध\nऑस्ट्रेलियाने विश्वचषक पाचव्यांदा जिंकला आणि आपण खरेखुरे जगज्जेते असल्याचं जगाला दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेला आपल्यावरचा चोकर हा शिक्का पुसून टाकता आला नाही. आपलीही कामगिरी अपेक्षेप्रमाणेच\nऑस्ट्रेलियाने विश्वचषक पाचव्यांदा जिंकला आणि आपण खरेखुरे जगज्जेते असल्याचं जगाला दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेला आपल्यावरचा चोकर हा शिक्का पुसून टाकता आला नाही. आपलीही कामगिरी अपेक्षेप्रमाणेच होती.\nविश्वचषक क्रिकेट हे आपली हुकमत गाजवायचे मैदान आहे हे ऑस्ट्रेलियाने यंदा पुन्हा सिद्ध केले आहे. पाचव्यांदा ही स्पर्धाजिंकताना त्यांनी क्रिकेटच्या सर्वच आघाडय़ांवरील आपली दादागिरी दाखविली. अनेक नवोदित खेळाडू असूनही मायकेल क्लार्क याच्या कुशल नेतृत्वाखाली त्यांनी हे यश मिळविले. त्यांच्याइतकी अव्वल दर्जाची कामगिरी अन्य कोणताही संघ करू शकला नाही हेही या वेळी स्पष्ट झाले.\nविजेतेपद सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी उत्तम नेतृत्व, खेळाडूंच्या व्यूहरचनेसाठी योग्य नियोजन, अव्वल दर्जाची संघबांधणी, संघातील खेळाडूंचा ताजेतवाना टिकविणे आदी गोष्टींची आवश्यकता असते. त्याचबरोबर भविष्यासाठी संघ तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले व्यासपीठ तयार करणेही महत्त्वाचे असते. क्रिकेटमधील अव्वल यश मिळविण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व खेळाडूंमधील समन्वय या आघाडय़ांवरही सर्वोत्तम व सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज असते. ऑस्ट्रेलियन संघाने या सर्वच कसोटींमध्ये चपखल कामगिरी केली. त्यांच्या तुलनेत उपविजेता न्यूझीलंडचा संघ अनेक आघाडय़ांवर कमी पडला. दक्षिण आफ्रिकेला आपल्या नावावर असलेला ‘चोकर’चा शिक्का पुसता आला नाही. भारतीय संघाने उपांत्य फेरीत सपशेल निराशा केली.\nसंघातील ताजेपणा टिकविण्यासाठी एक-दोन खेळाडूंूना विश्रांती देणे आवश्यक असते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मिचेल मार्श याला कांगारूंनी संधी देताना जोश हॅझेलवूड, जेम्स फॉकनर आदी खेळाडूंना विश्रांती दिली. बाद फेरीत मात्र त्यांना संधी देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली. जॉर्ज बेली याने वनडेत आपल्याविरुद्ध नेतृत्व केले होते. त्यालाही वगळण्यात आले होते. स्टीव्हन स्मिथ याच्याकडे कसोटी सामन्यांच्या वेळी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्या वेळी ऑस्ट्रेलियन निवड समितीवर टीका झाली होती मात्र त्याच्या नेतृत्वाखाली ऑसी संघाने आपल्याला धूळ चारली. विश्वचषक स्पर्धेत स्मिथ हा जरी संघाचे नेतृत्व करीत नव्हता तरीही क्लार्क याने वेळोवेळी त्याचा सल्ला घेतला व भविष्यात स्मिथ हाच कर्णधार असेल या दृष्टीने आता पाया रचला गेला आहे. मिचेल स्टार्क, हॅझेलवूड, फॉकनर यांना विश्वचषकाचा अनुभव नव्हता तरीही त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली. यंदाच्या विश्वचषकात त्यांचा मोठा वाटा आहे पण पुढच्या विश्वचषकासाठीही ते दावेदार आहेत याची झलक पाहावयास मिळाली.\nखोलवर फलंदाजी, भेदक द्रुतगती गोलंदाजी, अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण याच्या जोरावर कांगारूंनी उपांत्य फेरीत भारताचे आव्हान फुसके ठरविले. मिचेल जॉन्सनपर्यंत त्यांच्याकडे फलंदाजी आहे हे पुन्हा सिद्ध झाले. शिखर धवन व विराट कोहली यांनी बेजबाबदारपणे फटके मारत विकेट्स फेकल्या. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये शिस्तबद्ध शैलीची आवश्यकता असते हे त्यांनी शिकले पाहिजे. पहिल्या दहा षटकांमध्ये थोडीशी जोखीम घेत फटके मारता येतात. मात्र धवन व कोहली यांनी त्या वेळी जोखीम घेण्याऐवजी क्षेत्ररक्षक पांगले गेल्यानंतर उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला व आपली विकेट गमावून बसले. तेथेच सामन्यास कलाटणी मिळाली. रोहित शर्मा हा बलाढय़ संघाविरुद्ध ढेपाळतो हे पुन्हा दिसून आले. रोहित, धवन, अजिंक्य रहाणे हे पुढच्या विश्वचषकातही दिसणार आहेत हे लक्षात घेऊन संघबांधणी करताना रोहितऐवजी रहाणे याला सलामीस पाठविणे व रोहितला मधल्या फळीत खेळविणे योग्य होईल. उमेश यादव, मोहित शर्मा, महंमद शमी या द्रुतगती गोलंदाजांच्या कामगिरीबाबत मला खूप समाधान वाटले. उपांत्य फेरीत ते अपयशी ठरले असले तरी या स्पर्धेतील त्यांची कामगिरी खूपच प्रभावी होती. त्यांनी उपांत्य फेरीत यॉर्कर व रिव्हर्स स्विंग गोलंदाजीवर भर द्यायला पाहिजे होता. एक मात्र नक्की या स्पर्धेतील त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे आपल्या देशात वेगवान गोलंदाजीसाठी संजीवनी मिळाली आहे. द्रुतगती गोलंदाजीस पुन्हा महत्त्व येणार आहे. ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली पाहिजे अशी प्रेरणा युवा खेळाडूंना मिळणार आहे. रवीचंद्रन अश्विन यानेही समाधानकारक कामगिरी केली. रवींद्र जडेजा याच्याबाबत विचारायचे झाल्यास अष्टपैलू खेळाडूची नेमकी व्याख्या काय असाच मला प्रश्न पडतो. या स्पर्धेत त्याने सपशेल निराशा केली. सर डॉन ब्रॅडमन यांना त्याला आपल्या पंक्तीत का बसविले जाते याचेच दु:ख वाटत असेल.\nआफ्रिकेच्या खेळाडूंनी पुन्हा आपला चोकरपणा दाखविला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तीन-चार झेल सोडताना, तीन-चार वेळा धावबादची संधी सोडताना त्यांनी आपण शाळकरीच खेळाडू आहोत हे दाखवून दिले आहे. दडपणाखाली खेळताना त्यांनी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या. तारतम्य व कल्पकता त्यांच्याकडे नाही. एखादा खेळाडू झेल घेत असेल तर त्याने दुसऱ्याला सावध केले पाहिजे. त्यांचा कर्णधार अब्राहम डीव्हिलीयर्स याने आपला संघ एकखांबी तंबू असल्याचे व आपल्यावरच संघाची संपूर्ण ताकद आहे हे सिद्ध केले. काही अंशी इम्रान ताहीर या फिरकी गोलंदाजाने आपला ठसा उमटविला. अन्य खेळाडूंनी सपशेल निराशा केली.\nन्यूझीलंडचा संघ चांगल्या दर्जाचा होता. त्यांची संघबांधणी चांगली झाली होती. द्रुतगती व फिरकी गोलंदाजीबाबत त्यांचा संघ समतोल होता. मात्र त्यांनी या स्पर्धेतील ९५ टक्के सामने घरच्या मैदानावर खेळले. घरचे मैदान, अनुकूल वातावरण, प्रेक्षकांचा पाठिंबा, लहान मैदानांचा फायदा ही त्यांची जमेची बाजू होती. मात्र अंतिम फेरीत त्यांना मेलबर्नवरील सीमारेषा, खेळपट्टी याचा अंदाज आला नाही. अंतिम फेरीत ते प्रथमच पोहोचले होते. त्यांची ही पहिलीच परीक्षा होती. कांगारूंना अंतिम फेरीची सवय होती. न्यूझीलंड संघातील आक्रमक फलंदाजांना यॉर्कर टाकला तर ते अपयशी होतील याचे नियोजन कांगारूंच्या गोलंदाजांनी केले होते. ब्रॅण्डन मॅकलम, कोरी अँडरसन, ल्युक रोंची हे यॉर्करवरच बाद झाले. उपविजेतेपद ही न्यूझीलंडसाठी खूप मोठी कामगिरी आहे. अंतिम लढतीत कसे खेळावयाचे असते याचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. त्याचा उपयोग त्यांना भविष्यात होईल.\nया स्पर्धेतील खेळपट्टी, क्षेत्ररक्षणाचे नियम आदींमुळे फलंदाजांचे वर्चस्व होते. असे असले तरी अंतिम सामन्याचा मानकरी जेम्स फॉकनर व मालिकेचा मानकरी मिचेल स्टार्क या गोलंदाजांना दिल्यामुळे गोलंदाजीस महत्त्व देण्यात आले. क्षेत्ररक्षणाच्या बंधनांबाबत मायकेल क्लार्क, महेंद्रसिंह धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुन्हा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी हे मत व्यक्त करताना गोलंदाजांवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ही खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे.\nविश्वचषक स्पर्धा अनेक ज्येष्ठ खेळाडूंसाठी निवृत्त होण्याचे व्यासपीठ असते. सर्वोत्तम कामगिरी करीत कीर्तीच्या शिखरावर असताना घेतलेली निवृत्ती नेहमीच समाधानकारक असते. क्लार्क याने अंतिम सामन्यात शानदार अर्धश��क केले, तसेच पुन्हा आपल्या देशास विश्वचषक जिंकून दिला. तो अतिशय आनंदाने निवृत्त होत आहे. डॅनियल व्हिटोरी, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, ब्रॅण्डन टेलर, मिसबाह उल हक यांच्यासाठी निवृत्त होण्यापूर्वीची ही स्पर्धा अतिशय संस्मरणीय ठरली आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेटची सेवा त्यांनी केली आहे. व्हिटोरी याने उपविजेतेपद मिळविणाऱ्या संघात आपला वाटा होता हे सिद्ध केले. संगकाराने लागोपाठ चार शतके टोलवीत निवृत्ती सुखकारक केली.\nआपल्यासाठी ही स्पर्धा भविष्यासाठी उत्तम संघबांधणीकरिता खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण या स्पर्धेत खेळलेल्या पंधरा खेळाडूंपैकी केवळ चारच खेळाडूंना विश्वचषकाचा अनुभव होता. अन्य खेळाडूंना ही स्पर्धा नवीनच होती. या पाश्र्वभूमीवर आपल्या संघासाठी ही स्पर्धा सकारात्मक होती. विराट कोहलीकडे भावी कर्णधार म्हणून पाहिले जाते. मात्र त्याने खेळाप्रमाणेच संयमावरही नियंत्रण ठेवले पाहिजे. नेतृत्व करणे ही काही सोपी गोष्ट नाही. वेगवेगळ्या सामन्यांमधून शिकून त्यानुसार आपला अनुभव समृद्ध करण्यावर त्याने भर दिला पाहिजे. येथील अनुभवाची शिदोरी घेत आपल्या युवा खेळाडूंनी आपण कोठे कमी पडलो, विजेतेपद मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपाकिस्तनाच्या बाबर आझमने मोडला विराटचा विक्रम\nIND vs WI 1st T20 : विंडीजची झुंज अपयशी, भारताचा ५ गडी राखून विजय\n६ चेंडूत ६ षटकार १८ वर्षाच्या डेव्हिसची धडाकेबाज कामगिरी\nकॉमनवेल्थ खेळांमध्ये २४ वर्षानंतर पुन्हा रंगणार क्रिकेटचा थरार\nविराटच्या अर्धशतकाने मालिका बरोबरीत, अखेरच्या टी-20 सामन्यात भारत विजयी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...आणि हार्दिक पांड्या झाला घरकोंबडा\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पु��र्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.railyatri.in/other-tajs-marathi/", "date_download": "2019-01-16T09:54:15Z", "digest": "sha1:M4OHFT3ISIY7PL7PU6AZM366OVVSH2Y7", "length": 7445, "nlines": 154, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "इतर ताज - RailYatri Blog", "raw_content": "\nताज महाल हे भारतीय स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. तो बांधण्यासाठी 20 हजार अरेबी स्थापत्यकार, नियोजनकार आणि कामगार 21 वर्ष खपत होते. ताज महाल हा कोणत्याही देशासाठी प्रतिष्ठेचा वारसा असतो आणि भारतात तर असे आणखी ताज पाहायला मिळतात.\nइतर ताजबद्दल जाणून घेऊया\nहुमायुनची कबर, दिल्ली – ताज महालाच्या आधी 60 वर्ष अकबराने आपले वडील हुमायून यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली. त्यात मध्य आशियाई आणि पर्शियन स्थापत्यशैलीचा संगम साधण्यात आला आहे. चारबाग किंवा पर्शियन उद्यान असलेली ही भारतातील पहिली कबर आहे.\nइतिमाद- उद- दावलाहची कबर, आग्रा – छोटा ताज नावाने ओळखली जाणारी ही कबर नूर जहां यांचे वडील मिर्झा घ्यास बेग यांची आहे. लाल विटा आणि पांढऱ्या संगमरवरापासून बांधण्यात आलेली ही वास्तू ताज महालाआधी एक दशक बांधली गेली आहे. आग्रा कँटोनमेंट रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर ही वास्तू पाहायला मिळते.\nबिबी का मकबरा, औरंगाबाद – ताज महालाचे बांधकाम पूर्ण होण्याआधी 45 वर्ष ही अद्भुत वास्तू बांधली गेली होती. अझम शहा यांनी आपली आई दिलरस बानू बेगम यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू बरीचशी ताजसारखी दिसते. ताज महालाचे मुख्य स्थापत्यकार यांचे पुत्रअता- उल्लाह यांनी या वास्तूचे रेखाटन केले आहे.\nछोटा ताज, बुलंदशहर – निवृत्त पोस्टमास्तर फैझल हसन काद्री यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली आहे. कासर कलान गावात 50 किलोमीटरपासून असलेल्या बुलंद शहरात वसलेली कबर ताज महालाची छोटी आवृत्ती आहे.\nताज महालाबाबत प्रत्येकालाच माहीत आहे, पण या काही वास्तूही तितक्याच अद्भुत आणि आवर्जून भेट देण्यासारख्या आहेत\nPrevious articleईशान्य भारतातील 6 वन्यजीवन अभयारण्ये\nNext articleरे��्वे प्रवासात मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे ऑक्टोबर 9, 2018\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे सप्टेंबर 13, 2018\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम सप्टेंबर 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Young-people-Jagar-To-survive-plants/", "date_download": "2019-01-16T10:02:24Z", "digest": "sha1:3MKGIMNC25TIWEDP2QBUKHUDQS6XBTNE", "length": 4358, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झाडे जगवण्यासाठी तरुणांचा ‘जागर’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › झाडे जगवण्यासाठी तरुणांचा ‘जागर’\nझाडे जगवण्यासाठी तरुणांचा ‘जागर’\nउमापूर : राजेंद्र नाटकर\nशाळेतील वातावरण अल्हाददायक रहावे, शाळा सुंदर दिसावी यासाठी ठाकरवाडी येथील शाळा परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. परंतु विजेअभावी या झाडांना पाणी देेणे अवघड होऊन बसले होते. यावर मार्ग काढत तरुणांनी रात्रभर जागून पाणी देण्याची मोहीम हाती घेतली असून यामुळे भर उन्हाळ्यातही शाळा परिसर हिरवागार दिसत आहे.\nठाकरवाडी येथील शाळा परिसरात जवळपास 55 झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांचे संगोपन करण्यासाठी पाणी कमी पडत होते. यावर शिवाजी जाधव यांनी स्वतःच्या बोअरचे पाणी पाईपलाईन करुन उपलब्ध केले. परंतु सध्या सुटीचे दिवस, त्यातच विजेचा लपंडाव यामुळे अडचणी येत होत्या. उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने झाडे सुकून जाण्याचा धोका होता. झाडांना पाणी देण्याची जबाबदारी असलेल्या विलास जाधव, आकाश जाधव, विष्णू राठोड, लहू राठोड, अविनाश चव्हाण, ज्ञानेश्वर पवार यांनी रात्री 12 वाजता लाईट आल्यावर पाणी देण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे झाडे भर उन्हाळ्यातही टवटवीत दिसत असून गावकर्‍यांमधून या तरुणांच्या कार्याचे कौतुक होत आहे.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी ���ाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-water-rate-hike/", "date_download": "2019-01-16T11:12:52Z", "digest": "sha1:XIG253Q7XAXA5F2FYE7O6OSLO25RNSTY", "length": 9081, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अखेर पाणीपट्टी दरवाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अखेर पाणीपट्टी दरवाढ\nविरोधकांचा तीव्र विरोध डावलून सत्ताधारी भाजपने पाणीपट्टी दरवाढीस उपसूचनेसह मंजुरी दिली. त्यानुसार प्रत्येक कुटुंबास 1 ते 6 हजार लिटर पाणी मोफत दिले जाणार असून, 6 हजार 1 ते 22 हजार 500 लिटरसाठी प्रति लिटरला 4 रुपये आणि 22 हजार 501 ते 30 हजार लिटरला 8 रुपये आणि 30 हजार लिटरपुढे वापरास 12 रुपये प्रति हजार लिटर पाणीपट्टी आकारली जाणार आहे. पाणीपुरवठा दरवाढीस विरोध करून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेने सत्ताधार्‍यांचा निषेध करीत सभात्याग केला.\nतहकूब सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.28) झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. भाजपचे विलास मडिगेरी यांनी प्रस्तावित दरात घटीची उपसूचना मांडली. त्यात कुटुंबास 1 ते 6 हजार लिटर पाणी मोफत आहे. 6 हजार 1 ते 22 हजार 500 लिटर पाणी वापरास प्रति हजार लिटरला 4 रुपये पाणीपट्टी आहे. 22 हजार 501 ते 30 हजार लिटर पाणी वापरास प्रति हजार लिटरला 8 रुपये आणि 30 हजार लिटरच्या पुढे प्रति हजार लिटरसाठी 12 रुपये दर निश्‍चित केला आहे.\nपाणीपट्टी दरवाढीस विरोधी सदस्यांनी तीव्र विरोध व्यक्त केला. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, प्रथम शहरातील सर्व नागरिकांना पुरेसे पाणी द्या. त्यानंतर पाणीपट्टी दरवाढीचा विचार करा. सध्या शहरातील अनेक भागात पाणीटंचाई असताना पाणीपट्टी दरवाढीस आमचा स्पष्ट विरोध आहे. राजू बनसोडे म्हणाले की, दापोडी परिसरात बारा महिने पाणीटंचाई असल्याने पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी. सचिन भोसले म्हणाले की, शहरातील अनेक परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणी द्या.\nमुंबईप्रमाणे वेळेवर पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याबाबत पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. मुंबईतील तज्ज्ञ मंडळी नेमून शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करावी, असा सल्ला भाऊसाहेब भोईर यांनी दिला. अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्याची ग्वाही आयुक्तांनी देऊनही त्यावर काहीच न झाल्याने शिवसेनेच्या मीनल यादव यांनी संताप व्यक्त करीत द��वाढीस विरोध दर्शविला. नाना काटे यांनीही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. विनया तापकीर यांनी चर्‍होली, मोशी भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार मांडली.\nभाजपच्या सुवर्णा बोर्डे यांनी मागील सत्ताधार्‍यांनी चांगले काम न केल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांच्यावर केला. त्यावरून दोघींमध्ये वाद निर्माण झाला. त्यावर दोघींना सभागृहाबाहेर जाण्याची ताकीद देण्यात आली. पाठोपाठ महापौरांनी पाणीपट्टी दरवाढीचा विषय उपसूचनेसह मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोध सदस्यांनी विषयपत्रिका फाडून सभागृहात फिरकवली.\nमहापौरांच्या आसनासमोर भाजपचा धिक्काराची घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. मानदंड पळविण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी प्रत्युत्तर देत झिंदाबादच्या घोषणाबाजीत महापौरांनी शांतता राखण्याचे आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सभा 10 मिनिटे तहकूब केली. त्यानंतर त्यांनी विरोध दर्शवून पाणीपट्टी दरवाढीचा विषय मंजूर केला असून, चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगूनही विरोधकांनी गोंधळ बंद केला नाही. अखेर सभेचे कामकाज सुरू केल्याने विरोधकांनी सभात्याग केला.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Sachin-Kalubarhi-Murder-Accused-Baba-Naikwadi-And-Vishal-Undhale-7-days-Police-Custody/", "date_download": "2019-01-16T10:08:51Z", "digest": "sha1:C6RNDNOTPONIG7BPNFD65W2YT4QBNEWL", "length": 4880, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सचिन कलुबरमे ह्त्या प्रकरण: बाबा नाईकवाडीस 7 दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सचिन कलुबरमे ह्त्या प्रकरण: बाबा नाईकवाडीस 7 दिवसांची पोलीस कोठडी\nसचिन कलुबरमे ह्त्या प्रकरण: बाबा नाईकवाडीस 7 दिवसांची पोलीस कोठडी\nमंगळवेढा (सोलापूर) : तालुका प���रतिनिधी\nसचिन कलुबरमे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या बाबासाहेब नाईकवाडी आणि विशाल उन्हाळे यास शुक्रवारी मंगळवेढा न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हत्येप्रकरणातील तपास करण्यासाठी त्यांना 3 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nशुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास संशयित आरोपींना मंगळवेढा न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायाधीश एम बी आसीजा यांनी आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फरारी आरोपींचा तपास करणे, गुन्हा करताना वापरलेले शस्त्र जप्त करणे, सदर आरोपीस गुन्हा घडवल्यानंतर फरार करण्यास कोणी मदत केली याप्रकरणातील चौकशीसाठी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण, न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.\nयात विशाल उन्हाळे हा फिर्यादीत नव्हता मात्र प्रदीप पडवळे यांनी दिलेल्या सुधारीत माहितीवरून त्याला सह आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान जी पथके नेमण्यात आली आहेत त्यांचा तपास सुरू आहे मात्र, अद्याप उर्वरित आरोपींना शोधण्यात यश आलेले नाही.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/manjri-are-and-footpath-113278", "date_download": "2019-01-16T10:55:14Z", "digest": "sha1:3HLLHE6FJPN2NKH3ECZXJ7EZM6KHK5EI", "length": 13493, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "manjri are and footpath मांजरी परिसरात पदपथांसह महामार्गावरही अतिक्रमण | eSakal", "raw_content": "\nमांजरी परिसरात पदपथांसह महामार्गावरही अतिक्रमण\nमंगळवार, 1 मे 2018\nमांजरी: पुणे-सोलापूर महामार्गावर रविदर्शन ते लक्ष्मी कॉलनी परिसरात पदपथांसह थेट महामार्गावरच विविध व्यावसायिकांकडून अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन प्रवाशांना कोंडीला सामोरे जावे लागत आहे.\nमांजरी: पुणे-सोलापूर महामार्गा��र रविदर्शन ते लक्ष्मी कॉलनी परिसरात पदपथांसह थेट महामार्गावरच विविध व्यावसायिकांकडून अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन प्रवाशांना कोंडीला सामोरे जावे लागत आहे.\nरविदर्शन इमारत, आकाशवाणी परिसर, फॉर्च्युन इस्टेट परिसरात अनेक व्यावसायिकांनी व्यवसायासाठी पदपथ व महामार्गही काबीज केल्याचे चित्र दिसून येत आहे. खाद्यपदार्थाचे स्टॉल, कुशन मेकर्स, मांस विक्रीची दुकाने, चायनीज फूड सेंटर यांच्यासह विविध प्रकारची दुकाने पदपथावर थाटली जात आहेत. सायंकाळनंतर रात्री बारा वाजेपर्यंत त्याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. अनेक ग्राहक महामार्गावर वाहने उभी करून खरेदी किंवा खाद्य पदार्थ खात असतात. तसेच, इतर वाहनेदेखील या ठिकाणी तासन्‌ तास उभी केली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून, त्यांना महामार्गावरून वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.\nया अतिक्रमणांमुळे परिसरात वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यातच खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही महामार्गावर अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने त्यात आणखी भर पडत आहे. अनेक वेळा पंधरा नंबर ते रविदर्शनपर्यंत वाहतूक कोंडी होत असते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलिस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.\nअतिक्रमणांमुळे पादचारी मार्गावर चालायला जागाच शिल्लक राहत नाही. यामुळे नागरिकांना किरकोळ कामासाठी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन पदपथ मोकळे करणे गरजेचे आहे.\nअतिक्रमणाबाबत आम्ही तहसीलदार व वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे. त्यांच्याकडून कारवाईचे सहकार्य अपेक्षित आहे. हे पदपथ मोकळे झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.\n-गणेश चवरे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nपिंपरी - पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि देहूरोड संरक्षक विभाग यामुळे विस्ताराला मर्यादा असलेल्या रावेत परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे...\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...\nबुलडाण्यात दोन अपघातांत पाच ठार\nनांदुरा (जि. बुलडाणा) - अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीला त्याच्या चार नातेवाईकांसह घेऊन जाणाऱ्या...\nरावेतजवळ रेल्वेचा आजपासून ब्लॉक\nपिंपरी - निगडीकडून किवळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलासाठी लोहमार्गावर ५० मीटर लांबीचे सात लोखंडी गर्डर टाकण्याचे काम मंगळवारपासून (ता. १५) चार दिवस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F.html", "date_download": "2019-01-16T10:33:27Z", "digest": "sha1:6RWIE72QVM4WA7XMYRES3EWB44F5X6ZD", "length": 28050, "nlines": 159, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप \nकाँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप \nआपल्या करिष्म्यावरच पक्षाचे अस्तित्व अवलंबून आहे आणि हा करिष्मा नसेल तर पक्षाचे बहुसंख्य उमेदवार नगर पालिकांच्या निवडणुकीतही विजयी होऊ शकत नाहीत हे लक्षात आल्यावर म्हणजे; साधारण १९७१नंतर इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल कॉंग्रेसमध्ये सुरु झाला. केंद्र सरकार आणि पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची सूत्रे दिल्लीत एकवटली असणे स्वाभाविकच होते पण, राज्य पातळीवरची पक्ष संघटना आणि काँग्रेसप्रणित राज्य सरकारांची सूत्रे मग दिल्लीत केंद्रीत झाली. विधिमंडळ पक्षाचा नेताही निवडण्याचा अधिकारही ‘एकमताने’ ठराव करून आधी इंद��रा गांधी, मग राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांच्याकडे देण्याची प्रथा काँग्रेसमध्ये सुरु झाली. (राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची एवढी अनिर्बंध सत्ता येण्याआधीच म्हणा की राहुल गांधी यांनी पक्षावर तेवढे नियंत्रण मिळवण्याआधीच काँग्रेस पक्षाची वाताहत झाली. त्यामुळे या यादीत राहूल गांधी यांचे नाव नाही) राज्य पातळीवरची सत्ता जेवढी अस्थिर तेवढे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे म्हणजे गांधी कुटुंब आणि त्यांच्या ‘किचन कॅबिनेट’ची पकड पक्की हे समीकरण पक्के रुळले आणि मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री विरुद्ध अन्य काही ज्येष्ठ मंत्री, यांना झुंजवत ठेवण्याचा प्रघातच इंदिरा गांधी हयात असतानाच काँग्रेसमध्ये सुरु झाला.. तो आजवर सुरु आहे. अगदी अलिकडच्या वीस वर्षातील महाराष्ट्रापुरती उदाहरणे द्यायचीच झाली तर; मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्याविरुद्ध सुशीलकुमार-विलासराव प्रभृतींनी केलेला अल्पजीवी उठाव, विलासराव देशमुख विरुद्ध रणजित देशमुख, विलासराव देशमुख विरुद्ध माणिकराव ठाकरे, विलासराव विरुद्ध नारायण राणे, अशोक चव्हाण विरुद्ध कधी नारायण राणे तर कधी माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध कधी नारायण राणे कधी बाळासाहेब थोरात तर कधी माणिकराव ठाकरे अशी देता येतील. उदाहरणाचा हा संदर्भ १९७१ पर्यंत मागे नेता येईल. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीने काँग्रेसने निर्माण केलेल्या आणि मळवून ठेवलेल्या ‘याच’ वाटेवर चालायचे भारतीय जनता पक्षाने ठरवले आहे असेच म्हणावे लागेल.\nरावसाहेब दानवे यांच्या नियुक्तीच्या संदर्भात अनुकूल असलेल्या बाबींवर नजर टाकायची तर- दानवे मराठा आहेत. त्यामुळे राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री आणि मराठा प्रदेशाध्यक्ष असे कॉम्बिनेशन साधले गेले आहे, जे की महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणासाठी अनुकूल आहे. दानवे यांची राजकीय पार्श्वभूमी ग्रामीण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरी आहेत, म्हणजे ग्रामीण आणि शहरी असे संतुलन भाजपने योग्यपणे सांभाळले आहे असे म्हणण्यास वाव आहे. पक्ष संघटनेसाठी आवश्यक असणारा अघळपघळ आणि लाघवी स्वभाव हे रावसाहेब दानवे यांचे एक वैशिष्टय आहे. अगदी दुर्गम भागातीलही खेड्यातल्या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या फाट���्या माणसाशी सहज संवाद साधण्याची त्यांची लकब वाखाणण्यासारखी आहे. त्यांचे वक्तृत्व पल्लेदार आणि शहरी शब्दबंबाळ नाही पण, समोरच्याचा वेध घेणारे आहे. पदाचा तोरा नाही की स्वभावात गुर्मी नाही. इतके चतुराईने आणि मनात काय सुरु आहे याचा थांगपत्ता लागू न देता ते राजकारण करतात की, कोणताही गाजावजा न करता मुलग्याला भाजपकडून आणि जावयाला शिवसेनेकडून आमदारकी त्यांनी कशी मिळवून दिली हे भाजप-सेनेतील भल्या-भल्यांना कळले नाही तरी घराणेशाहीचा शिंतोडाही त्यांनी स्वत:च्या अंगावर उडू दिला नाही अशी त्यांची कामाची शैली आहे. दोन वेळा विधानसभेवर आणि चार वेळा लोकसभेवर निवडून येण्यात त्यांच्या या गुणांचा फार मोठा वाटा आहे.\nग्राम पंचायत सदस्य-सरपंच ते आता प्रदेशाध्यक्ष मार्गे आमदार-खासदार, असा गेल्या तीन दशकातला राजकीय प्रवास असेलल्या रावसाहेब दानवे यांची मराठवाड्याचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा जुनीच पण, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे दानवे यांच्या या महत्वाकांक्षेला पंख लाभले नाहीत, अर्थात त्यांनी त्याचे वैषम्य त्याकाळात वाटू दिले नाही. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर ही महत्वाकांक्षा लपवूनही ठेवली नाही. नितीन गडकरी यांच्या गोटातले म्हणून पक्षात ओळखले जाणारे दानवे यांनी अतिशय नियोजनबद्ध पाऊले उचलत आधी केंद्रात राज्यमंत्रीपद आणि आता प्रदेशाध्यक्षपदावर मांड ठोकली आहे. या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाची पाळेमुळे राज्यात सर्वत्र किमानही पसरलेली नाहीत, मतदार संघाबाहेर कार्यकर्त्यांचे नेटवर्क नाही, खासदारकीच्या सलग तीन टर्ममुळे त्यांचा राज्यभर वावरही कमी झालेला आहे, हे त्यांचे मायनस पॉइंट आहेत. अर्थात त्यांच्यातला हा संघटनात्मक गुण सिद्ध करण्याची संधी त्यांना आजवर मिळालेली नव्हती हेही तेवढेच खरे आहे. येत्या काही महिन्यात त्यांना त्यांच्यातले हे संघटनात्मक कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे आणि तेही एकदम राज्याच्या व्यापक पटावर. त्यासाठी रावसाहेब दानवे यांना सर्वात आधी राज्य पातळीवर पाळेमुळे खोलवर रुजवून बसलेल्या मातब्बर नेते आणि त्यांचे गट-उपगट यावर वर्चस्व निर्माण करावे लागेल. हे एक आव्हान असेल आणि त्यात जर रावसाहेब दानवे यशस्वी झाले तर पक्षाच्या राज्यातील या प्रस्थापित ने��्यांना एक पर्याय निर्माण होईल तसेच पक्षातील आणि भाजपत प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या मराठा समाजाला भारतीय जनता पक्षात एक भरभक्कम आधार निर्माण होईल.\nरावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा सोप्या शब्दात दुसरा राजकीय पैलू सांगायचा झाला तर नितीन गडकरी यांना पाठिंबा असणाऱ्या महाराष्ट्रातील आमदारांना (हा आकडा ४० ते ७० अशा रेंजमध्ये असल्याचा दावा केला जातो) आता बळ, आवाज आणि मुख्यमंत्र्याच्या समकक्ष राज्य संघटनेतील वजनदार पद असलेला नेता मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी एक प्रकारे रावसाहेब दानवे यांचे नियुक्ती करून दिलेला हा एक शह आहे. देवेन्द्र फडणवीस यांच्यासमोर आज असलेल्या आव्हानांची यादी खूपच मोठी आहे. एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याने आधीच पक्षातल्या तसेच पक्षाबाहेरच्याही मराठा आणि बहुजन समाजात नाराजी तसेच पोटदुखी आहे. पक्षातल्या एकनाथ खडसे यांनी ती लपवून ठेवलेली नसली तरी ते सध्या एका सीमारेषेबाहेर जाऊन फडणवीस यांना ते विरोध करणार नाहीत कारण, कितीही नाही म्हटले तरी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ आहेत. पण, याचा अर्थ खडसे गप्प बसतील असे मुळीच नाही. या-ना-त्या मार्गाने ते वार करतच राहतील आणि फडणवीस यांची झोप उडवत राहतील. मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता अशी वक्तव्ये किंवा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना केलेल्या विरोधातून खडसे यांनी खदखद व्यक्त करून ते शांत राहणार नाहीत हे दाखवून दिले आहेच. पंकज मुंडे सध्या ‘आस्ते कदम’ धोरणात आहेत कारण अजून त्यांचा तसा पक्षात जाम बसलेला नाही पण, गोपीनाथ मुंडे नावाचे वलय आणि त्यांचे समर्थक पंकजा यांच्याच सोबत राहतील, त्यामुळे नजिकच्या भविष्यात मुंडे गट प्रबळ झालेला असेल. सध्या विनोद तावडे आघाडीवर शांतता दिसत असली तरी ती वरवरची आहे. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्याही मराठा लॉबीचा पाठिंबा असलेले तावडे वेळ येताच फडणवीस यांच्या नेतृत्वासमोर आव्हान उभे करतील यात शंकाच नाही. शिवाय वय साथीला असल्याने ती वेळ येईपर्यंत शांतपणे स्वत:ची राजकीय ताकद वाढवत ठेवण्याची कला तसेच संयम तावडे यांच्यात आहे. नितीन गडकरी यांच्या गटाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तावडेंच्या साथीला आता दुसरा मरा��ा गडी दानवे यांच्या रुपाने रसद म्हणून आला आहे. त्यामुळे भाजपच्या राज्याच्या राजकारणात यापुढच्या काळात दानवे-तावडे युती पहायला मिळाली तर फार आश्चर्य वाटायला नको) आता बळ, आवाज आणि मुख्यमंत्र्याच्या समकक्ष राज्य संघटनेतील वजनदार पद असलेला नेता मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी एक प्रकारे रावसाहेब दानवे यांचे नियुक्ती करून दिलेला हा एक शह आहे. देवेन्द्र फडणवीस यांच्यासमोर आज असलेल्या आव्हानांची यादी खूपच मोठी आहे. एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याने आधीच पक्षातल्या तसेच पक्षाबाहेरच्याही मराठा आणि बहुजन समाजात नाराजी तसेच पोटदुखी आहे. पक्षातल्या एकनाथ खडसे यांनी ती लपवून ठेवलेली नसली तरी ते सध्या एका सीमारेषेबाहेर जाऊन फडणवीस यांना ते विरोध करणार नाहीत कारण, कितीही नाही म्हटले तरी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ आहेत. पण, याचा अर्थ खडसे गप्प बसतील असे मुळीच नाही. या-ना-त्या मार्गाने ते वार करतच राहतील आणि फडणवीस यांची झोप उडवत राहतील. मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता अशी वक्तव्ये किंवा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना केलेल्या विरोधातून खडसे यांनी खदखद व्यक्त करून ते शांत राहणार नाहीत हे दाखवून दिले आहेच. पंकज मुंडे सध्या ‘आस्ते कदम’ धोरणात आहेत कारण अजून त्यांचा तसा पक्षात जाम बसलेला नाही पण, गोपीनाथ मुंडे नावाचे वलय आणि त्यांचे समर्थक पंकजा यांच्याच सोबत राहतील, त्यामुळे नजिकच्या भविष्यात मुंडे गट प्रबळ झालेला असेल. सध्या विनोद तावडे आघाडीवर शांतता दिसत असली तरी ती वरवरची आहे. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्याही मराठा लॉबीचा पाठिंबा असलेले तावडे वेळ येताच फडणवीस यांच्या नेतृत्वासमोर आव्हान उभे करतील यात शंकाच नाही. शिवाय वय साथीला असल्याने ती वेळ येईपर्यंत शांतपणे स्वत:ची राजकीय ताकद वाढवत ठेवण्याची कला तसेच संयम तावडे यांच्यात आहे. नितीन गडकरी यांच्या गटाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तावडेंच्या साथीला आता दुसरा मराठा गडी दानवे यांच्या रुपाने रसद म्हणून आला आहे. त्यामुळे भाजपच्या राज्याच्या राजकारणात यापुढच्या काळात दानवे-तावडे युती पहायला मिळाली तर फार आश्चर्य वाटायला नको खरे तर, महाराष्ट्र भाजपत दिसतात किंवा चर्चेत आहेत त��यापेक्षा जास्त गट, उपगट, त्या उपगटाचे आणखी उपगट आहेत गडकरी आणि मुंडे (पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा असलेला गट आता पंकजा मुंडे यांचा झालेला आहे) याव्यतिरिक्त विनोद तावडे, महादेव शिवणकर, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे असे उपगट आहेत शिवाय विकास मठकरी, भाई गिरकर, किरीट सोमय्या, असे उपउपगट आहेत. देवेंद्र फडणवीस यापैकी कोणत्याही गटाचे नाहीत असा दावा केला जातो (म्हणजे हा आणखी एक गट झाला खरे तर, महाराष्ट्र भाजपत दिसतात किंवा चर्चेत आहेत त्यापेक्षा जास्त गट, उपगट, त्या उपगटाचे आणखी उपगट आहेत गडकरी आणि मुंडे (पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा असलेला गट आता पंकजा मुंडे यांचा झालेला आहे) याव्यतिरिक्त विनोद तावडे, महादेव शिवणकर, पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे असे उपगट आहेत शिवाय विकास मठकरी, भाई गिरकर, किरीट सोमय्या, असे उपउपगट आहेत. देवेंद्र फडणवीस यापैकी कोणत्याही गटाचे नाहीत असा दावा केला जातो (म्हणजे हा आणखी एक गट झाला) हे कमी की काय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवाराशी निष्ठ, पूर्वाश्रमीच्या जनसंघ आणि नंतर भाजपशी एकनिष्ठ, अन्य पक्षातून भाजपत आलेले..असेही गट भाजपत आहेत. वर्ष-नु-वर्ष सत्तेचे कोणतेही पद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेला, सर्वच पक्षात असलेला कार्यकर्त्यांचा असतो तसाही एक गट भाजपत आहे. याशिवाय जात-धर्म तसेच बहुजन-अभिजन-दलित-अल्पसंख्य असेही राजकारण आणि त्यांचे गट आहेतच. या सर्व गट आणि उपगटांचे एखाद्या राजकीय पक्षात असतात तसेच राजकारण, महत्वाकांक्षा, सत्तास्पर्धा मत्सर, हेवे-दावे भारतीय जनता पक्षात आहेत.\nहे सर्व गट-उपगट लक्षात घेत देवेंद्र फडणवीस फार न बोलता, सावधपणे सरकारची घडी बसवण्यात मग्न असताना पक्षाच्या राज्याच्या राजकारणात आता रावसाहेब दानवे यांची एन्ट्री झालेली आहे. त्यामुळे पक्षाच्या राजकीय आघाडीवर वाजणाऱ्या आपटबारात भरच पडणार आणि त्यांचे पडसाद सरकारात अपरिहार्यपणे उमटणार असल्याने, अब आयेगा मजा हे सर्व लक्षात घेता, पक्षांतर्गत राजकारणावर मात करून देवेंद्र फडणवीस सरकार खंबीरपणे चालवत स्वत:चा ठसा उमटवतात की काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर चालताना त्यांचा ‘पृथ्वीराज चव्हाण होतो’ हे पाहणे उत्सुकतेचे आहे…\nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…...\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nहातचं राखून केलेलं आत्मकथन \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nप्रवीण दिक्षित काय खोटे बोलले \nकेजरीवाल आणि आप नावाचा भास\nसाहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं\nनाठाळ नोकरशाही आणि हतबल सरकार\nकॉंग्रेसचा कांगावा अन भाजपचं ‘काँग्रेसीकरण’ \nसुषमा – स्वप्न ते भंगले \nबेपर्वा नोकरशाही आणि हतबल (\nआप’भी हमारे नही रहे \nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nदक्ष… बिग बॉस देख रहा है\nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5547\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2912\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T10:12:53Z", "digest": "sha1:TVCRBBAGDDMEYB2GDGXJDS7DKKERY7L3", "length": 9919, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोलापूरमधील विकासकामे तातडीने मार्गी लावा – सुभाष देशमुख | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसोलापूरमधील विकासकामे तातडीने मार्गी लावा – सुभाष देशमुख\nसोलापूर – नागरिकांच्या सोयीसाठी शहरात विविध विकासकामे मंज��र करण्यात आलेली आहेत. ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केली.\nसहकारमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विकास नगर येथील कार्यालयात आढावा बैठका संपन्न झाल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांची कामे लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, तहसीलदार अमोल कदम, महापालिका उपायुक्त त्र्यंबक डेंगळे पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, संदीप कारंजे, विजय राठोड, श्री. दुलंगे, स्मार्ट सिटीचे अधिकारी तपन डंके यांच्यासह महापालिका, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग आणि जलसिंचन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.\nआढावा बैठकीत सोलापूर जिल्हा तसेच शहरातील विविध समस्या व उपाय यांची चर्चा झाली. सहकारमंत्री देशमुख यांनी शहरातील घंटागाड्यांचे नियोजन, रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी रस्ते रिडिझाईन करणे, रस्ते रुंदीकरण, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, अमृत योजना, पाणी पुरवठा, जलवाहिनी दुरुस्ती आदी विषयांची माहिती घेतली. त्यांनी शहरातील स्मार्ट सिटीचे काम वेगाने करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. तसेच कंबर तलाव, स्मृतीवन परिसराच्या सुशोभीकरणासाठी महापालिका व वनविभाग यांनी मिळून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसुभाष देशमुखांच्या संस्थेने 24 कोटींचे अनुदान लाटले\nपतसंस्थांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण\nकिसनवीर कारखान्याला पैसे द्यायला लावणारच\nसूक्ष्म सिंचन योजनेची साखर कारखाने व बँकांनी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nसाखर आयुक्तालयाची उद्या आढावा बैठक\nराणे समितीचा अहवाल घाईगडबडीतला\nप्रत्येक कर्जदाराला दीड लाखाची कर्जमाफी\nराज्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही- सुभाष देशमुख\nआतापर्यंत 20 लाख शेतकऱ्यांना 14 हजार कोटींचे पीक कर्ज वाटप\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदार���ंची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kings-xi-punjab-win-the-toss-and-elect-to-field/", "date_download": "2019-01-16T10:12:31Z", "digest": "sha1:SY5ENSISJIVQFRJWIEZJTGKBBF3KDRIY", "length": 8700, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल २०१८: किंग्स इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय", "raw_content": "\nआयपीएल २०१८: किंग्स इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय\nआयपीएल २०१८: किंग्स इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय\n आयपीएल २०१८ मधील आज दुसरा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआजचा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे संध्याकाळी ४ वाजता सुरु होणार आहे.\nया दोन्ही संघांचे कर्णधार बदलल्याने त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. पंजाब संघाचे नेतृत्व आर अश्विनकडे देण्यातआले आहे. तो प्रथमच आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर दिल्ली संघाचा कर्णधार गौतम गंभीर कर्णधार पदाच्या बाबतीत अश्विन पेक्षा बराच अनुभवी आहे.\nयाआधी गंभीरच्या नेतृत्वखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा आयपीएलची विजेतेपदे जिंकली आहेत. त्यामुळे आता या दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली त्येंच्या संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nदिल्लीमध्ये अनेक तरुण खेळाडू आहेत. तर पंजाबमध्ये युवराज सिंग सारखे आक्रमक फलंदाज आहेत. मात्र आज पंजाबच्या ११जणांच्या संघात ख्रिस गेलला संधी मिळालेली नाही. तसेच आज पंजाब संघातून मुजीब जदरां आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.\nअसे असतील ११ जणांचे संघ:\nकिंग्स इलेव्हन पंजाब: के एल राहुल,मयांक अग्रवाल, करूण नायर, युवराज सिंग, डेव्हिड मिलर, मार्कस स्टोयनीस, अक्षर पटेल, अँड्रयू टाय, म��हित शर्मा, मुजीब जदरां\nदिल्ली डेअरडेव्हिल्स: गौतम गंभीर, कॉलिन मुनरो, रिषभ पंत, श्रेयश अय्यर, ख्रिस मॉरिस, विजय शंकर, डॅनियल ख्रिस्तियन, राहुल तेवतीया, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-water-scarily-ichalkarangi-114648", "date_download": "2019-01-16T10:35:23Z", "digest": "sha1:O2IP4DXFD2ZE7NJWJEHATHCA7NEWGQ7L", "length": 15210, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News water scarily in ichalkarangi कृष्णा नदीतील उपसा बंदमुळे इचलकरंजीत पाणी टंचाई | eSakal", "raw_content": "\nकृष्णा नदीतील उपसा बंदमुळे इचलकरंजीत पाणी टंचाई\nसोम���ार, 7 मे 2018\nइचलकरंजी - वादळी पावसामुळे येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याने कृष्णा नदीतील पाणी उपसा बराच काळ बंद ठेवावा लागला. परिणामी याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला. पाणी टंचाईची समस्या त्यामुळे कायम आहे. किमान चार दिवसानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nइचलकरंजी - वादळी पावसामुळे येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याने कृष्णा नदीतील पाणी उपसा बराच काळ बंद ठेवावा लागला. परिणामी याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला. पाणी टंचाईची समस्या त्यामुळे कायम आहे. किमान चार दिवसानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nशहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये कृष्णा नदीतील पाण्यावर शहरातील पाणी पुरवठ्याची 90 टक्के भिस्त आहे. काल रविवारी सांयकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीचे उपसा केंद्र असलेल्या मजरेवाडी येथील एक्‍स्प्रेस फिडरचा वीज पुरवठा दोन तासांहून अधिक काळ बंद पडला. त्यानंतर येथील फिल्टर हाऊसचा वीज पुरवठा रात्री 2 ते सकाळी 7.30 यावेळेत खंडीत झाला. त्यामुळे पाणी उपसा बंद ठेवावा लागला. आज पून्हा मजरेवाडी येथील सकाळी 9.30 पासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी उपसा पूर्णता बंद ठेवण्यात आला होता.\nदुसरीकडे पाण्याचा प्रवाह थांबल्यामुळे पंचगंगा नदीतून होणारा पाणी उपसा पालिकेने खरबदारीचा उपाय म्हणून आठ दिवसांपूर्वी बंद केला होता. त्यामुळे पाणी कपात करण्यात आली. नागरिकांना दोन ऐवजी तीन दिवसाआड पाणी देण्यात आले. मात्र धरणातून पाणी सोडल्यांने पंचगंगा पून्हा दुथडी वाहत आहे. त्यामुळे काल रविवार सांयकाळपासून पून्हा पंचगंगा नदीतून पाण्याचा उपसा सुरु केला आहे. यातून दिलासा मिळाला असला तरी वीज पुरवठा खंडी झाल्यामुळे कृष्णा नदीचा उपसा बंद ठेवावा लागला.\nपरिणामी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात होत असताना वीज पुरवठा खंडी झाल्यामुळे पालिकेने पाणी वाटपाचे वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. पालिका प्रशासनाकडून सातत्याने महावितरण बरोबर दिवसभर संपर्क सुरु होता. सांयकाळनंतर वीज पुरवठा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास किमान आणखी चार दिवसांचा कालावधी लागण्या���ी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nपंचगंगा नदीतून पाणी उपसा सुरु केला आहे. पण वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे कृष्णा नदीतील पाणी उपसा बंद राहिला आहे. वीज पुरवठा सुरु होताच पाणी उपसा करुन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.\nजल अभियंता, इचलकरंजी नगरपरिषद\nशहरात अनेक भागात पाच दिवसानंतरही पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना अन्य पर्याय शोधावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण कण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्यासाठी शुध्द पेय जल केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे.\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून...\nकेबल टीव्ही... घरात नळातून येणारे पाणी, वायरमधून येणारी वीज जेवढी जीवनावश्‍यक, तेवढीच जीवनावश्‍यक असते ती ही केबल. तिची सोबत नसेल, तर लोकांना...\nशेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली \"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या...\nअटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर...-मोदी\nनवी दिल्ली- 2004च्या निवडणुकीत अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर भारत आणखी उंचीवर गेला असता, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले आहे....\nमनोरुग्णाने दोन बालकांना विहिरीत ढकलल्याचा संशय\nधानोरा (ता. चोपडा) ः येथील एका मनोरुग्णाने गावातील पाच वर्षीय मुलगी व तीन वर्षीय मुलाला विहिरीत ढकलून दिल्याचा संशय असून, रात्री उशिरापर्यंत या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0.html", "date_download": "2019-01-16T09:53:41Z", "digest": "sha1:EFWM2OODL2T27G653WHR6MTBQMV56S3X", "length": 28784, "nlines": 177, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "निवडणूक निकाल : कांही निरीक्षणं » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog निवडणूक निकाल : कांही निरीक्षणं\nनिवडणूक निकाल : कांही निरीक्षणं\n‘काँग्रेसमुक्त भारत’ ही केवळ वल्गना आहे , भारतातून काँग्रेसचं उच्चाटन कधीच होणार नाही कारण सर्वधर्म समभाव हा विचार घेऊन या देशात वावर आणि विस्तार्‍लेल्या काँग्रेसनं देशातील सर्व जाती-उपजाती-पोटजाती , विविध भाषक , अनेक धर्म , परस्पर भिन्न संस्कृती यांची मोट या देशात सर्वात आधी बांधली , काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं , स्वातंत्र्यानंतरही इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणाहुती दिली , पक्षाची पाळंमुळं देशाच्या कानाकोपर्‍यात वाड्या-तांड्यापर्यन्त पोहोचलेली आहेत ; काही कमी जास्त असलं ; कांही गंभीर चुका झालेल्या असल्या तरी लोकांना हा पक्ष आपला वाटतो , त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या तरी काँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न कधीही अस्तित्वात येणार नाही , असं मी जे २०१३पासून सातत्याने लिहितो आहे त्यावर नुकत्याच झालेल्या पांच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानं शिक्कामोर्तब केलेलं आहे .\nमंदिरांना भेटी , गोमूत्र आणि शेणापासून गोवर्‍यांचं उत्पादन , गोशाला असा मवाळ हिंदुत्वाचा राहुल गांधी आणि काँग्रेसनं चोखाळलेला मार्ग या देशातील अनेकांना रुचलेला नाही . त्यामुळे काँग्रेसचं भगवीकरण होतं असल्याची चिंता अनेकांना वाटते याची दखल काँग्रेस घेणार , का मतांसाठी असे अनुनय यापुढेही करत राहणार \nराहुल गांधी यांनी आज तरी स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान पेललं आहे , हाही या निकलांचा अर्थ आहे . भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं आव्हान स्वीकारण्यास आपण तय्यार आहोत याचे स्पष्ट संकेत राहुल गांधी गुजरात निकलातून दिलेले होते तरी ते गंभीरपणे न घेण्याचा कोडगेपणा भारतीय जनता पक्षाच्या सर्व पातळीवरील नेत्यांनी अवलंबला आणि काँग्रेसमुक्त भारताच्या वल्गना सुरुच ठेवल्या . कोणाला संपवण्याची संकल्प करुन आपण मोठं होत नसतो हा धडा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांना या निकालांनी शिकवला , हाही या निकालांचा एक अर्थ आहे आहे .\nबुद्धिभ्रम करुन आणि लोकांची भलावण करुन सत्तेत कांही काळ राहता येतं जनतेच्या मनात कायम नाही राहता येत हाही इशारा या निकालातून मतदारांनी भाजपला दिला आहे .\nलोकशाहीत कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतो शेवटी मतदार ठरवेल त्याच्याच गळ्यात सत्तासुंदरी पडते याची जाणीव या निकालांनी भाजपला करून दिलेली आहे . पराभव झाल्यावर मतदारांचा निर्णय तो स्वीकारण्याचा आणि त्या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याचा जो उमदेपणा रमणसिंह , शिवराज चौहान आणि वसुंधरा शिंदे यांनी दाखवला तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाखवता आलेला नाही ; या देशात रुजलेली ही लोकशाही अजून मोदी-शहा आणि भाजपच्या बहुसंख्य यांच्या रक्तात नाही , हाही या निकालांचा आणखी एक अर्थ आहे .\nभारतीय जनता पक्ष हा काही आता आदर्श आणि साधनशुचितेचा जप करणारा राजकीय पक्ष राहिलेला नसून काँग्रेससारखाच तद्दन व्यावसायिक राजकीय पक्ष झालेला आहे . त्यामुळे भाजप या पराभवातून ‘योग्य’ तो धडा शिकून दुप्पट जोमाने कामाला लागेल आणि पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करेल , हा इशारा काँग्रेसनं समजून घ्यायला हवा .\nया निकालाचा म्हणजे विशेषत: राजस्थान , मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मतदारांच्या कौलाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असं जे म्हटलं जातंय त्यातही तथ्य नाही , असं ठामपणे वाटतं . मला आठवतात ते , २०१३ या वर्षी झालेले याच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल . त्यावेळी मी दिल्लीत होतो आणि त्या निकालांतूनच देशाची काबीज करण्याचं स्वप्न आवाक्यात आल्याचं भाजपला आणि पंतप्रधानपद टप्प्यात आल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांना स्पष्टपणे मिळालेले होते ( जसे की आता राहुल गांधी आणि काँग्रेसला मिळालेले आहेत ) . नरेंद्र मोदी ही तेव्हा एक व्यक्ती किंवा केवळ नेते राहिलेले नव्हते तर ती एक लाट बनलेली होती . ‘लाट’ हा शब्द काँग्रेस किंवा माझा नाही तर भाजपच्या नेत्यांनी आणि माध्यमांनी वापरलेला आहे . ती लाट २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यन्त कायम राहिली ; राजस्थान , मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात मिळून लोकसभेच्या जागा आहेत ६५ आणि २०१३च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या आधारे मांडलेल्या सूत्राप्रमाणे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६१ जागी भाजप��े विजय संपादन केलेला होता . तेव्हा जे सूत्र लागू करण्यात आलेलं होतं तेच याही ( आता लाट ओसरल्यावर ) वेळी लागू केलं तर तर त्याआधारे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ आणि काँग्रेसला ४० जागा मिळतील असा अर्थ होतो . उत्तरप्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा लाटेच्या याच सूत्रांनुसार भाजपनं जिंकल्या होत्या . या प्रदेशात विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळूनही मोदी/भाजप/योगी यांची लाट ओसरलेली आहे ; त्यानुसार किमान निम्म्या म्हणजे ३५ ते ३८ जागा भाजप गमावणार असे अंदाज आलेले आहेत . गुजरात’गडा’चे चिरे राहुल गांधी यांनी आधीच खिळखिळे केलेले आहेत , शिवसेनेशी युती झाली तरी महाराष्ट्रात ३२ ते ३४च जागा मिळतील , आंध्र आणि तेलंगणातून फार काही आशा बाळगावी अशी स्थिति नाही , पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातून फार फार तर ५/७ जागांची आशा आहे . याचा अर्थ गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०१९च्या निवडणुकीत भाजपला ९० ते १०० जागा कमी मिळतील . या जागा भरुन निघाल्या नाहीत तर एकटा भारतीय जनता पक्ष तर सोडाच एनडीए ( भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ) सुद्धा देशाची सत्ता मिळवू शकणार नाही , हाही या निकालांचा आणखी एक अर्थ आहे .\nशिवाय लाट आज ना उद्या ओसरणारच आहे तेव्हा किमान पिण्याच्या तरी पाण्याची ( म्हणजे जनाधार कायम राखण्यासाठी निगुतीनं कारभार करण्याची ) तरतूद वेळीच करुन ठेवायला हवी याचं भान असणारे नेते भाजपमधे नाही असाही या निकलांचा अर्थ आहे \nभाजपचा ‘सुपडा साफ झाला’ , ‘भाजपची दारुण पीछेहाट’ हे विश्लेषकांनी मांडलेलं मत म्हणा की निष्कर्ष मान्य होण्यासारखा नाहीच कारण मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण २३० पैकी १०९ म्हणजे ४७.४ टक्के जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ११४ म्हणजे ४९.६ टक्के जागा मिळालेल्या आहेत ; एकूण मतांच्या बाबतीत हे प्रमाण भाजपला १ कोटी १६ लाख ५० हजार ७५१ तर काँग्रेसला १ कोटी १६ लाख ६१ लाख ५६१ मते मिळाली आहेत . राजस्थान विधानसभेत भाजपला १९९ पैकी ३६.५ म्हणजे ७३ ( १ कोटी २८ लाख ३४ हजार १९० मते ) तर काँग्रेसला ४९.५ टक्के म्हणजे ९९ ( १ कोटी २९लाख ८९ हजार ५३ मते ) जागा मिळालेल्या आहेत . म्हणजे या दोन मोठ्या राज्यात काँग्रेस आणि भाजप हेच दोन पक्ष प्रामुख्याने अस्तित्वात असून यापुढील देशातील राजकीय लढती ( कांही राज्यात प्रादेशिक पक्ष त्यांचे अस्तित्व काम राखूनही ) या दोन पक्षातच होतील हे स्पष्ट आहे . दुसर्‍या शब्दात सांगायचं तर राष्ट्रीय राजकारण यापुढे प्रामुख्याने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षाभोवतीच केन्द्रित राहील . हे समजण्यासाठी या दोन्ही पक्षांची पाळेमुळे अगदी तळागाळापर्यन्त कशी पोहोचलेली आहेत हे नीट उमजून घ्यावं लागेल . ही मुळे पक्की होण्यात कुणाच्या यशापशाचा वांता नाही तर ते नियोजनबद्ध संघटनात्मक काम आहे , हे ज्याला नीट उमजेल तो म्हणेल , या पक्षांची सरकारे कशी कामगिरी करतात यावर या दोन्ही पक्षांचं प्रत्येक निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहील . त्यामुळे काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश दडलेलं आहे किंवा भाजपच्या अपयशात काँग्रेसच्या यशाची बीजं आहेत अशी भोंगळ स्टेटमेंट्स तथाकथित राजकीय विश्लेषक आणि विचरवंतांना या पुढे यापुढे बाद करावी लागतील .\nआणखी एक मुद्दा प्रचाराच्या पातळीचा आहे . प्रचाराच्या घसरलेल्या पातळीसंबधी विश्लेषक आणि विचारवंताना फारच काळजी वाटत असल्याचं वेगवेगळ्या चर्चातून जाणवलं . यासाठी कोणत्या एका पक्षाला जबाबदार किंवा अपवादही ठरवता येणार नाही . विशेषत: १९८० नंतर गल्ली ते दिल्ली अशा प्रत्येक निवडणुकीतील प्रचाराची पातळी खालीच घसरत चालेली आहे . नथुराम गोडसे याचे पुतळे उभारण्याची भाषा आपल्याच राज्यात झाली होती आणि मनमोहन सिंह हे ‘कमजोर’ पंतप्रधान आहेत हे भाषा करणारे साधनशुचितावाले होते फार लांब कशाला नरेंद्र मोदी यांचा भारतीय राजकारणात उदय झाल्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘मौत का सौदागर’ ही भाषा करणारांनी घसरलेल्या पातळीवर बोलणं हा भोंदूपणा आहे . कुणी कुणाला पप्पू म्हटल्यावर कुणाला वाईट वाटतं पण पंतप्रधानांना चोर म्हटल्याचा आसुरी आनंद होतो , हा दुटप्पीपणा आहे . कुणाची ‘चड्डी’ काढणारे ‘जाणते राजे’ असतात आणि त्यांनी भाषणात तशी भाषा वापरली की टाळ्या वाजवणारे काय साधू संत थोडीच असतात फार लांब कशाला नरेंद्र मोदी यांचा भारतीय राजकारणात उदय झाल्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘मौत का सौदागर’ ही भाषा करणारांनी घसरलेल्या पातळीवर बोलणं हा भोंदूपणा आहे . कुणी कुणाला पप्पू म्हटल्यावर कुणाला वाईट वाटतं पण पंतप्रधानांना चोर म्हटल्याचा आसुरी आनंद होतो , हा दुटप्पीपणा आहे . कुणाची ‘चड्डी’ काढणारे ‘जाणते राजे’ असतात आणि त्यांनी भाषणात तशी भाषा वापरली की टाळ्या वाजवणारे काय साधू संत थोडीच असतात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांनी सस्मित अभिवादन केलं नाही असे गळे काढणारे याच काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याच पक्षाचे पी. व्ही. नरसिंहराव समोर आल्यावर नापसंतीनं मन वळवली हे कसं काय विसरता येईल .\nसर्व भेद वळचणीला लटकवून सभ्यता , शिष्टाचार विसरणं ही आपली सर्वपक्षीय राष्ट्रीय संस्कृती झालेली असतांना प्रचाराच्या पातळीची अपेक्षा बाळगणं निर्भेळ बावळटपणा नाही का \nज्या देशाच्या बहुसंख्य समाजाचीच सुसंस्कृतपणाची पातळी खालावलेली आहे ; जो समाज बहुसंख्येनं गडद राजकीय-जातीय-धार्मिक विचाराचे चष्मे घालून एकारला आणि कर्कश्श झालाय त्या समाजाच्या नेत्यांकडून सभ्यतेची अपेक्षा कशी काय बाळगता येईल ; जसा समाज तसे त्या समाजाचे नेतृत्व असणार हे उघडच आहे . देशातील येत्या निवडणुकांत प्रचाराची पातळी आणखी घसरतच जाणार आहे…आई-बहिणीचा असभ्य उच्चार जाहीरपणे होण्याचे दिवस दूर नाहीत हाही या निवडणुकीतील प्रचारानं दिलेला संकेत आहे…\n‘डायरी’ , नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘आई’ , ‘क्लोज-अप’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-\nसुषमा – स्वप्न ते भंगले \n‘गुरु’ ते ‘गुरुदास’ : एका अस्वस्थतेचा प्रवास…...\nप्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nवसंतदादा – उपेक्षित , सुसंस्कृत नेतृत्व\nगांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भ��जप\n‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष \nफडणवीसांची बोलाची कढी अन बोलाचाच भात\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळण\nराजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ \nपद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….\nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\nसाहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं\nकाँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3134\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%A7%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T10:11:51Z", "digest": "sha1:AUSQMQVOVEW3JFR2NEZTSG2C47YA55DK", "length": 9455, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुस्लीम महिलांना नकोय धर्मात हस्तक्षेप? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुस्लीम महिलांना नकोय धर्मात हस्तक्षेप\nबिहारात केवळ दोन मुस्लीमबहुल मतदारसंघातील एकगठ्ठा आणि मोठ्या संख्येने झालेल्या मतदानामुळे आरजेडीचा उमेदवार 61796 मताधिक्‍याने विजयी झाला. थोड्याबहुत फरकाने असेच गोरखपूर व फुलपूरमध्येही झाले असावे. यावरून काही निष्कर्ष काढता येतात. बिहारमधील लोक, विशेषतः मुस्लीम भ्रष्टाचाराला महत्त्व देत नाहीत. भाजपाला हरविणे याच उद्देशाने मोठ्या संख्येने व एक गठ्ठा मतदान केले असावे. त्यामुळेच राजकीय पक्ष मुस्लीम समाजाचा अनुनय करतात.\nतोंडी तलाकविरोधी कायदा मुस्लीम महिलांवरील अन्याय होऊ नये म्हणून आणला असला तरीही अगदी मुस्लीम महिलांनाही धर्मातील हा हस्तक्षेप मान्य नाही. आर्थिक व सामाजिक सुधारणा कठोरपणे अंमलात आणणे मोदींना नुकसानीचे ठरते आहे. नोटाबंदी व जीएसटीने भाजपाचा पारंपरिक मतदार नाराज झाला असून कमी मतदान व नोटाचा वापर करून त्याने नाराजी दाखवून दिली आहे. मोदींना त्यावर उपाय शोधावे लागतील.\nही निवडणूक नितीशकुमारांचा जेडीयू एनडीएमध्ये आल्यावर हो���नही भाजपाला हार पत्करावी लागली आहे. अगदी या निवडणुकांतील भाजपचा पराभव म्हणजे केंद्रातली सत्ता गेली, असा त्याचा अर्थ न होता, एकप्रकारे ही भाजपाला एक चेतावनीच आहे, असे म्हणता येऊ शकेल. पक्षाच्या धुरिणांनी इथून पुढे सामान्य माणसाला केंद्र पकडून विकासाची प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. अन्यथा देशाचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. मग पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसलाही नावे कोणालाच, कधीच ठेवता येणार नाहीत, हे नक्की.\n– हर्षल जाधव, पानमळा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nआपण इतके भाबडे का असतो\nप्रतिक्रिया: हेल्मेट वापरून पाहिल्यावर…\nसाद-पडसाद: आपण आपली “प्रतिज्ञा’च विसरत चाललो आहोत का\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dattaguru.myarpan.in/post/172/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20::%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%20(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3)", "date_download": "2019-01-16T10:41:50Z", "digest": "sha1:A6UH4N6PICVQO4WXQUPQ6ZQPGDHMF6AD", "length": 62476, "nlines": 666, "source_domain": "dattaguru.myarpan.in", "title": "श्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)| Shri Dattaguru (श्री दत्तगुरू) | Arpan (अर्पण)", "raw_content": "\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥\n पुढें अवतार जाहले कैसी विस्तारोनियां आम्हांसी सांगा स्वामी कृपामूर्ति ॥१॥\nसिद्ध म्हणे ऐक वत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्‍त्रियेची ॥��॥\n पंचत्व पावली तयेवेळीं ॥३॥\nझाला जन्म पुढें तिसी कारंज-नगर उत्तरदेशीं \n देती विप्रासी तेचि ग्रामीं ॥६॥\nशिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया 'माधव' जाण नाम तया 'माधव' जाण त्यासी दिधली कन्या दान त्यासी दिधली कन्या दान \n तंव वत्सरें झालीं षोडशीं अंतर्वत्‍नी झाली ऐका ॥१०॥\n उत्साह करिती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होती तियेसी उत्तम डोहाळे होती तियेसी \n प्रसूत झाली शुभ दिवशीं पुत्र जाहला म्हणून हर्षी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर होतीं मातापिता ॥१३॥\nजन्म होतांचि तो बाळक 'ॐ' कार शब्द म्हणतसे अलोलिक 'ॐ' कार शब्द म्हणतसे अलोलिक पाहूनि झाले तटस्थ लोक पाहूनि झाले तटस्थ लोक अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥१४॥\nजातककर्म करी तो ब्राह्मण विप्रांसी देत दक्षिणा दान विप्रांसी देत दक्षिणा दान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहोनियां ॥१५॥\nसांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषीं मुहूर्त बरवा असे विशेषीं कुमर होईल कारणिक पुरुषी कुमर होईल कारणिक पुरुषी गुरु होईल सकळिकां ॥१६॥\nयाचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी तो वंद्य होईल विश्वासी याचें वाक्य होईल परिस याचें वाक्य होईल परिस चिंतामणि याचे चरण ॥१७॥\nअष्‍टही सिद्धि याचे द्वारीं वोळगत राहतील निरंतरीं नव निधि याच्या घरीं राहती ऐक द्विजोत्तमा ॥१८॥\nन होती यासी गृहिणी-सुत पूज्य होईल त्रिभुवनांत पुनीत होतील परियेसीं ॥१९॥\n संदेह न धरावा मानसीं म्हणोनि करिती नमस्कार ॥२०॥\n भेणें नलगे कळिकाळा ॥२१॥\nतुमचे मनीं जे जे वासना सर्व साधेल निर्गुणा यातें करावें हो जतना निधान आलें तुमचे घरा ॥२२॥\n देती दान वस्त्राभरणें ॥२३॥\n दृष्‍टि लागेल म्हणून विषम \n अभिनव आजि देखिलें म्हणत उपजतां बाळ 'ॐ' कार जपत उपजतां बाळ 'ॐ' कार जपत आश्चर्य म्हणती सकळ जन ॥२५॥\n दृष्‍टि लागेल म्हणोनि मात्र माता न दाखवी कवणासी ॥२६॥\n बाळासी दृष्‍टि लागेल म्हणोनि आंगारा लाविती मंत्रोनि रक्षा बांधिती कृष्‍णसुतें ॥२७॥\n दृष्‍टि त्यासी केवीं संचार लौकिकधर्म ममत्कार \n ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥२९॥\n नाम 'नरहरी' ऐसें म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ॥३०॥\n न पुरे क्षीर बाळकासी ॥३१॥\nपतीसी म्हणे तये वेळां स्तनीं दूध थोडें बाळा स्तनीं दूध थोडें बाळा एखादी मिळवा कां अबळा एखादी मिळवा कां अबळा \nअथवा आणा मेषी एक आपुले स्तनें न शमे भूक आपुले स्तनें न शमे भूक ऐकोनि हांसे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥३३॥\nस्तनीं स्पर्श होतांचि कर बत्तीस धारा वाहे क्षीर बत्तीस धारा वाहे क्षीर वस्त्र भिजोनि विचित्र वाहों लागे भूमीवरी ॥३४॥\n प्रगट न करिती गौप्यगुणीं नमन करिती बाळकाचरणीं माता होय खेळविती ॥३५॥\n पर्यंदें गाय अति हर्षी न राहे बाळक पाळणेसीं न राहे बाळक पाळणेसीं सदा खेळे महीवरी ॥३६॥\n न बोले बाळ कवणासवें ॥३७॥\n मुकें होईल म्हणोनि ॥३८॥\n म्हणे बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी उपाय असेल यास विशेषी म्हणोनि पुसे वेळोवेळीं ॥३९॥\n अन्न घालावें तीनी वेळां ॥४०॥\nएक म्हणती होईल मुकें यासि शिकवावें बरव्या विवेकें यासि शिकवावें बरव्या विवेकें बाळ बोल बोलूं शिके बाळ बोल बोलूं शिके म्हणोनि सांगती विनोदें ॥४१॥\nहांसोनि ॐकार उच्चारी बाळ आणिक नेणे बोल केवळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करिताति लोक सकळ विस्मय करिताति लोक सकळ ॐकार शब्द ऐकोनि ॥४२॥\nएक म्हणती नवल झालें सर्व ज्ञान असे भलें सर्व ज्ञान असे भलें श्रवणीं ऐकतो बोल सकळ श्रवणीं ऐकतो बोल सकळ जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥४३॥\nकांहीं केलिया न बोले सुत चिंता करिताति मातापिता पुत्रासी जाहलीं वर्षे सात मुका झाला दैवयोगें ॥४४॥\n केंवी करावें म्हणोनियां ॥४५॥\nविप्र म्हणती तया वेळां संस्कारावें ब्राह्मणकुळा अष्‍ट वरुषें होऊं नये ॥४६॥\n मुका असे हा निश्चितीं कैसें दैव झालें आम्हां ॥४७॥\nकैसें दैव जाहलें आपुलें ईश्वरगौरी आराधिले वायां झालें म्हणतसे ॥४८॥\nईश्वरें तरी दिधला वरु सुलक्षण झाला कुमरु न बोले आतां काय करुं म्हणोनि चिंता शिवासी ॥४९॥\nएकचि बाळ आमुचे कुशीं आणिक न देखों स्वप्नेसीं आणिक न देखों स्वप्नेसीं वेष्‍टिलों होतों आम्ही आशीं वेष्‍टिलों होतों आम्ही आशीं आमुतें रक्षील म्हणोनि ॥५०॥\nनव्हेच आमुचे मनींचा वास पुत्र झाला निर्वाणवेष काय वर दिधला त्या महेशें शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥५१॥\nघरांत जाऊनि तये वेळां घेऊनि आला लोखंड सबळा घेऊनि आला लोखंड सबळा हातीं धरितांचि निर्मळा झालें सुवर्ण बावन्नकशी ॥५३॥\n दाविती झाली तयेवेळीं ॥५४॥\nगौप्य करिती तये वेळां मंदिरांत नेलें तया बाळा मंदिरांत नेलें तया बाळा पाहती त्याची बाळलीला आणिक लोह हातीं देती ॥५५॥\n समृद्धि झाली सर्व हेमीं विश��वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक ॥५६॥\n कारणिक पुरुष कुळदीपका ॥५७॥\n बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें अज्ञान-मायेनें विष्‍टिलें भुकें ऐसें म्हणों तुज ॥५८॥\n तुझे बोबडे बोल आपणा \n म्हणोनि दाखवी मातेसी ॥६०॥\n येईल म्हणे बोल सकळ ॥६१॥\n सर्व आयती करिते झाले ॥६२॥\n इष्‍ट सोयरे दाईज गोत्री समस्त आले तया भवना ॥६४॥\n अपार द्रव्य वेंचीतसे ॥६५॥\n मूक पुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांति द्विजा लागली असे भ्रांति वृथा करितो द्रव्य आपुलें ॥६६॥\n करील आचार कवणेवरी ॥६७॥\nएक म्हणती हो कां भलतें मिष्‍टान्न आम्हांसि मिळतें देकार देतील हिरण्य वस्त्रें चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥६८॥\n यज्ञोपवीत धारण केलें ॥७०॥\n धारण करविती द्विज समस्त सहभोजन करावया माता घेऊनि गेली मंदिरांत ॥७१॥\n निरोप घे तो एकोभावें मुंजीबंधन असे करावें म्हणोनि आला पित्याजवळी ॥७२॥\n बंधन केलें त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला ॥७३॥\n व्यक्त न बोले कवणापुढें ॥७४॥\n भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणें रत्‍नखचिता देती झाली तया वेळीं ॥७५॥\nपहिली भिक्षा घेऊनि करीं आशीर्वचन दे ती नारी आशीर्वचन दे ती नारी बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी आचारधर्मे वर्ततसे ॥७६॥\n ब्रह्मचारी तया वेळीं ॥७७॥\nदुसरी भिक्षा देतां माता उच्चार केला यजुर्वेद 'इषेत्वा० उच्चार केला यजुर्वेद 'इषेत्वा० लोक समस्त तटस्था माथा तुकिती तये वेळीं ॥७८॥\nतिसरी भिक्षा देतां माता म्हणे सामवेद पढे आतां म्हणे सामवेद पढे आतां 'अग्नआयाहि०' गायन करीत तीन्ही वेद म्हणतसे ॥७९॥\nसभा समस्त विस्मय करी पहाती हर्षनिर्भरीं मुकें बोले वेद चारी म्हणती होईल कारणिक ॥८०॥\nयातें म्हणों नये नर होईल देवाचा अवतार \n तुंवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणोनि ॥८२॥\nनव्हती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझिया चित्ता निर्धार राहिला माझिया चित्ता निरोप द्यावा आम्हां त्वरिता निरोप द्यावा आम्हां त्वरिता जाऊं तीर्थे आचरावया ॥८३॥\n करणें असे परियेसा ॥८४॥\n आली मूर्च्छना तये वेळीं ॥८५॥\n पुत्र माझा तूं रक्षक म्हणोनि केली आशा बहु ॥८६॥\n होती आशा बहु मनीं न बोलसी आम्हांसवें याचि गुणीं न बोलसी आम्हांसवें याचि गुणीं मुकें म्हणविसी आपणासी ॥८७॥\nन ऐकों कधीं तुझे बोल आतां ऐकतां संतोष होईल आतां ऐकतां संतोष होईल ईश्वरपूजा आलें फळ म्हणोनि विश्वास केला आम्हीं ॥८८॥\n पुत्रासि म्हणे ते बाळिका आलिंगोनि कुमारका कृपा भाकी तयेवेळीं ॥८९॥\n आम्हां करणें तेंचि असे ॥९०॥\nतुतें आणखी पुत्र चारी होतील माते निर्धारीं \n म्हणोनि मस्तकीं ठेविती कर मग तिसी जहालें जातिस्मरण ॥९२॥\n दिसतसे तो बाळक ॥९३॥\nदेखोनि माता तये वेळां नमन केलें चरणकमळां सांगती गौप्य अवधारीं ॥९४॥\n हा बोल करीं वो गुप्‍ती आम्ही संन्यासी असों यति आम्ही संन्यासी असों यति अलिप्‍त असों संसारीं ॥९५॥\n कारण असे पुढें बहुता म्हणोनि निरोप मागती ॥९६॥\n ऐका श्रोते एकचित्तें ॥९७॥\nपुत्रासी विनवी तये वेळ मातें सांडूनि तुम्ही जरी जाल मातें सांडूनि तुम्ही जरी जाल आणिक कधीं न देखों बाळ आणिक कधीं न देखों बाळ केवीं वांचूं पुत्रराया ॥९८॥\n धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्रीं ख्याति सुरस आश्रम चारी आचरावे ॥९९॥\n मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्यें अपरांपर ॥१००॥\nमुख्य आश्रम असे गृहस्थ आचरतां होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ \n विवाह होतां गृहस्थें निका \n तदनंतर संन्यास करणें न्याया येणेंविधि संन्यास असे मुख्या येणेंविधि संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥१०३॥\n संन्यास घेतां मुख्य असे ॥१०४॥\n म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥१०५॥\n तें परिसा श्रोते जन \nपुढें वर्तलें अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका \nइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: हनुमान मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री लक्ष्मी\nजपनाम :: लेख २. मंत्र संजीविनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - केतू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - राहू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शुक्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - गुरु\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - बुध\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - मंगळ\nजपनाम :: लेख १. ॐ कार स्वयंभू प्रणवाकार\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - चंद्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - सूर्य\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शिवमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गणेश मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेपन्नावा (अवतरणिका)\nसर्व दत्तभक्तांना श्री दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा (संपूर्ण)\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सव्विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सतरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सोळावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौदावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बारावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय नववा (संपूर्ण)\nगीत गुरुचरित :: श्री गुरुचरित्राची काव्यमय अनुभूती\nश्री गुरूचरित्र :: अध्याय आठवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सातवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पाचवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौथा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दुसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)\nश्री दत्ताचें नाम मुखीं - कवी :: गिरीबाल\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nसप्तशती गुरूचरित्र :: दत्तजन्म\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा\nसप्तश���ी गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय विसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सतरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सोळावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौदावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बारावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अकरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय नववा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय आठवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सातवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पाचवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौथा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दुसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बावन्नवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौव्वेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरि���्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अडतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सदतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय छत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पस्तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेहतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चोविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेविसावा\n|| आम्हीं दत्ताचे नोकर ||\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय विसावा\nगुरुपौर्णिमेची एक सुंदर भेट, आपल्यासाठी\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठरावा\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सतरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सोळावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंधरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौदावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बारावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अकरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय नववा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय आठवा\n२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास\n२३. कातणी (कोळी) :: निर्विकार\n२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त\n२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी\n२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य\n१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता\n१८. टिटवी :: लोभाचा त्याग\n१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\n१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग\n१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन\n१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | यदूचे वैराग्य व अवधूत दर्शन\n१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त\n११.पतंग :: मोहाचा त्याग\n१०. समुद्र :: समतोल\n९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट\n८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती\n७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार\n५. अग्नी :: पवित्रता\n४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता\n३. आकाश :: अचल, अविनाशी\n२. वायु :: विरक्ती\n१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सातवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पाचवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौथा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसरा\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कमललोचन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: देवेश्वर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: शिवरूप\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: आदिगुरु\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायायुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: विश्वंभरावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: सिद्धराज\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: लिलाविश्वंभर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीजनवल्लभ\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कालाग्निशमन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दत्तात्रेय\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: अत्रिवरद\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nOvi Shri Gururayanchi (ओवी श्री गुरुरायांची)\nShri Dattamahatmya (श्री दत्तमाहात्म्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=236", "date_download": "2019-01-16T09:55:10Z", "digest": "sha1:U5255OE6I7RCSHAANPLNTPWMTAY2756P", "length": 22586, "nlines": 159, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nजुलै १९०६ --- ११ जुलै १९६६\nमास्टर विठ्ठल (विठ्ठल रघुनाथ देसाई) यांच्या भूमिका पाहून प्रेक्षकांनी त्यांना ‘इंडियन डग्लस’ ही उपाधी बहाल केली होती. १९०६-७च्या सुमारास महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. तेव्हाच पंढरपूर येथे विठ्ठल यांचा जन्म झाला. पितृछत्र हरपल्यामुळे मास्टर विठ्ठल, आई तानीबाई हिच्यासमवेत कोल्हापुरात राहत होते. गरिबीमुळे त्यांचे शालेय शिक्षण जेमतेमच चालू होते. तथापि, तलवारबाजीत हात चालविण्यात मात्र मास्टर विठ्ठल यांनी प्राविण्य मिळविले. कोल्हापुरात खरी कॉर्नरजवळ मास्टर विठ्ठल राहत असत, त्याच गल्लीत सरदार बाळासाहेब यादवही राहत असत. त्यांनी चौकशी करून आईच्या परवानगीने विठ्ठलला बाबूराव पेंटरांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त प्रवेश मिळवून दिला व तेथे बाळासाहेब यादवांनी मास्टर विठ्ठल यांना लाठी, बोथाटी, तलवारीचे वार पवित्रात कसे काढायचे, फरीदगदगा, घोडेस्वारी यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले.\nबाबूराव पेंटरांनी मास्टर विठ्ठल यांना ‘कल्याण खजिना’ (१९२४) या मूकपटात नर्तकीची भूमिका दिली. त्या वेळेस महाराष्ट्र फिल्म कंपनीत भालजी पेंढारकरांचा राबता असे. त्यांच्या नजरेत मा. विठ्ठल भरले आणि त्यांनी भालजींबरोबर मुंबईस प्रयाण केले. भालजींनी मुंबईत ‘बाजीराव-मस्तानी’ हा शारदा फिल्म कंपनीचा पहिला मूकपट बनवला. त्यात मास्टर विठ्ठल यांचे तलवारबाजीचे हात पाहून शारदाचे मालक बी.के. देव बेहद्द खूश झाले आणि मास्टर विठ्ठल यांना शारदा फिल्म कंपनीत दरमहा २७ रुपये पगारावर नोकरीस ठेवले. ते वर्ष होते १९२७.\nशारदा फिल्म कंपनीने ‘मदन कला’, ‘पतिघाटनी सती’, ‘रत्नमंजिरी’, ‘सुवर्णकमल’ असे चार मूकपट १९२६ सालात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित केले. हे सर्व स्टंटपट होते व या सार्‍या चित्रपटांनी मास्टर विठ्ठल हे नाव प्रसिद्ध होऊ लागले. मास्टर विठ्ठल यांच्या मारामारीच्या दृश्यांवर प्रेक्षक बेहद्द खूश झाले. त्यानंतर मास्टर विठ्ठल यांची कीर्ती आणि त्यांच्या चित्रपटांची संख्या वाढत गेली. मास्टर विठ्ठल यांच्या नावापुढे ‘स्टंट चित्रपटाचा हुकमी एक्का’ असे विशेषण लागू लागले. त्या वेळी हॉलिवूडमध्ये ‘��ग्लस फेअरबॅक्स’ अशाच धाडसी व मारधाड चित्रपटातून काम करीत असत. त्यांचीही कीर्ती मोठी होती. परदेशात तो आणि भारतात मास्टर विठ्ठल म्हणून प्रेक्षक मास्टर विठ्ठल यांचा ‘इंडियन डग्लस’ म्हणून उल्लेख करत.\nमास्टर विठ्ठल यांच्या चित्रपटांनी शारदा फिल्म कंपनीचा दर्जा वाढला. त्याचबरोबर त्यांची मिळकतही वाढली. त्या काळात सर्वात जास्त पैसे घेणारा नट तेच होते. कंपनी त्या काळात त्यांना दरमहा दोनशे रुपये पगार देत असे. मास्टर विठ्ठल यांनी मूकपटांच्या काळात मिळालेल्या पैशातून कोल्हापुरात जागा घेऊन एक चाळ बांधली. त्यांनी १९२९-३०च्या काळात मोटारसायकल घेतली. त्या काळात ते स्वत:च्या वाहनाने चित्रीकरणाला जाणारे एकमेव कलाकार होते. १९२७ सालात ओरिएंट पिक्चर्स कॉर्पोरेशन या नवल गांधी यांच्या कंपनीने रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवरून ‘विसर्जन’/‘बलिदान’/‘सॅक्रिङ्गाईस’ नावाचा सामाजिक चित्रपट काढला व त्यात मास्टर विठ्ठल हे नायक आणि झुबेदा व सुलोचना या दोन नायिका होत्या. हा चित्रपट खूपच चालला. त्या काळात मूकपट सरासरी दोन किंवा तीन आठवडे चालत. पण मास्टर विठ्ठलांचे नाव असल्यामुळे मुंबईच्या इंपीरियल थिएटरमध्ये ‘बलिदान’ ८ आठवडे चालला. १९३७ सालात शारदा फिल्म कंपनीने अँथोनी होप्सच्या ‘प्रिझनर ऑफ झेडा’ कादंबरीवरून ‘राजा तरंग’ नावाचा मूकपट काढला, त्यात मास्टर विठ्ठल यांची दुहेरी भूमिका होती. एकाच चित्रपटातून दुहेरी भूमिका करणारे पहिले कलाकार होते मास्टर विठ्ठल. ‘स्वदेश सेवा’ (१९२७) या चित्रपटात मास्टर विठ्ठल यांनी पडद्यावरचा पहिला बंडखोर नायक रंगवला होता. भारतीय रुपेरी पडद्यावरचा ‘पहिला सर्वाधिक लोकप्रिय महानायक’ मास्टर विठ्ठलच होते.\nआर्देसर इराणी यांची इंपीरियल ङ्गिल्म कंपनी ही त्या काळातील ङ्गार मोठी ङ्गिल्म कंपनी. पण त्या कंपनीचे चित्रपट मास्टर विठ्ठल यांनी भूमिका केलेल्या शारदा फिल्म कंपनीच्या चित्रपटासमोर चालत नसत. दिग्दर्शक के.पी. भावे हे इंपीरियलमध्ये कामास होते.\n१९२७ साली मास्टर विठ्ठल यांचा विवाह झाला होता. मास्टर विठ्ठल त्या वेळेस बनाम लेन येथे राहत असत. के.पी. भावे यांनी त्यांची भेट घेतली व इंपीरियल फिल्म कंपनीत येण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आणि शारदा फिल्म कंपनी देत असलेल्या पगारापेक्षा जास्त पगार देण्याच�� मान्य केले. पुढे प्रत्यक्ष मास्टर विठ्ठल यांना घेऊन के.पी. भावे हे आर्देसर इराणींकडे गेले तेव्हा त्यांनी शारदा फिल्म कंपनीपेक्षा जास्त पगार मी तुला देईन, असे आश्‍वासन दिले. भोगीलाल दवे यांना हे कळल्यावर त्यांनी विठ्ठलरावांवर कोर्टात दावा दाखल केला. नोटीस घेऊन विठ्ठल आर्देसर इराणी यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुझी केस मी लढवीन, पण एक लक्षात ठेवा, ज्यादा पैसे मिळतील तिकडे काम करीन असे सांगा. कोर्टात केस उभी राहिली. बॅरिस्टर महमदअली जीना हे मास्टर विठ्ठल यांच्यातर्फे वकील म्हणून उभे राहिले.\nइंपीरियल कंपनीने जास्त पैसे देण्याचे मान्य केल्यामुळे मा. विठ्ठल इंपीरियल कंपनीत दाखल झाले. कोर्टात नटाच्या पगाराचा लिलाव त्यापूर्वी कधीही घडला नव्हता आणि यापुढे घडेल असे वाटत नाही.\nमास्टर विठ्ठल यांनी १९३० साली ‘सागर फिल्म कंपनी’साठी ‘अरुणोदय’, ‘बच्चा-ई-साकू’ आणि ‘दिलावर’ असे तीन चित्रपट केले. सागर ही इंपीरियलचीच एक कंपनी होती. त्याच सुमारास इंपीरियलमध्ये बोलका चित्रपट काढण्याची धामधूम सुरू झाली. बोलपटाचे नाव ठरले ‘आलम आरा’. मास्टर विठ्ठल, झुबेदा, पृथ्वीराज, जगदीश सेठी, दादा साळवी आणि सखू हे कलाकार ठरले. मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहातून १४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ प्रदर्शित झाला. हा भारताचा पहिला बोलपट आणि त्या बोलपटात मास्टर विठ्ठल हे नायकाच्या भूमिकेत होते.\n‘आलाम आरा’नंतर ‘अनंगसेना’ आणि ‘मेरी जान’ या दोन बोलपटात ते नायकाच्या भूमिकेत होते. चित्रपटात ८ व ११ गाणी होती. मास्टर विठ्ठल यांना गाता येत नसे. तेव्हा पार्श्‍वगायन आणि पुनर्ध्वनिर्मुद्रण हे तांत्रिक प्रकार अस्तित्वात नव्हते. त्यामुळे हिंदी बोलपटात काम मिळण्याची ङ्गारशी संधी उपलब्ध नव्हती. मराठी बोलपट कोल्हापुरात निर्माण होत. पुण्यात दादासाहेब तोरणे यांची ‘सरस्वती सिनेटोन’ मात्र हिंदी-मराठी बोलपट तयार करत.\nतोरणे यांनी मास्टर विठ्ठल ह्यांना पुण्यात बोलवून घेतले आणि ‘औट घटकेचा राजा’, ‘आवारा शहजादा’ या मराठी आणि हिंदी बोलपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. मार्क ट्वेनच्या ‘प्रिन्स ऍन्ड पॉपर’ या कादंबरीवर हा बोलपट आधारित होता. ‘छत्रपती संभाजी’ या सरस्वती सिनेटोनच्या पुढच्या चित्रपटात मास्टर विठ्ठल यांनी संभाजीची भूमिका केली होती. ‘ठक���ेन राजपुत्र’/‘भेदी राजकुमार’ या तिसर्‍या मराठी-हिंदी चित्रपटातून त्यांनी नायकाची भूमिका केली.\n१९४१ सालात मास्टर विनायक यांच्या ‘अमृत’ या मराठी-हिंदी बोलपटातून त्यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा सजवली व त्यानंतर भालजी पेंढारकरांनी बोलवल्यामुळे त्यांनी कोल्हापूर गाठले. तेथे त्यांनी ‘सूनबाई’, ‘बहिर्जी नाईक’, ‘जय भवानी’, ‘मीठभाकर’ असे वीस-पंचवीस बोलपट केले. प्रभातच्या ‘रामशास्त्री’त राणोजी ही माधवराव पेशव्यांच्या सैन्यातील शिलेदाराची भूमिका केली. तसेच भालजींच्या ‘स्वराज्याचा शिलेदार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.\n१९६६ सालात पडद्यावर आलेला ‘शोधा म्हणजे सापडेल’ हा मास्टर विठ्ठल यांनी अभिनय केलेला शेवटचा बोलपट. त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटांतून काम केले होते.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/australian-cricketers-turn-to-india-for-new-jobs-as-the-pay-dispute-between-ca-and-aca-amplifies-australian-cricketers-are-now-keen-on-exploring-job-opportunities-in-india/", "date_download": "2019-01-16T10:09:33Z", "digest": "sha1:IOMSVCUOVSO4VG6PU5KCA66J3IWU4TF5", "length": 8491, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात?", "raw_content": "\n२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात\n२३० बेरोजगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू नोकरीच्या शोधात भारतात\nसध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटना यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश क्रिकेटपटू हे भारतात नवीन क्रिकेटमधील संधी शोधत आहेत.\nटीम क्रुकशॅन्क जे की ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेचे आर्थिक बाबी सांभाळतात ते सध्या भारतात नवीन क्रिकेटमधील संधीच्या शोधात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या वादामुळे २३० क्रिकेटपटू बेरोजगार आहेत.\nटाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ” मी सध्या भारतात येण्याचं मुख्य कारण म्हणजे मी इथे काही काही मीटिंगला उपस्थित राहणार आहे. कारण १ जुलै पासून आमच्या खेळाडूंचे करार संपुष्ठात आले आहेत. आमच्या खेळाडूंनी त्यांच�� बौद्धिक संपत्ती अर्थात intellectual property एसीए अर्थात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची संघटनाबरोबर करारबद्ध केली आहे. ”\n“जी सध्या एसीएमधील क्रिकेटपटूंची ब्रँड विंग संभाळते. त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संधी ह्या खेळाडू आणि संघटनेसाठी निर्माण केल्या जातात. ”\nते पुढे असाही म्हणाले की जर खेळाडू हे बोर्ड आणि संघटनेतील वादामुळे बेरोजगार राहिले तर त्यांना दुसऱ्या गोष्टींमधून जर आर्थिक फायदा झाला तर त्याचा त्यांना मोठा हातभार लागेल.\nटीम क्रुकशॅन्क यांनी विविध छोट्या मोठ्या कंपनींना भेटी देऊन नवीन करार करण्यासाठी इच्छूक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून ते एसीए बरोबर संलग्न होण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. तसेच खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही याचा आर्थिक गोष्टींवर कोणताही परिमाण होणार नसल्याचं सांगितलं आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T09:53:03Z", "digest": "sha1:MC6MJHUJCDAM3533FC2LWLAIIOA3WX4M", "length": 10593, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुस्तीचे मैदान मारणाऱ्या कामगाराच्या पाठीवर कौतुकाची थाप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकुस्तीचे मैदान मारणाऱ्या कामगाराच्या पाठीवर कौतुकाची थाप\n– महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे पै सुरेश कदम यांना मानपत्र प्रदान\nपिंपरी – भोर येथे रामनवमीनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत 68 किलो वजनी गटात टाटा मोटर्स कंपनीतील माथाडी कामगार पै सुरेश कदम यांनी चांदीची गदा पटकावली. या यशाबद्दल महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून मानपत्र व रोख रक्कम देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.\nमहाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेच्या शाहुनगर येथील कार्यालयात अध्यक्ष इरफान सय्यद यांच्या हस्ते पै. सुरेश कदम यांचा मानपत्र व रोख रक्कम 56 हजार रूपये देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, आप्पा मुजुमले, मुरलीधर कदम, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, श्रीकांत मोरे, राहुल कोल्हटकर, सतिश कांठाले, अशोक साळुंके, मारुती चौधरी, प्रभाकर गुरव, ओंकार माने, नागेश व्हनवटे, समर्थ नाईकवडे, बबन काळे, नितीन धोत्रे, प्रदीप धामणकर आदी उपस्थित होते. या सत्काराने सुरेश कदम भारावले होते.\nइरफान सय्यद म्हणाले की, पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांगतात. या विचारानुसारच जगाचे ओझे कष्टकरी माथाडी स्वतःच्या पोटासाठी माथ्यावर वाहत आहे. अशाही परिस्थिती आपल्यातील उपजत कलागुण जपत प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर पै सुरेश कदम यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून सर्व माथाडी कामगारापुढे एक आदर्श ��िर्माण केला आहे. माथाडी कामगारांमधील कलागुणांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी संघटनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आपल्यातील उपजत गुण ओळखून माथाडी कामगारांनी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.\nबाळासाहेब शिंदे म्हणाले की, माथाडी कामगाराचे दैवत कै. अण्णासाहेब पाटील यांना कुस्ती या खेळाविषयी विशेष प्रेम होते. म्हणूनच ते नेहमी कुस्तीपट्टू माथाडी कामगार यांच्या पाठीशी सदैव उभे असायचे. त्यांचा आदर्श ठेवून कामगार नेते इरफान सय्यद यांची वाटचाल सुरु आहे. त्यामुळेच माथाडी काम करता करता पैलवानकी करणाऱ्या सुरेश कदम यांच्या पाठिशी महाराष्ट्र मजदूर कामगार संघटना उभी राहिली.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माथाडी मंडळातील टोळी क्रमांक 17 व टोळी क्रमांक 495 मधील कामगारांनी पुढाकार घेतला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/india-womens-win-agains-nz/", "date_download": "2019-01-16T09:38:15Z", "digest": "sha1:FP3R7CTIJQUKGBOFQLI7YWOLQ367NOTJ", "length": 10965, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महिला टी20 विश्‍वचषक स्पर्धा 2018 : भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहिला टी20 विश्‍वचषक स्पर्धा 2018 : भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय\nप्रोव्हिडन्स – हरमनप्रीत कौरची शतकी खेळी आणि तिला जेमीमा रॉड्रीक्‍झने दिलेल्या साथीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या किफायतशीर गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिलासंघाने न्युझीलंडच्या संघाचा 34 धावांनी पराभव करत स्पर्धेत विश्‍वचषक टी-20 स्पर्धेची धडाक्‍यात सुरुवात केली आहे.\nनाणेफेक जिंकून प���रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 194 धावांची मजल मारली. तर, प्रत्युत्तरात फलंदाजी करताना न्युझीलंडच्या महिला संघाला निर्धारीत 20 षटकांत 9 गडी बाद 160 धावाच करता आल्याने त्यांना 34 धावांनी पराभूत व्हावे लागले. यावेळी न्युझीलंडच्या सुझी बेटने एकाकी लढत देत 50 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यावेळी भारताकडून पूनम यादवने 33 धावा देत 3 गडी बाद केले.\nतत्पूर्वी, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रेक्‍झच्या धडाकेबाज खेळीने भारतीय संघाने न्युझीलंडच्या संघासमोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताची सलामीवीर तानिया भाटिया आणि स्मृती मंधना अनुक्रमे 9 आणि 2 धावा करुन परतल्या. तर, दयालन हेमलथा देखिल केवळ 15 धावा करुन परतली.\nत्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रेक्‍झने जास्त धोके न पत्करता संघाचा डाव सावरला. त्यामुळे 13.2 षटकांत संघाचे शतक फलकावर लागले. यावेळी हरमनप्रीतने आपले सातवे अर्धशतक झळकावले. त्यानंतर जेमीमाने धावांचा वेग वाढवताना आपले चौथे अर्धशतक झळकावले.\nयावेळी दोघींनी 12.4 षटकांमध्ये 134 धावांची भागीदारी केली. जेमिमा बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत चौफेर फटकेबाजी करत आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या शतकासाठी तीने केवळ 49 चेंडू खेळताना 7 चौकार आणि 8 षटकार मारत संघाला 194 धावांची मजल मारली. तर, जेमीमाने 59 धावांची खेळी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nकोकणे स्टार्स, प्राधिकरण ब्लास्टर्स संघ बाद फेरीत\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; ��ोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/pulanmadhala-manus-bhai-madhye-disel/", "date_download": "2019-01-16T11:03:18Z", "digest": "sha1:L5IZ4TIWWEWHPFWQ5N5RZDV5CUT7LPMK", "length": 21474, "nlines": 138, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "पुलंमधला माणूस ‘भाई...’मध्ये दिसेल... - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » पुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\n‌पुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविल्या गेलेल्या पु. ल. देशपांडे यांचा आज १८वा स्मृतिदिन. पुलंच्या लेखणीतून साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमधून पाहायला मिळाल्या. परंतु, त्यांचा जीवनपटच पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येतोय. महेश मांजेरकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत असून पटकथा लेखन गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. पुलंची व्यक्तिरेखा सागर देशमुख साकारणार असून सुनीताबाईंच्या व्यक्तिरेखेत इरावती हर्षे पाहायला मिळतील. या चित्रपटाच्या निमित्तानं महेश मांजरेकर यांचं हे मनोगत.\n‘व्यक्ती आणि वल्ली’ नावाचं एक नाटक मी केलं होतं. रत्नाकर मतकरी यांनीच ते लिहिलं होतं. पुलंची विविध रुपं उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. ते संगीतकार होते, फिल्ममेकर होते, प्रख्यात साहित्यिक होते, शिक्षक होते. त्यांचं सामाजिक कार्यही खूप मोठं होतं. अशा विविध भूमिकांच्या मुखवट्यांमागचे पुलं फारसे कोणाला ठाऊक नव्हते. थेट राजकारणात नसूनही त्यांची राजकारणाबाबतची ठोस अशी भूमिका होती. आणीबाणीच्या काळात ती सर्वांनाच अनुभवायला मिळाली. पुलंनी स्वत:चं आत्मचरित्र लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामधील बऱ्याचशा गोष्टी या सर्वज्ञात नव्हत्या. मग या माणसाचा शोध सुरू झाला. म���ा व्यक्तिश: पुलंच्या आयुष्यामधील बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या. एका लेखकापेक्षा मला त्यांच्यातला माणूस अधिक भावला आणि मग चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया सुरू झाली.\nपटकथा लेखनासाठी गणेश मतकरी माझ्या सोबत आला. या चित्रपटाचे संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. या दोघांचीही पुलंबद्दलचा ‌‘रीसर्च’ खूप मोठा आहे. पुलंवरचं खूप लिखाण त्यांनी वाचलं आहे. गणेश मतकरींचा ‘स्क्रीन प्ले’ लिहून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सिनेमा खूपच इंट्रेस्टिंग होऊ शकतो.\nकाहींचा असा गैरसमज होऊ शकतो की, पुलंच्या साहित्यावर हा चित्रपट आधारला आहे की काय. पुलंनी लिहिलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा या चित्रपटात नाहीत. मात्र एखाददुसरी व्यक्तिरेखा नाव बदलून या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायलासुद्धा मिळेल. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दलही खूप विचार केला. यापूर्वी हिंदीत मी काही गुन्हेगारीपट केले आहेत. त्यामुळे ‘भाई’ या नावामुळे प्रेक्षकांचा संभ्रम होऊ नये यासाठी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ असे शीर्षक निश्चित करण्यात आले. या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे पुलंखेरीज आणखी खूप मोठमोठी व्यक्तिमत्त्वं त्यात पाहायला मिळतील. त्यामुळे पं. जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांचा समावेश आहे.\nप्रत्येक व्यक्तिरेखेसाठी आम्ही खूप बारकाईनं विचार केला आहे. पं. कुमार गंधर्व यांच्या व्यक्तिरेखेसाठी स्वानंद किरकिरे यांची निवड केली आहे. या चित्रपटामध्ये संगीताचा खूप मोठा वाटा असून अजित परब यानं ही धुरा स्वीकारली आहे. प्रेक्षकांना त्या काळात नेण्यासाठी रंगभूषा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड या चित्रपटाचे रंगभूषाकार आहेत. पुलंची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असणं साहजिक आहे. खूप विचाराअंती आम्ही ही व्यक्तिरेखा सागर देशमुखकडे सोपवली आहे. तो आणि इरावती हर्षे आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देतील याची आम्हाला खात्री आहे. माझा आवडता कलाकार सचिन खेडेकरही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत पाहायला मिळेल. प्रत्येक चित्रपटागणिक वेगवेगळं आव्हान स्वीकारायला मला आवडतं. हा चित्रपट त्या आव्हानाचाच एक भाग आहे असं मला वाटतं.\n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आ���टस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थ���ची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/cold-reduce-pollution-1198327/", "date_download": "2019-01-16T11:00:00Z", "digest": "sha1:PZXHRIHH3YDLHECZWGXWBFY2NY6QODCQ", "length": 14622, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nपुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही\nपुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही\nथंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे.\nगेल्या दोन महिन्यांत थंडीने पुण्यात काहीच दिवस केलेला मुक्काम आणि अधिक काळ तुलनेने जास्तच राहिलेले तापमान याचा पुणेकरांना दुसऱ्या अर्थाने फायदाच झाला आहे. अधिक थंडी नसल्यामुळे गत वर्षीपेक्षा या वर्षी हवेतील कणीय प्रदूषणाचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मात्र याच्या उलट स्थिती असून मुंबईचे तापमान यंदा कमी राहिल्यामुळे तिथे कणीय प्रदूषणाची पातळी नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर व जानेवारीत वाढली आहे.\nहवेतील कणीय प्रदूषणाची पातळी कमी-जास्त असणे हे त्या परिसरात होणारे प्रदूषण, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि हवामानाशी संबंधित इतर गोष्टींवर अवलंबून असते. हिवाळ्यात मात्र कणीय प्रदूषणावर प्रामुख्याने थंडीचा परिणाम होतो. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’च्या (आयआयटीएम) ‘सफर’ या प्रदूषणमापन यंत्रणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग यांनी दिलेल्या कणीय प्रदूषणाची आकडेवारीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यंदा त्यात घट झाल्याचे दिसते आहे.\n‘सफर’च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नेहा पारखी म्हणाल्या, ‘तापमान कमी झाले की वातावरणात ठरावीक उंचीवर असणाऱ्या हवेच्या ‘बाउंड्री लेअर’ची उंची कमी होते आणि त्यामुळे हवा प्र���ूषणाची पातळी वाढते. तापमान अधिक असते, तेव्हा याच बाउंड्री लेअरची उंची वाढते आणि प्रदूषकांना पसरायला वाव मिळून प्रदूषणाची पातळी कमी होते. पुण्यात यंदा हिवाळ्यात तापमान अधिक राहिल्याने प्रदूषण गत वर्षीच्या तुलनेत कमी राहिले.’\nप्रति घनमीटर हवेत १० मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी व्यासाच्या कणांचे प्रमाण किती (सूक्ष्म कण), तसेच २.५ मायक्रोमीटर वा कमी व्यासाच्या कणांचे प्रमाण किती (अतिसूक्ष्म कण), हे मोजून हवेतील कणीय प्रदूषण काढले जाते. या प्रदूषणाची पुण्यातील आकडेवारी खालीलप्रमाणे-\nकणीय प्रदूषण डिसें. १४ डिसें. १५ जाने. १५ जाने. १६\n(मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर मध्ये)\nसूक्ष्म कण १५६ १२१ १४२ १३१\nअतिसूक्ष्म कण ८१ ६४ ७५ ६९ मुंबईत प्रदूषण वाढले\nमुंबईत ‘सफर’ यंत्रणेद्वारे कणीय प्रदूषणाचे आकडे घेण्यास जून २०१५ पासून सुरुवात झाली. मुंबईत मागील वर्षीच्या थंडीतल्या प्रदूषणाशी तुलना करणारी आकडेवारी उपलब्ध नसली, तरी तिथे सूक्ष्म व अतिसूक्ष्म कणांचे प्रदूषण नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत वाढल्याचेच दिसते आहे. मुंबईत एरवी कधी न पडणारी थंडी या वर्षी पडल्याचा हा परिणाम असावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत सूक्ष्म कणांचे प्रदूषण १३३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते. डिसेंबरमध्ये ते १५८ व जानेवारीत १५९ झाले. अतिसूक्ष्म कणांचे प्रमाणही वाढले असून नोव्हेंबरमध्ये ते ९० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते, तर डिसेंबरमध्ये ते ११० व जानेवारीत ११४ झाले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nवीजहानी कमी ठेवण्यात पुणे यंदाही राज्यात अव्वल\nकागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा\nगोमूत्रामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत\nप्रदूषणविरोधी लढय़ाला सर्वपक्षीय पाठबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरह���न अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/thats-how-gautam-gambir-beat-yuvraj-singh-on-this-bet/", "date_download": "2019-01-16T10:09:51Z", "digest": "sha1:TBQAYCKMHC67KHGW5S6GYBV2DMG2NBTQ", "length": 7640, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "गंभीरविरुद्ध सामना जिंकूनही युवराज हरला ही शर्यत", "raw_content": "\nगंभीरविरुद्ध सामना जिंकूनही युवराज हरला ही शर्यत\nगंभीरविरुद्ध सामना जिंकूनही युवराज हरला ही शर्यत\n सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आज पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात पंजाबने दिल्ली संघाला २ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताचे एकवेळचे स्टार खेळाडू युवराज सिंग आणि गौतम गंभीर चांगलेच चमकले.\nयुवराजच्या पंजाब संघाने गौतम गंभीरच्या दिल्ली संघाला पराभूत केले. हे त्यांच्या संघांचे कर्णधार नसले तरी संघातील प्रमुख खेळाडू आहेत. विशेष म्हणजे हरभजन सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना, गौतम गंभीर आणि युवराज सिंग हे एकवेळचे संघाला एकहाती सामना जिंकून देणारे खेळाडू पुन्हा संघात परतण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. परंतु एकंदरीत यांची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी पहिली तर गौतम गंभीर हा फक्त समाधानकारक कामगिरी करू शकलेला आहे.\nआज जेव्हा दिल्ली येथे पंजाब विरुद्ध दिल्ली सामना झाला त्यापूर्वी काही दिवस युवराज आणि गंभीरमध्ये या सामन्यात कोण अधिक धावा करणार याबद्दल शर्यत लागली होती.\nसंघ जरी पंजाबचा जिंकला तरी शर्यत मात्र गंभीरने जिंकली आहे. दिल्लीकडून सलामीवीर गौतम गंभीरने ५४ चेंडूत ६६ धावा केल्या तर सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंगने ४० चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. त्यात युवराजच्या ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=201804&paged=4", "date_download": "2019-01-16T09:43:06Z", "digest": "sha1:QRQDXFOCVZF43MOFBACZII67ULTOJD3A", "length": 17325, "nlines": 90, "source_domain": "rajtantra.com", "title": "April | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 4", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nविरार व कसा येथून ९ हजार किमतीची दारू जप्त\nComments Off on विरार व कसा य���थून ९ हजार किमतीची दारू जप्त\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. १९: पालघर पोलिसांनी काल, बुधवारी विरार व डहाणू तालुक्यातील कसा येथे अवैध्य दारू धंद्यावर कारवाई करीत ९ हजार २३६ रुपये किमतीच्या दारूसह या अवैध्य दारू धंद्यात वापरणं यात आलेली ३ लाख रुपये किमतीची कर जप्त केली आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Share on: WhatsApp\tRead More »\nमनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nComments Off on मनोर: मार्क्सवादी कॉमुनिस्ट पक्षाचा चिल्हार आवढानी ग्रामपंचायतीवर मोर्चा.\nप्रतिनिधी मनोर, ता. १९ : येथील चिल्हार- अवदानी ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पालघर तालुका युनिटमार्फत काल बुधवारी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर माकपचीच सत्ता असताना आपले प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्याची वेळ आली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार आवढानी ग्रामपंचायती अंतर्गत 18 पाडे आणि ...\tRead More »\nतेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nComments Off on तेंदू पानावर चालतोय आदिवासी महिलांचा रोजगार, आदिवासी महिलांनी शोधला स्वयंरोजगाराचा मार्ग.\nप्रतिनिधी: कुडूस दि. १९ :परिसरातील दगडखाणी व कारखानदारी या मुळे जंगलांचा नायनाट झाला असला तरी येथील आदिवासी महिलांनी शासनाच्या फसव्या घोषणावर विश्वासून न बसता तेंदू पानावर आपला स्वयं रोजगार शोधला आहे. कुडूस, केळठण ,लोहोपे, गुंजकाटी या परिसरात काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल होते. भरपूर वृक्ष, प्राणी व जंगली मेवा यांची वाणवा नव्हती. मात्र काळानुरुप माणूस ...\tRead More »\nसमुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nComments Off on समुद्रात पाईपलाईन टाकण्याचे काम बंद करा बोईसरमधील मच्छीमारांचा अधिकाऱ्यांना घेराव\nवार्ताहर बोईसर, दि. १९ : तारापूर एमआयडीसीमधून निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी दांडी, नवापूर व उच्छेळी येथील खाडीतून समुद्रात पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र या कामामुळे मच्छीमार बांधवांच्या बोटींना समुद्रात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने तसेच या कामामुळे दोन बोटींना दुर्घटना झाल्याने आज या भागातील मच्छिमार बांधवानी तारापूर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना व टिमाच्या सचिवांना ...\tRead More »\nजव्हार येथे टेम्पो अपघातात १ ठार\nComments Off on जव्हार येथे टेम्पो अपघातात १ ठार\nजव्हार-वाडा-विक्रमगड रोडवरील जुनी जव्हार समज बुधवारी रात्री राजू अंभिरे यांच्या पोल्ट्रीसमोरील वळणावर टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन यात सागर मच्छी (वय २३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर कौशिक रायकर व संजय दुबळा हे दोघे गंभीर जखमी झले असून त्यांना अधिक उपचारासाठी सेल्वास येथील भक्ती वेदांत रुग्णालयात हलविण्यात आले आहे Share on: WhatsApp\tRead More »\nजव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nComments Off on जव्हारचे प्रभारी डाक निरिक्षक विष्णु पतंगे यांचे अपघाती निधन\nपतंगे हे आज सकाळी मोखाडा उपडाकघर येथे तपासणी करण्यासाठी जात असताना कासटवाडी (जव्हार) येथे त्यांच्या मोटारसायकलला राज्य परिवहन मंडळाच्या बसने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेले विरारचे डाक निरीक्षक प्रतिक कानडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ठाणे येथे दाखल करण्यात आले ...\tRead More »\nपोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nComments Off on पोलीसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त\nपालघर, दि. 18 : गांधीनगर झोपडपट्टीजवळ पोलीसांनी टाकलेल्या धाडीत 8 कीलो 430 ग्रेम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची कींमत सुमारे 80,420 रु. इतकी आहे. पालघर शहराजवळील गांधीनगर झोपडपट्टी जवळील मैदानात एक ईसम गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळाली होती. त्यानुसार पालघरचे पोलिस अधिक्षक मंजूनाथ सिंगे व पोलिस उप अधिक्षक विश्‍वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ...\tRead More »\nकुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा.\nComments Off on कुडूस एस.टी. थांब्याला भाजी विक्रेत्यांचा विळखा.\nप्रतिनिधी: कुडूस दि. 18 : कुडूस हे वाडा महामार्गावरील मुख्य थांब्याचे ठिकाण असून येथे ठाणे, मुंबई, भिवंडी, कल्याण तसेच जव्हार पालघर वाडा याठीकाणी ये जा करणार्‍या प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र एस. टी. थांब्यालाच भाजी विक्रेत्यांनी वेढल्याने प्रवाशांना एसटीत चढण्यास व उतरण्य���स मोठी कसरत करावी लागते. कुडूस हे बाजारपेठेचे मोठे ठिकाण असुन येथे इंग्रजी, मराठी व हिन्दी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या ...\tRead More »\nComments Off on डहाणूमध्ये मेणबत्ती मोर्चा\nडहाणू दि. 18: जम्मू काश्मिरसह देशाच्या विविध भागात बलात्कार्‍यांच्या शिकार झालेल्या अल्पवयीन मुलींबाबत संवेदना व्यक्त करण्यासाठी काल (17) डहाणूमध्ये भव्य असा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. डहाणूरोड रेल्वे स्थानकापासून लोकमान्य टिळक (जनता बँक) चौकापर्यंत निघालेल्या या मेणबत्ती मोर्चात महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नजरेत भरण्याइतकी होती. Share on: WhatsApp\tRead More »\nग्राहक संरक्षण परिषद बरखास्त करा प्रकाश अभ्यंकर यांची मागणी\nComments Off on ग्राहक संरक्षण परिषद बरखास्त करा प्रकाश अभ्यंकर यांची मागणी\nडहाणू दि. 18: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय असून अशी बिनकामाची परिषद बरखास्त करावी अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टिसचे सचिव प्रकाश अभ्यंकर यांनी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्याऐवजी जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर ग्राहक न्यायालय स्थापन होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती अभ्यंकर यांनी केली आहे. पालघर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये ग्राहकांच्या तक्रारी स्विकारल्या जातात. त्यांच्या सुनावणीसाठी ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/central-tourism-minister-k-j-alfons-visited-fort-raigad-today-117746", "date_download": "2019-01-16T10:40:10Z", "digest": "sha1:PGDPOYDQ5FFJZCO36SS6V6KG6LTA6GPG", "length": 11995, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "central tourism minister k. j. alfons visited the fort for raigad today केंद्रीय पर्यटनमंत्री के.जे. अल्फोन्स यांची किल्ले रायगडला भेट | eSakal", "raw_content": "\nकेंद्रीय पर्यटनमंत्री के.जे. अल्फोन्स यांची किल्ले रायगडला भेट\nशनिवार, 19 मे 2018\nपुणे : केंद्रीय पर्यटनमंत्री के.जे. अल्फोन्स यांनी आज किल्ले रायगडला भेट दिली. देशाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचे योगदान महत्वपूर्ण असून शिवरायांनी इतक्या उंच पर्वतावर उभारलेली राजधानी पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\nपुणे : केंद्रीय पर्यटनमंत्री के.जे. अल्फोन्स यांनी आज किल्ले रायगडला भेट दिली. देशाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याचे योगदान महत्वपूर्ण असून शिवरायांनी इतक्या उंच पर्वतावर उभारलेली राजधानी पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\n\"जगभरात अनेक किल्ले पाहीले परंतू रायगड किल्ला पाहिल्यावर मी अक्षरशः भारावून गेलो आहे. गडावर चाललेले उत्खननाचे काम पाहून समाधान व्यक्त केले. या उत्खननात मिळालेल्या सर्व वस्तू त्यांनी पाहील्या. गडाचा लष्करीदृष्ट्या अभ्यास, तसेच गडावर मिळालेल्या सर्व वस्तूचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महाराजांचा इतिहास व महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले यांचे चांगल्याप्रकारे सादरीकरण केल्यास, जगभरातला अभ्यासक रायगडाकडे आकर्षित होती.\" , अशी अशा त्यांनी व्यक्त केली\n. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने झालेल्या या भेटीत गडाच्या पायथ्याला असलेल्या गावांचाही विकास करण्याबाबत चर्चा झाली.\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nराजमाता जिजाऊच शिवरायांच्या गुरू\nधुळे - बालपणापासून ते स्वराज्यनिर्मितीच्या काळात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र...\nनीरव मोदीच्या बंगल्याबाबत सूचना द्या; 'ईडी' न्यायालयात\nमुंबई : किहीम समुद्रकिनाऱ्यावर पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील हिरेव्यापारी नीरव मोदी याने बांधलेल्या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\nऔरंगाबाद - वडील पुणे येथील, तर आई शहरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या देखभालीत कुठलीही कसर राहू नये, ते लवकर बरे व्हावेत, म्हणून...\nसत्तेचा माज असलेल्या सरकारला उलथून टाका : भुजबळ\nमहाड : 'शिका संघटित व्हा, असा नारा देण्याऱ्या शाहू फूले आंबेडकरांच्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे. जातीय-धार्मिक तेढ वाढतेय,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/close-to-maharashtra-jalna-is-closed-in-district-with-proper-movement-of-jalna-district/", "date_download": "2019-01-16T10:20:02Z", "digest": "sha1:ZRDYNMUDJZSS2LAVSVEAVNX3XY4XKIIN", "length": 6789, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'महाराष्ट्र बंद' : जालना जिल्ह्यात ठिक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘महाराष्ट्र बंद’ : जालना जिल्ह्यात ठिक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद\nटीम महाराष्ट्र देशा : जालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर जाळ्यात आले. जालना शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली, नव्हा चौक, राजुर चौफुली, कन्हैयानगर, गोलपांगरी, यासह भोकरदन, परतुर, अंबड, घनसवांगी, बदनापुर, जाफराबाद, मंठा तालुक्यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आले.\nबस सेवा बंद मराठा आरक्षणाच्या चक्काजाम अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून बस सेवा थांबविण्यात आल्याचे चित्र आहे. सकाळपासून एक ही बस रस्त्यावर धावली नाही. शाळा, महाविद्यालय बंद मराठा आरक्षणाच्या मागणीस��ठी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n25 वर्ष टोलवाटोलवी केली, पण आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण \nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/himachal-pradesh-news/", "date_download": "2019-01-16T10:23:04Z", "digest": "sha1:3DHAHKC2F3EFEQ344LAQUPIC5OHLB2B2", "length": 4897, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिमाचल प्रदेशमधील भूस्खलनातील मृतांच्या संख्येत वाढ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिमाचल प्रदेशमधील भूस्खलनातील मृतांच्या संख्येत वाढ\nशिमला : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनातील मृतांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या ६५ वर पोहोचली आहे. मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (१२ ऑगस्ट) झालेल्या भूस्खलनामुळे दोन बस ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. यातील एक बस चंबावरुन मनालीला जात होती. तर दुसरी बस मनालीहून कटराला चालली ���ोती. या दुर्घटनेमध्ये ५० जण ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/simple-home-remedies-for-burns-in-marathi/", "date_download": "2019-01-16T10:21:20Z", "digest": "sha1:74XNQGDDV6P3CCLOR7SNSBNH2K4H5ONV", "length": 9307, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Home Remedies- भाजण्यावर करा हे ‘७’ घरगुती उपाय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nHome Remedies- भाजण्यावर करा हे ‘७’ घरगुती उपाय\nघरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात काम करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. त्यासाठी हे काही उपाय नक्की करून पहा –\nकोरफडीमुळे भाजलेल्या जागेला मऊपणा येऊन लवकर बरे वाटते. म्हणून भाजलेल्या जागेवर कोरफडीचा गर लावावा. कोरफडीचा मऊपणा आणणारा व त्वचा पूर्ववत करणारा गुणधर्म भाजलेल्या जागी थंडावा मिळण्यास मदत करतो. कोरफडीचा गर जखमेवर चिकटून राहत नाही, त्यामुळे कोरफडीचा ताजा गर जखमेवर ठेऊन बांधावा. कोरफडीच्या ताज्या गरामुळे भाजलेली वेदनादायी जखम लवकर बरी होते व भाजल्याचे डागही राहत नाहीत.\nभाजल्यावर प्रथमोपचार म्हणून मध लावतात, हे अनेक जणांना माहीत असते. मध लावल्यामुळे जखम लवकर बरी होऊन डाग पडण्याची शक्यता कमी होते. मध उत्तम अँटि-सेप्टिक असल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते.\nअनेक जणांच्या घरात व्हिनेगर असते. त्यामुळे हा घरगुती उपाय करणे अगदी ���ोपे आहे. सौम्य व्हिनेगरमध्ये एक कापड भिजवून ते भाजलेल्या ठिकाणी लावावे. जखम बरी होईपर्यंत शक्य तितक्या वेळा कापड व्हिनेगरमध्ये भिजवून लावत रहावे.\nसौम्य लव्हेंडर ऑइल –\nआरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय\nतापावर हे आहेत हक्काचे घरगुती उपाय \nवेदना कमी करण्यासाठी हेही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. सौम्य लव्हेंडर ऑइलमध्ये कोरफडीचा गर मिसळून भाजलेल्या ठिकाणी लावावा. कोरफडीच्या गरातील ‘व्हिटॅमिन सी’ आणि लव्हेंडर ऑइलमधील ‘व्हिटॅमिन इ’ एकत्र आल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण जखमेवर दिवसभर लावून ठेवावे.\nकेळ्याची साल पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजलेल्या ठिकाणी ठेवावी. जखम थंड होऊन लवकर बरी होण्यास मदत होते. भाजलेल्या जखमा बऱ्या करण्यास केळ्याची साल उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.\nभाजल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासानंतर जखमेवर दही लावावे. दह्यामुळे जखम थंड पडण्यास मदत होते.\nभाजलेल्या जखमवेर ऑलिव्ह ऑइल लावल्यासही आराम मिळतो.\nथोडेफार भाजले असल्यास घरगुती उपचार करावेत. परंतु जास्त भाजल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nभाजण्याप्रमाणेच पावसाळ्यात होणाऱ्या शू बाइट्सवर घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.\nआरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय\nतापावर हे आहेत हक्काचे घरगुती उपाय \nHair Fall- केस गळतीवर हे करून बघा\nओठ मुलायम ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nमुंबई : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नंतर आता राज्य…\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/buy-call-of-duty-black-ops-3-download-1", "date_download": "2019-01-16T11:16:36Z", "digest": "sha1:2NXHKLFM25JYRPUEQC53ELTQ6WOCVBL4", "length": 23185, "nlines": 264, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nघर> ड्यूटी कॉल: ब्लॅक Ops 3\nड्यूटी कॉल: ब्लॅक Ops 3\nस्टॉकमध्ये आमच्याकडे 82 उत्पादने आहेत\n1000-2000 डिजिटल-कोड बहुभाषी जगभरात\nनियमित किंमत रु. 1,468.22 विक्री\nड्यूटी कॉल: ब्लॅक ओप्स 3 - ()\nवास्तविक उत्पादन सक्रियकरण / परवाना की. त्याच दिवशी डिजिटल वितरण. डाउनलोड लिंक आणि सक्रियता निर्देश प्रदान केले जातील. आज हे आयटम पहा.\nझोम्बी इतिहास डिलक्स संस्करण\nआता पूर्वीपेक्षा अधिक सामग्रीसह\nDutyu00 चा कॉल: ब्लॅक ऑप्स तिसरा लाईब्स क्रॉनिकल्स डिलक्समध्ये संपूर्ण बेस गेम, सीझन पास, झोझ क्रॉनिकल्स आणि अतिरिक्त बोनस डिजिटल सामग्री समाविष्ट असते.\nजायंट बोनस नकाशा: झोम्बी \"द राक्षस\" सह त्याच्या undead वैभव सर्व परत Treyarch च्या क्लासिक \"देरी Riese\" झोम्बी नकाशा च्या अंदाधुंदी पुन्हा जिवंत, डेम्पसी, Nikolai, रिचटोफेन, आणि जेथे मूळ बाहेर सोडले जेथे Takeo सह झोम्बी कथा अप पिकिंग.\n3 वैयक्तिकरण पॅक: नवीन ब्लॅक ऑप्स 115 पॅकसह फेन आवडता Cyborg आणि एक्सएक्सएक्स एक्सपो पॅक करा. प्रत्येक पॅक एक शस्त्र कॅमोको, रिकिक्ल्स आणि कॉलिंग कार्डसह येतो.\nझोम्बी सामग्री विस्तारास घडवून आणत जे डयूटीएक्सएक्सएक्सएई च्या कॉलवरून एक्सएक्सएक्स रीमेस्टर क्लासिक नकाशे वितरीत करते: जागतिक युद्ध, ड्युटीयुक्सएक्सएक्सएक्सचे कॉल: ब्लॅक ऑप्स आणि ड्यूटीयुक्सएक्सएक्सईएचे कॉल: ब्लॅक ऑप्स II.\nसुधारित साधने उघडा बीटा आता लाइव्ह\nमॉड साधने समाविष्ट करा:\nअसंक्रमित सर्व्हर ब्राउझर *\nएपीई, मालमत्ता मालमत्ता संपादक\nविविध ब्लॅक ओप्स 3 नकाशांचे वैकल्पिक अतिरिक्त स्तर इमारत मालमत्ता कॉल ऑफ ड्यूटीच्या डीएलसी विभागात स्थापित केली जाऊ शकते: ब्लॅक ओप्स तिसरा - मॉड टूल्स\nमल्टीप्लेअर नकाशाची पूर्ण उदाहरणे एकत्र करा आणि झोपी जाइंट मॅप\nनवीन सर्व्हर सेटिंग्ज मेनू मल्टीप्लेअर सानुकूल गेम आणि झोम्बी खाजगी गेम जेथ�� आपण सेट करू शकता आपल्या सर्व्हर Unranked सर्व्हर ब्राउझर मध्ये प्रदर्शित होईल कसे *\nनवीन मोड्स मेनू जिथे आपण आपल्या सदस्यता घेतलेल्या मोड्स लोड आणि अनलोड करू शकता *\nअधिकृत - कसे खेळायचे - कार्यशाळा मार्गदर्शक\nअधिकृत - कसे तयार करावे - कार्यशाळा मार्गदर्शक\nमल्टीप्लेअर स्टार्टर पॅक उपलब्ध\nकॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स तिसरा मल्टीप्लेअर स्टार्टर पॅक आपल्याला ब्लॅक ओप्स III च्या क्रमांकावर मल्टीप्लेअर गेम मोडचा अनुभव घेण्याची परवानगी देतो. ही मर्यादित सामग्री असलेल्या ब्लॅक ओप्स तिसराची एक मल्टीप्लेअर-फक्त आवृत्ती आहे अधिक तपशीलासाठी खाली पहा.\nमल्टीप्लेअर स्टार्टर पॅक आपल्याला पब्लिक रेंटेड मल्टीप्लेअर मॅच आणि व्हेन पेंट शॉप, गनस्मिथ, एरिना, फ्रीरुन, रंगमंच आणि ब्लॅक मार्केट यासह वैशिष्ट्यांचा प्रवेश देते.\nसंपूर्ण कॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स तिसरा अनुभव, आपल्याला गेमच्या संपूर्ण आवृत्तीमध्ये श्रेणीसुधारित करणे आवश्यक आहे. खाली अशी वैशिष्ट्ये आहेत ज्या मल्टीप्लेअर स्टार्टर पॅकमध्ये उपलब्ध नाहीत.\nड्यूटी ऑफ कॉलमध्ये समाविष्ट केलेली वैशिष्ट्ये: ब्लॅक ऑप्स तिसरा मल्टीप्लेअर स्टार्टर पॅक:\nमल्टीप्लेअर सानुकूल गेममध्ये खेळण्याची क्षमता\nप्रेस्टीजची क्षमता (आपला स्तर स्टार्टर पॅकमध्ये 55 वर बंद केला जाईल)\nमॉड साधने किंवा सुधारित सामग्रीवर प्रवेश (एकदा प्रकाशित केल्यानंतर)\nअसंरक्षित सर्व्हर ब्राउझरवर प्रवेश (एकदा प्रकाशित केल्या)\nताजे करण्याची क्षमता आपल्या प्रोफाइलची सुरूवात करा\nमृत Ops आर्केड II आणि Nightmares मोड प्रवेश करण्याची क्षमता\nकोणत्याही वेळी, आपण कॉल ऑफ ड्यूटीच्या पूर्ण आवृत्तीवर अपग्रेड करू शकता: ब्लॅक ऑप्शन्स तिसरा आणि स्टार्टर पॅकसाठी आपण दिलेली किंमत पूर्ण गेम किंवा डिजिटल डिलक्स संस्करणच्या किंमतमधून स्वयंचलितपणे कापली जाईल.\nमल्टीप्लेअर स्टार्टर पॅकबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या FAQ ला भेट द्या.\nब्लॅक ऑप्स तिसर्यासह, ट्रेयर्च यांनी नवीन गती-आधारित चॅनेबल-चळवळ प्रणालीचा प्रीमियर केला आहे, ज्यामुळे खेळाडूंना फुलांच्या हालचालींसह वातावरणामध्ये सहजतेने हालचाल करतांना नियंत्रित झटपट जाळे, स्लाइड्स आणि मंथन क्षमतांचा उपयोग करून घेण्यात आले आहे. सर्व वेळा आपल्या शस्त्र ब्लॅक ओप्स 3 मल्टीप्लेअरमध्ये नवीन ��्पेशलिस्ट कॅरेक्टर सिस्टीमचाही समावेश आहे, जे खेळाडूंना प्रत्येक विशिष्ट वर्णाक्षरांकित युरोपीय युद्धक्षेत्रात कठोर क्षमता आणि शस्त्रे मिळवण्याची परवानगी देतात.\nड्यूच्यूक्सएक्सएक्सएक्सए च्या कॉल: ब्लॅक ऑप्स तिसरी लाईझ क्रॉनिकल्स संस्करणमध्ये संपूर्ण बेस गेम आणि झोम्बी क्रॉनिकल्स सामग्री विस्तार समाविष्ट आहे.\nड्यूटी ऑफ ड्यूटी: ब्लॅक ओप्स तिसरा तीन अद्वितीय गेम रीती जोडतो: मोहीम, मल्टीप्लेअर, आणि झोम्बी, नेहमी ड्यूटी ऑफ ड्युटीपर्यंत चाहत्यांना गहन आणि सर्वात महत्वाकांक्षी कॉल प्रदान करते.\nझोम्बी क्रॉनिकल्सचे विस्तारीकरण एक्सपुर्टेड एक्सपुर्टेड क्लायम झिप्प मॅप्स ड्युट्यूक्सएक्सएक्सए च्या कॉलवरून वितरीत करते: जागतिक युद्ध, ड्यूटीयुक्सएक्सएक्सएक्सचा कॉल: ब्लॅक ऑप्स आणि ड्यूटीयुक्सएक्सएक्सएई ऑफ कॉल: ब्लॅक ऑप्स II. मूळ गाथा पासून पूर्ण नकाशे पूर्णपणे remastered आणि HD Dutyu8ae च्या कॉल आत खेळण्यास योग्य आहेत: ब्लॅक Ops तिसरा\n100% वास्तविक उत्पादन की\nपुरस्कार आणि सुरक्षित वॉलेट\nHTTPS सह सिक्युअर पेमेंट्स\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nग्राहक पुनरावलोकने ऍमेझॉन वर पहा\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार्य करते. सेवेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल वस्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nथेट समर्थन | थेट गप्पा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/2019/01", "date_download": "2019-01-16T10:31:50Z", "digest": "sha1:R4ZT3PAT444X3PA3ZGVYOSHSY6UETIQX", "length": 5913, "nlines": 133, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "January 2019 » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nयवतमाळच्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यावर दहाएक दिवसांनंतरची घटना आहे- न���गपूरच्या शुभदा फडणवीस आणि स्वाती खांडेकर आमच्याकडे आल्या होत्या . शुभदा म्हणाली, ‘अरुणाताई अध्यक्ष झाल्यानं यंदा तरी संमेलनात कोणतेच वाद निर्माण होणार नाहीत‘. ‘समाज माध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या जर ‘बिटविन द लाईन’ वाचल्या …\nआमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार \nआमचे प्रिय ‘सर’ आणि प्रतिभावंत नाटककार , लेखक महेश एलकुंचवार यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवन गौरव सन्मान जाहीर झालाय . त्यानिमित्त- ( प्रोफाइल छायाचित्र- विवेक रानडे / /या छायाचित्राचे सर्वाधिकार विवेक रानडे यांच्याकडे राखीव आहेत ) ||१|| १९७० ते ८० चा तो काळ देशात आणि वैयक्तिक आयुष्यात विलक्षण घडामोडीचा …\nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nनो पार्टी इज डिफरन्ट \nफडणवीस आणि सरकार, दोघंही नापास\n‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nदेवेंद्र सरकारसमोरील जटील आव्हाने…\nशिवसेनेची तडफड की फडफड\nभांडा आणि नांदाही सौख्यभरे\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5547\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/garibachi-bread-bribe/", "date_download": "2019-01-16T09:54:46Z", "digest": "sha1:7L5GN34URNFDHI3ERQWIWKLCF2TL45ZY", "length": 10429, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गरिबाची भाकरी करपली… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुष्काळाने मार्केटयार्डातील आवकही घटली\nपुणे – राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे ज्वारीचे उत्पादन घटले आहे. परिणामी, आवक घटली आहे. त्यामुळे मागील तीन आठवड्यांत ज्वारीच्या भावात क्विंटलमागे सुमारे 1 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे भाकरी करपली असून गरिबाच्या ताटातून गायब झाली आहे.\nमार्केटयार्ड येथील भुसार विभागात खान्देश येथील चोपडा, रावेर, धरणगाव, अंमळनेर, यावल, भुसावळ, एरंडोल, पारोळा याबरोबरच धुळे, नंदुरबार आणि सोलापूर जिल्ह्यातून बार्शी, करमाळा, मंगळवेढा, सांगोला, नगर जिल्ह्यातून जामखेड, खर��डा भागातून येत असते. सोलापूर, नगर जिल्ह्यातून येणारी ज्वारी गावरान असते. मात्र, यावर्षी या भागात दुष्काळ पडला आहे. परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे ज्वारीची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे उत्पादन घटले आहे. जिथे थोडेफार उत्पादन झाले आहे.\nतिथेच स्थानिक पातळीवरच त्या ज्वारीची विक्री होत आहे. परिणामी, मार्केटयार्डात ज्वारीची आवक घटली असल्याचे सांगून दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे सहसचिव विजय मुथा म्हणाले, “गेल्या वर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये दररोज सुमारे 25 ट्रक आवक होत होती. महिनाभरापूर्वी मार्केट यार्डातील भुसार विभागात दररोज सुमारे 25 ट्रक आवक होत होती. मात्र, ती घटली आहे. आता दिवसाला केवळ 1 ते 2 ट्रक येत आहे. त्यामुळे तीन आठवड्याच्या कालावधीत ज्वारीचे भाव सुमारे 1 हजार रुपयांनी वधारले आहे. तर व्यापारी प्रमोद छाजेड म्हणाले, “त्यातच वाढलेल्या डिझेलच्या किंमतीचाही भावावर परिणामही झाला आहे. त्यामुळेही ज्वारीचे भाव तेजीत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास ज्वारीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.’\nज्वारीचे प्रकार आणि भाव\nसध्या बाजारात दुरी ज्वारीच्या प्रतिक्विंटलला 2 हजार 500 ते 2 हजार 700 रुपये भाव मिळत आहे. दुरी ज्वारी ही गावरान ज्वारीच्या तुलनेत दर्जाने हलकी आणि आकाराने लहान असते. तर मालाची चमक, आकार यावरून ज्वारीला भाव मिळतो. बेस्ट गावरानला 3500 ते 3700, मिडियम बेस्टला 3200 ते 3400, एक्‍ट्रा बोल्डला 4000 ते 4200 आणि ज्युटला 4200 ते 4500 रुपये भाव मिळत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n महिनाभरात टॅंकर दुपटीने वाढले\nभवानीनगरात अवैध धंदे; पोलीसांच्या कामाबाबत नाराजी\nराजगुरूनगरातील पोलीस वसाहत “लालफितीत’\nदुष्काळाच्या जखमेवर दिलाशाची फुंकर\nबदलते पुणे आजचे पुणे\nआहे तरी काय पुण्यात\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/does-uddhav-know-anything-in-the-reservation-rane/", "date_download": "2019-01-16T10:18:58Z", "digest": "sha1:YLSNT6PP5GWBZBM6BBPMFI5PYPSZQVUY", "length": 7858, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का? : राणे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का\nमी अभ्यास करुन अहवाल सादर केला. या आधारे आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले,\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणावर भाष्य करताना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काय कळतं, घटनेतील कोणत्या कलमांतर्गत आणि कसे आरक्षण देता येईल हे त्यांनी सांगावे, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. रत्नागिरीतील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी चिपळूण येथील माटे सभाागृहात पार पडला. यात खा. नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.\nनेमकं काय म्हणाले नारायण राणे \nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणे म्हणाले, मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात ३४ टक्के मराठा समाज असून यातील २० टक्के समाज दारिद्य्रात आहे. अशा लोकांसाठी मी अभ्यास करुन अहवाल सादर केला. या आधारे आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. पण राज्यात सत्तेवर येताच शिवसेनेने हे आरक्षण काढून घेतले. शिवसेनेमध्ये आज अनेक मराठा आमदार, खासदार आहेत. पण ते फक्त पदाला चिकटले आणि जात विसरले. उद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का, घटनेतील कोणत्या कलमाअंतर्गत आरक्षण मिळते हे त्यांनी सांगावे.\nमराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nसंतप्त शिवसैनिकांनी के��े निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'संक्रांत' या व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/agriculture-minister-pandurang-fundkar-unseasonal-hailstorm-in-maharashtra-1630728/", "date_download": "2019-01-16T10:26:01Z", "digest": "sha1:PSLFNPNFSYCOR7XAQVDQDV4A7C7DDDLG", "length": 16619, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Agriculture minister Pandurang Fundkar unseasonal hailstorm in Maharashtra | कृषिमंत्री फुंडकर कुठे आहेत? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nकृषिमंत्री फुंडकर कुठे आहेत\nकृषिमंत्री फुंडकर कुठे आहेत\nगारपीटग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचा सवाल\nपांडुरंग फुंडकर (संग्रहित छायाचित्र)\nगारपीटग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचा सवाल\nमराठवाडा कृषी समस्येने ग्रासलेला. आत्महत्यांचा आकडा ९९१. बोंडअळीने बाधित क्षेत्र १० लाख ४८ हजार ५३८ हेक्टर एवढे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये जीवनमरणाची लढाई करत शेतीत राबणारा मराठवाडय़ातील माणूस प्रश्न विचारत आहे, ‘कोठे आहेत कृषिमंत्री’ राजशिष्टाचार विभागातील फुंडकरांचा दौरा दैनंदिनीमध्ये त्यांना विवाह समारंभात हजेरी लावणे, देवदर्शन घेणे यातच अधिक रस असल्याच्या नोंदी आहेत. परभणी कृषी विद्यापीठातील एका कार्यशाळेला उपस्थित राहण्यापलीकडे फुंडकर औरंगाबादला आले आणि त्यांच्या मूळ गावी खामगावला गेले, अशाच नोंदी आहेत. या अनुषंगाने त्यांना विचारले असता ‘ मी कृषी विभागाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत.’ एवढेच ते म्हणाले.\nभाजपतील अंतर्गत लाथाळय़ा आणि जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर कृषिमंत्रिपदाचा कार्यभार पांडुरंग फुंडकर यांच्याकडे देण्यात आला. खडसे मंत्री असताना ते नेहमी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी येत असत. नंतर बैठकीतही कृषिमंत्री दिसेनासे झाले. फुंडकर यांनी पदभार घेतल्यानंतर ते ११ जुलै रोजी मराठवाडय़ात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील राजूरच्या गणपती दर्शनासाठी गेले. तेव्हा त्यांनी एका विवाहसोहळय़ासही हजेरी लावली. त्यांचा पुढचा दौरा शनिशिंगणापूरचा. औरंगाबादला विमानतळावर आले. मग पुढे मुंबईला गेले. कडवंची येथील पाणलोटाची कामे पाहिल्याची १६ सप्टेंबरची एक नोंद तेवढी त्यांच्या खात्यावर दौरा म्हणून नोंदवण्यासारखी आहे. पुढे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावरून ते आळंदीला गेल्याची नोंदही आहे. फुंडकर यांचे मूळ गाव खामगाव. तेथून हवाई मार्गे कोठे जायचे असेल तर त्यांना औरंगाबाद जवळ पडते. मग शासकीय दौऱ्याची माहिती राजशिष्टाचार विभागाला दिली जाते. त्यांच्या व्यवस्थेसाठी संपर्क अधिकारी नेमले जातात. अजिंठा- सिल्लोड मार्गे ते सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाला गेले. मग प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा विवाहसोहळा झाला तेव्हा ते आले होते. या काळात शेतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. या अभावग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी ‘नाम’सारख्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. पण अश्रू पुसण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून फुंडकर काही फिरकले नाहीत. बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला, तेव्हा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दौरा केला. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन भेटी घेतल्या. पण फुंडकर काही फारसे मराठवाडय़ात फिरकले नाहीत. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मात्र त्यांनी हजेरी लावली तेव्हा कर्जमाफीचा विषय सुरू होता. परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कार्यशाळांना मात्र त्यांनी हजेरी लावली होती. ते तसे जाहीर कार्यक्रम होते. एरवी त्यांच्या दौऱ्यात देवदर्शनाचा सुकाळ असल्याचे दिसून येते. खामगावहून औरंगाबाद विमानतळावर यायचे आ��ि खास विमानाने निघून जायचे. या काळात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर काही चर्चा होत असे, असे सांगण्यात येते. मात्र, समस्येत सापडलेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी फुंडकर आले होते, असे एकदाही घडले नाही. हे चित्र सातत्याने दिसत असल्याने काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषिमंत्री दाखवा आणि २५ हजार रुपये मिळवा, अशी घोषणाही एका पत्रकार बैठकीत केली होती. पण त्यानंतरही फुंडकर दिसले नाहीत. ६ डिसेंबर रोजी खामगावहून मुंबईला ते गेल्याचा दौरा राजशिष्टाचार विभागाकडे उपलब्ध आहे. शेतकरी आत्महत्या, दुसरीकडे बोंडअळीमुळे झालेले नुकसान आणि आता नवे गारपिटीचे संकट, पण शाब्दिक दिलासा द्यायलाही हे सरकार तयार नाही, असे चित्रही दिसून येत आहे.\nकोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारला जात होता. आता तोच प्रश्न आहे. कोठे आहेत कृषिमंत्री हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते येतील की नाही माहीत नाही. पण परभणी, बीड व जालना या तिन्ही जिल्हय़ांत शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहे.\n– अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-16T10:38:39Z", "digest": "sha1:U67IX5O24VP5XJBPFA3NWI5WO4UZDVKM", "length": 20580, "nlines": 137, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा - रीतेश देशमुख - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » ‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\nरीतेश देशमुख निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट येत्या शुक्रवारपासून प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचे निर्माते रीतेश देशमुख यांचं हे मनोगत.\n‘फास्टर फेणे’ हा माझ्या हृदयाच्या जवळचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याचा ‘क्लासमेटस’ हा चित्रपट मी पाहिला होता. तो मला आवडलाही होता. त्यामुळे मी आदित्य यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. एखादी चांगली गोष्ट असेल तर ती ऐकवण्यासही सांगितलं. त्यावेळी आदित्य यांनी मराठी साहित्यात अत्यंत मानाचं स्थान असलेल्या ‘फास्टर फेणे’ या व्यक्तिरेखेला रुपेरी पडद्यावर आणण्याची इच्छा व्यक्त केली. आदित्यच्या या इच्छेला मी लगेचच होकार दिला. त्यामागचं कारण म्हणजे एक निर्माता या नात्यानं अशाप्रकारच्या संधी क्चचितच आमच्यासमोर येतात. एखाद्या पुस्तकातलं पात्र मोठ्या पडद्यावर येणं ही दुर्मीळ गोष्टच मानायला हवी. त्यामुळी ही दुर्मीळ गोष्ट साध्य करायला मिळाली हे मी माझं सौभाग्य मानतो. या चित्रपटातील सर्व कास्ट अॅंड क्रूचे आभार. सर्वप्रथम त्यांनी ‘मुंबई फिल्म कंपनी’बरोबर काम करण्यासाठी होकार दिला आणि नंतर चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत जीव तोडून आपलं सहकार्य दिलं. सर्वाधिक आभार मी ‘झी स्टुडिओज’चे मानेन. कारण त्यांच्या पाठबळाशिवाय या ताकदीचा चित्रपट आम्हाला करता आला नसता.\nया चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मला या चित्रपटात एकही गाणं नाही, याची कल्पना आली होती. परंतु, वैयक्तिकदृष्ट्या त्यात एखादं तरी गाणं असायला हवं असं मला वाटत होतं. एखाद्या चित्रपटाची गाणं ही गरज असू शकत नाही, याची मला कल्पना आहे. मात्र चित्रपटाची चांगली प्रसिद्धी करण्यासाठी गीत-संगीताचा खूप मोठा वाटा आहे, हेदेखील विसरून चालणार नाही. प्रेक्षकांसमोर तुम्ही काय थीम घेऊन जाणार आहात, हे हल्लीच्या काळात खूप महत्त्वाचं झालं आहे. बरेच जण चित्रपट पूर्ण करतात. मात्र त्याची प्रसिद्धी कशी करायची, हेच त्यांना ठाऊक नसतं. ही चूक खुद्द माझ्याकडूनच यापूर्वी झाली होती. ती यावेळी मला करायची नव्हती. फार प्रयत्न करूनही आम्ही या चित्रपटात गाणं घेऊ शकत नाही, असं ज्यावेळी मला आदित्य म्हणाले त्यावेळी मग केवळ ‌‘प्रमोशनल सॉंग’ करायचं ठरलं.\nहे गाणं फास्टर फेणेला ट्रिब्युट आहे. हा ट्रिब्युट केवळ आमच्या टीमचा नसून फास्टर फेणेच्या सर्व चाहत्यांचा आहे. या गाण्याला संगीत आर्कोनं दिलं असून मी ते गायलं आहे. मराठी चित्रपटासाठी मी गायलेलं हे पहिलंच गाणं आहे. आर्को स्वत: बंगाली आहे. हिंदीसाठी तो संगीत देतो. मात्र बंगालीमध्ये गाणं करण्याआधी त्यांनी मराठी चित्रपटासाठी गाणं केलं हे विशेष. हे गाणं लिहिलंय ते प्रशांत यांनी. माझे मित्र सीझर यांचीही या गाण्यासाठी खूप मोठी मदत झाली. एकीकडे आमच्याकडे वेळ कमी होता आणि मराठीमधील निर्मितीमुळे इतरही काही मर्यादा होत्या. सीझर यांनी मैत्रीचा मान राखून त्यांनी हे गाणं केलं. खरं तर सीझर यांच्या एखाद्या असिस्टंटकडून हे गाणं करून घ्यावं असं मला वाटत होतं. त्याप्रमाणे मी सीझरना फोनही केला. तेव्हा सीझरनी आपण स्वत:च हे गाणं करीत असल्याचं सांगून मला धक्का दिला. थोडक्यात खूप मेहनत घेऊन आम्ही सर्वांनी हा चित्रपट पूर्ण केलाय. तो प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे.\n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती ध���ाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा��ील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थेची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/dear-moully-gajendra-ahire/", "date_download": "2019-01-16T10:44:55Z", "digest": "sha1:YQOM3VRUMGD7DTDJCYQTUPEDPQJXG7QU", "length": 23285, "nlines": 138, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » ‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‌‌‌‌‌‌‌‌‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\nप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आता मराठीची कक्षा ओलांडून विदेशात पोचला आहे. गजेंद्रचा इंडो-स्वीडिश प्रॉडक्शन��्या वतीने निर्मिला गेलेला ‘डियर मौली’ हा पहिलाच हिंदी-इंग्रजी द्विभाषिक चित्रपट पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत स्वतंत्रपणे सहभागी झाला असून त्याचे प्रदर्शन नुकतेच ऑस्कर ज्युरींसमोर झाले आहे. या चित्रपटाबद्दल गजेंद्र अहिरे यांचं हे मनोगत.\nजागतिक चित्रपटांची ओढ मला नेहमीच लागून राहिलेली आहे. त्यामुळेच एखादा विदेशी चित्रपट करण्याची इच्छा बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात होती. तशी संधी मला या स्वीडन को-प्रॉडक्शनमध्ये मिळाली. प्रवीण निश्चल, मनमोहन शेट्टी या मंडळींनी माझ्यावर विश्वास दाखवला. ‘डियर मौली’ हा चित्रपट मी स्वीडनमध्ये चित्रीत केला गेला. त्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शन होऊन ती पुन्हा पाहिल्यानंतर मला तिच्यात प्रचंड ‘पोटेन्शियल’ जाणवलं. तसेच या वेळी मला हा चित्रपट खऱ्या अर्थाने ‘क्रॉस ओव्हर कंट्री’ सिनेमा आहे, याचीही जाणीव झाली.\nभारतातर्फे ऑस्कर पुरस्कारांसाठी जो चित्रपट पाठवला जातो तो ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’तर्फे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या गटासाठी इतर चित्रपटांशी स्पर्धा करतो. मात्र हा चित्रपट तसा नाही. स्वतंत्रपणेही एखाद्या निर्मात्याला आपला चित्रपट ऑस्करसाठी पाठवता येतो. मात्र त्यासाठी एकच अट म्हणजे, लॉस एंजिलिसमधील चित्रपटगृहामध्ये त्याचं रीतसर प्रदर्शन करावं लागतं. आपला चित्रपट ऑस्करच्या ज्युरींना आधी दाखवावा लागतो. त्यासाठी आम्ही या चित्रपटाचे सलग २१ शोज तिथं लावले. या प्रदर्शनानंतर ऑस्करतर्फे काही चित्रपट शॉर्टलिस्ट म्हणजे निवडले जातात. आता त्यात आमचा चित्रपट निवडला गेला आहे की नाही, हे लवकरच कळेल.\nया चित्रपटाची कथा २०१६पासून माझ्या डोक्यात होती. या चित्रपटात ‘इमिग्रेशन’चा विषय हाताळण्यात आला आहे. हा विषय केवळ भारत, स्वीडन किंवा अमेरिकेचा नसून संपूर्ण जगाची ती एक मोठी समस्या बनली आहे. मौली नावाची एक मुलगी आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेत युरोपात जाते. ही मुलगी पाच वर्षांची असताना तिनं आपल्या वडिलांना शेवटचं पाहिलेलं असतं. तिचे वडील स्वीडनमध्ये एक प्रख्यात शास्त्रज्ञ असतात. ते आता गायब झालेले असतात. त्यानं आपल्या मुलीसाठी काही पत्रं लिहिली होती. ती खूप ‘पोएटिक’ होती. त्या पत्रांचा आधार घेत ती आपल्या वडिलांचा शोध सुरू करते. अ��ी ती एका वडील आणि मुलीची कथा आहे. माणसं काहीतरी स्वप्नं घेऊन कुठंतरी जातात. तिथल्या ‘सिस्टीम’मध्ये किंवा संस्कृतीमध्ये आपण ‘फिट’ बसू शकत नाही. त्यामुळे आपली स्वप्नं कशी उद्ध्वस्त होतात. तसेच त्यातून काहीतरी नवीनही गवसते आणि त्या व्यक्तीचा वेगळाच प्रवास उलगडतो. त्या वडिलांबाबतही काहीतरी विचित्र घडलं आहे. या गोष्टीत मी मुख्यत: नातेसंबंधांवर भर दिला आहे आणि नातेसंबंध हा असा प्रकार आहे की, तो जगातल्या कोणत्याही प्रेक्षकाला अपील होऊ शकतो. स्वप्नांच्या मागे धावणारी लोकं कुठं कुठं निघून जातात. त्यांच्या मागे काय काय राहिलेलं असतं आणि या माणसांचा शोध घेताना काय काय घडतं, याचंही चित्रीकरण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याची कथा-पटकथा आणि संवाद मी इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये लिहिले. तसेच एकाचवेळी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन आवृत्त्यांचं चित्रीकरण झालं. बहुतेक वेळा आपल्याकडे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत चित्रपट परावर्तिक करताना केवळ त्याचं डबिंग केलं जातं. मात्र, हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये स्वतंत्रपणे बनला आहे. तसेच हिंदी आवृत्तीमधील विदेशी मंडळी त्यांच्यात भाषेत बोलतील. त्यांना आम्ही विचित्र उच्चारांमधील हिंदीमध्ये बोलताना भाग पाडलेलं नाही.\nस्वीडनमधील उकसाना, स्टॉकहोम, विराब्रुक, नॉटेलिया आदी ठिकाणी हा चित्रपट मी चित्रीत केला. हे इंडो-स्वीडन ‘जॉइंट प्रॉडक्शन’ असल्यामुळे त्यातले कलाकार आणि तंत्रज्ञ हे अर्धे भारतीय आणि अर्धे तिकडचे नागरीक होते. या चित्रपटात जर्मनीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्टार लिया बॉयसननं काम केलं आहे. आपल्याकडील कलाकारांमध्ये आलोक राजवाडेचा समावेश आहे. मौलीची मुख्य व्यक्तिरेखा गुरबानी गिल या तरुणीनं साकारली आहे. ऑस्करमधील ज्युरींसमोर हा चित्रपट प्रदर्शित केला असल्यामुळे तो आता जगभरामधील इतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही निवडला जाईल, अशी मला आशा आहे. या चित्रपटाची हिंदी तसेच इंग्रजी आवृत्ती भारतात कधी प्रदर्शित होईल, याचा निर्णय प्रवीण निश्चल प्रॉडक्शनतर्फेच घेतला जाईल.\n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थेची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आह��त | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=2118", "date_download": "2019-01-16T11:04:54Z", "digest": "sha1:GWYZICJSXZSVKYMZ4EPAQUCVYOND7R6L", "length": 11507, "nlines": 152, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१६ ऑगस्ट १९४३ --- १९९९\nगिरीश गोविंद घाणेकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील गोविंद घाणेकर या कल्पक, मेहनती, प्रतिभावान व परोपकारी व्यक्तीच्या पोटी जन्म लाभला. वडिलांच्या स्वभावातला हा सारा वारसा गिरीश यांना लाभला. मुंबई विद्यापीठातून १९६६ साली संख्याशास्त्र विषय घेऊन ते पदवीधर झाले. नंतर त्यांनी भारतीय विद्याभवनातून १९६७ साली विपणनशास्त्राची पदविका आणि १९६८ साली जाहिरातशास्त्राची पदविका मिळवल्या. ते १९६९ साली वडिलांच्या - गोविंद घाणेकरांच्या ‘ट्रायोफिल्म्स’मध्ये रुजू झाले. त्यांनी १९७३ ते १९७४ अशी दोन वर्षे आरसीए टेलिव्हिजन (रेडियो कार्पोरेशन ऑफ अमेरिका)मध्ये कामाचा अनुभव घेतला.\n‘निशांत’ (१९७५) व ‘मंथन’ (१९७६) या चित्रपटांचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हाताखाली साहाय्यकाचे काम करून गिरीश घाणेकर यांनी दिग्दर्शनाचे धडे घेतले होते.\n१९८२ साली गिरीश यांनी ‘जी’ज फिल्म शॉप’ या नावाची स्वत:ची चित्रसंस्था काढली. या संस्थेने व इतर कंपन्यांनी काढलेले बरेच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. ‘गोष्ट धमाल नाम्याची’, ‘हेच माझे माहेर’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’, ‘रंगतसंगत’, ‘राजाने वाजवला बाजा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘हसण्यासाठी जन्म आपुला’, ‘वाजवा रे वाजवा’ व ‘नवसाचं पोर’ असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. स्वत:ची चित्रसंस्था सुरू करण्याआधीच्या ‘कैवारी’ या चित्रपटाचे ते सूत्रधार होते, तर मातोश्री सुनंदाबाई घाणेकर या निर्मात्या होत्या.\n‘गोष्ट धमाल नाम्याची’ या पहिल्याच चित्रपटापासून संकलक अशोक पटवर्धन व संगीतकार अशोक पत्की यांच्याशी त्यांचे विशेष सूर जमले. कमीतकमी वेळात प्रेक्षकांना बरेच काही सांगणे हे जाहिरातपटाचे तत्त्व त्यांनी चित्रपटात वापरले. त्यामुळे त्यांचे सर्व चित्रपट कमालीचे बांधेसूद असून त्यात पाल्हाळ नसे. त्यातील कथानक जरासुद्धा रेंगाळत नसे. उत्तम निर्मितिमूल्य, अभिरुचीसंपन्न कथानक, निर्मळ नर्मविनोद आणि ओघवती मांडणी यामुळे त्यांच्या चित्रपटांना गती असे. त्यांचा मूळ पिंड कलावंताचा. वडिलांबरोबर काम करत त्यांनी आपले कलागुण अधिक विकसित केले व बापसे बेटा सवाई ठरला.\n‘हेच माझे माहेर’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ या त्यांच्या चित्रपटांना फाळके पुरस्कार, तर ‘रंगतसंगत’, ‘वाजवा रे वाजवा’ व ‘नवसाचं पोर’ या तिन्ही चित्रपटांना मा.विनायक पुरस्कार मिळाले होते.\n‘नवसाचं पोर’ हा गिरीश घाणेकर यांचा शेवटचा चित्रपट ठरला. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक कल्पक व प्रतिभावान दिग्दर्शक गमावला.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-din/maharashatara-day-110042900028_1.html", "date_download": "2019-01-16T10:25:53Z", "digest": "sha1:WRCUA6IF56FG24GS3C2SG5QZUC5DAIEK", "length": 18351, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी असे जरी आमुची मायबोली | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी असे जरी आमुची मायबोली\nमराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते. आचार, विचार, भाषा व वेशभूषा यांची अनुकरण प्रक्रिया कालानुसार व परिस्थितीनुसार बदलत असली तरी ती एका ठराव‍िक संथ गतीने प्रवाही राहिल्यास समाजातील घटकांना त्यापासून धक्का बसत नाही. साहित्यिकांनी मराठी भाषेला नटवून थटवून सुंदर केले, शुध्द केले. महाराष्ट्रातील आचार व‍िचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली. हे सर्व स्वातंत्र्यपूर्व कालात सहज संथप्रवाही स्थितीत बहरत राहिले.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी भाषिकांना मात्र वेगळे राज्य न दिल्याने महाराष्ट्रावर अन्याय झाला व मराठी अस्मिता दुखावली. त्याचेच प्रत्यंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होऊन तेरा वर्षे एकीकडे वनवास तर दुसरीकडे लढा यात माणसे व वेळ खर्ची पडली. शेवट��� चळवळीला यश येऊन महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व मुंबई ही त्याची राजधानी झाली. परंतु त्या अगोदर परप्रांतीय अमराठी लोकांनी मुंबईत मूळ धरले, एवढेच नव्हे तर त्यांचा वाढता प्रभाव जाणवू लागला होता. मराठी लोकांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून परप्रांतीयांनी त्यांना मुंबईबाहेर घालवून स्वत:ची टक्केवारी मुंबईत वाढवली. याची परिणती मराठीने सोन्याचा मुकुट धारण केला तरी अंगावर लक्तरेच आहेत असे परखडपणे म्हणण्यात झाली. असे हे मराठीचे दुखणे सुरू झाले. अन्य प्रांतात व्यवहारासाठी तेथली भाषा येणे गरजेचे असते. तसे महाराष्ट्रात नाही. मराठीशिवाय महाराष्ट्रात अन्य प्रांतीय पिढ्यानपिढ्या राहू शकतात. हा आपल्या भाषेवर अन्याय आहे असे म्हणण्याचे धाडस कोण करेल वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहूनही आमची भाषा इतरांना येत नाही यात भूषणावह काय आहे\nमातृभाषिक लोकसंख्येचे संतुलन बिघडले तर कालांतराने त्याचे परिणाम दिसतात. अमराठी लोकांचे वर्चस्व मराठीभाषिक राज्यात अशा काही तर्‍हेने होत राहिले की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे आहे, असे खेदाने म्हणण्याची पाळी आली. आता तर वेगळा विदर्भ मागणार्‍यांत अमराठी लोकच जास्त आहेत.\nज्यांची मातृभाषा मराठी नाही असे महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल आत्मियता दाखवतील व त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा करणे फोल आहे. प्रांतात राहायचे म्हणून वरवर मराठीबद्दल आस्था असल्याचा वरवर देखावा करणे वेगळे व आम्ही मराठी आहोत व मराठी आमची भाषा असे म्हणणे वेगळे. तेव्हा मुंबईत व पर्यायाने महाराष्ट्रा‍त अमराठी लोकांचे मराठीकरण करणे हाच यावर तोडगा दिसतो. मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याचे अल्प दरात विशेष वर्ग सुरू करायला हवेत. मुंबईत अमराठी लोकांच्या शेकडोंनी संख्या असाव्यात. त्यांची जवळीक साधून अशा संस्थांतून मराठी वर्ग चालवले तर त्यांचा जास्त उपयोग होईल. यासाठी मराठी भाषा प्रसार समिती नावाची एखादी संस्था काढायला हरकत नाही. मराठी शिकणार्‍या व शिकविणार्‍यांना उत्तेजनाथो पारितोषिके देता येतील. अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करण्यासाठी असे अनेक उपक्रम योजिता येतील. भाषाभाषांमधील स्पर्धेत मराठीला आपले अस्तित्व व अस्मिता टिकवायची असेल तर हे अपरिहार्य आहे.\nआर्थिक व्यवहार व सुबत्ता यांचेशी भाषेचे फार जवळचे नाते असते. ज्याच्या हातात आर्थिक सत्तेची दोरी त्याचीच भाषा प्यारी न्यारी-अशी परिस्थिती नाकारून चालणार नाही. यासाठी मराठी लोकांनी चाकरमानी मानसिकता सोडून स्वतंत्र व्यवसायात पडावे. स्वत:चे उद्योग सुरू करावे. या सुरू झालेल्या चळवळीचे स्वगतच करायला हवे. नाहीतर इतरांची नोकरी करून कालांतराने त्यांच्या भाषेचे आक्रमण थोपविणे कठिण होईल. घराघरातून स्वतंत्र व्यवसायी उद्योगपती तयार होतील व अर्थकारणाच्या सर्व नाड्या आपल्या ताब्यात येतील तो मराठी भाषेचा सुदिन ठरेल.\nगेल्या पन्नास वर्षात दर दहा वर्षांनी महाराष्ट्रातले चित्र कसे बदलले आहे व मराठी भाषेची परिस्थिती कुणीकडे झुकत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यादृष्ट्रीने पुढील गोष्टींचा विचार होणे अगत्याचे वाटते.\nभारतीय जनगणनानुसार मराठी मातृभाषिक लोकसंख्या किती वाढली आहे इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे इतरांच्या मानाने टक्केवारानुसार किती वाढली किंवा क‍िती घटली आहे इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली इतर भाषिकांची संख्या महाराष्ट्रात दर दहा वर्षांत कुठे कुठे व किती वाढली त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे त्यांची टक्केवारीने स्थिती काय आहे इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे इतर भाषिकांमध्ये मराठी येणार्‍यांची संख्या किती आहे या सर्वांची कारणमीमांसा होऊन मराठी भाषेवर त्याचे काय परिणाम होत आहेत यांचा शोध घ्यायला हवा.\nयावर अधिक वाचा :\nमराठी असे जरी आमुची मायबोली\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिल��� आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nआता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ...\nआर्थिकदृट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/traffic-rules-117122700013_1.html", "date_download": "2019-01-16T09:51:19Z", "digest": "sha1:77HCAMBOF2ZS6QG5JOKT7FQZTRLVRKH2", "length": 11792, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नववर्ष सुट्टी : कोकणात जाताय मग हे वाहतुकीचे नियम वाचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनववर्ष सुट्टी : कोकणात जाताय मग हे वाहतुकीचे नियम वाचा\nनविनवर्ष आणि ३१ डिसेंबर साठी कोकणात जात असाल तर हे नवीन वाहतुकीचे नियम माहिती करवून घ्या, कारण\nकोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच सोबत आलेल्या पर्यटकांचे मोठे हाल होतात. हा नेहमीचच अनुभव पाहता पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये\nरायगड जिल्ह्यातून जाणा-या मुंबई-गोवा आणि\nमुंबई-पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील अवजड वाहतूक ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत पूर्ण बंद आहे. अर्थात हा नियम ३० डिसेंबरला सकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला देखील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून रस्त्यावरील अवजड वाहनं पेट्रोल पंप येथे उभी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही आणि वाहतूक खोळंबा होणार नाही. तर दुसरीकडे अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी जातात त्यामुळे\nसुरक्षेसाठी दृष्टीने समुद्र किनारी सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात ठेवण्याच्या सूचना नगरपालिका तसच मेरीटाईम बोर्डाला दिल्या आहेत. पर्यटकांनी भान राखून आनंद लुटावा, सेल्फीच्या नादी लागू नये, पोहता येत नसेल तर समुद्रात जाऊ नये, अडचण असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनकडे मदत मागावी असं आवाहनही रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.\nपाकड्यांचा मस्तवालपणा सामनामधून शिवसेनेची जोरदार टीका\nनिफाडला सर्वात कमी तापमानाची नोंद\nमिसेस युनायटेड नेशन 2018 साठी श्रद्धा करणार देशाचे प्रतिनिधित्व\nपाकिस्तानवर पुन्हा भारताचे सर्जिकल स्ट्राईक\nकुलभूषण यांच्या आई पत्नीची सुषमा स्वराज यांच्या सोबत भेट\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडच��ी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/National/Jammu-And-Kashmir-Death-toll-in-Kishtwar-matador-van-accident-rises-to-11-13-people-injured/", "date_download": "2019-01-16T10:10:45Z", "digest": "sha1:OPEXYAIWTN2SV56UIOVU77A5C6N5T5IW", "length": 4257, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जम्मू-काश्मीरमध्ये बसला भीषण अपघात, १७ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › जम्मू-काश्मीरमध्ये बसला भीषण अपघात, १७ ठार\nजम्मू-काश्मीरमध्ये बसला भीषण अपघात, १७ ठार\nश्रीनगर : पुढारी ऑनलाईन\nजम्मू आणि काश्मीरमधील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्‍याचे दिसत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये मिनी बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १७जणांचा मृत्‍यू झाला आहे तर, १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्‍णालययात दाखल करण्यात आले असून, बचाव आणि मदत कार्य सुरु आहे.\nहा अपघात किश्तवाडपासून २० किलोमिटर अंतरावर ठकुराई भागात शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी झाला. एक मिनी बस (क्र. जेके17-0662 ) प्रवाशांना घेवून केशवानकडून किश्तवाडकडे निघाली होती. या बसरमधून २४ प्रवाशी प्रवास करत होते. ठकुराई भागात खराब रस्‍त्‍यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्‍त्‍यापासून ५०० मीटर खोल दरीत कोसळली. यात ११७ जणांचा जागीच मृत्‍यू झाला. पोलिसांना अपघाताची माहिती समजताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेत बचाव आणि मदत कार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी तात्‍काळ काश्मीरमधील मेडीकल कॉलेजध्ये दाखल केले.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप��त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/live-thousands-peoples-gather-at-chaityabhumi/articleshow/66963298.cms", "date_download": "2019-01-16T11:19:46Z", "digest": "sha1:MEWDXRWM4IWKJAHXCECTVZVUXL5TFAEW", "length": 14656, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dr. Babasaheb Ambedkar: live: thousands peoples gather at chaityabhumi - Mahaparinirvan Din Live : दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये: प्रकाश आंबेडकर | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nMahaparinirvan Din Live : दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये: प्रकाश आंबेडकर\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीकडे निघाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून दादर रेल्वेस्थानकाच्या परिसरामधील गर्दी वाढू लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं अनुयायी चैत्यभूमीवर पोहोचले आहेत.\nMahaparinirvan Din Live : दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये: प्रकाश आंबेडकर\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीकडे निघाले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून दादर रेल्वेस्थानकाच्या परिसरामधील गर्दी वाढू लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं अनुयायी मुंबईत पोहोचले आहेत.\nमहापरिनिर्वाण दिन: चित्रकाराचे बाबासाहेबांना कलात्मक अभिवादन #MahaparinirvanDiwas #Ambedkar #DrBRAmbedkar https://t.co/mBldTBrNRe\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आंबडकरी कवींचे काव्यमय अभिवादन (व्हिडिओ: भीमराव गवळी) #MahaparinirvanDiwas… https://t.co/5S8cKii7DB\nअमरावतीः संविधानाचे रक्षण हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सरकारवर टीका, महापरिनिर्वाण दिनी काँग्रेसची ‘संविधान बचाओ’दिंडी\n>> दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये: प्रकाश आंबेडकर\n>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार सरकारचे काम : मुख्यमंत्री\nमहापरिनिर्वाण दिन: मुख्यमंत्री फडणवीस यांचे बाबासाहेबांना अभिवादन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहा आदरांजली +\n>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले अभिवादन\n\"जो इतिहास भूल जाते हैं वह इतिह���स नही बनाते\" बाबा साहेब भीमराव अम्बेडकर जी को उनके महापरिनिर्वाण दिवस पर शत् शत् न… https://t.co/BI8YoBcgiR\n>> औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून शहरातील विविध संस्था-संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी केली गर्दी\nसंविधानामुळेच भारत सर्वोत्तम देश: देवेंद्र फडणवीस (बातमी वाचा सविस्तर) +\n>> मुंबई: दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी; भीम आर्मीचं स्टिकर लावून आंदोलन\nमहापरिनिर्वाण दिन विशेष: बाबासाहेबांचे अंतिम ६ दिवस\n>> भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार चालण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे: देवेंद्र फडणवीस\n>> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, सी. विद्यासागर आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे चैत्यभूमीवर पोहोचले.\n>> भीम अनुयायींना चैत्यभूमीकडं पोहोचता यावं यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकलची सुविधा.\n>> दादर येथील स्वातंत्र्य वीर सावरकर, रानडे रोड वाहतूकीसाठी बंद.\n>> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकच्या शिवाजीरोड येथे आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.\n>> महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर प्रचंड गर्दी\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:महापरिनिर्वाण दिन|डॉ. बाबासाहेब आंबडेकर|चैत्यभूमी|Mahaparinirvan Din|Dr. Babasaheb Ambedkar|Chaitya Bhoomi\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nMahaparinirvan Din Live : दादर स्टेशनचं नामांतर होऊ नये: प्रकाश ...\nChaitya Bhoomi Mumbai: हजारो पावले चैत्यभूमीकडे...\nअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अडीच वर्षांनी भरपाई...\nराज्य प्रशासनात मोठे फेरबदल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/buy-arcania-download-1", "date_download": "2019-01-16T11:19:04Z", "digest": "sha1:W66ZYUQ3UQLUTZEHZ5HOIWBW7M2VEY4F", "length": 14328, "nlines": 234, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nस्टॉकमध्ये आमच्याकडे 55 उत्पादने आहेत\nडिजिटल-कोड बहुभाषी अंतर्गत-500 जगभरात\nनियमित किंमत रु. 387.69 विक्री\nआर्कानी ए - ()\nकोंबाची प्रणाली: एक अंतर्ज्ञानी प्रणाली जी हळूहळू शिकण्याची वक्र, विशेष हालचाली आणि तीन वेगवेगळ्या मूलभूत आक्रमण प्रकारांना ऑफर करते.\nSTORYLINE: गॉथिक विश्वातील यशस्वी फ्रॅन्चायझीमध्ये एक अत्यंत खोल, मजबूत कथा आहे ज्यामध्ये विविधता असलेल्या विविध बाजूंनी शोध लावले आहे. आणि बहुतेकांना वेगवेगळ्या मार्गांनी निराकरण करता येते.\nप्रवेशयोग्यता: प्रशंसनीय कथा, एक अंतर्ज्ञान इंटरफेस आणि नियंत्रणे, लक्ष्य आणि एक अत्याधुनिक इशारा प्रणालीवर लॉक.\nसातत्यपूर्ण क्रिया: मुख्य प्लॉटवर गतिमान ठेवून नियमित आश्चर्यांसाठी, क्लिफहंगर्स आणि जोमदार कट दृश्यांत ठेवा.\nकिरकोळ विकास: अनुभव गुण प्राप्त करा आणि आपल्या विशेषता, कौशल्ये आणि शिल्पकला क्षमता अद्ययावत करा.\nएक पूर्णपणे उघडे जग: संपूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घ्या आणि जवळजवळ अमर्यादित पर्याय गॉथिक श्रेणीतून ओळखले जातात.\n100% वास्तविक उत्पादन की\nपुरस्कार आणि सुरक्षित वॉलेट\nHTTPS सह सिक्युअर पेमेंट्स\nलवक��च येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nग्राहक पुनरावलोकने ऍमेझॉन वर पहा\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार्य करते. सेवेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल वस्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nथेट समर्थन | थेट गप्पा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/11-point-pattern-full-swing-badminton-117857", "date_download": "2019-01-16T10:44:21Z", "digest": "sha1:WOIUFGMOMWYW2WOEEGLRMG3UVXK5FVWU", "length": 12217, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "11-point pattern is in full swing in Badminton ११ गुणांच्या पद्धतीला बॅडमिंटनमध्ये फुलीच | eSakal", "raw_content": "\n११ गुणांच्या पद्धतीला बॅडमिंटनमध्ये फुलीच\nरविवार, 20 मे 2018\nनवी दिल्ली - बॅडमिंटचा गेम कमी वेळेत संपावा आणि पर्यायाने जास्त प्रेक्षक आकर्षित व्हावेत म्हणून जागतिक शिखर संघटनेने केलेला प्रयोग फसला आहे. ११ गुणांच्या सर्वोत्तम पाच सेटच्या लढतीवर अखेर फुलीच मारली गेली. दोन तृतीयांश बहुमताअभावी ही पद्धत रद्द करणे जागतिक बॅडमिंटन महासंघाला (‘बीडब्ल्यूएफ’) भाग पडले.\nनवी दिल्ली - बॅडमिंटचा गेम कमी वेळेत संपावा आणि पर्यायाने जास्त प्रेक्षक आकर्षित व्हावेत म्हणून जागतिक शिखर संघटनेने केलेला प्रयोग फसला आहे. ११ गुणांच्या सर्वोत्तम पाच सेटच्या लढतीवर अखेर फुलीच मारली गेली. दोन तृतीयांश बहुमताअभावी ही पद्धत रद्द करणे जागतिक बॅडमिंटन महासंघाला (‘बीडब्ल्यूएफ’) भाग पडले.\nया प्रयोगाविषयी बहुतांश खेळाडू तसेच संघटनांनी यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संघटनेच्या ‘फेसबुक’वरील अधिकृत ‘पेज’नुसार आलेले हे वृत्त त्यामुळे अपेक्षितच होते. सध्या २१ गुणांच्या सर्वोत्तम तीन गेमच्या लढती होतात. हीच पद्धत कायम राहील. नव्या प्रयोगास १२३ जणांनी विरोध दर्शविला होता, पण त्या तुलनेत सहा जास्त म्हणजे १२��� मते मिळाली. दोन तृतीयांश बहुमताचा आकडा मात्र लांब राहिला.\nनव्या पद्धतीमुळे बॅडमिंटनमधील शारीरिक क्षमता आणि संघर्षाचा पैलू झाकोळला गेला असता. त्यामुळे सामन्यातील रंगत कमीच झाली असती. पाच गेम असले तरी ११ गुणांच्या स्वरूपामुळे शारीरिक मुद्यावर परिणाम झाला असता. मुख्य म्हणजे ऑलिंपिकच्या दृष्टीने हे बदल फार घाईचे ठरले असते. दोन खेळाडूंच्या दर्जात फार फरक असेल तर सामने कंटाळवाणे झाले असते.\n- व्हिक्‍टर ॲक्‍सेलसन, अव्वल बॅडमिंटनपटू\nहिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय\nचाळीसगाव ः आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश...\nआजपासून पुण्यात 'खेलो इंडिया'\nपुणे : \"खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या \"खेलो इंडिया' स्पर्धेच्या...\nलक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत\nमार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली....\nसाईनाच्या यशाकडेही लक्ष द्या : गोपीचंद\nहैदराबाद : साईना नेहवालच्या तई झू यिंगविरुद्धच्या पराभवाच्या मालिकेची चर्चा होते; पण आता साईना केवळ तिच्याच विरुद्ध पराजित होत आहे. जपानी वर्चस्व...\nFrench Open Badminton : साईनाची धडाक्‍यात विजयी सलामी\nपॅरिस : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत धडाक्‍यात सलामी दिली आहे. पहिल्या लढतीत तिने जपानच्या साएना...\nफ्रेंच बॅडमिंटनचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान\nपॅरिस - जागतिक बॅडमिंटनमध्ये दबदबा असला, तरी यंदाच्या वर्षात एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात भारताच्या पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Secure-tourist-racket-on-the-coast/", "date_download": "2019-01-16T10:03:12Z", "digest": "sha1:AGTR42MOPXMFFAKPN4YNSAXGYYVWBEHJ", "length": 7837, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " किनार्‍यावर पर्यटकांची हुल्‍लडबाजी रोखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › किनार्‍यावर पर्यटकांची हुल्‍लडबाजी रोखा\nकिनार्‍यावर पर्यटकांची हुल्‍लडबाजी रोखा\nतालुक्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हुल्‍लडबाजी चालते. वाळूत गाडी नेऊन स्टंट करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे अनेकवेळा वाहने वाळूत रुतण्याचे प्रकार घडले आहेत. यातून त्या पर्यटकांच्या जीवाला धोका उद्भवतो. अशा अतिउत्साही पर्यटकांना गाडी समुद्रकिनार्‍यावर नेण्यास आळा घालण्यासाठी मुख्य रस्त्यापासून किनार्‍यावर जाणार्‍या रस्त्यांवर वाहने प्रवेश करू नयेत, यासाठी हे रस्ते बांध घालून बंद करावेत, अशा सूचना पं. स. सभापती मेघना पाष्टे यांनी दिल्या.\nजिल्हा परिषद आवारातील पेजे सभागृहात शनिवारी पंचायत समितीची मासिक सभा सभापती मेघना पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य गजानन पाटील यांनी याप्रकरणी सभागृहाचे लक्ष वेधले. काही अतिउत्साही पर्यटक तालुक्यातील भाट्ये, आरे, वारे आणि काजरभाटी समुद्रकिनारी थेट वाळूत आपली वाहने नेतात. याठिकाणी हे पर्यटक शर्यत आणि वेगवेगळे स्टंट याची स्पर्धाच लावतात. वाळूचा अंदाज नसल्याने काहीवेळा ही वाहने वाळूत रुततात. भरतीचे पाणी चढू लागले की रुतलेली वाहने समुद्रात खेचली जातात. यातून प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी पर्यटक आपली गाडी किनार्‍यावर नेणार नाहीत, अशी दक्षता घेणे आवश्यक आहे. मुख्य रस्त्यापासून किनारी भागात जाणारे रस्त्यांवर बांध घालून हे रस्ते वाहनांसाठी बंद करावेत, अशी मागणी केली. यावर सभापतींनी संबधित विभागाला यावर कार्यवाही करण्याची सूचना केली.\nपं. स. कार्यालयाच्या नूतन इमारतीचा आराखडा मंजूर झाला आहे. सातबाराही नावावर झाला असून लवकरच कामाला सुरूवात होईल. सेस निधीच्या अंदाजपत्रकालाही यावेळी मंजुरी देण्यात आली. तालुक्यात 401 वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. गतमहिन्यात घेतलेल्या 208 पाणी नमुन्यांपैकी राई आणि उक्षी येथील दोन पाणी नमुने दूषित आढळले असून या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. 70 टक्के घरपट्टीची तर 66.72 टक्के पाणीपट्टीची वसुली झाली\nस्टेशनरी आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीतून सर्व्हिस सेंटर स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीच्या खात्यावर दरमहा 12 हजार रुपये जमा केले जातात. पण त्या प्रमाणात स्टेशनरी तर उपलब्ध होत नाहीच शिवाय डाटा ऑपरेटरांचाही पगार होत नाही. त्यामुळे कंपनीच्या खात्यावर पैसे जमा न करता याचा अधिकार सरपंचांना द्यावा, अशी मागणी सर्व सदस्यांनी केली. तसा ठरावही घालण्यात आला. या बैठकीला उपसभापती सुनील नावले, गटविकास अधिकारी जमदाडे सदस्य शंकर सोनवडकर, उत्तम मोरे, ॠषिकेश भोंगले, दत्तात्रय मयेकर, स्नेहा चव्हाण, जयश्री जोशी आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/prabhate-mani-kokanvasiy/", "date_download": "2019-01-16T10:03:40Z", "digest": "sha1:OZGQWZLDWUYQ57DUGDLTWHFBEOBV3IFA", "length": 11847, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उत्सवप्रिय कोकणवासीय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › उत्सवप्रिय कोकणवासीय\n- विशाल मोरे, रत्नागिरी\nकोकणी माणूस आणि सण यांचे नातं अगदी अतूट राहिलेलं आहे. प्रत्येक सण कोकणात मोठ्या उत्साहाने, भक्‍तीभावाने आणि विधिवत साजरा केला जातो. कोकणात दिवाळी, तुलशी विवाह, शिमगोत्सव, गणेशोत्सव, नारळी पोर्णिमा, स्थानिक जत्रौत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. यातील सर्वात मोठा आणि घरादाराचे रंगरूप बदलणारा एक आगळावेगळा सण म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सव म्हटला की, कोकणातील कुणीही कुठेही व्यवसाय, नोकरीनिमित्त जगभरात असला तरीही तो या उत्सवासाठी घराकडे आल्याशिवाय राहत नाही. या उत्सव काळातील वातावरण भारलेले असते. या उत्सवाच्या निमित्तानेच कोकणी माणसांच्या मनाची श्रीमंतीही दिसते आणि उपजत असलेल्या अमाप उत्सवी स्वभावाचेही दर्शन होते.\nकोकणातील गणेशोत्सव पाहिला तर तो ���क्‍तीभावाने आदरपूर्वक साजरा केला जातो. लहानांपासून थोरामोठ्यांंमध्ये उत्साहाचे उधाण आणणारा सण म्हणून कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सव कालावधीत घराघरांत चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण असते. गणेश पूजनाचे ठिकाण ठरलेले असते. किंबहुना घर बांधते वेळीच तशी सोय केलेली असते. बरेच गणपती हे घराण्याचे किंवा भावकीचे गणपती असतात. विभक्‍त कुटुंबे असली किंवा नोकरी-धांद्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाली असली तरीसुद्धा आपले मूळघर मानून सर्व गणेशोत्सवासाठी आपापल्यापरीने खर्च केला जातो. वर्गणी काढून किंवा आळीपाळीने प्रत्येक वर्षी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. बाप्पाच्या सजावटीची, मूर्तीची, नैवेद्याची कमतरता भासू दिली जात नाही. गणपती पाहण्याचे निमंत्रण दिले जाते. वाड्या-वाड्यांतून आणि गावोगावी गणपती आणि त्यावेळी केलेली आरास पाहण्याचा कार्यक्रम सुरूच असतो.\nआजच्या बदलत्या स्थित्यंतरातही 2 हजार एस.टी. गाड्या मुंबईकरांना घेऊन कोकणात येत आहेत तर कोकण रेल्वेमार्गावर मुंबईतून कोकणात येणार्‍या अनेक जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या खेरीज गावातील मुंबईस्थित आणि गावामध्ये राहणार्‍या अनेक कुटुंबांमध्ये चारचाकी गाड्या दारात उभ्या असलेल्या दिसतात. तर अनेकजण मुंबईतून गावी खास गाड्या भाड्याने घेऊन येतात आणि पाच दिवस, सात दिवस पूर्वीच्याच उत्साहाने गणपतीचा हा उत्सव आनंदी वातावरणात साजरा होतो. संगणकीय युगातही कोकणातील हा गणपती उत्सव कुटुंबातील काही नोकरी व्यवसायानिमित्त दूरवर राहणार्‍यांना एकत्र आणतो. सर्वसामान्य शेतकर्‍यापासून श्रीमंतीपर्यंत सर्वच जण श्रीगणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा करून असतात. कितीही पाऊस असला, महागाई गगनाला भिडली तरीही कोकणातील माणूस गणपतीचा हा उत्सव थाटामाटातच साजरा करतो. प्रत्येक घरात, कुटुंबात गणेशमूर्तीचे होणारे पूजन बदलत्या काळातही पूर्वीच्याच भक्‍तीभावाने केले जाते. म्हणूनच गणेशोत्सवात मुंबईकर अत्यंत आपुलकीने, मायेने आणि गावच्या घराच्या ओढीने अनेक अडचणींवर मात करीत धाव घेतात आणि आनंदाने, उत्साहाने उत्सव साजरा करतात. कोकणात गणेशोत्सव काळात घरोघरी भजनांचे केलेले नियोजनही आत्मियतेचा भाग बनून आहे. प्रत्येकाच्या घरी अर्धा तास तरी भजन म्हटल्या��िवाय गणेशाचा उत्सव खर्‍या अर्थाने साजरा होत नसल्याची भावना इथल्या भाविकांची आहे. काही ठिकाणी डबलबारी, ट्वेंटी-ट्वेंटी भजनांचेही आयोजन केले जाते. याशिवाय या काळात देखाव्यांच्या निर्मितीतून सामाजिक प्रबोधन करीत संस्कृती टिकवण्यावर भर दिला जातो. महिलांचा फुगडी कार्यक्रमही गल्लोगल्लीत रंगलेला पहावयास मिळत असतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत घराघरांत गोडधोड चविष्ट पदार्थांची निर्मिती सुरू असते. यामध्ये मोदक साधे व उकडीचे, लाडू, पातोळे म्हणजे उकडीच्या करंज्या आदींमुळे घराच्या गोडीला आणखी चवदार केले जाते. शिवाय पाच प्रकारच्या रानभाज्या करून खिरीसह नैवेद्य दाखविला जातो.\nप्रत्येक घरात या काळात चैतन्याचे वातावरण असते. सर्वजण समरसतेने काम करतात. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यावर खीर-मोदकांचे नैवेद्य, आरत्या, भजने असे कार्यक्रम सुरु होतात. सर्वजण गणरायाच्या सेवेत मग्न असतात. वाडी-वाडीत भजने होतात. सामुदायिक आरत्या होतात. अनंत चतुर्दशीपर्यंत मंगलमय वातावरण असते. गणेशमूर्तींचे विसर्जनही मोठ्या थाटामाटात केले जाते.\nचाकरमान्याच्या मनिऑर्डरवर अवलंबून असणारा कोकणचा हा मुलुख आज आर्थिकद‍ृष्टया सक्षमही आहे. ऋण काढून सण साजरा करणारा कोकणी माणूस मनाच्या श्रीमंतीने येणारे सणही तसेच उत्साहाने साजरा करतो. गणेशोत्सवाचा असा चैतन्याने भारलेला उत्साह कोकणाइतका अन्यत्र कुठेही नाही.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Announcing-the-candidacy-of-Kapil-Patil-Jalandhar-Sarode/", "date_download": "2019-01-16T10:26:37Z", "digest": "sha1:K7OBTLKFPKCJRIJKP4EGFYPXPJCRFK7Y", "length": 5249, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कपिल पाटील, जालिंदर सरोदे यांची उमेदवारी जाहीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कपिल पाटील, जालिंदर सरोदे यांची उमेदवारी जाहीर\nकपिल पाटील, जालिंदर सरोदे यांची उमेदवारी जाहीर\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nलोकभारतीने मुंबई पदवीधर मतदार संघातून जालिंदर सरोदे तर शिक्षक मतदार संघातून विद्यमान आमदार कपिल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातुन शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांना विरोध होत असला तरी डॉ. सावंत यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.\nभाजप प्रणित शिक्षक परिषदेच्या ताब्यात मुंबई शिक्षक मतदार संघ होता. पण 2006 मध्ये कपिल पाटील यांनी मोठ्या फरकाने येथे विजय मिळविला. 2012 मध्ये दुसर्‍यांदा कपिल पाटील हे 9,749 मते मिळवुन निवडून आले. तर भाजप 544, शिवसेना 631 आणि मनसेच्या उमेदवाराला 401 मते मिळाली होती. या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली.\nमुंबई पदवीधर मतदार संघ मागिल 30 वर्षांपासुन शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्याआधी भाजपाकडे हा मतदार संघ होता. आरोग्यमंत्री डॉ. सावंत हे सध्या या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. पण यावेळी त्यांना शिवसेनेतुन विरोध होत आहे.\nविरोधकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेना नेत्यांचे कान फुंकण्यास सुरुवात केली आहे. पण डॉ. सावंत यांच्याविरोधात त्यांच्याकडे ठोस कारणे नसल्यामुळे त्यांना शांत करण्यास सेना नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे शिवसेनेकडुन पुन्हा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनाच उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यापासुन त्यांनी मतदार आणि शिवसैनिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आगामी कालखंडात या घडामोडी वेगाने घडणार आहेत.\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-problem-of-manpower-is-to-the-Department-of-Food-and-Drug-Administration-in-pimpri/", "date_download": "2019-01-16T11:18:20Z", "digest": "sha1:UVXDYQ2HFOHSUACUDUXK2YARE7GKC3GJ", "length": 8295, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपुर्‍या मनुष्यबळामुळे ‘एफडीए’ त्रस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अपुर्‍या मनुष्यबळामुळे ‘ए���डीए’ त्रस्त\nअपुर्‍या मनुष्यबळामुळे ‘एफडीए’ त्रस्त\nपिंपरी : पूनम पाटील\nदिवसेंदिवस विकासाकडे झेपावत असलेल्या औद्योगिक नगरीतील अन्न-औषध प्रशासन विभागाला मनुष्यबळाची समस्या भेडसावत असून, कारवाईअभावी शहरात उघड्यावर अन्नपदार्थ विकणार्‍यांचे पेव वाढले आहे. केवळ सहाच अन्न निरीक्षक असल्याने नागरिकांच्या तक्रारी सोडवणे, खाद्यपदार्थांचे नमुने तपासणे यांसह नोटिसा पाठवण्यासारखी सगळीच कामे या कर्मचार्‍यांना करावी लागत आहे. ही कामे करताना अन्न व औषध प्रशासनाची दमछाक होत आहे.\nशहरात दिवसेंदिवस उघड्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍यांची संख्या वाढत आहे. कारवाईअभावी रोजच नवीन विक्रेता तयार होत असून नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता उघड्यावरच खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. अन्न-औषध प्रशासन विभागावर नियमित अन्नपदार्थांची तपासणी करणे, पदार्थांचे नमुने खराब आढळल्यास संबंधितांवर कारवाई करणे तसेच हॉटेलांची तपासणी यांसह अन्न व्यावसायिकांना परवाने देणे अशा विविध जबाबदार्‍या आहेत. परंतु, उपलब्ध मनुष्यबळात काम करणे अवघड झाले आहे.\nपालिका क्षेत्रात केवळ सहाच अन्न निरीक्षक आहेत. त्यांच्यावरच शहराची भिस्त आहे. कोणत्याही भागातून तक्रार आल्यास त्यांना त्वरीत पावले उचलावी लागतात. मात्र, मनुष्यबळाअभावी प्रत्येक ठिकाणी पोहचणे अवघड असल्याची कैफीयत अधिकार्‍यांनी मांडली. यामुळे मनुष्यबळाची पुर्तता व्हायला हवी अशी अपेक्षा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे.\nपावसाळ्यात अस्वच्छ ठिकाणी पदार्थांची विक्री\nसध्या पावसाळा असल्याने नागरिकांची चमचमीत पदार्थ खाण्यासाठी फूडस्टॉलवर गर्दी होत आहे. मात्र, हे खाद्यपदार्थ अस्वच्छ जागेत बनवण्यात येत असून झाकून न ठेवता विक्री केली जाते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढले आहे. यामुळे उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसत आहे.त्यातच अस्वच्छ पाणी व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांना आळा बसावा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.\nशहराची लोकसंख्या पाहता अन्न व औषध प्रशासनाकडे केवळ सहाच कर्मचारी आहेत. पंचवीस लाख लोकसंख्या असणार्‍या या शहरात सहा कर्मचारी ‘डोअर टू डोअर’ पोहचू शकत नाही. मनुष्यबळाची कमतरता असल्याने प्रत्येक भागात जाऊन कारवाई करणे अशक्य आहे. यासाठी फेरीवाला संघटनांच्या माध्यमातून फेरीवाल्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. यावर्षी जानेवारी 2018 मध्ये चिंचवडला खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फेरीवाले यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. परवानाविषयक व सर्वच बाबींबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व गोष्टींचा फायदा व्हायला हवा होता. परंतु, केवळ अपुर्‍या मनुष्यबळामुळे कारवाईस मर्यादा येत आहेत. -संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन\nबेहीशेबी संपत्‍ती प्रकरणी रल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍त मजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/milk-adulteration/", "date_download": "2019-01-16T11:05:34Z", "digest": "sha1:V2K42SV6PWZX7JBZUTXMFVQVGBH33PTY", "length": 11313, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भेसळीच्या करामतींनी नासवून ठेवलंय दूध! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भेसळीच्या करामतींनी नासवून ठेवलंय दूध\nभेसळीच्या करामतींनी नासवून ठेवलंय दूध\nसांगली : सुनील कदम\nमाणूस जन्माला आल्यानंतर त्याला या जगाच्या पाठीवरील कोणत्या खाद्य पदार्थाची ओळख होत असेल तर ती दुधाची. दुधाला आपल्या खाद्य संस्कृतीने अमृताचा दर्जा बहाल केला आहे, मात्र भेसळबाजीने सध्या दुधाला सफेद विषाच्या पंक्तीत नेवून बसविलेले आहे. दुधातील ही भेसळ आजकाल इतक्या पराकोटीला जावून पोहोचली आहे की एकेकाळी मानवी जीवनाला पोषक असलेले दूध आजकाल घातक बनत चालले आहे.\nदुधाच्या सेवनाने व्यक्तीला वेगवेगळी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम, अनेक प्रकारची जीवनसत्व मिळतात. मात्र आजकालच्या दुधातून लोकांच्या शरीरात वेगवेगळी रसायने, डीटर्जंट पावडर, शँपू, सिंथेटीक पदार्थ असे बरेच काही जावून लोकांच्या आरोग्याला जीवघेणा धोका निर्माण झालेला आहे.\nदुधातील भेसळीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यामध्ये पाणी मिसळणे, हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामुख्याने घरोघरी दुधाचा रतीब घालणार्‍या गवळी महोदयांच्या मार्फत सुरू आहे. जरी ही भेसळच असली तरी ती नक्कीच जीवघेणी नाही. या प्रकारच्या भेसळीतून फार फार तर लोकांना कमी दर्जाचे आणि काही प्रमाणात कमी स्निग्धांश असलेले दूध मिळेल. शिवाय या प्रकारचे दूध थोडे जास्त वेळ तापविले की त्यात मिसळलेल्या पाण्याचे बाष्प होवून मूळ स्वरूपातील दूध मिळू शकते. मात्र दुधातील भेसळीचे दुसरे दोन प्रकार म्हणजे खरोखरच भयावह आणि लोकांसाठी प्राणघातक स्वरूपाचे आहेत.\nदूध भेसळीतील दुसरा प्रकार म्हणजे शुध्द स्वरूपातील दुधातील स्निग्धांश काढून घेणे आणि नंतर त्यात वेगवेगळी रसायने मिसळणे. आपल्या राज्यात खासगी आणि सहकारी क्षेत्रातील लहान मोठे शेकडो दूध संघ आहेत. यापैकी काही सन्माननीय दूध संघांचा अपवाद वगळला तर बहुतेक सगळ्या दूध संघांमध्ये दुधातील स्निग्धांश काढून घेवून त्यात अन्य घटक मिसळण्याचे उद्योग चालतात. कदाचित लोकांचा विश्‍वास बसणार नाही, पण मिसळल्या जाणार्‍या घटकांमध्ये युरियासारखी रासायनिक खते, डिटर्जंट पावडर, कच्च्या स्वरूपातील डालडा, मैदा, साखर अशा पदार्थांचा समावेश आहे.\nयुरियासारक्या रासायनिक खताला ओला हात लावला तर काही वेळातच हाताला बारीक बारीक फोड येवून त्या भागाला खाज सुटते. मग हे रासायनिक खत दुधातून पोटात गेल्यानंतर आतड्यांची काय वाट लागत असेल त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. लहान मुलांना मातेच्या दुधा व्यतिरिक्त पुरक अन्न म्हणून बाहेरचे दूधच दिले जाते. आता हे असले युरियामिश्रित दूध पिवून बालकांच्या आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याचे कसे धिंडवडे निघत असतील, याचा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. अशा प्रकारच्या भेसळीत कपडे धुण्याची डिटर्जंट पावडरली वापरली जाते. आता हे अशा लायकीचे दूध पिल्यानंतर माणसाच्या आतड्यांची काय दशा होत असेल, ते समजून येण्यास हरकत नाही.\nदुधाच्या भेसळीतील तिसरा आणि सर्वाधिक भयावह प्रकार म्हणजे कृत्रिम दूध. मूळातच हे दूध कृत्रिम असल्यामुळे या प्रकाराला भेसळ तरी कशी म्हणायची, हासुध्दा एक प्रश्‍नच आहे. आजपर्यंत जगाच्या पाठीवरील कोणत्याही प्रयोगशाळेत कृत्रिम दूध तयार हो���ू शकलेले नाही.\nमात्र आपल्या देशातील महान भेसळ सम्राटांनी गेल्या पाच-पंचवीस वर्षापूर्वीच हा शोध लावून आपल्या ‘कर्तबगारीचे झेंडे’ फडकाविले आहेत. केस धुण्याचा शँपू, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे गोडेतेल किंवा डोक्याला लावायचे खोबरेल तेल, डिटर्जंट पावडर आणि अशाच स्वरूपाचे काही आचरट पदार्थ वापरून हे कृत्रिम दूध बनविले जाते. अशा स्वरूपाच्या दुधाला नैसर्गिक दुधाचा वास येण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या घातक रसायनांचा वापर करण्यात येतो.\nराज्यामध्ये वापरण्यात येत असलेल्या एकूण दुधापैकी जवळपास दहा टक्के दूध हे कृत्रिम असल्याचा अंदाज आहे. कृत्रिम दूध हा प्रामुख्याने उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये उगम पावून इथे राबविला जात असलेला प्रकार आहे.\nपेठच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू\nउसाच्या ट्रॉलीखाली सापडून एक ठार\nशरद पवारांशी माझा वाद नाही : खा. शेट्टी\nभेसळीच्या करामतींनी नासवून ठेवलंय दूध\nसांगलीत लिंगायत महामोर्चा; अबालवृद्धांची गर्दी\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/need-for-a-comprehensive-fund-for-the-Wakurde-Budruk-Yojana/", "date_download": "2019-01-16T10:05:40Z", "digest": "sha1:IUA443EXXT7SPN6R74L2TV663SADTQD4", "length": 8162, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी भरीव निधीची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी भरीव निधीची गरज\nवाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी भरीव निधीची गरज\nशिराळा : विठ्ठल नलवडे\nवाकुर्डे बुद्रूक उपसा जलसिंचन योजनेसाठी भरीव निधीची गरज आहे. उत्तरभागातील शेतकर्‍यांना वाकुर्डेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. वाकुर्डेचे पाणी, कार्वे, रेठरेधरण तलावात येणार आहे. त्यासाठी निधीची गरज आहे. मानकरवाडी तलावात वाकुर्डेचे पाणी आहे. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढच्या वर्षी वाकुर्डेचे पाणी रेठरेधरण कार्वेपर्यंत येणार असल्याची घोषणा केली. आमदार शिवाजीराव नाईक यांचा वाकुर्डे योजनेसाठी पाठपुरावा सुरू आहे.\nवाकुर्डेचे पाणी आता बंद पाईपमधून जाणार\nकॅनॉलच्या गळतीचा मोठा प्रश्‍न निर्माण होत आहे. तसेच शेतकर्‍यांची जमीन कॅनॉलसाठी संपादित करावी लागत आहे. त्यामुळे सेना-भाजप सरकारने वाकुर्डेची पुढील कॅनॉलची कामे बंद पाईपमधून होणार आहे. कॅनॉलची गरज नाही, असे सांगितले. सन 2000 पासून वाकुर्डेची कामे सुरू करण्यात आली. पंपगृह, कालवे, बोगद्याची कामे 2002 पासून बंद ठेवण्यात आली. त्यानंतर सन 2004-05 मध्ये डोंगराळ क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत योजनेला 25 कोटी निधी उपलब्ध झाला.\nवाकुर्डे योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता- 19 ऑक्टोबर 1998 मिळाली. त्यावेळी 109.68 कोटी रुपये खर्च केला. याचा शिराळा तालुका- 16 हजार 380 हेक्टर, वाळवा तालुका- 7290 हेक्टर, कराड तालुका- 2200 हेक्टर. एकूण- 15775 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळाला.\nपण वाकुर्डे बुद्रूक योजनेचा खर्च वाढत जात आहे. निधी पूर्ण न मिळाल्यामुळे कामे थांबली आहेत. ठेकेदाराचे पैसे अडकले आहेत. 25 कोटीचा निधी मिळाल्यावर पुन्हा कामे संथगतीने सुरू झाली.\nया योजनेला सुधारित मान्यता 2004 ला मिळाली. त्यावेळी 332.31 कोटी लाभ क्षेत्र 19 हजार 505 हेक्टर होते. त्यानंतर द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळाली. 541.01 कोटी लाख क्षेत्र झाले. 28 हजार 35 हेक्टर ही योजना त्वरित व्हावी. निधी मिळावा. यासाठी त्यावेळचे शिवाजीराव देशमुख, आ. जयंत पाटील, माजी आ. शिवाजीराव नाईक, आ. मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख एका झेंड्याखाली होते.\nयासाठी मुंबई येथे बैठका झाल्या. लाभ क्षेत्रातील गावांची संख्या वाढली. वाकुर्डे योजनेचे दोन भाग झाले. पाण्यापासून वंचित असणारी शिराळा-वाळवा तालुक्यातील गावे समाविष्ट झाली. परंतु निधीची पूर्तता झाली नाही.\nशिराळा-वाळवा तालुक्याचे क्षेत्र वाढले. परंतु कराडचे 2200 हेक्टर कायम राहिले. वाकुर्डेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्याचा फायदा कराड तालुक्याला जादा होणार, यावरून राजकीय संघर्ष वाढला आहे.\nतत्कालीन सांगलीचे एस.पी., डीवाय.एस.पी.यांच्याकडून चुका\nमिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी\nप्रत्येक तालुक्यात एक ‘वृद्धाश्रम’\nवाळव्याची जनताच जयंतरावांचे गर्वहरण करेल\nफलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान त्वरित जमा करा\nपोलिसांवर दबावगट निर्माण कर��\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/parampara-ani-navata-news/articles-in-marathi-on-creativity-skills-in-human-brain-part-2-1618626/", "date_download": "2019-01-16T10:37:58Z", "digest": "sha1:BBMHKD73GSCNFIGZHXRABXMRQEBG2FVH", "length": 23397, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles In Marathi On Creativity Skills In Human Brain Part 2 | पेशन्स फॉर परिवर्तन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nपरंपरा आणि नवता »\nपुलंनी विनोबा भावेंवर दोन लेख लिहिले आहेत.\nपुलंनी विनोबा भावेंवर दोन लेख लिहिले आहेत. ‘आम्ही सूक्ष्मात जातो’ हा उपहासगर्भ लेख १९७८ मधला आहे, तर ‘मला दिसलेले विनोबा’ हे व्यक्तिचित्रण १९५४ मध्ये लिहिलेलं आहे. ‘मला दिसलेले विनोबा’ या लेखात एक छोटा किस्सा आहे. भूदानयात्रा सुरू आहे. देवराम नावाचा एक कार्यकर्ता विनोबांकडे गावकऱ्यांची तक्रार घेऊन येतो. लोक अडाणी आहेत, त्यांना भूदानाचं महत्त्व पटत नाही असं त्याचं म्हणणं असतं. त्यावर विनोबा म्हणतात, ‘‘अरे, लोक हुशार आहेत. अनोळखी माणसावर एकदम विश्वास टाकणारे लोक अडाणी आहेत की हुशार – सांग बघू\nहा किस्सा मला विविध वेळी, विविध प्रसंगांत आठवला आहे. मी तो बरेचदा उद्धृतही केला आहे. कुठलीही नवीन मांडणी करताना ती अशी हवी की समजून घेणाऱ्याच्या सर्व शंकांची उत्तरं ती देऊ शकेल. नवीन विचार करणाऱ्यावर जबाबदारी जास्त आहे, कारण तो काहीतरी बदल करू बघतोय. तो जे मांडतो आहे त्याच्या अनेकविध बाजूंवर त्याने विचार केला आहे हे जर समोरच्याला दिसलं तर त्याचा विश्वास बळावतो. आधुनिकतेचा पुरस्कार करताना हे लक्षात ठेवावं लागतं की आपण ज्या लोकांकडे नवीन विचार घेऊन जातोय त्यांच्या काहीएक धारणा आहेत. त्यात कदाचित मूल्यदृष्टय़ा चुकीच्या धारणाही असतील. पण तरी संयम बाळगून आपलं म्हणणं मांडलं तर बदलाची शक्यता वाढते.\nमला ही जाणीव एका टप्प्यावर होऊ लागली. वर उल्लेख केलेला पुलंचा लेख मी शाळकरी वयात वाचला होता, पण त्यातला आशय पोचायला अर्थातच काही काळ जावा लागला. आपल्याला समाजात, लोकांच्या मानसिकतेत काही बदल व्हावा असं वाटतं, जे प्रचलित आहे त्यातलं बरंचसं आपल्याला पटत नाही, आपल्या मनात विद्रोह निर्माण होतो, आपण त्यातून व्यक्त होतो हे कळत होतं. मनातली ही प्रक्रिया परिचयाची झाली होती. त्याचं एक समाधानही होतं (आहे.) पुढे ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाशी व त्याआधी ‘पुरुष उवाच’ या अभ्यासगटाशी जोडला गेलो तेव्हा या सगळ्याला एक व्यासपीठ मिळालं. त्यानंतरच्या काळात ‘आंदोलन’, ‘आजचा सुधारक’ या मासिकांच्याही संपर्कात आलो. या सर्व मासिकांच्या स्वरूपात फरक असला तरी ही सर्व मासिकं विविध क्षेत्रांत परिवर्तनाचा, प्रबोधनाचा प्रयत्न करणारी मासिकं होती. पुढे फेसबुक जन्माला आलं आणि तिथे एक वेगळंच विश्वरूपदर्शन होऊ लागलं. परस्परविरोधी सामाजिक, कलात्मक आणि प्रामुख्याने राजकीय विचारांचे लोक चर्चा करताना, भांडताना दिसू लागले. परिवर्तनाची आस असणाऱ्या माझ्यातल्या मनुष्याला या प्रवासात जी एक जाणीव झाली ती ही की आपल्याला आत्ता वाटतंय त्याच्या दहापट पेशन्स वा संयम ठेवला तर आपण थोडय़ा बदलाची आशा करू शकतो. कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक रचना – ज्या वर्षांनुर्वष अगणित लोकांना बांधून ठेवतात – त्या सहजासहजी हलवता येत नाहीत. परिवर्तनाच्या संदर्भात इथे मला एक विशेष गोष्ट जाणवली ती ही की ‘प्रश्न फक्त माणसांचा नसून माणसांच्या संख्येचाही आहे\nअर्थात यात दोन्ही बाजू मला समजत होत्या. तीव्रतेने व्यक्त होणं, आपली हरकत नोंदवणं हे आपल्या आतल्या खळबळीला वाट देण्यासाठी एकीकडे आवश्यक आणि दुसरीकडे ‘हरकत वृत्तीवर आहे, व्यक्तीवर नाही’ हेही मनात जागतं ठेवणं आवश्यक. आपण आपल्या क्षमतेच्या परिघात, आपल्या माध्यमातून प्रयत्न करायचे पण ‘जमिनीवरचं वास्तव’ ही एक बिकट गुंतागुंत आहे आणि तिथे आपण पुरे पडणार नाही हेही लक्षात ठेवायचं. ही माझ्यासाठी साक्षात्कारी जाणीव होती. एकाच वेळी शांत व अस्वस्थ करणारी जाणीव.\nयातून मग मला असं लक्षात आलं की आपल्याला सारखं व्यक्त व्हावंसं वाटतं हे ठीक, ���ण आपण पुष्कळ ऐकलं पाहिजे, आपल्याला नेमके प्रश्न विचारता आले पाहिजेत. मला अमुक एका बाबतीत अमुक बदल हवा असं वाटतं, पण संबंधित व्यक्तींना काय वाटतं, ते बदलाला तयार नसतील तर का नाहीत हे आपल्याला समजायला हवं. मुख्य म्हणजे मी जर काही वेगळं बोलत असेन तर तो मुद्दा बाजूला ठेवून ‘माणूस’ म्हणून इतरांची माझ्याबद्दल सकारात्मक भावना हवी. अलीकडे एका गटचच्रेत सहभागी झालो होतो. एका सहभागी मुलीने फार चांगला मुद्दा मांडला. ती म्हणाली की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपल्या काही गोष्टी समजून घेणं अवघड असलं तरी त्यांना आपल्याविषयी आत्मीयता वाटली, ती निर्माण व्हायला पूरक असं आपलं वर्तन असेल तर आपले वेगळे विचारही ते स्वीकारतात. त्यामुळे आपण काही नवीन मांडत असलो तरी रोजच्या जगण्याच्या पातळीवर आपण इतरांसारखेच परस्परावलंबी असतो हे लक्षात घेऊन आपण स्वत:कडे ‘अनेकांपकी एक’ म्हणून पाहिलं तर ते इतरांना आश्वस्त करणारं असतं. मात्र इथे एक गोष्ट नोंदवतो. आज आपल्या आसपास सध्या जी परिस्थिती दिसते ती चिंताजनक आहे. ‘वेगळा विचार असला तरी माणूस म्हणून तो मला जवळचा वाटतो’ याऐवजी ‘केवळ वेगळा विचार आहे म्हणून तो माणूसच मला मान्य नाही’ हे बळावताना दिसतं. याला अर्थातच राजकीय संदर्भ आहे आणि चिंतेची बाब ही की मानवी संबंध हे आधी राजकीय आणि मग मानवी होऊ लागले आहेत.\nसामाजिक परिवर्तनचा विचार करणाऱ्यांचं धर्म, देव, श्रद्धा याबाबतचं आकलन कमी पडतं असं मत बरेचदा मांडलं गेलं आहे. त्यात तथ्य आहे. म्हणजे मला वैचारिक दिशेबद्दल काहीच शंका नाही. माणसाच्या अनेकविध प्रश्नांची उत्तरं विज्ञानच देऊ शकतं याबाबत माझ्या मनात संदेह नाही. देवा-धर्माच्या अतिरेकाने आपलं नुकसान केलं आहे याविषयीही मला शंका नाही. पण मुद्दा आहे तो काही गोष्टींची, संकल्पनांची प्रस्तुतता (त्या मान्य नसल्या तरी) समजून घेण्याचा. देवाधर्माखेरीज आपल्याकडील समाजजीवनात हा एक स्फोटक आयाम आहे. तो कितीही पुसून टाकायचा म्हटला तरी पुसला जात नाही. इथे एक लक्षात घ्यावं लागेल की या गोष्टी नुसत्या असण्यापुरत्या असत नाहीत. त्यांचं काहीएक ‘फंक्शन’ (कार्य) असू शकतं. हे कार्य समजून घेतलं नाही तर त्या पुसता येणार नाहीत. परंपरेवर प्रहार करताना त्यातून काही नवीन निर्माण होणार नसेल तर ते प्रहार फार काही निष्पन्न कर��� शकणार नाहीत. माझा एक मित्र ‘पुरोगामी कर्मकांडे’ सुरू करायला हवीत असं म्हणतो. यातील कर्मकांडे या शब्दामुळे बिचकून न जाता ‘लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी योजलेले साधन’ म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. ही कर्मकांडे अर्थातच वेगळी असतील. पण त्यातून एक व्यासपीठ तयार होईल.\nआपण धार्मिक कर्मकांडांकडे पाहिलं तर असं दिसेल की त्यात संगीत, खेळ, कला, अशा विविध गोष्टींचा आधार घेतलेला असतो. माणसाला रंजन हवं असतं याची दखल घेऊन या गोष्टी धार्मिकतेत गुंफल्या जातात. परिवर्तनाचा विचार रुजवण्यासाठी गटचर्चा हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. त्यात\nरंजकता कशी आणता येईल, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रंजक पद्धतीने कसा पोचवता येईल यावर विचार केला तर बदलाची प्रक्रिया लोकांना आपलीशी वाटेल. स्त्री-पुरुष समता, श्रद्धा-अंधश्रद्धा, ईश्वरी अस्तित्व-निरीश्वरवाद,धर्माधारित जीवन-निधर्मी जीवन, परंपरानिष्ठ विचार-वैचारिक उदारमतवाद, साहित्य-कलाविषयक धारणा या सर्वच ‘संघर्ष-क्षेत्रात’ नवतेच्या, प्रबोधनाच्या पुरस्कर्त्यांनी ‘सर्वसाधारणपणे माणूस हा ‘एलियन’ (अनोळखी, उपऱ्या) गोष्टींना बिचकणारा प्राणी आहे’ हे लक्षात ठेवून धोरण ठरवलं तर नवतेचाच मार्ग सुकर होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआम्ही 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर बाळासाहेबांचा 'तो' संस्कार जपतो: अमोल कोल्हे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृ��देह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T09:40:07Z", "digest": "sha1:W7FGUSVNGFIWWGULJU3A5C6MPFVURBVW", "length": 7959, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खरेदी वाढल्याने सोन्याचे दर एक महिन्याच्या उच्चांकी पातळीवर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखरेदी वाढल्याने सोन्याचे दर एक महिन्याच्या उच्चांकी पातळीवर\nनवी दिल्ली – जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 85 रुपयांनी वाढ झाली. चांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी वाढल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली.\nदिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 85 रुपयांनी वाढून 31,685 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 85 रुपयांनी वाढून 31,835 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. कालही सोन्याचे दर 250 रुपयांनी वाढले होते. शनिवारी तयार चांदीचे दर 50 रुपयांनी वाढून 39,600 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 1.37 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 1.13 टक्‍क्‍यांनी वाढले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-story-who-is-rani-padmavati/", "date_download": "2019-01-16T10:47:59Z", "digest": "sha1:OF3VRAXXZWGHJWBZQ4E7222BV4NLJPF6", "length": 11298, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोण होती राणी पद्मावती?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोण होती राणी पद्मावती\nटीम महाराष्ट्र देशा –चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसालीद्वारे चित्तोडची महाराणी पद्मावतीचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत राजस्थानात राजपूत करणी सेनेने विरोध केला आहे.याबरोबरच देशभरामध्ये अनेक ठिकाणी पद्मावतीला कडाडून विरोध होत आहे.पद्मावतीचं अस्तित्व होता की ते केवळ ऐक काल्पनिक पात्र होतो यावर प्रश्नच आहे.\nकोण होती पद्मावती आणि काय आहे.\nराणी पद्मिनी किंवा पद्मावती यांचं जीवन सिंहालापासून सुरू झालं होतं. त्यांच्या वडीलांचं नाव गंधार्व्सेना आणि आईचं नाव चम्पावती होते. पद्मावती यांच्या लग्नासाठी वडील गंधर्वसेन यांनी स्वयंवर आयोजित केला होता. यात अनेक हिंदू राजा आणि राजपूतांनी सहभाग घेतला होता. चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांचे आधीच अनेक विवाह झाले असतानाही त्यांनी या स्वयंवरमध्ये येण्याचा निर्णय घेतला. दुसरे राजा मलखान सिंह यांना हरवून राजा रावल रतन यांनी स्वयंवर जिंकला.\n१३०२-१३०३ या काळात राजपूत राजा रावल रतन सिंह यांचं राज्य चित्तोडमध्ये होतं. ते सिसोदिया राजवंशाचे होते आणि राणी पदमावती यांच्याआधी त्यांच्या १३ पत्नी होत्या. ते एक पराक्रमी योद्धा होते. राणी पद्मावतींवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्नही केलं नाही. ते एक चांगले शासक होते. नेहमीच त्यांनी आपल्या प्रजेच्या भल्याचा विचार केला होता.\nवडील गंधर्वसेन यांनी पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केलं. या स्वयंवरासाठी अनेक राजे उपस्थित होते. पण राणी पद्मावतीने चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात माळ घातली. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं ते दिल्लीच्या तख्ताचं.पद्मावतीच्या सौंदर्याबाबत दिल्लीचा सुल्तान अल्लाउद्दीन खिलजी ऐकून होता. त्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीननं थेट चित्तोडवर आक्रमण केलं. पण चित्तोड किल्ल्याच्या स��त मजली तटबंदीने खिलजी हैराण झाला.\nआयपीएलच्या सामन्यांवर बंदी घाला; राष्ट्रीय हरित लवादात…\nपद्मावतनंतर आता ‘मनकर्णिका’ वादाच्या भोवऱ्यात\nअखेर खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला आणि त्यानंतर किल्ल्याचा वेढा काढून घेण्याचं आश्वासन दिलं.पण एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अटही घालण्यात आली.\nपद्मावतीच्या मुखदर्शनासाठी खिलजी किल्ल्यात दाखल झाला आणि तिच्या सौंदर्यावर फिदा झाला. त्याने आपला इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केलं. जोपर्यंत पद्मावती आपल्याला शरण येत नाही, तोवर राजाला सोडणार नाही, अशी धमकीही दिली.\nअखेर पद्मावतीने शरण येण्याची कबुली दाखवली. पण सोबत ७०० दासी घेऊन येण्याची अट घातली.पद्मावतीने ७०० दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या लढवय्या सैनिकांची भर्ती केली. मौका बघून खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली.\nदगा झालेला पाहून खिलजी चवताळला. घमासान युद्ध सुरु झालं. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला. पण मुघलांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला.राणी पद्मावती यांच्यासमवेत तब्बल 16 हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.\nआयपीएलच्या सामन्यांवर बंदी घाला; राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल\nपद्मावतनंतर आता ‘मनकर्णिका’ वादाच्या भोवऱ्यात\nआतापर्यंत ‘पद्मावत’ चित्रपटाने किती कमावले \nजातीवादी राजकारण आणि हरवलेला माणूस\nविराट चे शानदार शतक\nटीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्या मध्ये कर्णधार…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज ���ंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-dominant-day-one-of-the-3rd-test-as-they-close-on-371-4/", "date_download": "2019-01-16T10:11:05Z", "digest": "sha1:ZKSD7CQWY5RUZ3UWZIQYR3MUJSNMYGMK", "length": 9483, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसरी कसोटी: कोहली- विजयच्या दीडशतकांच्या जोरावर भारत ४ बाद ३७१ !", "raw_content": "\nतिसरी कसोटी: कोहली- विजयच्या दीडशतकांच्या जोरावर भारत ४ बाद ३७१ \nतिसरी कसोटी: कोहली- विजयच्या दीडशतकांच्या जोरावर भारत ४ बाद ३७१ \n फिरोजशहा कोटलावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामन्याला आज (दि. २) सुरुवात झाली. भारताचा विजय रथ रोखून मालिकेत बरोबरी साधण्याचा श्रीलंकाचा प्रयत्न भारताने पूर्णपणे हाणून पाडला. दिवस अखेर भारतीय संघ ४ बाद ३७१ अशा मजबूत स्थितीत आहे.\nतत्पूर्वी आज भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोटलाच्या खेळपट्टीवर किंचितसे हिरवं गवत असल्याने चौथ्या डावात फलंदाजी करणे कठीण होते म्हणून कर्णधार कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला असावा. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाल्याने भारताची २ बाद ७८ अशी अवस्था झाली होती.\nदोन्ही फलंदाजाला खेळपट्टीला टिकून फलंदाजी करता आली नाही. हे दोन्ही खेळाडू चांगले सेट झाले असताना खराब फटके मारून बाद झाले. त्यानंतर नागपूर कसोटीत शतकी कामगिरी करणाऱ्या सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने संघाला सावरले.\nदोन्ही फलंदाजांनी आपली अर्धशतके पूर्ण करून संघाची धावसंख्या ५२ षटकांमध्ये २ बाद २२९वर नेऊन ठेवली. एका बाजूने मुरली विजय संयमी फलंदाजी करत असताना कर्णधार विराट कोहलीची फटकेबाजी क्रिकेट रसिकांना अनुभवायला मिळाली.\nविराटने आज १८६ चेंडूचा सामना करताना नाबाद १५६ धावा केल्या. त्यात १६ चौकारांचा समावेश आहे तर मुरली विजय दिवसातील केवळ ४ षटके बाकी असताना बाद झाला. त्याने २६७ चेंडूत १५५ धावा केल्या. त्यात त्याने १३ चौकार मारले.\nविजय बाद झाल्यावर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेला याही कसोटीत काही खास करता आले नाही आणि श्रीलंकेच्या कमकुवत गोलंदाजीसमोर तो केवळ १ धाव करून बाद झाला. दिवस अखेर कोहली आणि रोहित शर्माने जास्त पडझड होऊ न दे��ा १५ चेंडू खेळून काढले.\nभारत पहिला डाव: ४ बाद ३७१\nविराट कोहली खेळत आहे १५६, रोहित शर्मा खेळत आहे ६\nमुरली विजय १५५, शिखर धवन २३, चेतेश्वर पुजारा २३, अजिंक्य रहाणे १\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/07/blog-post_17.html", "date_download": "2019-01-16T10:15:50Z", "digest": "sha1:QET7CWR4BTGUPCY2MNV3BJE62FCZFZNV", "length": 53100, "nlines": 338, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): पुरोगामी...?", "raw_content": "\nमानवी धारणा या खरेच प्रागतिक असतात काय अनेकदा स्वत:ला प्रागतिक समजणारे आपल्याच धारणांचे नीट विश्लेषन करू न शकल्याने स्वत:ला प्���ागतिक समजत, पुरोगामी समजत प्रतिगामी होत जातात. याचे मूळ कारण म्हणजे प्रतिगामीपणा काय आणि पुरोगामीपणा काय याच्याच व्याख्या त्यांना स्पष्ट नसतात.\nशेकडो-हजारो वर्षांपुर्वी अमूक होते तसेच वर्तन, तशीच संस्कृती, तेच ग्रंथ आणि त्यातील तशाच्या तशा मान्यता वर्तमानातही पुजनीय/भजनीय व अंतिम सत्य मानतो व तसे वर्तन वर्तमानातही करायचा प्रयत्न करतो वा तशा भावना/विचार तरी जपत इतरांनीही तसेच वागावे व तसाच विचार करावा असा प्रयत्न करतो तो प्रतिगामी असतो असे आपण मानतो. प्रतिगामीपणाला काळ व समाजाचे वा व्यक्तीचे बंधन नसते. पाच-पन्नास वर्षांपुर्वीचे विचारही जो वरीलप्रमाणेच मानतो तोही तेवढाच प्रतिगामी असतो.\nपुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते.\nवैदिकांना मी विरोध करतो कारण ते प्रतिगामी आहेत. ते कालबाह्य वर्णव्यवस्था, वैदिक स्तोम, परंपरा-संस्कृत्यांच्या इतिहासातील खोटारडेपणा करत आपले वर्चस्व आजही कसेबसे टिकवायच्या प्रयत्नांत मशगूल असतात. पण वैदिक विचारव्यवस्थेला विरोध करणारे स्वत: विरुद्धार्थाने तेवढेच प्रतिगामी असतात त्याचे काय वैदिक विषम व्यवस्थेला जे सर्वोपरी मानतात ते त्रैवर्णिक, मग ते आज कोणत्याही जातीचे असोत, ते माझ्या दृष्टीने वैदिक आहेत. जे वैदिक नाहेत तरीही स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानतात तेही वैदिकच होत. भले वैदिक धर्मात त्यांचे स्थान धर्मबाह्य का असेना. जे या उच्च-नीचतेच्या अमानवी व अवैज्ञानिक संकल्पनांतून बाहेर पडले आहेत व जन्माधारीत कोणत्याही प्रकारचा जन्मसिद्ध वर्णीक वर्चस्वतावाद आपापल्या आत्म्याला साक्षी ठेवून जे नाकारतात, ते त्यांच्या धर्मातील कोणत्याही वर्णात जन्माला येवोत, त्यांना वैदिक मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी मानुही नये.\nपण म्हणून अमुक वर्णात अथवा जातीत जन्माला आला म्हणून त्यांचा निरंतर द्वेष करत स्वत:चा नव-वर्चस्वतावाद आणु पाहतात ते कोण आहेत त्यांना कोण पुरोगामी म्हणेल त्यांना कोण पुरोगामी म्हणेल ते तर तेवढेच, किंबहुना महा-प्रतिगामी म्हणावे लागतील ते तर तेवढेच, किंबहुना महा-प्रतिगामी म्हणावे लागतील मग तेही वैदिक बनायचा प्रयत्न करत आहेत असे नाही कि काय मग तेही वैदिक बनायचा प्रयत्न करत आहेत असे नाही कि काय द्वेष करणा-यांची संस्कृती नेहमीच रसातळाला गेलेली आहे. वैचारिकतेचे खून हे द्वेष्टे नेहमीच पाडत आलेले आहेत. माणसाचाचा खुन परवडला...विचारांचीच हत्या करणारे, विचारांचे गर्भ खुडनारे द्वेष्टे हे कोनत्याही समाजाला विघातकच असतात द्वेष करणा-यांची संस्कृती नेहमीच रसातळाला गेलेली आहे. वैचारिकतेचे खून हे द्वेष्टे नेहमीच पाडत आलेले आहेत. माणसाचाचा खुन परवडला...विचारांचीच हत्या करणारे, विचारांचे गर्भ खुडनारे द्वेष्टे हे कोनत्याही समाजाला विघातकच असतात पण विचार तर पुढे न्यायचा नाही, त्याच द्वेषाच्या चौकटीत अडकुन रहायचे...\nपुरोगामी या संकल्पनेची याहून मोठी कुचेष्टा व विटंबना अजून काय असू शकेल\nझेन , अभिनंदन . अगदी मोजक्या शब्दात तू संजय सरांची बोलती बंद केली आहेस\nत्यांची वैष्णव पंथाला बदनाम करायची भाषा अत्यंत लाजिरवाणी आहे\nत्यासाठी तू त्याना जो जाब विचारला आहेस त्यात\nतुझा अभाय्स पण दिसतो आणि संजय चा हट्टी पणा सुद्धा त्यांनी जे एक गारुड रचले आहे त्यापासून ते लांब जाऊ शकत नाहीत हीच खेदाची बाब आहे\nजर संजय देव मनात नाही तर हा उपद्व्याप का करतात \nएकीकेडे देव मानायचा नाही आणि दुसरीकडे शैव आणि वैष्णव यांच्यात आधी कोण हे सिद्ध करत बसायचे - हे हास्यास्पद ठरते आहे \nहरियाणा मध्ये मोहंजोदाडो-हडप्पा पेक्षा ही प्राचीन शहर सापडले आहे, खोदकाम अजून पूर्ण झालेले नाही. होय अगदी सुरेख सुनियोजित शहर आहे ते, मोहंजोदाडो-हडप्पा पेक्षा ही उत्कृष्ट समजा तेथे तुमचा तथाकथित देव शिव उर्फ शंकर उर्फ महादेव उर्फ महेश उर्फ रुद्र याचा कसलाही पुरावा सापडला नाही तर तुम्ही काय करणार समजा तेथे तुमचा तथाकथित देव शिव उर्फ शंकर उर्फ महादेव उर्फ महेश उर्फ रुद्र याचा कसलाही पुरावा सापडला नाही तर तुम्ही काय करणार आणि होय जर वेगळ्याच चित्र विचित्र अनभिज्ञ मूर्ती सापडल्या तर त्या मुर्तींनाच डोक्यावर घेऊन नाचणार काय\nकुलकर्णी, त्या मुर्ती किमान वैदिक नक्कीच नसणार...खात्री बाळगा\nत्या मूर्ती वैदिक असणे कदापि शक्य नाही, हे माहित आहे मला. प्रश्न हा आहे की तुम्ही शिवाला कुठपर्यंत कुरवाळत बसणार तुम्हाला शिवपुराण, महाशिवपुराण हे ग्रंथ आणि त्यामध्ये लिहिलेला फापट-पसारा मान्य आहे काय तुम्हाला शिवपुराण, महाशिवपुराण हे ग्रंथ आणि त्यामध्ये लिहिलेला फापट-पसारा मान्य आहे काय तुम्हाला शिव ही कोणी होऊन गेलेली व्यक्ती/महापुरुष/देव की संस्कृती वाटते काय तुम्हाला शिव ही कोणी होऊन गेलेली व्यक्ती/महापुरुष/देव की संस्कृती वाटते काय शिवाची कोणती प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात साठवून ठेवली आहे शिवाची कोणती प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात साठवून ठेवली आहे ते तरी एकदा कळूद्या ते तरी एकदा कळूद्या की उगीचच वैदिकांना बदनाम करण्यासाठी शिवाचा उपयोग करायचा की उगीचच वैदिकांना बदनाम करण्यासाठी शिवाचा उपयोग करायचा\nजैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या विरोधासाठी निर्माण झाले असा कित्येकांचा समज आहे. पण जैन धर्माचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याने तो वैदिक धर्माच्या ही आधी अस्तित्वात होता, आणि सिंधू संकृती ही वैदिकांचा सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदाच्या रचनेच्या आधीपासून अस्तित्वात असल्याने वैदिक धर्माच्या विरोधासाठी जैन धर्माचा जन्म झाला असे म्हणणे चुकीचे ठरते. तीच गोष्ट बौद्ध धर्माची. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी वैदिक विरोधात केली असे कोणत्याही बौद्ध ग्रंथात, बुद्धचरित्रात लिहिलेले नाही.\nवैदिक धर्मातील यज्ञामध्ये होणारी पशुहिंसा जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मास मान्य नव्हती. त्यामुळे या दोन्ही धर्माच्या आचार्यांनी यज्ञातील पशुहिंसेला प्रचंड विरोध केला. पण याचा अर्थ असा होत नाही की जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातून जन्माला आले.\nजैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातील बंडातून जन्माला आले असे म्हणणे म्हणजे या दोन्ही धर्माचे मूळ वैदिक धर्मात आहे असे म्हणण्यासारखे आहे. पण वैदिक धर्म अस्तित्वात यायच्या अगोदर पासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती आणि जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म त्या श्रमण परंपरेच्या शाखा आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nजैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ग��तम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी). पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे.\nमहावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.\nत्यामुळे जैन आणि बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्या विरोधातून तयार झाले असे म्हणणे हे पूर्ण चुकीचे आहे. वैदिकांनी तसे म्हणणे स्वाभाविक आहे, कारण त्यांना त्यातून आपली प्राचीनता दाखवायची असते. पण सध्या अनेक बौद्ध विद्वान देखील वैदिकांच्या या म्हणण्याला उघड किंवा मूक पाठिंबा देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे.\nभारतीय संस्कृती मधील संघर्ष हा अवैदिक विरुद्ध वैदिक किंवा शैव विरुद्ध वैष्णव होता, असे मानणारा एक प्रवाह आहे. मात्र हा संघर्ष तसा नसून श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मण संस्कृती असण्याची शक्यता जास्त वाटते. श्रमण संस्कृती ही वैदिक संस्कृती पेक्षा खूप-खूप जुनी आहे.\nविवेकी, बुद्धिवादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारलेले, देवा-धर्माच्या पलीकडे गेलेले, समतावादी सहजीवन जगणारे, समाजात नैतिकतेने वागणारे, समाजातील अंधश्रद्धांना मुठ-माती देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रामाणिक लोक\nकशाचीही पर्वा न करणारे, धर्मांध विचाराने प्रेरित होऊन, अहिंसक महामानवांना जीवनातून उठविणारे हिंसक, भ्रष्ट बुद्धीचे माथेफिरू लोक\nदेवा-धर्माच्या नावाने सामान्य जणांना फसवून लुबाडणारे, जुनाट खुळचट चालीरीतींना चिटकून बसलेले, वेदांना प्रिय मानणारे, भ्रष्ट मनुस्मृतीचा गौरव करणारे, समाज सुधारणेला बाधा आणणारे, हिंसेला प्रवृत्त करणारे, परधर्मीयांबद्दल आकस निर्माण करणारे, जातीवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे, प्रसंगी बॉम्ब स्फोट करणारे, तथाकथित धर्मांध लोक\nसिंधू संस्कृती मधील आद्य महागणनायक पशुपती शिव व गणप्रमुख गणपती हे गणव्यवस्थेचे निर्माते होते. गणव्यवस्था म्हणजे लोकशाही पद्धती शिव व पुत्र गणपती हे नागवंशीय होते. नाग हे मूलनिवासी भूमिपुत्रांचे कुलचिन्ह होते. त्यावेळी विविध प्राण्यांची पक्ष्यांची मुखवटे घालण्याची पद्धत होती. गणपतीचे वाहन उंदीर असणे, शिवाच्या गळ्यात नाग असणे, शिवाचे वाहन बैल असणे, गाय असणे हे कृषिप्रधान श्रमण संस्कृतीचे प्रतिक आहे. महागणनायक शिवाकडे त्रिशूळ असणे हे शत्रू आर्यांसोबत संघर्ष करण्यासाठी घेतलेले शस्त्र आहे. संरक्षणासाठी ते उपयोगी होते. व डमरू हे कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. सिंधू संस्कृतीत गणप्रधान राज्यव्यवस्था होती. गणपती महागणपती हे पद म्हणजे आज जसे लोकशाहीत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री असे पदे आहेत. तसे गणपती-महागणपती ही पदे सिंधू गणराज्य व्यवस्थेत अस्तित्वात होती. तीच सिंधू घाटीतील गणराज्य व्यवस्था पद्धत तथागत गौतम बुद्धांच्या भिक्खू संघाकडे येते. भिक्खू संघाच्या निर्मिती परंपरा म्हणून सिंधू सभ्यतेतुन आलेली आहे. भिक्खू संघाचे नियम गणराज्य पद्धत आहे. बौद्ध भिक्खुंचे चिवर भगवे असणे, शिवाचा झेंडा भगवा असणे हा सांस्कृतिक वारसा सिंधू संस्कृतीतून वारसा म्हणून तथागत बुद्धाकडे येतो. सारनाथ येथे जो अशोक स्तंभ आहे तो स्तंभ लोकशाहीचे प्रतिक आहे. सम्राट अशोकाने जेथे गौतम बुद्धाचे पहिले प्रवचन झाले होते. जेथे तथागत गौतमाने पंचवर्गीय भिक्खुंना दीक्षा देऊन धम्म व संघाची निर्मिती केली होती. तेथे एक मोठा स्तूप बांधलेला आहे. हुबेहूब तशाच स्तुपाची प्रतिकृती सिंधू घाटीत सापडली. हा सिंधू धर्माचा वसा सम्राट अशोकाने वारसा म्हणून धम्मचक्र प्रवर्तनच्या ठिकाणी स्वीकारला. वर्धमान महावीरांनी सुद्धा गणराज्य पद्धती स्वीकारली होती. भारतात अनेक ठिकाणी तथागत बुद्धांच्या मुर्त्या नागमुद्रेतील आहेत. नागसंरक्षण देतांना आहेत. हा बुद्ध नागवंशीय असण्याचा पुरावा आहे. कर्नाटक येथे ह���च नागवंशीय परंपरा महात्मा बसवेश्वर यांनी स्वीकारली. बसवेश्वर हे सुद्धा नागवंशीय होते. शिवलिंग हे स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक त्यांनी धारण केले. व सर्वांच्या गळ्यांत इष्टलिंग धारण करून गणराज्याचा स्वीकार केला. अनुभवमंडप ही लोकसंसद स्थापना करण्याचे महान कार्य बसवअण्णा यांनी केले. या सभागृहात सर्व जातींच्या लोकांना शिक्षण, धर्ममंथन करण्याचे अधिकार होते. अनुभवमंडपाचा पहिला मुख्य गणनायक मातंग समाजातील केला. शिवलिंग हे गण-नायक व गणनायिका यांच्या समानतेचे प्रतिक आहे. गण-व्यवस्था प्रजासत्ताक होती म्हणून हे प्रतिक आले. बसवेश्वरांनी अनेक आंतरजातीय विवाह लावले. त्यामुळे सामजिक समता प्रस्थापित झाली. जातीयतेला विरोध झाला. अनुभव मंडप हे लोकशाहीची व्यवस्था असल्यामुळे बसवेश्वरांच्या काळात वैदिक धर्माचे उच्चाटन झाले. ज्या-ज्या विषमता धर्माच्या नावाखाली वैदिकांनी अस्तित्वात आणल्या होत्या त्या सर्व विषमता बसवेश्वरांनी गाडून लिंगायत धर्माची स्थापना केली. विषमतावादी वैदिक धर्माला संपविण्यासाठी त्यांनी लिंगायत धर्मप्रवर्तन केले. महात्मा फुले यांनी सिंधू संस्कृतीतील सविस्तर इतिहास आपल्या गुलामगिरी पुस्तकात दिला आहे. भारताचे पूर्वीचे नाव बलीस्थान होते. पुढे मध्ययुगीन भारतात हीच सिंधू परंपरा किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांनी ग्रहण केली. जगदीश्वर मंदिर हे पशुपती शिवाचे म्हणजे महादेवाचे मंदिर तिथे स्वतः शिवरायांनी शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंग हे गण व्यवस्थेचे स्त्री-समानतेचे प्रतिक आहे. त्याची स्थापना शिवरायांनी रायगडावर केली. शिवनेरी येथे शिवमंदिर वसवले. गणराज्याचे प्रवर्तन रायगडावर झाले यातूनच स्वराज्यात सर्व स्त्रियांना शिवरायांनी मानाचे पद दिले. सर्व राज्यकारभार सुपूर्द केला. ही परंपरा सिंधू संस्कृतीमधूनच त्यांना मिळाली. त्यामुळेच त्यांनी एक गडाला सिंधूदुर्ग नाव दिले हिंदूदुर्ग नाही. शिवराज्य हे लोकशाहीचे राज्य होते. शिवरायांनी किल्ले रायगडावर नागाचे शिल्प कोरले. यातून आपण नाग वंशीय आहोत हेच स्वीकारले.\nसर्वसंगपरित्याग केलेल्या जैन आणि बौद्घ मुनींना वा भिक्षूंना श्रमण म्हणतात. ‘ जो श्रमतो तो श्रमण ’ किंवा ‘ सम मन ज्याचे आहे, तो समण ( श्रमण )’ असे ‘ श्रमण ’ ह्या शब्दाचे अर्थ लावले जातात. कायाक्ल��शात्मक तपाला जैन धर्मात प्राधान्य आहे. उग्र तपश्चर्या करुन श्रमण धर्माचा आदर्श निर्माण करणारे वर्धमान महावीर ह्यांचा ‘ श्रमण-भगवान ’ ( समणे भगवं महावीरे ) असा निर्देश जैन ग्रंथांतून अनेकदा केलेला आढळतो; त्याचप्रमाणे जैनांची श्रमणसंस्था व त्यांचा आचारधर्म ह्यांचीही माहिती मिळते. ह्या आचारधर्मात पाच महावते अतिशय महत्त्वाची आहेत. ती थोडक्यात अशी : (१) शरीरात जीव असेपर्यंत हिंसा न करणे, (२) कोणत्याही प्रकारचे असत्य भाषण न करणे, (३) कोणतीही वस्तू कोणी दिल्याशिवाय न घेणे, (४) कोणत्याही प्रकारे स्त्रीशी संबंध न करणे, (५) कोणत्याही प्रकारचा परिग्रह जवळ न ठेवणे. ही सर्व व्रते मनाने, वाणीने आणि शरीराने पाळावयाची असतात. हे पाच महावतांमध्ये जे करु नये म्हणून सांगितले आहे, ते स्वत: तर करावयाचे नाहीच; पण दुसऱ्याकडूनही करवावयाचे नाही आणि कोणी ते करण्याची संमती मागायला आला, तर ती द्यावयाची नाही. ही पाच महावते म्हणजे श्रमण धर्माचा गाभा समजला जातो. श्रमणांकडून काही आचारभंग झाल्यास त्यांना काय प्रायश्चित्त द्यावे, हे जैन ‘ छेदसूत्रां’त सांगितले आहे.‘ छेद ’ म्हणजे अपराधी.\nनैष्ठिक बह्मचर्य किंवा संन्यास हे मोक्षाचे मुख्य साधन आहे, हा जैनांप्रमाणेच बौद्घांचाही मुख्य सिद्घांत आहे; तथापि बौद्घ धर्माला आत्यंतिक देहदंडाचा, आत्मक्लेशाचा मार्ग मान्य नाही. त्याचप्रमाणे वैदिक काम्यकर्मकांडाचा, सांसारिक सुखांच्या आत्यंतिक उपभोगाचा मार्गही मान्य नाही. ह्या दोन टोकांतील मधला मार्ग - मध्यमा प्रतिपद् - त्याने काढला. सम्यक आचरण करणारा, शांत, दांत, नियत् ब्रह्मचारी व सर्व भूतांच्या बाबतीत दंडत्याग केलेला असा जो असतो, तोच श्रमण, भिक्षू वा ब्राह्मण होय, असे ⇨धम्मपदात म्हटले आहे.\nबौद्घ भिक्षु-भिक्षुणींचे आचारनियम एकत्रित स्वरुपात आणून शिस्तीबद्दल मार्गदर्शन करणे हा बौद्घांच्या ⇨ विनयपिटका चा हेतू होय. विनयपिटक हे बौद्घ संघाचे संविधान मानले जाते. विनयपिटकांच्या ⇨ पातिमोक्ख ह्या महत्त्वपूर्ण भागात भिक्षु-भिक्षुणींकडून घडू शकणाऱ्या अनेक अपराधांचा निर्देश केलेला असून, कोणत्या अपराध्यास कोणते शासन करावे, हेही सांगितले आहे.\nश्रमणसंस्कृती अशी संज्ञाही रुढ आहे. वैदिक काळापासून भारतात यज्ञप्रधान ब्राह्मणी संस्कृतीबरोबरच अहिंसेवर आधारित श्रमणसंस्��ृती अस्तित्वात होती, असे वैदिक वाङ्‌मयावरुन दिसते. इंद्रियनिगह, परिग्रह-त्याग, आत्मशुद्घी व अहिंसा या गोष्टींना महत्त्व देणारी ही श्रमणसंस्कृती होती. बौद्घ व जैन हे श्रमणसंस्कृतीचे अनुयायी होत.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमग माणसाच्या स्वातंत्र्याचे काय\nसावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4262", "date_download": "2019-01-16T10:19:15Z", "digest": "sha1:YSX3S7FDRDRUDPBO6SG3IDD3632GSZEG", "length": 12535, "nlines": 98, "source_domain": "rajtantra.com", "title": "विम्याच्या रक्कमेवर उपाध्यक्षांचा श्रेयासाठी अट्टाहास | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » विम्याच्या रक्कमेवर उपाध्यक्षांचा श्रेयासाठी अट्टाहास\nविम्याच्या रक्कमेवर उपाध्यक्षांचा श्रेयासाठी अट्टाहास\nवाडा, दि. ११ : दोन वर्षापूर्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लोखंडी गेट कोसळून एक विद्यार्थीनी दगावली. त्या विद्यार्थीनीच्या कुटुंबाला राजीव गांधी विमा योजनेद्वारे अपघात विम्याची रक्कमेचा धनादेश आला असताना पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधें यांनी केवळ श्रेयाकरिता ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असल्याचे भासवत स्वात:च्या हस्ते धनादेशाचे वाटप केले. मात्र दिलेला धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा नसून राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत असल्याचे उघड झाल्याने गंधेंचे पुरते हसे झाले आहे.\nयेथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील काही विद्यार्थी दुपारी जेवणाच्या सुट्टीत शाळेच्या लोखंडी गेटवर झोके घेत खेळत होते. त्यावेळी खेळत असलेल्या तन्वी धानवा ह्या विद्यार्थीनीच्या अंगावर हे गेट कोसळून डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर शैलेश चव्हाण हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ही घटना ५ डिसेंबर २०१६ रोजी घडली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेने मृत तन्वी धानवाच्या कुटुंबियांना केवळ २० हजार रुपयांची शासकीय मदत दिली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी राजीव गांधी विमा योजनेद्वारे ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गंधेंनी ही विम्याची रक्कम मिळाली असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे मदत मिळाली असल्याचे भासवत सोमवारी ( दि. ९ ) तन्वीच्या कुटुंबियांकडे हा धनादेश स्वात:च्या हस्ते सुपूर्द केला. त्यासंदर्भात विविध वृत्तपत्रांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र आता हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा नसून राजीव गांधी विमा योजनेचा असल्याचे उघड झाल्याने उपाध्यक्ष गंधेंची श्रेयासाठीची अहमहमिकाच सिध्द होत आहे.\nसरकार शालेय विद्यार्थ्यांचा राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांकडे अपघात विमा उतरवत असते. राज्यातील शाळांमध्येअपघातामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विम्याच्या रक्कमेद्वारे अपघातग्रस्तांना अर्थसहाय्य केले जाते. ह्याच योजनेद्वारे तन्वीच्या कुटुंबियांसह जखमी विद्यार्थी शैलेश चव्हाण ह्याला ३० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.\nPrevious: वाडा शहरात एका रात्रीत सात दुकाने फोडली; व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण\nNext: नवापूर खाडी मासे मृत्यू प्रकरणी गठीत समितीकडून घटनास्थळाची पाहणी\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा ब���्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-criticize-bjp/", "date_download": "2019-01-16T10:29:52Z", "digest": "sha1:5JL7WXNAZBVMC5TDJVLEV5L4GKKSAOH5", "length": 8908, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ते माधुरीकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nते माधुरीकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ – धनंजय मुंडे\nपुणे: केंद्र सरकारच्या जाहिरातीमध्ये देश बदल रहा है, असे सांगितले जाते. देश बदलतो का नाही हे माहित नाही. पण महाराष्ट्र राष्ट्रवादीमय होतोय. असा हल्ला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर केला आहे.काँग्रेसकडून आज पुण्यामध्ये हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंडे बोलत होते.\nधनंजय मुंडे यांनी भाजपच्या ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानावर हल्ला चढवला. ते माधुरीकडे गेलेत आपण मजुराकडे जाऊ आणि भाजपची निष्क्रियता दाखवून देऊ. असे मुंडे म्हणाले. तसेच पाया खालची माती सरकल्यानेच अमित शहा मातोश्रीवर गेले. भाजपला छत्रपतींचा राज्याभिषेक आठवत नाही मात्र सेलिब्रिटीना भेटता येते. धनगर आरक्षण देता येत नाही म्हणून सोलापूरच्या विद्यापीठाला नाव देयच पुढं केलं जातं. इंदूरच्या विद्यापीठाला आधीच अहिल्यादेवीच नाव दिल्याने ते सोलापूर विद्यापीठला देता येणार नाही ही फसवणूक आहे. असे मुंडे म्हणाले\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nराष्ट्रवादी काँग्रेस आज आपला २० वा वर्धापन दिवस देखील साजरा करत असल्याने आजच्या सभेला विशेष महत्व आहे. जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत. पवार घराण्यातील तिसरी पिढी म्हणजेच राजेंद्र पवार यांचे पुत्र आणि पुणे जिल्हाप��िषद सदस्य असणारे रोहित पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या सभेच्या नियोजनावर स्वतः लक्ष ठेवत आहेत. तसेच सामान्य कार्यकर्त्यांमध्ये बसून आपणही नेते नाही तर पक्षाचे कार्यकर्तेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nसहकारनगर भागात असणाऱ्या शिंदे हायस्कूलच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोल यात्रेची सांगता सभा असल्याच सांगितले जात आहे, विशेष म्हणजे जेलमधून सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच जेष्ठ नेते छगन भुजबळ हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/extreme-reductions-in-basmati-rice-cultivation/", "date_download": "2019-01-16T10:43:38Z", "digest": "sha1:AYKWNBYTDQKC2F36ZZBAB43COVLT5TY7", "length": 7502, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बासमती तांदळाच्या लागवडीत कमालीची घट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबासमती तांदळाच्या लागवडीत कमालीची घट\nवेबटीम : बासमती तांदळाच्या उत्पादनात जागतिक पातळीवर वरचढ असलेल्या भारतात यावर्षी लागवड कमी झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण अर्थात एपीडाने आपल्या बासमती तांदळाच्या अलीकडेच केलेल्या एका अहवालात सांगितले आहे की, मागील वर्षीच्या (२०१६) खरीप हंगामाच्या तुलनेत यावेळी (२०१७) देशभरात बासमती तांदळाच्या लागवडीत ७.९२ टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.\nखरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता –…\nबोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3 हजार 400 कोटींची मदत\nमागील वर्षीच्या खरीप हंगामात १६८८.८ हजार हेक्टरवर बासमती तांदळाची लागवड करण्यात आली होती, जी यावर्षी १५५५.० हजार हेक्टरवर नोंदवली गेली आहे. एपीडाचे सल्लागार विनोदकुमार कौल यांनी सांगितले आहे की, बासमती तांदळाचे प्रमुख उत्पादक राज्य हरियाणात मागील वर्षीच्या तुलनेत ९.३० टक्क्यांनी, पंजाब मध्ये ८.८४ टक्क्यांनी, उत्तरप्रदेश मध्ये ३.७६ टक्क्यांनी, उत्तराखंड मध्ये २.४३ टक्क्यांनी, जम्मू-काश्मीर मध्ये २.०९ टक्क्यांनी, हिमाचल प्रदेश मध्ये १.२५ टक्क्यांनी तर दिल्ली प्रदेशात २.६७ टक्क्यांनी घट झाली आहे. बासमती तांदूळ उत्पादक क्षेत्रात मॉन्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा कमी राहिल्यामुळे त्याचा परिणाम बासमती तांदळाच्या लागवडीवर झाला आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.\nएपीडा तयार केलेला आपला हा अहवाल (बासमती सर्वे रिपोर्ट-२०१७) देशातील ७ राज्यांतील ८१ पैकी ७८ जिल्ह्यांमधील शेतकरी आणि कृषी तज्ञांची प्रत्यक्ष भेट घेऊन तयार केला आहे.\nखरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता – कृषिमंत्री चंद्रकांत पाटील\nबोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 3 हजार 400 कोटींची मदत\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nउस्मानाबाद : लोकसभेचा जसजसा कालावधी जसा जसा जवळ येईल तशा पडद्यामागे हालचाली गतीमान होताना दिसत आहेत. उस्मानाबाद…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tej-pratap-yadavs-controversial-statement-about-pm-modi-latest-updates/", "date_download": "2019-01-16T10:24:06Z", "digest": "sha1:DA5YQNS3L6ZXCVSRQRLCOPPSHT2P7EIX", "length": 7004, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींची चामडी सोलून काढू- तेजप्रताप यादव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदींची चामडी सोलून काढू- तेजप्रताप यादव\nसुशीलकुमार मोदी यांच्या नंतर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच धमकी दिली आहे\nटीम महाराष्ट्र देशा – लालूप्रसाद यांच्या हत्येचा कट रचला जात असून त्यांच्या सुरक्षेत कपात करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल आणि मोदी यांची चामडी सोलून काढू, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.सुशीलकुमार मोदी यांच्या नंतर आता तेजप्रताप यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच धमकी दिली आहे.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nनुकतीच लालूप्रसाद यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याबाबत तेजप्रताप यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी पंतप्रधान मोदींविषयी वादग्रस्त विधान केले. ‘दररोज विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. लालूप्रसादही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. अशावेळी त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे. त्याला सडेतोड उत्तर देऊ, तसेच मोदींची चामडी सोलून काढू,’ अशी धमकी त्यांनी दिली. याबाबतचा व्हिडिओ ‘एएनआय’ने ट्विट केला आहे.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\n‘आन���द दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/06/blog-post_15.html", "date_download": "2019-01-16T10:25:49Z", "digest": "sha1:VKHRWF5J3QIXVSPUT5HRWS3I6YKU6RFJ", "length": 40595, "nlines": 246, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): स्मृतीबाईंचा शिक्षणनामा", "raw_content": "\nHome > कव्हरस्टोरी > स्मृतीबाईंचा शिक्षणनामा\nमानव संसाधन खात्याचा ताबा घेतल्या घेतल्या मंत्री महोदया स्मृती इराणी यांनी अभ्यासक्रमात व्यापक बदल घडवण्याचं सुतोवाच केलं. हे खरं आहे की सध्याची भारतीय शिक्षणपद्धती ही दिशाहीन झाली असून बेरोजगारांची निर्मिती करणारे कारखाने बनलेली आहे. सध्याच्या शिक्षणपद्धतीत गुणवत्ता, आकलन आणि ज्ञान वाढण्याचं कार्य होत नसून घोकंपट्टी करणार्या अथवा स्मरणशक्तिच्या जोरावर पास होणार्या विद्यार्थ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. सर्वच विषयांत पास होणं बंधनकारक असल्याने आवडीच्या विषयाकडे अधिक वेळ देता येत नाही. सबब प्रत्येक विद्यार्थी हा मार्कांचा भारवाही हमाल बनून गेलेला आहे. ज्ञान प्राप्त करणं आणि आपापल्या आवडीच्या ज्ञानशाखेत किमान भर जरी घालता आली नाही तरी सक्षम प्रशिक्षित तयार करणं हे शिक्षणव्यवस्थेचं ध्येय असायला हवं होतं. विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्याच विषयात पूर्ण अभ्यासाची संधी देत त्याला तज्ज्ञ बनवेल अशी शिक्षणव्यवस्था आपल्याला हवी आहे. त्या दृष्टीने मार्काधारित नव्हे तर नैसर्गिक कलाधारित शिक्षणपद्धती आणि तसा अभ्यासक्रम बनवण्याचं स्मृती इराणींनी ठरवलं असतं आणि तशी पावलं उचलण्याची सिद्धता केली असती तर भारतीयांनी त्यांना धन्यवादच दिलं असतं.\nअलीकडेच स्मृती इराणींच्या स्वतःच्या शिक्षणाबद्दल वादळ उठलं होतं आणि त्या टीकेच्या लक्षही झाल्या होत्या. खरं तर त्यांचं शिक्षण हा काही वादाचा मुद्दा नाही. असूही नये. कर्तबगारी ही शिक्षणावर अवलंबून नसते हे आपल्याच शिक्षणपद्धतीने सिद्ध केलेलं आहे आणि या सरकारमध्ये त्यांना स्वतःची बुद्धिमत्ता वापरण्याचीही आवश्यकता नसल्याने त्यांचं शिक्षण अथवा शिक्षणक्षेत्रातील त्यांचं योगदान याबद्दलही चर्चा होण्यात अर्थ नाही. याचं कारण म्हणजे त्यांना फक्त रा.स्व. संघाचा तयारच असलेला शैक्षणिक अजेंडा राबवायचा आहे.\nनरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाचे शिक्षणपद्धतीतील तज्ज्ञ (विद्या भारती) प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेंतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी त्यांना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर स्मृती इराणींनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन हिंदू भारतीयांचं विज्ञान, सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली असून तसे निर्देश अधिकार्यांना दिले गेले आहेत.\nवरकरणी पाहता समस्त हिंदुंना यात आनंदच अधिक होण्याची शक्यता आहे. पण हा ‘हिंदू’ अजेंडा आहे काय हे हिंदुंनाही माहीत असणं गरजेचं आहे. पराभूत मानसिकतेत गेलेल्या, गुलामी सहन केलेल्या हिंदुंना आपला ‘गौरवशाली इतिहास’ शाळांतून शिकवला गेला तर चांगलंच वाटेल. पण खरं तर अभ्यासक्रमांत कोणत्याही धर्माच्या दृष्टिकोनातून कसल्याही प्रकारचा इतिहास येणं हे चूकच आहे. पण तरीही आपण आधी हा हिंदू अजेंडा म्हणजे काय आणि त्याचं पर्यावसन कशात होणार आहे हे समजावून घेऊयात.\nमुख्यतः एक बाब लक्षात घ्यायला हवी ती ही की याचं लेबल हिंदू असं केलं गेलं असलं तरी प्रत्यक्षात हा ‘वैदिक’ अजेंडा आहे. आजवर रा. स्व. संघ हा वैदिक अजेंडा सातत्याने राबवत हिंदू नव्हे तर वैदिक वर्चस्वतावाद निर्माण करत आला आहे, हे त्यांची प्रकाशनं आणि त्यांनी चालवलेल्या शाळांतील अभ्यासक्रम जरी पाहिला तरी सहज लक्षात येईल.\nसर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की वैदिक धर्म हा सिंधू संस्कृतिपासून चालत आलेला मूर्तिपूजक हिंदू धर्मापासून सर्वस्वी वेगळा आहे. रा. स्व. संघ जर स्वतःला हिंदू समजत असता तर सिंधू संस्कृती वैदिकांनीच निर्माण केली असे दावे अलीकडे करू लागला नसता. आजही अवैदिक हिंदू तेच शिवादी देव पूजतात जे सिंधू काळी प��जलं जात होतं. त्याचे व्यापक पुरावेही मिळालेले आहेत. असं असताना कसलाही वैदिक पुरावा नसतानाही सिंधू संस्कृतिचे निर्माते वैदिक होत असे आटोकाट प्रयत्न करून, पुराव्यांची उलथापालथ करून सिद्ध करण्याचा चंग त्यांनी का बांधला असता\nएवढंच नव्हे तर घग्गर-हक्रा नदी म्हणजेच वैदिक सरस्वती नदी असं सांगण्याचा अट्टाहासही त्यांनी केला नसता. तसे दावे करून ते सिंधू संस्कृतिवरही आपली मालकी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्यक्षात घग्गर-हक्रा म्हणजे वैदिक सरस्वती नव्हे. या नदीच्या पात्रात झालेल्या भूवैज्ञानिक संशोधनांनी ही नदी सिंधू काळातही मोठी नदी नव्हती हे सिद्ध केलेलं आहे. त्या नदीतील जलप्रवाह हा तेव्हाही मान्सूनवरच अवलंबून होता. ही नदी ऋग्वैदिक सरस्वतीप्रमाणे हिमालयातून उगम पावत नाही. एवढंच नव्हे तर ऋग्वेदातील सरस्वती नदीची वर्णनं आणि भूगोल घग्गर-हक्राच्या पुरातन आणि वर्तमान वास्तवाशी कसलाही मेळ खात नाही. खरं तर सध्या अफगाणिस्तानमध्ये असलेली हरक्स्वैती (सध्या याच नदीला हेल्मंड असं म्हटलं जातं) हीच वैदिक सरस्वती होय असं डॉ. राजेश कोचर यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. असं असतानाही घग्गर-हक्रा म्हणजेच वैदिक सरस्वती आणि म्हणून या नदीच्या काठावरील सिंधू संस्कृतिचे अवशेष हे वैदिक संस्कृतिचे अवशेष असे दावे केले जात आहेत आणि तेच पोकळ, अशास्त्रीय दावे संस्कृतिच्या नावाखाली अभ्यासक्रमात येण्याची साधार शंका आहे.\nआणि वैदिक म्हणजेच हिंदू असं जर असेल तर सिंधू संस्कृतितील धर्मकल्पनांचे जे पुरावे आढळलेत ते सरळ हिंदू पुरावे म्हणून त्यांनी ग्राह्य धरायला हवे होते. सिंधू संस्कृतिचे लोक हे मूर्ती/प्रतिमापूजक होते याचे अक्षरशः हजारो पुरावे उपलब्ध आहेत. वैदिक धर्मात मूर्तिपूजा नाही, किंबहुना मूर्ती/प्रतिमापूजेचा निषेध आहे हे वास्तव लक्षात घ्यायला हवं. हे वैदिकांना माहीत नाही असं नाही, पण हिंदू लेबलखाली त्यांना वर्तमानात आणि पुढील पिढ्यांवरही वैदिक वर्चस्वतावाद बिंबवायचा आहे. ही सांस्कृतिक फसवणूक असून अवैदिक हिंदुंनी सावध रहायला हवं.\nरा. स्व. संघ अशारितीने सांस्कृतिक भेसळ करत वैदिकतेचा घोष मिरवण्यात स्थापनेपासून आघाडीवर राहिलेला आहे. यांचं सामाजिक शास्त्र म्हणजे सर्व स्मृत्या आल्या. या स्मृत्यांतील चातुर्वर्ण व्यवस्था कशी वैज्ञानिक होती हे बिंबवायचं कार्य ते करतच आलेले आहेत. ते अभ्यासक्रमात यावं असं भारतीयांना खरंच वाटतं की काय\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भारतात जवळपास १४ हजार शाळा-विद्यालयं चालवली जातात. डॉ. वेंकटेश रामकृष्णन त्यांच्या Hindutva Institutions in Education : The spreading network of RSS या लेखात म्हणतात, रा. स्व. संघाची विद्या भारती ही शैक्षणिक शाखा असून त्यातर्फे चालवल्या जाणार्या शाळांत नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबरच ‘संस्कृती ज्ञान’ हा एक मध्यवर्ती अभ्यासक्रम आहे. त्यात शारीरिक शिक्षणाबरोबरच भारताची प्राचीन संस्कृती शिकवली जाते. नेमका यातूनच वैदिक अजेंडा राबवला जातो. गोहत्या कशी चुकीची आहे हे शिकवताना गाय ही सर्व प्राणिमात्रांची जन्मदात्री असून गायीत सारे देव राहतात, अयोध्येच्या बाबरी मशिदीच्या जागी पुरातन राममंदिर कसं होतं, वैदिक ऋषिंनी विमानांपासून ते आरोग्य शास्त्रापर्यंत मूलभूत शोध कसे लावले वगैरे माहिती आवर्जून समाविष्ट असते. यज्ञ केल्याने वातावरण शुद्ध होऊन पर्यावरणाचं कसं रक्षण होतं हेही सांगितलं जातं. याला कसलाही पुराव्यांचा आधार नसला तरी संस्कृतिच्या नावाखाली वैदिक संस्कृतिचं खोटं गुणगान निष्पाप विद्यार्थ्यांच्या माथी मारलं जातं.\nवैदिकांचा सांस्कृतिक इतिहास म्हणजे थापांचं अवाढव्य पोतडं आहे. महाविस्फोट सिद्धांत ऋग्वेदातच प्रथम सांगितला होता, प्राचीन काळीच वैदिक ऋषिंनी क्षेपणास्त्रांचा शोध लावला होता, वैदिक गणित हे जगात श्रेष्ठ आहे, संस्कृत भाषेचा उपयोग संगणकाच्या भाषेसाठी अमेरिकन करणार असून नासात संस्कृतचा विशेष अभ्यास केला जातो वगैरे भुलथापांचं प्रमाण एवढं आहे की आपल्याला चाट पडायला होतं. रा. स्व. संघ त्यांच्या निगडित आणि अनिगडित प्रकाशन संस्थांमार्फत अशाप्रकारची धादांत असत्यं पसरवणारी वैदिक महत्तेची वर्णनं सातत्याने प्रसृत होत असतात.\nडॉ. रामकृष्णन म्हणतात की, खोट्या माहितीच्या जोरावर रा. स्व. संघ आपला हिंदुत्ववादी अजेंडा पुढे नेत असतो. आता त्यांचं सरकार आल्याने त्याचा समावेश सर्वच अभ्यासक्रमांत होणार याची पूर्वसूचनाच स्मृती इराणी यांनी दिली आहे. कारण भारताचा जोही पुरातन इतिहास आहे तो केवळ वैदिकांचाच असून इतर सारे समाजगट निर्बुद्ध होते आणि म्हणून त्यांचं काय योगदान असं नकळत बिंबवण्यासाठीची ही वैदिक मोहीम आहे, त�� हिंदू मोहीम नव्हे हे सत्य सर्वांनीच लक्षात ठेवणं आवश्यक आहे.\nभारताच्या गौरवशाली परंपरांना इतिहासात स्थान मिळालं पाहिजे असा रा. स्व. संघाचा हट्ट असतो. जे खरं आहे ते मान्य करण्यात कसलीही हरकत असण्याचं कारण नाही. जगभरचे विद्वान घग्गर म्हणजे सरस्वती नव्हे हे सर्व पुराव्यांनिशी उच्चरवाने सांगत असताना मात्र आता तर सिंधू संस्कृतिचं नाव ‘सारस्वत’ संस्कृती करा अशा छुप्या मागण्या सुरू आहेत. या गौरवशाली परंपरांत चातुर्वर्ण्य अगदी चपखल बसतो म्हणून त्यामागील समाजशास्त्रही वैदिक मंडळी हट्टाग्रहाने सांगत असतात. आता तर त्यांचं सर्वस्वी बहुमतातील सरकार आहे. त्यामुळे हा तथाकथित गौरवशाली इतिहास, परंपरा, खोटं विज्ञान आणि थापांनी भरलेल्या वैदिक महत्ता यांना सरळ अभ्यासक्रमातच स्थान मिळण्याची शक्यता आहे.\nनव्हे स्मृती इराणी यांनी त्याचंच सुतोवाच केलेलं आहे. त्यांचं कार्य एवढंच की रा.स्व.संघाने तयारच करून ठेवलेला अभ्यासक्रम शिक्षण पद्धतीत घुसवायचा आहे. आता कोणी विरोध करायलाही नसल्याने त्यांना आपल्या मनिषा सहज साकारता येतील असं चित्र आहे. म्हणूनच त्या म्हणाल्या की, ‘शास्त्र, गणित, सामाजिक शास्त्र, भाषा, व्याकरण यातील पुरातन भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात घेतलं जाईल.’\nइथे प्रसिद्ध विचारवंत पु.स. सहस्रबुद्धे काय म्हणाले होते याची आठवण येणं क्रमप्राप्त आहे. ते म्हणाले होते, ‘रा. स्व. संघ हा एक असा पिरॅमिड आहे जिथे परंपरागत अंध विचारांच्या ममीज् साठवून ठेवल्या आहेत.’ या ममीज् आता चालत बाहेर येण्याच्या बेतात आहेत.\nसत्याचा स्वीकार करायला हवा. जे वैदिकांचं खरोखरचं योगदान आहे ते नाकारण्याचा प्रश्नच नाही. आर्यभट, वराहमिहिराचं योगदान कोण विसरेल त्याचा सन्मान ठेवायलाच हवा. वेद रचणारे वशिष्ठ-विश्वामित्राच्या काव्याबद्दल आणि त्यांच्या धर्मश्रद्धांबद्दल आदरही असायला हवा. पण जे काही या देशात चांगलं आहे ते सारं वैदिकांचंच असं कसं चालेल त्याचा सन्मान ठेवायलाच हवा. वेद रचणारे वशिष्ठ-विश्वामित्राच्या काव्याबद्दल आणि त्यांच्या धर्मश्रद्धांबद्दल आदरही असायला हवा. पण जे काही या देशात चांगलं आहे ते सारं वैदिकांचंच असं कसं चालेल त्याला ठोस पुरावे तरी हवेत की नकोत त्याला ठोस पुरावे तरी हवेत की नकोत बरं ते हिंदू नाहीत हे तेच वारंवार ‘वैदिक-��ैदिक’ करून स्वतःच मान्य करत असतात. वैदिक धर्म हा यज्ञ प्रधान. मूर्ती-प्रतिमा पूजेशी त्याचा काहीएक संबंध नाही. वैदिक नावाचं गणित वैदिक नसून शंभरेक वर्षांपूर्वी ते लिहिलं गेलं आणि त्याला पुरातनतेचा आभास देण्यासाठी वैदिक गणित असं नाव दिलं गेलं. संस्कृतचा अभ्यास नासात कोणी करत नाही. ती संगणकाची भाषा ही तर चक्क भुलथाप आहे आणि अशाप्रकारच्या वैदिक थापा आमच्या पुढच्या पिढ्यांनी शिकून मनं विकृत करून घ्यायची काय यावर कोण विचार करणार\nएक काळ होता जेव्हा बहुजन अडाणी होते. त्यांना वैदिक विद्वान सांगत त्यावरच अवलंबून रहावं लागे, त्यावर विश्वास ठेवावा लागे. आज ती स्थिती राहिलेली नाही. बहुजन आपली पाळंमुळं स्वतंत्रपणे शोधत आहेत आणि त्याचे विपुल पुरावे सर्वत्र विखुरलेले आहेत. त्या सार्या इतिहासाचं श्रेय कोणी लबाडीने घेऊ पाहत असेल तर त्याचा विरोध सर्व पातळ्यांवर होणारच ज्याचं श्रेय त्याला हा साधा सरळ नियम आहे आणि त्याचं कटाक्षाने पालन होणं गरजेचं आहे.\nपण हे झालं सांस्कृतिक लढ्याचं. शिक्षणपद्धतीत आम्हाला असले थेर नको आहेत. किंबहुना आमची शिक्षणपद्धती ही संतुलित आणि निकोप असायला हवी. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना कोणताही धर्म अथवा त्याधारित संस्कृती शाळांत शिकवली जायला नको आहे. आम्हाला आमच्या पुढील पिढ्यांची मनं खोट्या अभिमानांनी प्रदूषित करायची नाहीत. मुलं मोठी झाली आणि जर त्यांना रस असेल तर ते स्वतंत्रपणे ज्या धर्मात-संस्कृतित रस आहे त्याचा अभ्यास करतील आणि आपली मतं स्वतंत्रपणे बनवतील. आम्हाला त्यांच्यावर कसलेही विचार थोपत त्यांना पंगू करायची इच्छा नाही. काय शिकायचं याचं शिक्षण मुलांनाच घेऊ द्यात. संस्कृती-धर्माच्या वांझोट्या मिथकांनी त्यांना प्रदूषित करू नका. वैदिकच काय पण कोणताही अजेंडा राबवू नका असंच आपल्या सार्यांचं म्हणणं असलं पाहिजे. कोणाचीही वर्चस्ववादी भावना इथे आडवी येता कामा नये.\nमला ठाऊक आहे की आपला आवाज क्षीण आहे. इराणींना फक्त रा. स्व. संघाने तयारच ठेवलेला त्यांचा वैदिक शैक्षणिक अजेंडा अंमलात आणायचा आहे. पण तरीही आपण जमेल तसा आपला आवाज उठवला पाहिजे. आपल्याच भविष्यातील पिढ्यांना नासवण्याचा अधिकार यांना कोणी दिला\nत्यांनी स्पष्ट करावे की ते वैदिक आणि हिंदू धर्म वेगवेगळा मानतात तर त्यांना इतके टेन्शन का ���ी संघ परिवार शिक्षणात बदल करून वैदिकांचा चा उदो उदो करतील असे \nएक पाहिजे की आजच्या जमान्यात भटजीचा मुलगाही शिक्षण घेताना इंग्रजी मिडीयम पसंत करत असतो आणि त्यालाही त्याचे वडील या सर्व प्रकारातून दूर ठेवत असतात\nगोळवलकर गुरुजी तर ठामपणे म्हणत असत की आर्य भारतातलेच आहेत ते बाहेरून आलेले नाहीत\nत्यांचा मुद्दा असा होता की ध्रुव प्रदेशच सरकला आहे दक्षिण आणि उत्तर ध्रुव यांचा एक्सिस बदलला आहे पण त्याचा विचार संजय सोनवणी करत नाहीत ,त्यांचे एक भारुड कायम चालू असते ,\nआज समाजाला त्याचा हरवलेला चेहरा हवा आहे ,आपल्या परंपरांची पुनर्मांडणी करताना कशी करायची ते संघाला समाजात नाही का मनुवादी विचार यापुढे कधीही इथे रुजू शकत नाहीत हे न समजण्या इतके ते दुधखुळे नाहीत मोदींचे यश आणि त्याचे रहस्य याबाबत संजय सोनावणी यांचे चिंतन नक्कीच कमी पडते आहे \nआता यापुढे संघ काय करेल तो विचार करू या \nत्यांचा पूर्ण प्रयत्न असा राहील कि काश्मीरचे कलम रद्द केले आणि काश्मीर पूर्ण भारतात विलीन झाला तर काय होईल ९९ टक्के जनतेला असेच वाटते की पाकिस्तानची खोड मोडण्यासाठी हे पाउल अत्यंत आवश्यक आहे ९९ टक्के जनतेला असेच वाटते की पाकिस्तानची खोड मोडण्यासाठी हे पाउल अत्यंत आवश्यक आहे अब्यास्क्रमात बदल हि किरकोळ बाब आहे अब्यास्क्रमात बदल हि किरकोळ बाब आहे \nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आ��े . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nकोण आहे ही हिंदू राष्ट्र सेना\nआनंद यादव व न्यायालयिन निकाल...\nसामाजिक जीवन सुखकर कसं करणार\nसंरक्षण सामग्री उत्पादनात १००% एफडीआय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%AD%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%86.html", "date_download": "2019-01-16T10:02:55Z", "digest": "sha1:KRLHYFHQAHRMZCKTOYNOJVG5BYILMLKF", "length": 27049, "nlines": 200, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "शेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog शेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nमाननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,\nआपण मध्यंतरी जपानच्या दौऱ्यावर असतांना विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील जऊळका (रेल्वे) या गावातील दत्ता उपाख्य गुड्डू आत्माराम लांडगे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तरावनं आपल्याला एक पत्र लिहून ठेवलं आहे. ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचलं नसणार. अशा संवेदनशील बाबी सरकारपासून लपवण्याची सराईत कोडगी परंपरा नोकरशाहीत असतेच, असा आजवरच्या पावणेचार दशकातील पत्रकारितेतला माझा आणि विरोधी पक्षात असतानाचा आपलाही अनुभव आहे. जनतेशी असणारी नाळ तुटलेल्या ‘परदेशी’ नोकरशहांवर आता मुख्यमंत्री झाल्यावर आपला फारच विश्वास असल्याचा मिडिया तसेच आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. आपण जपान दौऱ्यावर असताना लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली; तर नोकरशाहीनं त्याच्या रेशन कार्डवर जुन्या तारखेला धान्य दिल्याची नवी नोंद करून राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासारख्या जाणत्याची अशी दिशाभूल करून टाकली त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली हे चांगलंच झालं यावर आमच्या नाथांभाऊंचा विश्वासच बसला… अशा अनेक (विरोधी पक्षात असताना आपण जाहीर पत्रांना तत्परतेने उत्तर देत असत हा अनुभव गाठीशी आहे शिवाय मीही पूर्वी नागपूरला होतो, आपल्या मतदार संघात राहत होतो, आपल्या वडिलांशी माझी ओळख होती अशा किरकोळ त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली हे चांगलंच झालं यावर आमच्या नाथांभाऊंचा विश्वासच बसला… अशा अनेक (विरोधी पक्षात असताना आपण जाहीर पत्रांना तत्परतेने उत्तर देत असत हा अनुभव गाठीशी आहे शिवाय मीही पूर्वी नागपूरला होतो, आपल्या मतदार संघात राहत होतो, आपल्या वडिलांशी माझी ओळख होती अशा किरकोळ) बाबी लक्षात घेऊन लक्षात घेऊन आत्महत्या केलेल्या त्या वाशीम जिल्ह्यातल्या त्या शेतकऱ्याचं म्हणणं (म्हणजे ती ३ पत्रं) आपल्यापर्यंत पोहोचली नसणार; म्हणजे नोकरशाहीनं ती पोहोचू दिली नसणार याची पूर्ण खात्री आहे. बिलंदर असणं हा नोकरशाहीचा गाभा असतो, नाही का) बाबी लक्षात घेऊन लक्षात घेऊन आत्महत्या केलेल्या त्या वाशीम जिल्ह्यातल्या त्या शेतकऱ्याचं म्हणणं (म्हणजे ती ३ पत्रं) आपल्यापर्यंत पोहोचली नसणार; म्हणजे नोकरशाहीनं ती पोहोचू दिली नसणार याची पूर्ण खात्री आहे. बिलंदर असणं हा नोकरशाहीचा गाभा असतो, नाही का म्हणून ही तिन्ही पत्रं आपणास पाठवत आहे.\n// पत्र क्रमांक १ //\n(दत्ता आत्माराम लांडगे याने आत्महत्या करण्यापूर्वी आपणाला लिहिलेलं -)\nमा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य\nतुम्ही एक उच्चशिक्षित आणि विदर्भाचे नेते असल्याने आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे होतो.\nआणि विदर्भातील असल्यामुळे तुम्हाला विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांची चांगली जाण असायला हवी.\nपण मला वाटतं, तुम्ही तिकडं जाणून-बुजून दुर्लक्ष करता आहात.\nतुम्ही असेच करत राहिलात तर तरुण शेतकरी माझ्यासारखाच भ्याड मार्ग अवलंबतील.\nत्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांसाठी जातीनं लक्ष द्यायला हवं.\nसाहेब, मी हे मृत्���ूपत्र शेतात पाणी देत असताना लिहित आहे.\nतुम्हाला लक्षात यायला हवं.\nविदर्भातील शेतकरी दुष्काळाला घाबरत नाही, पण काळ त्याला जगू देत नाही.\nतुम्ही शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना भरघोस पगार, भत्ते, वेतन आयोग देता. उद्योगपतींना उद्योग उभारण्यासाठी मदत स्वत:हून करता.\nमग तेच नियम शेतकऱ्यांसाठी का नाहीत \nतुम्ही शासनकर्त्यांनी शेतकऱ्याला आवश्यक गरजा वेळेत न दिल्यानं शेतकरी वैतागलाय.\nजसे माझ्या शेतात मी दोन वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकली, पण आजवर मी शेत भिजवू शकलो नाही.\nपाणी आहे पण वीज नाही.\nमेहनत करायची ताकद आहे पण शेतीसाठी पुरेसे भांडवल नाही, मग याचा विचार करायचा कुणी \n// पत्र क्रमांक – २//\n(दत्ता आत्माराम लांडगे याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीस लिहिलेलं-)\nमी तुला सातजन्माची पत्नी जरी मानलं असलं तरी तुझा आणि माझा हा फक्त सात वर्षांचा संसार मांडू शकलो.\nहा संसार मी जरी मोडून जात असलो तरी तू आपल्या जीवाच्या आरशाला (सर्वज्ञ) अखेरपर्यंत संस्कारात वाढव, हीच विनंती.\nमाझी साथ तुला आशीर्वादाप्रमाणे तुझ्यासोबत राहिल.\nत्यामुळे मी जरी खचून तुम्हाला सोडून जात असलो तरी आपल्या मुलांच्या पाठीशी रहा.\nमला माहित आहे माझ्या जाण्यानं तुझं जगणं सोपं नाही.\nपण आपल्या मुलासाठी तुला हे मोठं दु:ख पचवून त्यांना साथ द्यायला हवी.\nसोबतच आई-बाबांची काळजी घ्यायला हवी.\nझोपेत हसणाऱ्या सर्वज्ञला चुंबून माझ्या सोनियेला सोडून मी निघालो…\n// पत्र क्रमांक – ३ //\n(दत्ता लांडगे याने आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा सर्वज्ञ यास लिहिलेलं-)\nमी जरी तुला सोडून आत असलो तरी तुला मात्र कळत नाही.\nपण, मोठा झाल्यावर माफ कर.\nमाझ्या रुपात माझे मित्र गणेश देशमाने, सागरकाका, गणेश बोझा, उमेश बोराळे, आशिष काळे हे सतत तुला मदत करतील.\nत्यामुळे तू मला माफ करशील व शिकून आपल्या पपांचे स्वप्न पूर्ण करशील. -तुझे पपा\nमा. मुख्यमंत्री प्रिय देवेंद्र फडणवीस, मी आपणला ओळखतो ते एक संवेदनशील माणूस म्हणून. पण, आता त्यापुढे जाऊन आपण आता माणुसकीच्या पातळीवर उतरायला हवं असं वाटतं. आपण म्हणता, आपणही शेतकरी आहात तर ही पत्रं वाचल्यावर आपल्यातील माणुसकी खडबडून जागी होऊ द्या आणि दत्ता म्हणतो तशी शेती जगण्याइतक्या मदतीची हमी द्या; कुत्र्याच्या मौतीनं जगणाऱ्या शेतकऱ्याला झुकतं माप द्या अशी कळकळीची विनंती आपणास कर���ो आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यापेक्षा आत्महत्येच्या वाटेवर चालणाऱ्या जित्या-जगता शेतकऱ्याला मदत म्हणजे आत्महत्या टाळणं आहे हे लक्षात घ्या. विद्यमान आमदारांना किती मिळतं ते राहू द्या-माजी आमदारांनाही महिन्याला किमान ४० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळतं, प्रशासनाच्या उतरंडीवर सर्वात शेवटी असणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्याला महिन्याला किमान १६ हजार रुपये वेतन निश्चित मिळतं पण, या देशाची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र वर्षाला एकरी दहा हजार रुपये एकूण उत्पन्न मिळण्याची शाश्वती नाही. तरी पोटात भूक, चेहेऱ्यावर सोसल्याचे रापलेपण, हातावर श्रमाचे घट्टे, अंगावर फाटके वस्त्र घालून असलेला हा बळीराजा डोळ्यात जगण्याची स्वप्नं जोजावतो ती निष्ठेनं भूमातेची मशागत करून या देशाची भूक भागवण्याची. या अन्नदात्याला उपाशी ठेऊन आमदारांनी भत्ते वाढवून घेतले आहेत, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे वेध लागले आहेत एकूण उत्पन्नाच्या सत्तर-बाहत्तर टक्के निधी सरकार तसंच प्रशासनाचं वेतन, महागाई भत्ता, सेवानिवृत्ती वेतन, बोनस यावर खर्च होतोय आणि इकडे भूमिपुत्र देशोधडीला लागलाय… सरकार आणि प्रशासनातले लोक ओरबाडण्यात गर्क आहेत… ‘वरकमाई’ जास्तीत जास्त कशी खरवडून घेण्याची त्यांची वृत्ती वाढतच चालली आहे… हा कोडगेपणा- आणखी स्पष्ट सांगायचं तर हा निर्लज्जपणा आहे, तो आपण कठोरपणे थांबवला पाहिजे.\n‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकाचा समारंभ काही वर्षापूर्वी मुंबईत तत्कालिन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर आणि अरुण साधू यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी मी म्हणालो होतो- “मी मुळचा मराठवाड्यातला. प्राथमिक शिक्षणाच्या काळात पहिली-दुसरीपर्यंत शिक्षक बहुसंख्येने मुस्लीम होते आणि ते अबकडई सोबतच उर्दू भाषेची अलिफ बे अशी मुळाक्षरे घोटवून घेत. त्याकाळात एक शिक्षक उर्दूतले काही शेर, नज्म, काही उतारे आणि त्याचे भाषांतर सांगत. आता उर्दूतून ते नेमकं आठवत नाही पण, एका शेर का नज्मचं मराठी स्वैर मराठी भाषांतर असं- कबरीला शय्या समजून त्यावरही शृंगार करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत असे बेभान झालेले लोक राक्षसी वृत्तीचे असतात. वेतनवाढीवर वेतनव��ढी घेणारी शासकीय यंत्रणा आणि भत्ते वाढवून घेणारे लोकप्रतिनिधी असेच बेभान आणि राक्षसी झालेले आहेत. एक वर्ष वेतनवाढ न घेता हा सर्व पैसा शेतीत किंवा शेतकऱ्यांना शेतीबाहेर काढून स्वबळावर उभं करण्यात खर्च करण्याची हिम्मत दाखवणारा राज्यकर्ता आणि ते देणारी हृदयाला पाझर फुटलेली नोकरशाही आम्हाला हवी आहे”.\nप्रिय देवेंद्र फडणवीस, ते तसं सांगण्याची वेळ पुन्हा; खरं तर, त्यापेक्षा जास्त वाईट्ट वेळ आलेली आहे. किमान एक वर्ष तरी सातवा वेतन आयोग लागू न करण्याची हिम्मत दाखवा आणि तो पैसा राज्यातील तलाव, तळी, धरणातील गाळ काढण्यात प्रामाणिकपणे खर्च करा. तुमच्या जलयुक्त शिवार योजनेच्या परिणामकारकतेबद्दल मी साशंक होतो पण, मान्सूनच्या परतीच्या पावसात चांगले रिझल्ट दिसले आहेत; त्या जलयुक्त शिवारवरही हा पैसा खर्च करा. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनीही मनाची उदारता दाखवत सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना मिळणाऱ्या वेतनवाढीची एक वर्षाची रक्कम शेतीसाठी खर्च करण्याला मान्यता द्यावी आणि किमान एक वर्ष तरी माणुसकीचं पीक घ्यावं असं आवाहन आहे. महाराष्ट्रातील सर्व आजी-माजी आमदारांनीही अशीच संवेदनशीलता दाखवत एक वर्षाचं वेतन/सेवानिवृत्ती वेतन शेतीसाठी देत त्यांच्यात माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय आणून द्यावा. दरमहा मिळणारं एका वर्षाचं सेवानिवृत्ती वेतन आपणाकडे देऊन या मोहिमेला प्रारंभ करण्याची माझी तयारी आहे. महाराष्ट्रात एवढी संवेदनशीलता आणि किमान माणुसकी शिल्लक आहे अशी भाबडी का होईना आशा मला आहे\nराज्याच्या प्रशासनावर आपली आता चांगली पकड बसली असल्याचे ऐकून अतीव आनंद झाला; आपले सहकारी श्री एकनाथराव खडसे, श्री सुधीर मुनगंटीवार, श्री विनोद तावडे तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना नमस्कार सांगावा.\n(दत्ताने लिहिलेली तीन पत्रं आणि त्याचे छायाचित्र पत्रकारितेतील माझा वाशीम येथील जुना सहकारी सुनील मिसर याने उपलब्ध करून दिली आहेत.)\nकोण हे अमित शहा \nकुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ \nडिलीट न होणारी माणसं…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\nपद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….\nबावनकुळेंची मोहिनी,रावतेंचा षटकार,फडणवीसांचे बस्तान पक्के \nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nफडणवीस आणि सरकार, दोघंही नापास\nराजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा \nफडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा\nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\nसुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला…\nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2017/01/blog-post_16.html", "date_download": "2019-01-16T11:12:58Z", "digest": "sha1:K6ZMMU6N5JJRU7JF2P7B5FWJYLOXWGH2", "length": 21466, "nlines": 98, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: चला डोकावूया - भाग १. अंध व्यक्तींच्या जीवनात!!!", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\nचला डोकावूया - भाग १. अंध व्यक्तींच्या जीवनात\nकाही दिवसांपूर्वी लोकलट्रेनने प्रवास करीत असताना एका स्टेशनवर ५-६ अंधव्यक्ती, गाडी सुटता सुटता माझ्या डब्यात चढले. मी त्यांच्या शेजारीच ऊभा असल्याने मला त्यांचे आपापसातील बोलणे ऐकू येत होते. आपण सर्वसामान्य जेव्हा एकत्र प्रवास करतो, तेव्हा आपल्या बोलण्यात आपल्या पोराबाळांचे, ऑफिसचे, राजकारणाचे वगैरे विषय येत असतात. तर त्या अंधव्यक्तींच्या बोलण्यात कोणते विषय होते तर कोणता डबा कुठे येतो. डब���यात चढताना पकडायचा मोठा दांडा कुठल्या डब्याचा कुठे असतो. कुठल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म फार वर आहे. कुठला फार खाली आहे. कोणता डबा पुलाच्या अगदी जवळ येतो. म्हणजे घराबाहेर वावरताना ज्या गोष्टी आपल्याला अगदी शुल्लक वाटत असतात, त्याच गोष्टी अंधांना फार अडचणीच्या वाटत असतात. त्यांच्या बोलण्यात नेहमी त्या संबंधीचेच विषय येत असतात. घराबाहेरच्या जगात वावरायचे कसे याचीच चिंता कायम त्यांचे डोके पोखरीत असते.\nह्या आलेल्या अनुभवाने मला अंधांच्या जीवनाविषयी, त्यांच्या अडचणींविषयी जाणून घ्यावेसे वाटू लागले. त्याकरीता मी बरेचसे वाचन केले. आणि जे काही वाचले, समजले ते तूम्हालाही सांगावेसे वाटतेय. म्हणून हा लेखन प्रपंच.\nअंध व्यक्तींची दोन प्रकारात वर्गवारी करता येईल. १. पूर्णतः अंध व्यक्ती - हे अंधार व प्रकाश यातला फरक ओळखू शकत नाहीत. यांना एका अंधाऱ्या खोलीत बसवले आणि तेथील दिवा लावला तरी त्यांना प्रकाशाची थोडीसुद्धा जाणीव होत नाही. २. अंशतः अंध व्यक्ती - डोळ्याला एखादी इजा झाल्यामुळे किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रमाणात अंध झालेल्या व्यक्ती. यांना दिसण्याची टक्केवारी प्रत्येक व्यक्तीनुसार कमीजास्त असू शकते.\nएक आकडेवारी सांगते कि संपूर्ण जगात असलेल्या ३.७ कोटी अंधांपैकी १.५ कोटी अंध एकट्या भारतातच आहेत. आणि योग्य उपचार मिळाले असते तर त्यापैकी ७५ टक्के रुग्ण अंध होण्यापासून टाळता आले असते. भारताला दरवर्षी २.५ लाख नेत्रदान केलेल्या डोळ्यांची आवश्यकता भासते. पण भारतात असलेल्या १०९ नेत्रपेढींमधून दरवर्षी फक्त २५ हजारच नेत्र जमा केले जातात. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांपैकी ३० टक्के नेत्र हे विविध कारणांमुळे वापरता येत नाहीत.\nबहुतेकांना प्रश्न पडतो कि जन्मतः पूर्ण अंधव्यक्तींना काय दिसते काहीच दिसत नाही. साधा अंधारही दिसत नाही. त्यांना अंधार, प्रकाश, काळापांढरा रंग म्हणजे काय हेच माहित नसते. त्यांना फक्त एक लांबच लांब निर्वात पोकळी दिसत असते. काहींना डोळे चोळल्यावर दिसतात तशा चांदण्या दिसतात.\nअंधव्यक्ती आपल्या स्वप्नात काय बघतात एक म्हण आहे. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे'. आपण रोजच्या जीवनात जी दृश्ये बघतो, त्यांना आपला मेंदू वेगवेगळ्या स्वप्नाच्या रुपाने आपणांस पुन्हा दाखवत असतो. पण मग एखादा जन्मतः अंध असेल आणि त्याने डोळ्याने कुठलेच दृश्य कधीही पाहिलेच नसेल, काय आणि कसे दिसते याचे त्याच्या मेंदूने कधी अवलोकनच केले नसेल तर त्याला स्वप्नेही कशी पडणार एक म्हण आहे. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे'. आपण रोजच्या जीवनात जी दृश्ये बघतो, त्यांना आपला मेंदू वेगवेगळ्या स्वप्नाच्या रुपाने आपणांस पुन्हा दाखवत असतो. पण मग एखादा जन्मतः अंध असेल आणि त्याने डोळ्याने कुठलेच दृश्य कधीही पाहिलेच नसेल, काय आणि कसे दिसते याचे त्याच्या मेंदूने कधी अवलोकनच केले नसेल तर त्याला स्वप्नेही कशी पडणार पण ज्याला साधारणतः वयाच्या ५-७ व्या वर्षांनंतर अंधत्व आलेले असेल, त्याने जग म्हणजे काय हे पाहिलेले असते. त्याला स्वप्ने पडू शकतात.\nअंधव्यक्ती पापण्यांची उघडमीट करतात का ज्यांना आपल्यासारखी बुब्बुळं आहेत ते आपल्या पापण्यांची उघडमीट करतात. पण ज्यांना डोळ्यांच्या ठिकाणी फक्त खाचा आहेत त्या अंधव्यक्तींना पापण्यांची उघडमीट करता येत नाही.\nअंधव्यक्तींच्या मूलभूत गरजांकडे समाजाचे एक नागरिक म्हणून दुर्लक्ष करणे आणि त्यांना आपल्यासारखेच एक सामान्यव्यक्ती म्हणून समाजाने न स्वीकारणे हे फक्त भारतातच नाही तर अगदी जागतिक स्तरावरसुद्धा दिसून येते.\nअंधव्यक्तींना घराबाहेर लोकांच्या गर्दीत वावरायला सहज सोपे पडतील अशा मूलभूत सुविधा उभारण्यात सरकारी खात्यांत बऱ्याचदा अनास्था दिसून येते. अंधांकरिता असलेल्या विविध सरकारी योजनांच्या माहितीबाबत स्वतः अंधांच्यातच अज्ञान असते.\nशाळा, कॉलेज आणि सार्वजनिक वाचनालयांमध्ये ब्रेललिपीतील पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. सर्व सोयींनी युक्त अशा अंधशाळांची कमतरता असते. शाळा कॉलेजातील अभ्यासक्रम बनवताना अंधही सहजरीत्या शिकू शकतील याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होते आणि ते शिकवताना पुरेसे प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसल्याने अंधांचे मूलभूत अधिकार डावलले जातात. अंधांमधील असणाऱ्या शारीरिक कमतरतेमुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने साहजिकच बेरोजगारीचे प्रमाणही त्यांच्यात जास्त आहे.\nभारतातील बऱ्याचशा मागासलेल्या भागात एखादी व्यक्ती अंध असणे हे त्याचे पूर्वजन्मीचे पाप समजून त्याला सामाजिक त्रासही दिला जातो. लहान खेडेगावात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आणि लोकांना डोळ्यांना ��ोणाऱ्या आजारांची माहिती नसल्याने, तसेच त्यांनी आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंध झालेल्यांचे प्रमाणही वाढत असते.\nअंधत्वामुळे ते समाजामध्ये जास्त मिसळू शकत नसल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. ते स्वतःच्या नजरेतून उतरतात. काहीवेळा लोकं अंधांच्या समोरच त्यांच्या अंध असण्याविषयी चर्चा करतात. त्यांच्या मनाचा जरासुद्धा विचार करीत नाहीत. काही निपुत्रिक अंधांना ते बाळाची योग्य काळजी घेऊ शकणार नाहीत या शंकेने काही देशांत त्यांना मुल दत्तक देणे नाकारले जाते. अंधांवर आपण फार मोठे उपकारच करीत आहोत अशा भावनेतून त्यांना रोजगार दिला जातो, शिवाय त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही न देऊन त्यांची पिळवणूकही केली जाते.\nअंधव्यक्ती सामान्य लोकांसारखे मैदानी खेळ, व्यायामाचे काही प्रकार करू शकत नाहीत. त्यांच्या शारीरिक हालचाली एकदम मंद असतात. त्यामुळे साहजिकच त्यांची पचनसंस्था मंद झाल्याने त्यांना शारीरिक तक्रारी जास्त प्रमाणात जाणवत असतात. सर्वसामान्यांचं रोजचं २४ तासांचं जीवनचक्र घड्याळ्याबरोबर पळत असते. त्याप्रमाणेच त्यांना तहान, भूक, झोप लागत असते. पण अंधांना वेळेची तितकीशी जाणीव नसल्याने त्यांचे रोजचे जीवनचक्र कधी २० तासांचे तर कधी २८ तासांचे असू शकते. त्यामुळे अंधव्यक्ती आपणांस अवेळी झोपताना, जेवताना दिसू शकतात. ह्यामुळे त्यांना समाजाच्या धावपळीबरोबर जुळवून घेताना किती अडचण येत असेल याची तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता.\nसध्याच्या काळात मोबाईलफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. तूर्त तरी ज्यांना मोबाइलची स्क्रीन बघता येते, अशा लोकांकरीताच मोबाईलफोन बनविला जातो. आयफोन सोडल्यास कोणत्याही कंपनीच्या गावीही नाही कि आपला फोन अंधांनाही वापरता येऊ शकेल असा बनवावा.\nपण सध्या अंधांकरीता फार आशावादी चित्र दिसते आहे. अंधांकरीता सरकारी नोकऱ्यांमध्ये, सार्वजनिक प्रवासांच्या वाहनांमध्ये आरक्षण ठेवले जाते. प्रवासभांड्यामध्ये त्यांना सवलत दिली जाते. आज काही अंध upsc, mpsc पास होऊन सरकारी अधिकारीही झालेले दिसताहेत. अंधशाळांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढते आहे. फक्त अंधांसाठी असलेल्या काही निवासी सेवाभावी संस्थांमध्ये त्यांच्या रहाण्या खाण्यासहित शिशुवर्ग ते आठवीपर्यंत शिक्षणाची मोफत सोय होत आहे. त���थे त्यांना गायन, वादन, मल्लखांब, शारीरिक कसरत करण्याकरिता प्रोत्साहित केले जाते. तेथे फक्त अंधांकरिता खेळांच्या स्पर्धांही घेण्यात येतात. त्यांना काही स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते.\nअंधांचे जीवन सुखकर होण्याकरिता आज माहितीतंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. कॉम्पुटरच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशनच्या मदतीने अंधव्यक्ती आता लिहू, वाचू आणि शिकूही शकतायत. कॉम्पुटर प्रोग्रामर बनून नोकऱ्याही पटकावताहेत. टायपिंग करून विंडोजचे वर्ड आणि एक्सेल वापरतायत. खास ब्रेल लिपीचे प्रिंटर वापरून पुस्तकेही लिहिताहेत.\nएखाद्याच्या आयुष्यात अंधत्व येणे हे खरोखरीच दुर्दैवी आहे. पण अंधांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोण आता हळूहळू बदलतोय. सरकार, समाजसेवी संस्था आणि समाजही त्यांना विश्वास देऊ पाहतोय कि चिंता करू नका. तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आता आमचीही आहे. तुमचे जीवन सुखकर करण्याकरिता आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर असणार आहोत.\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nलेख छान. अंध किंवा व्यंग व्यक्ती बरोबर कसे वागावे याचे शिक्षण जर प्रत्येक मुलाला दिले गेले तर एक पिढी अशी तयार होईल जी दुसर्‍यांना या बाबतीत शिकवण देईल. प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक आहे की या व्यक्ती तुमच्या आमच्या सारख्या प्रत्येक गोष्टी सहजपणे करू शकत नाही पण त्या प्रत्येक स्पेशली एबल्ड व्यक्तीला तुमच्या इतकेच सर्व अधिकार आहेत.\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nआपले विचार आवडले. खरेच भारतात अपंग आणि अंधांविषयी लोकशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता आहे.\nचला डोकावूया - भाग १. अंध व्यक्तींच्या जीवनात\nआणि मी 'अंकल'चे प्रमोशन गुपचूप स्वीकारले.\nआणि त्याने माझा पोपट केला होता कि हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2017/07/blog-post_9.html", "date_download": "2019-01-16T11:15:06Z", "digest": "sha1:2T5E4JEWHFQNIECJ42BS27Y5UBRFWIO2", "length": 13693, "nlines": 75, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: आपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\nआपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे\nमी एकदा ए��ा सरकारी कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांची जेवणाची वेळ चालली होती. वाट पहात मी कार्यालयाच्या आवारात फिरत होतो. तेथे इतर काही लोकसुद्धा कार्यालयाच्या जेवणाची वेळ संपण्याची वाट पहात वेळ काढत होते.\nआणि अचानक एक गृहस्थ माझ्या पुढ्यात येऊन उभे राहिले. मला म्हणाले \"नमस्कार कसे आहात तुम्ही\" त्यांच्याकडे मी पाहिले पण माझ्या काही लक्ष्यात येईना की मी पूर्वी त्यांना कुठे भेटलोय ते बरं त्यांना त्यांची ओळख विचारायला मला फार अवघडल्यासारखं वाटत होतं. न जाणो खरंच ते माझ्या ओळखीचे असतील आणि मी त्यांना विसरून गेलो असेल, तर उगाच त्या बिचार्यांना वाईट वाटायचं.\nमीसुद्धा नमस्कार केला \"नमस्कार काय म्हणताय\" पुढे दोन चार मिनिटे आमच्यात त्या कार्यालयातील असणाऱ्या आमच्या कामाबद्दल सर्वसाधारण बोलणे चालले. पण अजूनही माझी ट्यूब काही पेटेना की मी त्यांना अगोदर कुठे भेटलोय ते मीसुद्धा भिडेखातर ते गृहस्थ जसे बोलतील तसे त्याला अनुसरून माझे संभाषण सुरू ठेवले.\nआणि अचानक त्या गृहस्थांनी मला विचारले \"तुमच्या ऑफिसमधले ते अमुक अमुक रिटायर झाले का हो\" मी विचारले \"कोण हो\" मी विचारले \"कोण हो\" गृहस्थ \"ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे\" गृहस्थ \"ते उंच, गोरे गोरे, घाऱ्या डोळ्यांचे\" मी \"छे हो\" मी \"छे हो अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही अशा वर्णनाची व्यक्ती आमच्या ऑफीसमध्ये कधीच नव्हती. कोणाविषयी विचारताय तुम्ही\" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले \"तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना\" त्यावर त्या गृहस्थांनी थोडेसे थांबून विचारले \"तुम्ही अमुक अमुक कंपनीत काम करता ना\" मी \"नाही हो\" मी \"नाही हो मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय.\" गृहस्थ \"तुम्ही जोशी ना मी गेली तीस वर्षे तमुक तमुक कंपनीतच काम करतोय.\" गृहस्थ \"तुम्ही जोशी ना\" मी \"नाही हो\" मी \"नाही हो मी काळे.\" गृहस्थ \"माफ करा हं मी काळे.\" गृहस्थ \"माफ करा हं मी तुम्हाला जोशीच समजलो. पण तुम्ही अगदी डिट्टो त्या जोश्यांसारखेच दिसता हो, म्हणून माझा गैरसमज झाला. माफ करा.\" असं म्हणून त्यांनी काढता पाय घेतला आणि मी अवाक् होऊन त्यांना जाताना पहात बसलो.\nबऱ्याचदा असे होते की एखादी व्यक्ती आपल्याला कोणीतरी दुसराच समजून आपली त्याच्याशी घनिष्ठ ओ���ख असल्यासारखी आपल्याशी बोलू लागते. आपली चौकशी करू लागते. आणि आपल्याला जेव्हा समजते की समोरच्याला अपेक्षित असणारी व्यक्ती आपण नाही आहोत, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की त्या व्यक्तीचा आपल्याविषयी गैरसमज कसा काय झाला आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल आपल्या सारखीच दिसणारी व्यक्ती त्याने कुठे पाहिली असेल कोण असेल ती असा अनुभव आपल्या सर्वांनाच बहुतेक वेळा आला असेल याची मला खात्री आहे.\n याचे उत्तर मी बऱ्याच वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते. तेव्हा केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले होते की संपूर्ण जगभरात एकसारखी दिसणारी, एकाच वयाची, एकाच रंगरूपाची आणि अंगकाठीची किमान सात व्यक्ती एकाचवेळी जगत असतात. फक्त त्या सात व्यक्ती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असल्याने आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ न शकल्याने त्यांना समजतच नाही की आपल्यासारखीच दिसणारी जगभरात एकूण सात माणसं फिरताहेत. माझ्या मनात कधी कधी एक गमतीदार विचार येतो, की कदाचित विधाता वेगवेगळे मॉडेल बनवून बनवून आता थकला असेल. त्याची कल्पनाशक्तीसुद्धा आता बोथट झाली असेल. कदाचित कंटाळलाही असेल. म्हणूनच विधाता आता मनुष्यप्राणी बनवायला पुन्हा पुन्हा तोच तो साचा तर वापरत तर नसेल\nअहो, पूर्वीतर माझे मित्र मला नेहमी म्हणायचे की माझ्या भावाने तुला मुंबईत इथे पाहिला, माझ्या बाबांनी तुला मुंबईत तिथे पाहिला. आणि मी तर तिथे तेव्हा गेलेलोच नसायचो. मला फार आश्चर्य वाटायचे. मुंबईत फिरणाऱ्या माझ्या डुप्लिकेटला भेटण्याची तेव्हा मला फार उत्सुकता असायची. पण मला तो कधी भेटला नाही.\n माझ्या तरुणपणी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला एक चित्रपट कलावंत मात्र होता. जो अगदी शेम टू शेम माझ्यासारखाच दिसायचा. मी जिथे जाईल तिथे लोकं मला त्याच्या नावाने बोलवायचे. अगदी माझं लग्न ठरलं तेव्हाही माझ्या सासुरवाडीची लोकं एकमेकांना म्हणायची. \"आपला होणारा जावई ना, अगदी डिट्टो त्या हिरोसारखा दिसतो हो\" हे ऐकले की माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. खी: खी: खी:\nअसो. आपण नेहमीच वर्तमानपत्र आणि मासिकांत वेगवेगळ्या हिरो हिरोईनच्या डुप्लिकेटचे फोटो पहात असतो. चित्रपटावरून एक आठवलं. १९७८ साली 'नसबंदी' नावाचा आई. एस. जोहर यांचा एक चित्रपट आला होता. ज्यामध्ये पाच नायक होते. पण ते सर्वच्या सर्व त्या काळातील प्रसिद्ध हिरोंचे डुप्लिकेट होते. चित्रपट निर्माते असे डुप्लिकेट कुठून शोधून आणतात कोण जाणे आमचेच डुप्लिकेट आम्हाला कसे भेटत नाहीत ते\nचित्रपटाप्रमाणे राजकारणातसुद्धा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर केला जात होता. मी तर कुठेतरी वाचलं होतं की 'हिटलर'नेसुद्धा आपल्यासारखेच दिसणारे सात आठ हिटलर जमवले होते. अतिमहत्वाच्या व्यक्ती ऐतिहासिक (की पुराण) काळापासूनच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना फसवण्याकरिता आणि त्यांना नामोहरम करण्याकरिता आपल्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तींचा वापर करीत असत.\nपुन्हा असो. तर सांगायचा मुद्दा हा आहे, की ह्या भूतलावर आपल्या प्रत्येकाचे सात सात डुप्लिकेट अस्तित्वात आहेत. ना जाणो कधी ते आपल्यासमोर येऊन उभे ठाकतील ह्याचा काय भरवसा त्यामुळे, जागे रहा. रात्र वैऱ्याची आहे. नाहीतर त्या 'अंगुर' चित्रपटातील संजीवकुमारसारखं आपणसुद्धा इकडचा त्या घरात आणि तिकडचा ह्या घरात अदलाबदली व्हायचो.\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार\nसात तर अजुन नाही पाहिले\nपरंतु एक दोन नक्की असे बघायला मिळतात,\nसारख्या चेहरयाबरोबर त्यांचे गुण सुद्धासारखे असतात का हो\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार\nडुप्लिकेटचे सर्व गुण जुळणे अशक्य आहे.\nतुमचेही काही नवीन शिकणे अर्धवट राहिले आहे का\nआपलासुद्धा कोणीतरी डुप्लिकेट आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2010/12/blog-post_09.html", "date_download": "2019-01-16T10:18:11Z", "digest": "sha1:GOKTMDYZ35K76VTH5QA6SWAJE7TUXAI2", "length": 17973, "nlines": 266, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "मी शेतकरी ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातप���चायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशुक्रवार, डिसेंबर १०, २०१०\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nमी जगतो या देशासाठी,\nमी मरतो या मातीसाठी,\nआत्मभान विसरून राबराब राबतो,\nशेताच्या बांधावर गोफण घेवून,\nकुंपणानेच शेत खाल्ले तर,\nचारही बाजूने कोंडमारा सहन करून,\nमी जगतो नव्या उमेदीने.\nमी या देशातील दलित, बहुजन शेतकरी,\nमला कोणी नाही वाली,\nसेझच्या नावाखाली साम्राज्यवादाची टांगती तलवार\nया देशासाठी, या मातीसाठी,\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://blog.railyatri.in/rishikesh-the-adventure-capital-of-india-marathi/", "date_download": "2019-01-16T10:24:08Z", "digest": "sha1:QYY4ZOEHNMO7X7XERPXHH3M2GONQ3KLA", "length": 11228, "nlines": 150, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "ऋषीकेश – भारताची साहस राजधानी - RailYatri Blog", "raw_content": "\nHome Travel ऋषीकेश – भारताची साहस राजधानी\nऋषीकेश – भारताची साहस राजधानी\n१९९० मध्ये ऋषीकेश हे ठिकाण ‘जगातील योग राजधानी’ बनले, कारण ते आश्रम आणि ध्यानधारणा शिबिरांचे प्रमुख केंद्र होते. यातले बहुतेक उपक्रम शहराच्या उत्तर भागात चालायचे, कारण या भागात घनदाट जंगले आणि शेजारून खळाळत वाहाणारी पवित्र नदी पाहायला मिळते. मात्र, ऋषीकेश आता अध्यात्म, योग आणि मनोबल विस्ताराच्याही पलीकडे ओळखले जाते. आज पर्यटक थरार, साहस आणि मजा अनुभवण्यासाठी ऋषीकेशला भेट देतात आणि हे प्राचीन शहर त्यांच्या अपेक्षा पूर्णही करते.\nऋषीकेशमधील साहस उपक्रम ट्रेकिंग आणि कॅम्पिंग सहलीपासून सुरू होतात. प्रतिष्ठित गिर्यारोहण संस्था ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनेयरिंग’ या ठिकाणी वसलेले असून ते उत्तरकाशी या तीर्थ क्षेत्रापासून जवळ आहे, जिथे तांत्रिकृष्ट्या परिपूर्ण मार्गदर्शक पर्यटकांना या दरीखोऱ्यांची आनंददायी सफर करून आणण्यासाठी सज्ज असतात.\nया ठिकाणी सर्वत्र शिवालिक रांगा पाहायला मिळत असल्यामुळे ट्रेकिंगही करता येते. ऋषीकेशमधील घनदाट जंगलांतून चंद्रशिलासारख्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या कित्येक ट्रेकिंग ट्रेलसाठी जाता येते. ऋषीकेश हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि कौर पाससारख्या प्रसिद्ध ट्रेकचे मुख्य तळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याशिवाय कन्यापुरी, नीलकंठ महादेव आणि झिलमिल गुफा ही या ठिकाणी ट्रेकिंगसाटी उपलब्ध असलेली ठिकाणेही भटक्यांना आकर्��ित रतात.\nऋषीकेशमधील गंगेचा प्रवाह हरीद्वारसारखा शांत आणि संथ नाही. साहसी पर्यटक नदीच्या या रौद्रावताराचा व्हाइट वॉटर खेळांसाठी फायदा घेतात. कौडियाला ते ऋषीकेश हा मार्ग राफ्टिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. कौडियालाच्या रिव्हर राफ्टिंग पट्ट्याला फोर प्लस हा दर्जा देण्यात आला असून हा पट्टा चाळीस किलोमीटरचा आहे. या दरम्यान मरिन ड्राइव्ह, रोलर कोस्टर, गोल्फ कोर्स, क्लब हाउस, डबल ट्रबल, हिल्टन, टर्मिनेटर, थ्री ब्लाइंड माइस, क्रॉसफायर इत्यादी लोकप्रिय रॅपिड्स अनुभवता येतात. सप्टेंबर ते एप्रिलदरम्यान हे रॅपिड्स जास्त चांगल्या प्रकारे अनुभवता येतात.\nऋषीकेशच्या उत्तरेकडे नदीकाठी अद्भुत आकाराचे दगड पाहायला मिळतात. रॉक क्लायम्बिंग करताना सर्वोच्च दर्जाची सुरक्षा साधने वापरली जातात आणि रॅपलिंगसाठी मोठ्या आकाराच्या दगडांचा आधार घेतला जातो. रॅपलिंग हा साहस प्रकार आहे, ज्यात चढणारा हार्नेस आणि दोरीच्या सहाय्याने उंच दगडावरून खाली घसरत येतो. षीकेशला येणाऱ्या पर्यटकांमध्ये हा साहस प्रकार खूप लोकप्रिय आहे.\nबंजी जंपिंग आणि रिव्हर क्लिफ जंपिंग\nऋषीकेशमध्ये देशातील सर्वाधिक उंचीवर वसवलेले बंजी जंपिंग बेस आहे. मोहन छत्ती ठिकाणी १० ते १५ सेकंदांची फ्री- फॉल अनुभवता येते व त्यानंतर रबराची दोरी तुम्हाला ओढून गंगेच्या पात्रात लक्षणीय भर घालणाऱ्या हल नदीच्या कित्येक फुट उंचीवर आणून सोडते. हल नदीकडे तोंड करून कंसाकृती कमान बांधण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील साहसी वीर डेव्हिड अलार्डियस यांनी हा प्लॅटफॉर्म बांधला आहे. त्याशिवाय एक किलोमीटर लांबीची फ्लाइंग फॉक्स लाइन इथे आहे, जी आख्ख्या आशिया खंडातील सर्वाधिक लांबीची फॉक्स लाइन आहे. त्याशिवाय ८० मीटर लांबीचा मोठा झुलाही इथे आहे.\nवाचून थक्क झालात ना मग, या ठिकाणाला भेट द्या आणि या साहस प्रकारांची मजा घ्या.\nPrevious articleओडिशाचे पाच खास गोड पदार्थ\nNext articleमुंबईपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेली ठिकाणे\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे ऑक्टोबर 9, 2018\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे सप्टेंबर 13, 2018\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम सप्टेंबर 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sidharth-malhotra-upset-with-alia-bhatt-118010500006_1.html", "date_download": "2019-01-16T09:50:11Z", "digest": "sha1:ZVAYHRKTFXETTSCQBY2Y7RZO4NAE3JZQ", "length": 10739, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं\nनवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. मित्रमैत्रिणींना, सहकार्‍यांना भेटवस्तू देत अनेकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री आलिया भट्टनेही इंडस्ट्रीतील तिच्या मि‍त्रमैत्रिणींना पर्यावरण जण्याचा संदेश देत अनोख्या भेटवस्तू पाठवल्या.\nस्पॉटबॉय ई या वेबसाइटच्या वृत्तानुसार कतरिना कैफ, वरुण धवन, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करण जोहर यांना भेटवस्तू पाठवल्या. पण, यात ती सिद्धार्थ मल्होत्राला मात्र विसरली. त्यामुळे पुन्हा एकदा आलिया आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आला की काय अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.\nआलियाने सर्वांना भेट म्हणून रोपटे दिले. या भेटवस्तूवर कोएक्झिस्ट असा मेसेज लिहिला होता. कोएक्झिस्ट ही भटक्या कुत्र्यांसंदर्भातील एक मोहीम असून आलिया या मोहिमेचा भाग आहे त्यामुळे नवा वर्षाच्या शुभेच्छा देत आपली मोहीम कलाकार मि‍त्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून‍ तिने हा मार्ग निवडला असावा. पण, इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींना भेटवस्तू पाठवताना तिने सिद्धार्थला मात्र वगळले. त्यामुळे आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं.\nगेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या आलिया- सिद्धार्थच्या ब्रेकअपलच्या चर्चा होत्या. त्यानंतर दिवाळी पार्टीत दोघांना पुन्हा एकत्र पाहिलं गेलं.\n29 वर्षीय मुलाचा दावा ऐश्वर्या राय माझी आई\nपाकिस्तानात शशि कपूरच्या आठवणीत कँडल मार्च\n'बाहुबली २' हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत\nआलियाने का नाकारला साहो\nत्यावेळी माझ्या मागे कोणी उभे राहिले नाही : भंडारकर\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...\nफराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच 'ओम शांती ओम' या ...\nमणिरत्नमच्या आगामी चित्रपटाट अमिताभ ऐश्वर्या\nमाजी विश्वसुंदरी व अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने मणिरत्नम यांचा चित्रपट साईन केला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.fumeiseating.com/mr/fm-b-89.html", "date_download": "2019-01-16T10:16:30Z", "digest": "sha1:W4ECJTP7LMO5EHMQM64YETATJM74PJYM", "length": 11540, "nlines": 269, "source_domain": "www.fumeiseating.com", "title": "आधुनिक डिझाइन अॅल्युमिनियम फ्रेम कॉलेज टेबल आणि खुर्ची एफएम-ब-89 - चीन यान Fumei आसनव्यवस्था", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआधुनिक डिझाइन अॅल्युमिनियम फ्रेम कॉलेज टेबल आणि खुर्ची एफएम-ब-89\nएफओबी किंमत: नवीन किंमत मिळवा\nपोर्ट: शेंझेन / ग्वंगज़्यू / यान\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nशाळा फर्निचर, शाळा फर्निचर\nGuangdong, चीन (मुख्य भूप्रदेश)\nदेश / प्रदेशानुसार पुरवठादार:\nबीच, रंग वैकल्पिक आहेत\nप्लॅस्टिक + मानक निर्यात पुठ्ठा\n20 दिवस / ठेव नंतर 40HQ प्राप्त\n1. स्टँड पाय: मजला माऊंट गरजेचे पावडर 3mm अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण;\n2. समोर पॅनल: 10mm शि बोर्ड स्टील फ्रेम समाविष्ट,\nशि बोर्ड आग पुरावा पृष्ठभाग आहे;\n3. टेबल: निश्चित टेबल, आग पुरावा पृष्ठभाग 25mm MDF,\nभाग आधार alumium धातूंचे मिश्रण आहे.\n4. स्टील पुस्तक निव्वळ सह.\n1. स्टँड पाय: मजला माऊंट गरजेचे पावडर 3mm अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण;\n2. backrest: 10mm शि बोर्ड समाविष्ट, स्टील फ्रेम\nशि बोर्ड आग पुरावा पृष्ठभाग आहे;\n3. टेबल: निश्चित टेबल, आग पुरावा पृष्ठभाग 25mm MDF,\nभाग आधार alumium धातूंचे मिश्रण आहे.\n4. स्टील पुस्तक निव्वळ सह;\n5. आसन: आग पुरावा पृष्ठभाग 15mm शि प्लायवुड;\nआसन वर टीप, गुरुत्व परत.\n1. स्टँड पाय: मजला माऊंट गरजेचे पावडर 3mm अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण;\n2. backrest: 10mm शि बोर्ड समाविष्ट, स्टील फ्रेम\nशि बोर्ड आग पुरावा पृष्ठभाग आहे;\n5. आसन: आग पुरावा पृष्ठभाग 15mm शि प्लायवुड;\nआसन वर टीप, गुरुत्व परत.\nभरणा एल / सी, टी / तिलकरत्ने; टी / तिलकरत्ने, उत्पादन सशुल्क एकूण मूल्य 30% असेल, तर\nशिल्लक कंटेनर लोड सशुल्क\nपॅकेज प्लॅस्टिक + मानक निर्यात पुठ्ठा\n2.Professional कारखाना थेट OEM प्रदान, नमुना मूल्यांकन करता येते.\nकोणतीही गुणवत्ता समस्या आहे तर आम्हाला 3.Contact, योग्य उपाय शक्य तितक्या लवकर सापडणार नाही\n1.Our उत्पादने आहेत प्राप्त तारखेपासून 5 वर्षे हमी.\n3.Our मासिक उत्पादन क्षमता वेळ वितरण वर याची खात्री करण्यासाठी 30,000 जागा आहे.\nडिझाइनर, तंत्रज्ञ आणि ग्राहक सेवा कर्मचारी 4.Our संघ तयार करण्यासाठी कटिबद्ध आहेत.\nमागील: फॅक्टरी पुरवठा धातू अॅल्युमिनियम विद्यापीठ टेबल आणि खुर्च्या एफएम-316\nपुढील: हॉल खोली फर्निचर, कॉन्सर्ट व्याख्यान कॉन्फरन्स हॉल चेअर\nटेबल सह खुर्च्या संलग्न\nमुले चेअर आणि टेबल\nमुले टेबल आणि खुर्ची\nवर्ग डेस्क आणि चेअर\nवर्ग टेबल आणि खुर्च्या\nकॉलेज डेस्क आणि चेअर\nकॉलेज व्याख्यान हॉल आसन टॅब्लेट\nकॉलेज टेबल आणि खुर्ची\nआरामदायक डेस्क आणि चेअर\nधातू अभ्यास विद्यार्थी डेस्क\nलेखन टॅबलेट कार्यालय प्रशिक्षण चेअर\nप्राथमिक विद्यार्थी चेअर आणि टेबल\nवाचन टेबल आणि चेअर\nवाचन टेबल आणि खुर्च्या\nलेखन पॅड विद्यार्थी चेअर\nलेखन टॅबलेट विद्यार्थी चेअर\nविद्यार्थी टेबल आणि चेअर\nचेअर लेखन टेबल फोल्डिंग अभ्यास\nअभ्यास टेबल आणि चेअर\nअभ्यास टेबल आणि चेअर सेट\nलहान टेबल टीप-अप फोल्डिंग चेअर\nलेखन टॅब्लेट प्रशिक्षण चेअर\nविद्यापीठ वर्ग डेस्क चेअर\nविद्यापीठ टेबल आणि खुर्ची\nचर्च साठी एफएम-215 उच्च टिकाऊपणा घाऊक खुर्च्या\nएफएम-155 लाकडी डिझाईन परवडणारे चर्च खुर्च्या\nएफएम-176 विरोधी ज्वलन चर्च उत्पादक खुर्च्या\nजंगम व्याख्यान कक्ष चेअर\nArmrest एफएम-28 चर्च खुर्च्या, चर्च खुर्च्या ...\nपरिषद Lectu लांब मागे सभागृहात चेअर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-governor-c-vidyasagar-rao/", "date_download": "2019-01-16T10:21:29Z", "digest": "sha1:3DO42I34Y62II6BSQFZVZTOKGSV7H2L3", "length": 5671, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करणं आवश्यक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nMaharashtra Governor- दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करणं आवश्यक\nदर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं कारवाई करणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. काल राजभवनात कृषी विद्यापीठांच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. गुणात्मक कृषी शिक्षणासाठी विद्यापीठांनी संलग्न कृषी महाविद्यालयांच्या दर्जावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, जी महाविद्यालयं आवश्यक निकषांनुसार काम करत नसतील, त्यांची मान्यता काढण्याबाबत विचार करावा, असंही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केलं. कृषी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधली रिक्त पदं भरण्यासाठी विभागानं तातडीनं कारवाई करावी, असे निर्देशही राज्यपालांनी दिले.\n७२ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात\nलोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांचा समावेश आवश्यक – राज्यपाल\nराजकीय हेतूने प्रेरित होऊन निर्णय घेणा-या राज्यपालांनी राजीनामा द्यावा – अशोक…\nअशोक चव्हाणांना ‘आदर्श’ दिलासा\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nटीम महाराष्ट्र देशा : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sameer-gaikwad/", "date_download": "2019-01-16T10:23:44Z", "digest": "sha1:4GIINTT5DUYSD37CYMV4ENYGM3FUR2G3", "length": 5650, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समीर गायकवाड ला जामीन मंजूर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसमीर ग��यकवाड ला जामीन मंजूर\nमहाराष्ट्र न सोडण्याची अट\nकॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.जिल्हा सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी केला जामीन मंजूर केला. समीरचे वकील समीर पटवर्धन आणि विरेंद्र इचलकरंजीकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत त्याला जामीन देण्यात आला आहे.\nकोर्टाने कोणत्या प्रमुख अटी घातल्या आहेत टाकूयात एक नजर-\n२)पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणं\n४)दर रविवारी तपास यंत्रणेकडे हजेरी लावणे\n5)जिथं राहणार आहे, त्याचा पत्ता कोर्टाला सादर करणे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nपुणे : विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळाच्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात…\nविराट चे शानदार शतक\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bollywood-actress-sunny-leone-reveals-her-favourite-indian-cricketer/", "date_download": "2019-01-16T10:57:17Z", "digest": "sha1:XICNFH5A7PNZAHCWJJHCI7GZJYNNKONU", "length": 7543, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोण आहे सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू?", "raw_content": "\nकोण आहे सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू\nकोण आहे सनी लिओनीचा आवडता भारतीय क्रिकेटपटू\nबॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने आपला आवडत्या क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना ही माहिती दिली. तिचा आवडता क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनी आहे.\nसनीने तिच्या चाहत्यांसाठी ट्विटरवर प्रशनोत्तरांचा एक खास सेशन ठेवला होता. त्यात एका चाहत्याने तिला तिचा आवडता संघ आणि आणि खेळाडू कोण असे विचारले. यावेळी तिने क्षणाचाही विचार न करता संघ भारत तर खेळाडू एमएस धोनी असल्याचे म्हटले आहे.\nधोनी भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटीत जवळ जवळ १८ महिने अव्वल होता. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११चा विश्वचषक, २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०१३ ला चॅम्पिअनस ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.\nत्याचबरोबरीने धोनी एक उत्तम यष्टीरक्षक आहे. त्याने नुकतेच यष्टिरक्षणात आपले ७५० बळी पूर्ण केले. त्यात त्याने १०० पेक्षा जास्त स्टम्पिंग करत आत्तापर्यंत सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम केला आहे.\nधोनी सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या टी२० मालिकेत व्यस्त आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल स��घाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mnskaranja.page.tl/%26%232325%3B%26%232366%3B%26%232352%3B%26%232306%3B%26%232332%3B%26%232366%3B-%26%232358%3B%26%232361%3B%26%232352%3B.htm", "date_download": "2019-01-16T09:50:13Z", "digest": "sha1:HOKWNU4TLNI54CWUPDCCH3I6KSKPSHDR", "length": 2187, "nlines": 30, "source_domain": "mnskaranja.page.tl", "title": "mnskaranja - कारंजा शहर", "raw_content": "महाराष्ट्र नव निर्माण सेना कारंजा\nमाजी अध्यक्ष - हरीश कमलकिशोर हेडा,\nटीळक चौक,कारंजा लाड,जिल्हा-वाशिम.पिन कोड -४४४१०५ महाराष्ट्र भ्रमण ध्वनी- ८०८७ ६९६ ६९६\nमाजी उपाध्यक्ष- संतोष शेषराव ढाकुलकर ,गौतम नगर,कारंजा [९५४५२८४२८४]\nमाजी उपाध्यक्ष- मिलिंद रामकृष्ण भगत, अशोक नगर, कारंजा [९३७०१८५४०१ ]\nमाजी उपाध्यक्ष- विक्रांत बासोळें,तुळजा भवानी नगर कारंजा लाड\nमाजी संघटक- उज्वल डिगाम्बरराव चौधरी मालीपुरा कारंजा\nपाण्यात नौसेना , आकाशात वायुसेना, जमीनी वर थलसेना, अणि महाराष्ट्रात एकच सेना महाराष्ट्र नव निर्माण सेना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://wisdomclinic.wordpress.com/", "date_download": "2019-01-16T09:38:59Z", "digest": "sha1:2OTA3GJ6EZBBN2ARZH4MV4PHSVTP2G7G", "length": 1781, "nlines": 33, "source_domain": "wisdomclinic.wordpress.com", "title": "wisdomclinic – We care about our patients", "raw_content": "\nकॅनडामध्ये शास्त्रज्ञांनी स्थूलतेवर लस शोधून काढली आहे. इत्तर लसीच्या बरोबर पहिल्यांदा ही लस टोचायाची आणि वयाच्या तिसऱ्यावर्षी पुन्हा एकदा बूस्टर डोस द्यायचा. ही लस टोचली की सुरवातीला थोडासा ताप येतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून ही लस माणसाला स्थूलतेपासून संरक्षण देते. ही लस टोचून घेतल्यानंतर शरीरातील चरबीचे प्रमाण २२ टक्क्याच्या वर जाऊ लागताच हलकासा ताप जाणवतो. फ्लू … स्थूलता टाळण्यासाठी लस वाचन सुरू ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/america-suspends-entire-security-aid-to-pakistan-118010500011_1.html", "date_download": "2019-01-16T10:04:28Z", "digest": "sha1:QMEJDE27J4XABMGTQAPAISHW3M5EGPFQ", "length": 10398, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाकिस्तानची सुरक्षा मदत थांबवली, अमेरिकेचा निर्णय | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसख���योगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाकिस्तानची सुरक्षा मदत थांबवली, अमेरिकेचा निर्णय\nपाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली.\nत्यांनी म्हटले की, पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकन लोकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल, असे हीथर नोर्ट यांनी सांगितले.\nहाफिज सईदला तातडीने अटक करा : अमेरिका\n२०२८ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था...\nविंचवाच्या विषाची किंमत तब्बल 68 कोटी रूपये\nमुलांच्या विकासाला अवरुद्ध करतं आईचं सिंदूर\nमोलोसिया या देशात राहतात केवळ 33 लोक\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nएअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल\nएअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@1255", "date_download": "2019-01-16T10:47:06Z", "digest": "sha1:RFCSX3FTX2JIMZEIUM7U4DL77WHE3GAK", "length": 9813, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| समृद्धीमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nसमृद्धीमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत\nसमृद्धीने महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश व उत्तराखंड येथे पारंपारिक वाद्याच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. गणेशोत्सव २०१६ ची कार्यकरणी अध्यक्ष सचिदानंद कोरे आणि उपाध्यक्ष पूजा शहा हे होत. कंपनीच्या महाराष्ट्र रिसर्च व डेव्ह्लप्मेंट सेंटरचे प्रतिनिधी अमोल हानगोंडे व त्यांच्या टीमने ओल्ड पैलेशची प्रतिकृती उभारली आहे. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आंध्रप्रदेश युनिट मधील गोविंद अंबाटे, सचिन कांबळे व उत्तराखंड युनिट मधील प्रमोद सूर्यवंशी, श्रीकृष्ण मुरारी, चांद्पाल टीमने विशेष मेहनत घेतली.\nसमृद्धीमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत\nCategories : फोटो स्टोरी Tags : फोटो स्टोरी\n'बाप्पा चरणी अर्पण करूया पाटी-पेन्सिल, वही आणि पेन' सावली फौंडेशनचा उपक्रम\nबाँडपटासाठी पुन्हा 'डेनियल क्रेगला' च पसंती\nसोनाक्षी बॉलिवूड सोडून सध्या इथे सुट्या एन्जॉय करत आहे\nजॅकलिन फर्नांडिसचे नव्या वर्षाचे हॉट फोटो व्हायरल\nनेहा पेंडसेच्या हॉट फोटोंचा सोशल मीड��यात धुमाकूळ\nरेस ३ साठी बॉबी सज्ज\nया देशात केले दीपिकाने हॉट फोटोशूट\nतेजस्विनीने साजरा केला बालदिन तिच्या मुलांसोबत\nसुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायावर रुपल करतेय उपचार\nएक्स-बॉयफ्रेन्डच्या भावांसोबत दीपिकाने घेतली ड्रिंक \nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2013/01/blog-post_15.html", "date_download": "2019-01-16T09:46:39Z", "digest": "sha1:534WDCJIRFQ66NHATZOSZNA3WXNDSXDT", "length": 22076, "nlines": 253, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "साहित्य संमेलनात धर्म नको त्याप्रमाणे जातही नको ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिव��्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nसाहित्य संमेलनात धर्म नको त्याप्रमाणे जातही नको\nसाहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’\nसाहित्य संमेलनातील वाद - बाळासाहेब ठाकरे आणि हमीद ...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहे��� ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nबुधवार, जानेवारी १६, २०१३\nसाहित्य संमेलनात धर्म नको त्याप्रमाणे जातही नको\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nयंदाचे साहित्य संमेलन साहित्यामुळे कमी आणि साहित्यबाह्य वादामुळे जास्त गाजले. ह. मो. मराठे यांचा जातीय प्रचार, परशुराम, हमीद दलवाई, संमेलनातील राजकारण्यांचा सहभाग या विषयावरून चांगलेच वाद झाडले. संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी समारोपाच्या भाषणात ‘साहित्य संमेलनात धर्म नको’ अशी भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी कोतापल्ले यांची ही भूमिका घडलेल्या प्रकाराशी सुसंगत नव्हती. साहित्य संमेलनात परशुरामाचा जो उदो-उदो करण्यात आला त्यासंदर्भात कोतापल्ले यांनी सदर विधान केले. परंतु परशुराम हा हिंदू धर्माचे प्रतिक नाही. हिंदू धर्माचा उदो-उदो करण्यासाठी परशुरामाला संमेलनात घुसडले नव्हते. तर परशुरामाच्या पौराणिक कथांच्या अनुषंगाने आपल्या जातीय जाणीवा जपण्यासाठी आणि जातीय अहंकाराचे निखारे फुलवण्यासाठी परशुरामाचा उदो-उदो केला गेला.\nपरशुराम हा स्वतःच्या आईची हत्या आणि क्षत्रिय संहार यासाठी प्रसिद्ध आहे. ब्राम्हण समाज हा परशुरामाला आपला पूर्वज मानतो. त्यांच���यादृष्टीने परशुरामाचे स्थान खूप मोठे आहे. हरकत नाही. परंतु बहुजन समाजाला परशुरामाबद्दल किती प्रेम वाटते हे सर्वांनाच माहित आहे. ब्राम्हनानीच लिहिलेल्या पौराणिक कथा खर्या मानायच्या तर परशुराम हा आपसूकच बहुजन समाजाचा शत्रू ठरतो. कारण बहुजनांच्या क्षत्रिय पूर्वजांची परशुरामाने कत्तल केली होती. मग असे असताना परशुरामाला समस्त हिंदू धर्माचे प्रतिक म्हणून बहुजनांच्या माथ्यावर थोपण्याचे काय कारण संमेलनात धार्मिक प्रतीके नकोत याऐवजी जातीय प्रतीके, जातीय जाणीवा नकोत अशी परखड भमिका कोतापल्ले सरांनी घेतली असती तर अधिक बरे झाले असते.\nकोतापल्ले सरांचे लिखाण उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. सरांचे पुरोगामी चळवळींशी, फुले-शाहू-आंबेडकरवादाशी जवळचे नाते आहे. अशा परिस्थितीत कोतापल्ले सरांनी रोखठोक भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु ते घडले नाही.\nPosted in: अ. भा. मराठी साहित्य संमेलन,जातीयवाद,नागनाथ कोतापल्ले.,परशुराम,महात्मा फुले\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nthank u सह्याद्री बाणा\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा ह���ारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/maharashtra-vidhan-bhavan-22-mla-1622190/", "date_download": "2019-01-16T10:28:32Z", "digest": "sha1:QQQGY7YN5RL5SR3HIF6ACVPP6VIOJ5BK", "length": 14259, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra Vidhan Bhavan 22 MLA | प्रतोदांना शुभेच्छा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n‘त्या’ २२ आमदारांचे अभिनंदन करावयास हवे\nसर्वात अगोदर, महाराष्ट्राच्या विधिमंडळातील ‘त्या’ २२ आमदारांचे अभिनंदन करावयास हवे राज्याच्या मंत्रिमंडळातील काही जागा ‘विस्तार-संधी’साठी रिक्त असतानाही आणि यापैकी अनेकांना भविष्यात ‘त्या’ जागेची लॉटरी (पक्षी- वर्णी) लागण्याची संधी धूसरच असतानाही, मंत्रिपदाचा थाट अनुभवण्याचा आनंद मात्र त्यांना प्राप्त होणार आहे. विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे हे ज्यांचे कर्तव्यच असते, अशा प्रतोद आमदारांच्या गळ्यातही मंत्रिपदाच्या दर्जाची माळ पडणार असल्याने, आता आपापल्या गावी, मतदारसंघांत दिमाखात स्वत:चे सत्कार घडवून आणण्याची तयारी सुरू करावयास हरकत नाही. सभागृहातील कामकाजातील आपल्या पक्षाच्या आमदारांच्या सहभागास शिस्त लावण्यासाठी ‘चाबूक’ हाती ठेवणाऱ्या या वैधानिक पदास आता मंत्रिपदाचा थाट लाभणार असल्याने, ‘फ्लो���र मॅनेजमेंट’ची त्यांची जबाबदारी आता अधिक ‘गंभीर’ होणार आहे. या प्रतोदांनी आमदारांच्या वर्तनावर नजर ठेवावयाची असल्याने, अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी उत्सुकतेने गावागावातून येणाऱ्या अभ्यागतांना ‘स्वयंशिस्त’ नावाचा एक आगळा प्रकार विधिमंडळाच्या आवारात अनुभवता येईल. गोंधळ, गदारोळ, घोषणाबाजी, वादविवाद, कागदांची फेकाफेक, आरडाओरडा, नाटय़पूर्ण अभिनय म्हणजे ‘परफॉर्मन्स’ असा बहुतेकांचा समज असतो. असे काही सभागृहात घडलेच नाही, तर कामकाज पाहण्यासाठी आलेल्या अभ्यागतांचा अलीकडे विरस होतो, आणि कामकाजाचा आजचा दिवस अगदीच ‘सपक’ गेला असेही त्यांना वाटू लागते. कधी कधी असेही होते की, सभागृहात सारे आमदार हजर आहेत, सारेजण शिस्तीने कामकाजात सहभागी झाले आहेत आणि सत्ताधारी-विरोधक गांभीर्याने लोकशाहीच्या या सर्वोच्च सभागृहाची शान वाढवत आहेत, असे दृश्य पाहण्याच्या अपेक्षेने समंजस जनता घरातील टीव्हीसमोर बसते.. प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार असल्याने, या जनतेचा आता अपेक्षाभंग होणार नाही. कर्तव्य आणि जबाबदारीचे ओझे मोठय़ा कौशल्याने पेलून सदनाचे कामकाज सुरळीत चालावे, सदनात सुसंवाद राहावा यासाठी पक्षप्रतोदाची जबाबदारी मोठी असते असे म्हणतात. सभागृहात वैधानिक पेचप्रसंग उद्भवल्यास, सरकार व सदस्य यांच्यातील समन्वयाची भूमिका प्रतोदाने पार पाडावी अशी अपेक्षा असते. तो पक्षश्रेष्ठींचे कान आणि डोळे असतो. एवढय़ा साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असताना, प्रतोद पदावरील २२ आमदार मंत्रिपदाच्या दर्जाचे लाभार्थी ठरले तर त्यांची जबाबदारी वाढेल आणि विधिमंडळाच्या कामकाजातील गदारोळादी बेशिस्त कायमची संपुष्टात येईल याबद्दल शंका घेण्याचे आता कारण नाही. तसेही, कामकाजाचे कायदे, नियम, अधिकार भरपूर असतात. पण गदारोळ आणि गोंधळात ते हरवून जातात. आता सभागृहात ‘अच्छे दिन’ दिसू लागतील, कामकाजात शिस्त येईल, सारे काही सुरळीत चालेल आणि विधिमंडळ हे लोकशाहीचे सर्वोच्च पवित्र स्थान असते, हे जनतेला पटेल. कारण, प्रतोदांना मंत्रिपदाचा थाटच नव्हे, तर प्रतिष्ठाही मिळणार आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी प्रतोदांना शुभेच्छा द्यायलाच हव्यात. सभागृहांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही ���ाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-cheating-with-dhangar-samaj-and-also-with-lingyat-says-manohar-dhonde/", "date_download": "2019-01-16T10:20:56Z", "digest": "sha1:OIPFM34VU4OJ62I2ESBMMEDDXGIGGNEQ", "length": 7972, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची फसवणूक; सोलापूर विद्यापीठ नामांतराची घोषणा फसवी: मनोहर धोंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुख्यमंत्र्यांकडून धनगर समाजाची फसवणूक; सोलापूर विद्यापीठ नामांतराची घोषणा फसवी: मनोहर धोंडे\nऔरंगाबाद: रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची मागणी मान्य करत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्याची घोषणा केली आहे. मात्र यानंतर आता लिंगायत समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोणत्याही विद्यापीठाच नामांतरण करायचं असल्यास आधी विद्यापीठ सिनेटने प्रास्तव मंजूर करावा लागतो. त्यानंतरच नामांतरण होवू शकते म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी केला आहे.\nसोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर अथवा सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर याचं नाव देण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र काल अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर लिंगायत समाजाची मुख्य संघटना असलेल्या शिवा संघटनेकडून फडणवीस यांचे राज्यभर पुतळे जाळण्यात आले आहेत. दरम्यान आज ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nमोदींच्या सभेला धनगर समाजबांधवांनी उपस्थित राहू नये : अमोल…\nप्रा. मनोहर धोंडे यांची संपूर्ण मुलाखत\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nमोदींच्या सभेला धनगर समाजबांधवांनी उपस्थित राहू नये : अमोल कारंडे\nसोलापूर महोत्सवाचे फेब्रुवारी मध्ये मुंबईत आयोजन – सहकरमंत्री सुभाष देशमुख\nराफेल करार निश्चितच स्वस्त – अरुण जेटली\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nउस्मानाबाद : लोकसभेचा जसजसा कालावधी जसा जसा जवळ येईल तशा पडद्यामागे हालचाली गतीमान होताना दिसत आहेत. उस्मानाबाद…\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/political-leaders-dahi-handi-in-thane-and-mumbai-1744280/lite/", "date_download": "2019-01-16T10:32:17Z", "digest": "sha1:CD2NLDPUITI7K3T6PIKPIAKFSDFJI6XF", "length": 10813, "nlines": 102, "source_domain": "www.loksatta.com", "title": "political leaders dahi handi in thane and Mumbai | संस्कृतिरक्षणाचा ‘साहसी खेळ’.. | Loksatta", "raw_content": "\nमुंबईच्या घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी तर या सणास एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कु���ून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\nप्रत्येक नव्या वर्षांगणिक नवी झळाळी आणि- नवा वादही- सोबत घेऊन येणारा दहीकाल्याचा सोहळा यंदाही ‘संस्कृतीचे नावीन्यपूर्ण दर्शन’ घडविणारा ठरल्यामुळे, संस्कृती आणि परंपरांचे यथोचित पालन झाल्याच्या भावनेने संस्कृतिरक्षकांनी स्वत:स धन्य मानले असेल, यात शंका नाही. मुळात, आमचे सण-उत्सव आम्ही आमच्या संस्कृतीप्रमाणेच साजरे करणार, त्यात खोडा घालणाऱ्या कोणाचीही- न्यायालयांचीसुद्धा- आम्हाला पर्वा नाही आणि त्यांनी तसा प्रयत्न केला तरी तो उधळून लावणार, हा खास मराठी बाणा या सणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जगाला दाखविता आला हे तर चांगले झालेच, पण ‘संस्कृतिरक्षणा’च्या या आगळ्या सोहळ्यास सरकारने, काही ठिकाणी खुद्द मुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावून आशीर्वाद दिले हे त्याहून बरे झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने मराठी तरुण आपल्या समस्या एक दिवसापुरत्या का होईना विसरून जातो आणि ‘आपली संस्कृती नव्या बदलांचा किती सहजपणाने स्वीकार करते’ याचे मनोज्ञ दर्शन घडविण्याच्या कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता आपल्या परीने होईल तो आपला वाटा इमानेइतबारे उचलतो हेदेखील दहीकाल्याच्या सोमवारच्या सणाने गाठलेल्या उच्च सांस्कृतिक उंचीवरून सिद्ध झाले आहे. साहस, ऊर्जा आणि उत्साह यांचा त्रिवेणी संगम साधण्याच्या या मुहूर्तास बाधा आणण्याचा प्रयत्न काही विरोधकांनी करून पाहिला, पण या साऱ्या उत्साहावर विरजण पडू नये यासाठी सरकारने न्यायालयापासून माध्यमांपर्यंत सर्वत्र आश्वासनांची आतषबाजी करून त्यांना अंधारात ठेवण्याचे जे काही कसब दाखविले, त्याबद्दल तमाम मराठी तरुणाईने सरकारचे कृतज्ञ राहिले पाहिजे. थरांची उंची, चौदा वर्षांखालील बालकांना काल्याच्या थरात सहभागी होण्याची मनाई, मॅट-हेल्मेटादी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी आदी जाचक नियम घालून आपल्या सण साजरे करण्याच्या अधिकार आणि परंपरेवर घाला घालण्याच्या प्रयत्नांना सरकारचा सक्रिय पाठिंबा नाही, हे गुपित या निमित्ताने उघड झाल्याने, हे संस्कृतिरक्षकांचे सरकार ठरले आहे, यातही शंका राहिलेली नाही. वेगवेगळ्या पथकांच्या मंडपांमध्ये आधुनिक गीतांच्या तालावर थिरकणारे गोविंदा आणि गलेलठ्ठ मानधन घेऊन मंचावर नाचणाऱ्या नटनटय़ांमुळे यंदाच�� हा सोहळा अधिकच रंगतदार झाला असून, प्रसारमाध्यमांनी तो जसाच्या तसा जगभर दाखविल्याने, आपल्या संस्कृती आणि परंपरेची जगाला नेमकी ओळखही झाली आहे. यापुढेही अशाच दिमाखात असे सोहळे पार पडावेत, त्यावर सरकारने अशीच मेहेरबानी दाखवावी, मुख्यमंत्र्यांनीही एकाच नव्हे तर अनेक व्यासपीठांवर दिसावे. या संस्कृतिरक्षणाच्या ‘साहसी खेळा’साठी मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांतील व्यासपीठे आहेतच, पण महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवलीनेही यंदा पुढाकार घेतल्याने, संस्कृती संवर्धनाच्या सोनेरी इतिहासात नवे पान लिहिले गेले आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील आमदार राम कदम यांनी तर या सणास एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘एखादी पोरगी पसंत असेल तर तिला पळवून आणून तुमच्या हवाली करेन’, अशी जाहीर ग्वाही त्यांनी याच उत्सवाच्या मंचावरून दिली. मदतीसाठी अशी तत्परता दाखविणाऱ्या एका संस्कृतिरक्षक लोकप्रतिनिधीची नवी ओळख याच सोहळ्यातून समाजाला झाली आहे.. सांस्कृतिक सोहळ्यांचा याहून उत्कट आविष्कार कोणता असू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-01-16T10:38:38Z", "digest": "sha1:6WWOSSW5IMGJ5PTUEHQHXZA3A5G2FJUE", "length": 6752, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विवाहित महिलेचा विनयभंग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nतळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील बस स्थानकावर एसटी बसमध्ये बसलेल्या एका महिलेचा विनयभंग केला. मंगळवारी (दि. 20) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.\nकिरण नामदेव थोरात (रा. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या आरोपी नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 28 वर्षीय पीडित महिला सायंकाळी सहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे बस स्थानकावरून गावी जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसली. त्यावेळी आरोपी थोरात हा महिलेच्या मागील सीटवर बसला. सुरुवातीला त्याने मागच्या सीटवरून महिलेच्या पायाला लाथा मारल्या. त्यानंतर त्याने महिलेच्या शरीराला हात लावून महिलेचा विनयभंग केला.\nतळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/china-raises-ban-on-the-use-of-tiger-organs/", "date_download": "2019-01-16T09:39:38Z", "digest": "sha1:Y525HGNX6W5PSK4XKHWZL2LSZZ7YTNSG", "length": 9411, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघ-गेंड्याच्या अवयवांच्या औषधी वापरावरील बंदी चीनने उठवली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाघ-गेंड्याच्या अवयवांच्या औषधी वापरावरील बंदी चीनने उठवली\nबीजिंग – वाघ-गेंड्यांच्या अवयवांच्या औषधी वापरावरील बंदी चीनने उठवली आहे. आता वाघ आणि गेंडा या प्राण्यांच्या अवयवांचा संशोधन आणि औषधी उपयोगासाठी सर्रास वापर करता येणार आहे. वाघ आणि गेंड्यांच्या अवयवांच्या औषधासाठी वापरावर चीन सरकारने 1993 साली बंदी घातली होती. ती अद्यापपर्यंत लागू होती.\nमात्र या आदेशानंतर यापुढे गेंडे आणि वाघांच्या अवयवांचा औषधासाठी उपयोग करता येईल हे चीनच्या राज्य परिषदेने स्पष्ट केले आहे.\nत्याचबरोबर या प्राण्यांच्या अवयवांच्या अवैध व्यापारावरील बंदी कायम ठेवण्यात आली असल्याचे आणि तिचे उल्लंघन करणारांस कठोर शासन करण्यात येईल हे देखील स्पष्ट केले आहे. बंदी उठवण्याच्या या निर्णयाचा वन्यप्राणी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड) या संस्थेने चीनला बंदी उठवण्याचा हा आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे.\nचीनच्या परंपरागत चिकित्सा प्रणालीत गेंडा आणि वाघासह अनेक वन्य प्राण्यांच्या अवयवांचा मोठ्या प्रमाणावर औषधासाठी वापर केला जातो. मात्र वाघाच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा कोणत्याही प्रकारे औषधी उपयोग नाही, ही गोष्ट चायनीज मेडिसिन सोसायटीने जाहीर केली आहे,\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंरक्षण उत��पादनात खासगी क्षेत्राला प्राधान्य असावे\nईरानमध्ये मालकवाहक विमान कोसळले, 15 जणांचा मृत्यू\nपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पर्याय उपलब्ध\nऑस्ट्रेलियातील दूतावासांना संशयास्पद पावडर पाठवणाऱ्यास अटक\n‘गुगल’चा अब्जावधी डॉलरचा विस्तार कार्यक्रम\nनॅन्सी पॅलोसी यांची दुसऱ्यांदा प्रतिनिधी मंडळाच्या सभापतीपदी निवड\nविमानाची 11 लाखाची तिकिटे चुकून विकली 47 हजाराना – म्हणे नवीन वर्षाची भेट समजा\nबांगलादेशचा क्रिकेटर ‘मशरफे मुर्तझा’ झाला खासदार\nफेडेक्‍स एक्‍स्प्रेसच्या प्रमुख पदावर राजेश सुब्रमण्यम\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@12004", "date_download": "2019-01-16T10:49:56Z", "digest": "sha1:SMNJWBIKIWIB6KVT77PG7JJ6A72TJMMX", "length": 17987, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| शिक्षण संस्थातील शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने करणार -\tशालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nशिक्षण संस्थातील शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने करणार -\tशालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे\nकोल्हापूर : शिक्षक भरतीतील होणाऱ्या भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी सर्व शाळांतील शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने केली जाणार आहे. यामुळे शिक्षक भरतीसाठी कोणालाही एक रुपया द्यावा लागणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. विवेकानंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते. शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सवाचा शुभारंभ विवेकानंद महाविद्यालयात पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बापूजींच्या टपाल तिकिटाचे आणि शताब्दी लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रयत शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थासारख्या संस्था निर्माण झाल्यामुळे बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाली. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणात प्रगती झाली. गेल्या चार वर्षांपासून शिक्षण पद्धतीत थोडा बदल करत आहे याला थोडा विरोधही होतोय. शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष न देता यापूर्वी अनेक शाळांना परवानगी दिली. त्यामुळे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडले नसल्याचे स्पष्ट यावर्षीपासून दहावीला तोंडी परीक्षेचे 20 मार्क मिळणार नाहीत त्यामुळे आगामी निकाल 70 ते 80 टक्क्यांवर येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले दहावीच्या फेर परिक्षेमुळे 5 टक्के मुले पास होतात त्यांचे नुकसान होत नाही. म्हणून फेर परीक्षेला सुरवात केली. पहिल्या वर्षी 35 हजार मुले पास झाली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. जीएसटी लागू झाल्यावरसुद्धा आपला अभ्यासक्रम बदलला नाही. संस्थांना अभ्यासक्रमात स्वायत्तता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक भारतातील भ्रष्ट्राचाराला आला घालण्यासाठी यापुढे सर्व शिक्षक भरती महाराष्ट्र केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचा जो आदर्श दिला. त्या आदर्शानुसार राज्यातील शिक्षण सुरू आहे. शाहूंच्या विचारांसाठी त्यांच्या मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या आदेशाच्या शताब्दीनिमित्य वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज असून यामुळे अधिक सक्षम पिढी घडेल. कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञान गंगा पोचवली. बापूजींच्या शताब्दीनिमित्य संस्थेच्या 395 शाळांमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणार अशी ग्वाही ग्वाहीही पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी महापौर शोभा बोन्द्रे यांनी या जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ देवानंद शिंदे, आय डी पाटील, प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभयकुमार साळुंखे यांनी बापूजी साळुंखे यांच्या जीवनप्रवासाचा उलगडा केला. बापूजींचा भारतरत्न, पदमविभूषण देऊन गौरव व्हावा अशी मागणी केली. यावेळी बापूजींच्या टपाल तिकिटाचे आणि शताब्दी लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ आर व्ही शेजवळ, प्राचार्य युवराज भोसले, नामदेव कांबळे यांच्यासह निमंत्रित मान्यवर शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nशिक्षण संस्थातील शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने करणार -\tशालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे\nCategories : कोल्हापूर Tags : कोल्हापूर\nया श्रीमंत देशातील लोक खातात चहा, कॉकटेलमधून सोने\nसलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार खासदार धनंजय महाडिक यांना प्रदान.\nमिऱ्या सोसायटीत २६ जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या मोर्चावर सभा संपन्न\nकॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन\nकाँग्रेसचे ज्येष्ट नेते, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांना सामाजिक, राजकीय, कला- क्रिडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी वाहिली आदरांजली\nकॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित अमित दिगवेकरला २३ पर्यंत पोलिस कोठडी\nलोकनेते शामराव पेजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालय शिवार आंबेरे येथे झेप युवा महोत्सवात जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन\nराजापुरातील प्राथमिक शाळांना समृद्धी साहित्य संच वाटप\nनाणार परिसरातील तलाठ्यांनी सजांमध्ये काम करावे: माजी सभापती कमलाकर कदम यांची मागणी\nराजापुरात होऊ घातलेल्या आयलॉग प्रकल्पासंबंधी आमदार राजन साळवी यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अ���ीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-tourism-konkan-malvan-117455", "date_download": "2019-01-16T10:59:54Z", "digest": "sha1:O5JDFNSP54R3CQPPWPO4F2WLYEFAQ3NQ", "length": 13367, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Tourism in Konkan Malvan रोडावलेले मालवण परिसरातील पर्यटन पुन्हा रुळावर | eSakal", "raw_content": "\nरोडावलेले मालवण परिसरातील पर्यटन पुन्हा रुळावर\nशुक्रवार, 18 मे 2018\nमालवण - उन्हाळी सुटीत येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी शहरासह तारकर्ली, देवबाग किनारा, चिवला वेळासह ग्रामीण भागातील कृषी पर्यटनस्थळांना पसंती दर्शविली आहे.\nमालवण - उन्हाळी सुटीत येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी शहरासह तारकर्ली, देवबाग किनारा, चिवला वेळासह ग्रामीण भागातील कृषी पर्यटनस्थळांना पसं���ी दर्शविली आहे. मेच्या सुरवातीस रोडावलेला पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात मात्र बहरात आल्याचे चित्र आहे. वॉटर स्पोर्टस्‌, स्कूबा, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्याबरोबरच धार्मिक पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची सध्या गर्दी उसळली आहे.\nमे मध्ये चाकरमान्यांसह राज्याच्या विविध भागांतील पर्यटक पर्यटनाचा बेत आखतात. यावर्षी एप्रिलसह मेच्या पंधरवड्यात पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसत होते. उष्णतेतील वाढ, आंब्याचे कमी झालेले पीक, समुद्रातील वादळसदृश परिस्थिती या कारणांमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले; मात्र गेल्या दोन, तीन दिवसांत येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.\nहॉटेल व्यवसाय, रिसॉर्ट, लॉजिंग व्यवसाय तेजीत आहेत. किल्ले दर्शनास येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.\nपुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूरसह राज्याच्या अन्य भागांतील पर्यटकांच्या वाहनांनी येथील किनारपट्टी फुलून गेली आहे. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, वॉटर स्पोर्टस्‌, स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगसाठी बंदर जेटी, राजकोट परिसर, चिवला वेळा, तारकर्ली, देवबाग येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. कृषी पर्यटन स्थळांवरही पर्यटकांचा ओघ वाढला आहे.\nपर्यटनाचा ओघ वाढत असला तरी बंदर जेटीच्या ठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम करण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडीच्या समस्यांनी पर्यटक, स्थानिक हैराण झाले आहेत. तालुक्‍यातील आचरा, तोंडवळी, तळाशील किनारपट्टी भागालाही पर्यटकांनी पसंती दिली आहे. किनारपट्टी भागात समुद्रीस्नानाचा आनंदही पर्यटकांकडून लुटला जात आहे.\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\nमुंबईकरांनी मारला मटण-चिकनवर ताव\nमुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर...\nकांदिवलीतील आगीत चौघांचा होरपळून मृत्यू\nमुंबई - कांदिवली येथे रविवारी (ता. 23) गारमेंटल��� लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी...\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nभाऊबीजेसाठी भाऊ आला 17 किमी धावत\nकोरेगाव : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पोलिसदादाने आज सकाळी तब्बल 17 किलोमीटर अंतर धावत जाऊन वयाची सत्तरी गाठत आलेल्या बहिणीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/maharashtraband-maratha-kranti-morcha-agitation-effect-railway-136661", "date_download": "2019-01-16T10:51:47Z", "digest": "sha1:ASUJVLGYCRQNUPKGH47J3HQDMWQ4VMWV", "length": 14109, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MaharashtraBand Maratha Kranti Morcha agitation effect on railway Maratha Kranti Morcha : आंदोलनाचा परिमाण रेल्वेवरही, रिकाम्या गाड्या | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : आंदोलनाचा परिमाण रेल्वेवरही, रिकाम्या गाड्या\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nपरभणी - एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने गुरूवारी (ता.८) रेल्वेत गर्दी होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. कारण सकाळी ११ वाजेपर्यंत नांदेड ते औरंगाबाद आणि परभणी ते परळी दरम्यानच्या धावणा-या रेल्वेतील आसने रिकामे होते.\nपरभणी - एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्याने गुरूवारी (ता.८) रेल्वेत गर्दी होईल, अशी अपेक्षा फोल ठरली. कारण सकाळी ११ वाजेपर्यंत नांदेड ते औरंगाबाद आणि परभणी ते परळी दरम्यानच्या धावणा-या रेल्वेतील आसने रिकामे होते.\nगत आठवड्यातील आंदोलनादरम्यान सात दिवस बसेस बंद होत्या. तेव्हा संपूर्ण भार रेल्वेवर असल्याने अक्षरशः एका पायावर प्रवाशांनी घर गाठले. ते चित्र गुरूवारी दिसून आले नाही. रेल्वेस्थानकावरही प्रवाशी नव्हते. गाड्यांतही तीच परिस्थीती होती. प्रामुख्याने पाहाटे नांदेड ते औरंगाबादपर्यंतची मराठवाडा एक्सप्रेस, नांदेड ते बंगळूर एक्सप्रेस, नांदेड ते मुंबईपर्यंतची एलटीटी एक्सप्रेस रेल्वेतील डब्यात बोटावर मोजता येतील, एवढेच प्रवाशी होते. पाहटेची पाच वाजताची परळी-आदीलाबाद पॅसेंजरमध्ये शुकशुकाट होता. नेहमी उभे राहून प्रवास करावी लागणारी हैदराबाद-औरंगाबाद रेल्वेत बसण्यासाठी सर्वांना जागा मिळाली. ते राज्य कर्मचा-यांच्या संपासह मराठा आरक्षण प्रश्नी चक्काजाम असल्याने लोकही घराबाहेर पडली नाहीत.\nMaratha Kranti Morcha मराठवाड्यात कडकडीत बंद\nMaratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा\nMaratha Kranti Morcha डोंबिवलीत ठिय्या आंदोलनाला सुरवात\nMaratha Kranti Morcha जुन्नरला सकाळपासूनच कडकडीत बंद\nMaratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर\nMaratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'\nMaratha Kranti Morcha : नागठाणे येथे 'महाराष्ट्र बंद'ला मोठा पाठिंबा\nMaratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद\nMaratha Kranti Morcha परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर\nMaratha Kranti Morcha अमरावतीत कडकडीत बंद\nMaratha Kranti Morcha : हिंगोलीत मोठा प्रतिसाद\nMaratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद\nMaratha Kranti Morcha: जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम\nMaratha Kranti Morcha पिरंगुटमध्ये मोठा प्रतिसाद\nMaratha Kranti Morcha: औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली\nMaratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम\n'थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करणार'\nनांदेड: एप्रिल 2018 पासून आजपर्यंत एकही वीजबील न भरलेल्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कुठलेही कारण न ऐकता त्यांचा...\nवैद्यकीय अधिकारी एसबीच्या जाळ्यात\nपरभणी- जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी कंम्पाऊंडरमार्फत रूग्णाच्या नातेवाईकांकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना वैद्यकीय...\nऔरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब...\nराज्यातील हुडहुडी पुन्हा वाढली\nपुणे - हिमालयीन पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे...\nसंपकऱ्यांचे परभणी जिल्हा कचेरीसमोर आंदोलन\nपरभणी : जिल्ह्या���ील शासकीय कर्मचारी व कामगारांनी राष्ट्रव्यापी संपात सहभागी होत मंगळवारी (ता. 8) परभणी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले....\nस्कॉर्पियो व दुचाकीच्या अपघातात तीन ठार; एक जखमी\nसेलू : परभणी रस्त्यावरील कवडधन पाटीजवळ स्कार्पियो व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरूण जागीच मृत्यु झाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/former-senior-officer-research-and-analysis-wing-jaydev-ranade-interview-114465", "date_download": "2019-01-16T10:47:52Z", "digest": "sha1:VASIXJ7ZQQLF3C4UEGSCW7ZJWUCI7W4Q", "length": 16090, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "former senior officer of the Research and Analysis Wing Jaydev Ranade interview चीन पुन्हा आक्रमक होण्याची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nचीन पुन्हा आक्रमक होण्याची शक्‍यता\nसोमवार, 7 मे 2018\nभारत-चीन संबंधातील तणाव निवळण्याचे प्रयत्न वुहान भेटीच्या माध्यमातून झाले. त्या पार्श्‍वभूमीवर चीनमधील घडामोडींचे अभ्यासक, भारताच्या \"रिसर्च अँड ऍनालिसिस विंग'चे (रॉ) माजी वरिष्ठ अधिकारी जयदेव रानडे यांच्याशी संतोष शाळिग्राम यांनी नवी दिल्लीत साधलेला संवाद...\nपाकिस्तान या कोसळलेल्या राष्ट्राशी हातमिळवणीमागे चीनचा हेतू काय\n- चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यात भारताला विरोध हे पाकिस्तानचे धोरण आहे. त्यामुळे भारतावर दबाव ठेवण्याचा एक हेतू. याशिवाय ग्वादारसारखे बंदर, अरबी समुद्र, अफगाणिस्तान आणि मध्य आशियावर चीनला नजरेच्या टप्प्यात ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांची पाकिस्तानला मदत सुरू आहे.\n\"चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर' हा महाकाय प्रकल्प चीनच्या मदतीने उभारला जात आहे. त्याबद्दल काय सांगाल\n- चीनमधील झिनझियांग आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान, गिलगिट-बाल्टीस्तान, पंजाब आणि सिंध प्रांत असा हा प्रकल्प पसरलेला आहे. यातून पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल; पण हा प्रकल्प उभार���ाना चीनने त्यांना फुकट काहीच दिलेले नाही. ते सर्व कर्जरुपाने देत आहेत. त्याचे व्याजही फेडणे पाकला जड जाईल. त्यामुळे या प्रकल्पाला राजकीय स्तर आणि सामान्य नागरिकांकडूनही विरोध होऊ लागला आहे. लष्करे तैयबासारख्या दहशतवादी संघटनादेखील त्याला विरोध करू लागल्या आहेत; पण चीनला त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी हा प्रकल्प हवाच आहे.\nवुहान समिटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीचे भारतासाठी फलित काय\n- डोकलाम वादामुळे भारत-चीन संबंध तणावपूर्ण होते. तो तणाव निवळण्यास ही भेट मदत ठरेल. जिनपिंग यांनाही त्यांचे सल्लागार शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. चीन मित्र गमावत असल्याची त्यांची भावना आहे. पण या भेटीतून तणाव निवळला तरी परिस्थिती कायम राहणार नाही. संधी मिळताच चीन पुन्हा आक्रमक होऊ शकेल.\nकाश्‍मीरमधील दहशतवादी कारवाया, पाकिस्तानकडून वारंवार होणारा शस्त्रसंधीचा भंग, याला उत्तर द्यायला भारत कमी का पडतोय\n- राजकीय नेतृत्व त्याला कमी पडत आहे. भारताला धक्का लावाल, तर बदला घेऊ, ही इच्छाशक्तीच निर्माण होत नाहीये. इस्राईल, अमेरिका असे धाडस दाखवते, तर भारत का दाखवत नाही काश्‍मिरात दगडफेक होते, भारतविरोधी घोषणा दिल्या जातात. त्यांच्यावर कारवाई काय तर नजरकैद. त्यांना सैल का सोडले जाते हे समजत नाही. खरं तर अशा कृत्यांमागे कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना अटक करून वेगवेगळ्या राज्यांमधील तुरुंगात ठेवा. मग पाहा तिथे कशी शांतता नांदेल.\nदाऊद कुठे आहे, हे जगाला माहीत आहे. पाकिस्तान ते मान्य करीत नाही. का\n-मुंबई हल्ले, कंदहार अपहरण झाले. त्याला अंडरवर्ल्डची मदत घेण्यात आली. पाकिस्तान भारतविरोधी कारवायांसाठी अंडरवर्ल्डचा पैसा आणि माणसे वापरत असावा. दाऊदही त्याचा भाग असेल. कारण त्याच्या यंत्रणेचे जाळे भारतात पसरले आहे. पाकबाबत दाऊदला आता सर्व माहीत झालेले आहे. त्यामुळे पाकिस्तान कधीच दाऊदला कुणाच्या हाती देणार नाही. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला, तर आयएसआय दाऊदचा घात करेल, ही शक्‍यता नाकारता येत नाही.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n‘���ाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nशिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...\nसुवर्ण बाजाराला पुन्हा झळाळी\nजळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर...\nप्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षाचा पर्याय\nमुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4268", "date_download": "2019-01-16T09:44:33Z", "digest": "sha1:2CJ5VSLTVAKUJLERPUJDIQZ7L6SGDKCL", "length": 8396, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "पत्रकार राजन मुळे यांचे निधन | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शास���ीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » पत्रकार राजन मुळे यांचे निधन\nपत्रकार राजन मुळे यांचे निधन\nडहाणूतील ज्येष्ठ पत्रकार राजन मुकुंद मुळे (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मुळे यांनी दै. देशदूत, दै. गावकरी या वृत्तपत्रातून वार्ताहर महान ऊन वार्तांकन केले. काहीकाळ महाराष्ट्र दूत हे साप्ताहिक त्यांनी चालवले. मधुमेहाच्या आजाराने ट्रस्ट झाल्याने त्यांना धुंडाळवाडी येथील वेदांत इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली .\nPrevious: नवापूर खाडी मासे मृत्यू प्रकरणी गठीत समितीकडून घटनास्थळाची पाहणी\nNext: डहाणूत नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2013/01/blog-post_9.html", "date_download": "2019-01-16T09:47:44Z", "digest": "sha1:CZCTCAFQO7BIISK4WRFOWN4RGNPQZW7A", "length": 40242, "nlines": 264, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "साहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’ ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nसाहित्य संमेलनात धर्म नको त्याप्रमाणे जातही नको\nसाहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’\nसाहित्य संमेलनातील वाद - बाळासाहेब ठाकरे आणि हमीद ...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nबुधवार, जानेवारी ०९, २०१३\nसाहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’\nप्रकाश पोळ 1 comment\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nसाहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. प्रत्येक साहित्य संमेलनात साहित्यबाह्य विषयावरून वाद होतात आणि ते संमेलन इतर गोष्टींसाठीच लक्षात राहते. जो मूळ हेतू लक्षात घेऊन या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते तो हेतू सफल करण्याचे प्रयत्न कितपत होतात असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण साहित्य महामंडळाचे कारभारी आणि स्थानिक संयोजन समिती कशा प्रकारे वाद निर्माण करत असतात हे दरवर्षी आपण पाहत आहोतच. यावेळचे साहित्��� संमेलन तर अनेक कारणांनी गाजत आहे. या संमेलनातील वादाची सुरवात झाली ती अध्यक्षीय निवडणुकीतील ह. मो. मराठे जातीयवादी प्रचाराने. ब्राम्हण मतांचे धृविकरण आपल्या\nबाजूने करण्याच्या नादात ह. मो. मराठे यांनी आपली नेहमीची ब्राम्हणवादी भूमिका संमेलनाच्या निवडणुकीत उघड केली. गेल्या काही वर्षापासून ब्राम्हणवादाविरुद्ध काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिणामी दुसर्या बाजूला ब्राम्हणही संघटीत होत आक्रमक झाले. ब्राम्हण समाजात काही प्रमाणात असुरक्षितता निर्माण झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन ब्राम्हणांना चुचकारण्याचा प्रयत्न मराठे यांनी करून पहिला. प्रचाराच्या पत्रिकेत या सर्व गोष्टींचा उहापोह करत आपण ब्राम्हण समाजासाठी लढणारे खंदे कार्यकर्ते असून ब्राम्हण समाजाच्या कल्याणासाठी आपणाला निवडून द्यावे असे आवाहन मराठे यांनी केले. हे करत असतानाच जेम्स लेनचे खोडसाळ आणि द्वेषमुलक वाक्य त्या पत्रिकेत छापण्याचा नीचपणाही मराठे यांनी करून दाखवला. मराठे यांच्या या आगाऊपणावर समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर ह.मो. ची माफी आणि अटक यामुळे वादाचा धुरळा काही काळ खाली बसला जरूर. पण ह.मो. आणि साहित्य महामंडळाचे कारभारी यांना ते मंजूर नसावे. वादाशिवाय शांततेत जर साहित्य संमेलन पार पडले तर आपल्या परंपरेला बट्टा लागेल असा विचार त्यांनी केला असावा. त्यामुळेच एक वाद शमतो न शमतो तोवर दुसरा वाद उभा करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. त्याची परिणीती परशुरामाचे चित्र आणि त्यांची कुर्हाड संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात झाली.\nकुर्हाड कुणाची आणि कुणासाठी \nसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर आयोजकांनी परशुरामाचे छायाचित्र छापले. त्याचबरोबर लेखणीला कुर्हाडीचा आकार देत अजून निर्लज्जपणा केला. परशुराम हा संमेलनाच्या आयोजकांसाठी प्रेरणास्थान असू शकतो त्याबद्दल दुमत नाही. पण परशुरामाच्या माध्यमातून आपण समाजावर कोणत्या प्रकारच्या मानवी मूल्यांचे रोपण करत असतो त्याचाही विचार झाला पाहिजे. परशुरामाचे चरित्र आपणाला काही उत्तुंग विचार, उच्च मानवी मुल्ये शिकवते का हा प्रश्न आम्हाला पडला आहे. निवडणुकीच्या प्रचारातील ह.मो. यांचा जातीय प्रचार आणि संमेलन आयोजकांचा जातीयवाद याच्या प्रेरणा ब्राम्हणवादाच्या मुळाशी दडल्या आहेत. निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाची कुर्हाड कशासाठी चितारली आहे याचा शोध आम्हाला घ्यावा लागेल. ही कुर्हाड कुणाची आहे आणि कुणावर चालवली जाणार आहे हेही आम्हाला पाहावे लागेल. जातीयवादी लोकांच्या जाणीवाही जातीयवादीच असणार आहेत. परंतु दुखः एकाच गोष्टीचे वाटते कि मान्यताप्राप्त संस्थांवर अशाच जातीयवादी शक्तींचा पगडा आहे. या जातीयवाद्यांच्या परशुरामीय प्रेरणा समजून घेण्यासाठी आपणाला परशुरामाची कथा थोडक्यात नजरेखालून घातली पाहिजे.\nधार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे. परशुराम हा विष्णूच्या अवतारांपैकी एक. हा एकमेव विष्णूअवतार चिरंजीव मानण्यात आलेला आहे. मुळात परशुरामाचा संबंध अनेक पिढ्यातील लोकांबरोबर आल्याचे दाखवले आहे. पुराणात वर्णन केल्याप्रमाणे जर परशुरामाचे वय काढायचे म्हटले तर ते हजारो वर्षे होईल. आणि हजारो वर्षे कोणतीही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. परशुरामाभोवती काल्पनिक आणि चमत्कारी घटनांची इतकी गुंफण करून ठेवली आहे कि त्यामुळे परशुरामाचे खरे चरित्र समजणे फार अवघड आहे. नरसंहाराचा उच्चांक गाठलेला असतानाही परशुरामाला आगळे दैवत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे परशुराम हा ‘काही’ लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे. परंतु जर प्रामाणिक चिकित्सा करायची असेल तर परशुराम या व्यक्तीवर चमत्कारांची, काल्पनिक कथांची जी पुटे चढवली आहेत ती दूर करून परशुरामाचे चरित्र समजावून घ्यावे लागेल.\nपरशुरामाच्या आयुष्यात ज्या काही प्रमुख घटना घडल्या त्यात परशुरामाने रेणुकेचा केलेला शिरच्छेद ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. चित्ररथ गंधर्वाला पाहून रेणुकेचे मन विचलित झाले. त्यामुळे जमदग्नी रागावले आणि आपल्या पाच मुलांना रेणुकेचा वध करण्याची आज्ञा केली. त्यापैकी फक्त परशुरामाने पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून आईचा शिरच्छेद केला. त्यानंतर जमदग्नी पराशुरामावर संतुष्ट झाले आणि वर मागण्यास सांगितले. परशुरामाने आईला जिवंत करण्याचा वर मागितला. रेणुका पुन्हा जिवंत झाली. एखादी व्यक्ती एकदा मरण पावल्यानंतर पुन्हा जीवंत होवू शकत नाही. त्यामुळे रेणुका पुन्हा जिवंत झाली हे पुराणकारांचे म्हणणे साफ खोटे आहे. त्यामुळे या कथेतील चमत्कारिक भाग वगळता परशुरामाने आईचा शिरच्छेद केला हेच एकमेव सत्य दिसून येते. रेणुकेचा तथाकथीत अपराध झाला होता असे वादासाठी गृहीत धरले तरी शिरच्छेद करण्याची शिक्षा देण्याची काहीही गरज नव्हती. तरीही जमदग्नीच्या आदेशावरून रेणुकेला पश्चातापाची किंवा स्वतःची बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता परशुरामाने तिचा वध केला ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल. आणि याबाबतीत परशुरामाच्या कृतीचे कधीही समर्थन होवू शकणार नाही.\nपरशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केल्याच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. पण गमतीचा भाग असा आहे कि एकदा पृथ्वी निक्षत्रीय केल्यानंतर पुन्हा क्षत्रिय आले कोठून आणि जर संपूर्ण क्षत्रिय नष्ट झाले नसतील तर पृथ्वी निक्षत्रीय केली असे आपण कसे म्हणू शकतो आणि जर संपूर्ण क्षत्रिय नष्ट झाले नसतील तर पृथ्वी निक्षत्रीय केली असे आपण कसे म्हणू शकतो म्हणजे पुराणकारानी इतक्या विसंगत कथा लिहिल्या आहेत त्यांचा बऱ्याच वेळा आपापसात ताळमेळ लागत नाही. हैहय वंशातील राजांचे भृगु हे पुरोहित होते. पण त्यांच्यात नंतर वैर उत्पन्न झाले. हैहय कुळातील कार्तविर्याने वसिष्टांचा आश्रम जाळला. त्यांनतर वसिष्ठाने त्याला शाप दिला कि, ‘भार्गवकुलोत्पन्न परशुराम तुझा वध करील’. यामुळे जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य हे वैर अधिक तीव्र झाले. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळविली. त्यामुळे रागावून परशुरामाने कार्तविर्याबरोबर युद्ध केले व त्याला ठार मारले. कार्तविर्याच्या मृत्यूने संतप्त होवून त्याच्या मुलांनी जमदग्नीचा वध केला. पित्याच्या वधाची बातमी कळताच परशुरामाने सर्व पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली. आता या कथेत जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य यांचे वैर अधिक भडकून त्याचे पर्यावसान कार्तवीर्य आणि जमदग्नी यांच्या हत्येत झाले हे दिसून येते. परंतु यांनतर परशुरामाने पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली हे कितपत संयुक्तिक होते म्हणजे पुराणकारानी इतक्या विसंगत कथा लिहिल्या आहेत त्यांचा बऱ्याच वेळा आपापसात ताळमेळ लागत नाही. हैहय वंशातील राजांचे भृगु हे पुरोहित होते. पण त्यांच्यात नंतर वैर उत्पन्न झाले. हैहय कुळातील कार्तविर्याने वसिष्टांचा आश्रम जाळला. त्यांनतर वसिष्ठाने त्याला शाप दिला कि, ‘भार्गवकुलोत्पन्न परशुराम तुझा वध करील’. यामुळे जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य हे वैर अधिक तीव्र झाले. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळविली. त्यामुळे रागावून परशुरामाने कार्तविर्याबरोबर युद्ध केले व त्याला ठार मारले. कार्तविर्याच्या मृत्यूने संतप्त होवून त्याच्या मुलांनी जमदग्नीचा वध केला. पित्याच्या वधाची बातमी कळताच परशुरामाने सर्व पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली. आता या कथेत जमदग्नी, परशुराम आणि कार्तवीर्य यांचे वैर अधिक भडकून त्याचे पर्यावसान कार्तवीर्य आणि जमदग्नी यांच्या हत्येत झाले हे दिसून येते. परंतु यांनतर परशुरामाने पृथ्वी निक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा घेतली हे कितपत संयुक्तिक होते जमदग्नीच्या मृत्युनंतर परशुरामाने अंग, वंग, कलिंग, विदेह, दरद, त्रिगर्त, ताम्रलीप्ती, मालव इ. देशातील राजांचाही संहार केला. त्याच्या क्षत्रिय संहाराची वर्णने तर भयानक आहेत. इतका नरसंहार करणारा परशुराम आदरणीय कसा ठरावा जमदग्नीच्या मृत्युनंतर परशुरामाने अंग, वंग, कलिंग, विदेह, दरद, त्रिगर्त, ताम्रलीप्ती, मालव इ. देशातील राजांचाही संहार केला. त्याच्या क्षत्रिय संहाराची वर्णने तर भयानक आहेत. इतका नरसंहार करणारा परशुराम आदरणीय कसा ठरावा समाजातील एखाद्या व्यक्तीशी, घटकाशी शत्रुत्व आहे म्हणून संपूर्ण समाजाचा संहार करण्याची ही कृती निंदनीयच म्हंटली पाहिजे. कार्तविर्याने जमदग्नीची कामधेनु पळवली होती ही कार्तविर्याची चूक झाली. परंतु त्यासाठी कार्तविर्याची हत्या करणे म्हणजे किरकोळ चोरी करणाऱ्या चोराला फाशीची शिक्षा देण्यासारखे आहे. कार्तविर्याने पळवलेली कामधेनु परत मिळवून किंवा त्याला आर्थिक दंड करून परशुराम कार्तविर्याला योग्य शिक्षा करू शकला असता. परंतु परशुरामाने कार्तविर्याची हत्या केली आणि हे वैर अधिक पेटले.त्याची परिणती पुढे हजारो क्षत्रियांच्या हत्येत झाली.\nआपण ब्राम्हण आहोत असे भासवून कर्ण परशुरामाचा शिष्य बनतो. परंतु कर्णाचे सत्य एक दिवशी परशुरामास समजते. त्यानंतर परशुराम कर्णाला शाप देतो कि तुला आयत्यावेळी मंत्राचा विसर पडेल. त्यामुळे अर्जुनाकडून कर्ण मारला जातो. ही महाभारतातील कथा. इथे कर्ण हा जाती/वर्णव्यवस्थेचा बळी ठरला आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. कर्ण ब्राम्हण नाही म्हणून तो विद्या ग्रहण करण्यास अपात्र आहे असा परशुरामाचा समज होता. विद्या ग्रहण करण्यासाठी का होईना कर्ण खोटे बोलला ही त्याची चूकच होती. परंतु ब्राम्हण असल्याचे भासवून शिक्षण घेणे यापेक्षा ब्राह्मणेतरांना शिक्षणाचा अधिकार नाकारणे हा गंभीर अपराध म्हंटला पाहीजे. आपल्या शिष्याची छोटीशी चूक झाली आणि तीही कुणाला फसवण्यासाठी, कुणाचे नुकसान करण्यासाठी केलेली नव्हे तर शिक्षण घेण्यासाठी चूक केलेली असताना परशुरामाने कर्णाला इतका मोठी शिक्षा देणे संयुक्तिक वाटत नाही. शाप देण्याची कृती जरी काल्पनिक असली तरी त्यामागील जाणीवा, भावना अन्यायकारकच आहेत. रेणुका, कार्तवीर्य, कर्ण या सर्वांच्याबाबतीत परशुरामाने केलेला व्यवहार न्यायाचा नव्हता हे पुराणातील कथांवरून स्पष्ट होते. पराशुरामाच्या या कृती निश्चीतच समर्थनीय ठरणार नाहीत. परशुरामाच्या चरित्राकडे पाहायचे असेल तर बुद्धिवादी आणि चिकित्सक बनूनच पहावे लागेल आणि त्यासाठी श्रद्धेच्या पोकळ कल्पना आपणास बाजूला साराव्या लागतील.\nपरशुराम हा पुरुषप्रधान संस्कृतीच्या समर्थकांना आणि जातीयवाद्यांना आपलासा वाटणे साहजिक आहे. परंतु इतका अन्यायी परशुराम आम्ही स्व्करू शकत नाही. त्यामुळे त्याचा उघड उदो उदो केलेलाही आम्ही खपवून घेणार नाही.\nडो. आ. ह. साळुंखे आपल्या ‘परशुराम जोडण्याचे प्रतिक कि तोडण्याचे ’ या ग्रंथात लिहितात, ‘पण एक गोष्ट स्पष्ट आहे, द्वेषाचे आणि हिंसेचे निखारे पेरून या देशात सुखशांतीची फुले फुलवता येणार नाहीत, माणसे प्रसन्नतेने उमलाविता येणार नाहीत. कुराडीच्या घावाने फुलही उमलू शकत नाही आणि तिच्या धाकाने माणूसही उमलू शकत नाही’.\nजेथे सूड उगवतो- तेथे माणूस मावळतो \nजेथे सूड मरतो- तेथे माणूस जन्म घेतो \nआणि आपल्याला माणूस मावळू द्यायचा नाही,\nPosted in: अ. भा. मराठी साहित्य संमेलन,कर्ण.,परशुराम,ह. मो. मराठे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ���ी सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/pm-modi-after-election-result-117121800009_1.html", "date_download": "2019-01-16T09:55:29Z", "digest": "sha1:VSEHY7QAEASKQQ5VGUMBM5K7GBCRPXLL", "length": 9344, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया\nगुजरात विधानसभा निवडणूक 2017 यात भाजप ने ट्रेडच्या आधारावर बहुमताचा आकडा स्पर्श केला आहे. तसेच काँग्रेसने भाजपला गुजरातमध्ये काट्याची टक्कर दिली आहे.\nहिमाचल प्रदेशामध्येही भाजपला बहुमत मिळण्याचे संकेत दिसत आहे. हे निकाल बघत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद जाताना फोटोग्राफर्सला विक्ट्रीचे साइन दाखवले.\nमुलींबद्दल काय बोलली मोदींची पत्नी जशोदा बेन\nआता आस्वाद घ्या, वेगवेगळ्या प्रदेशांच्या व्यंजनांचा\nथापा ऐकून ऐकून विकास वेडा झाला\nभाजपने सत्ता सोडून मध्यावधीला सामोरे जावे: उद्वव\nअमृता फडणवीस यांची नवी इनिंग\nयावर अधिक वाचा :\nगुजरात विधानसभा निवडणूक निकाल लाइव्ह\nहिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2017\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल\nएविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...\nपतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू\nदेशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...\nलोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी\nलोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...\nत्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद\nउत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...\nडॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...\nउज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=5358", "date_download": "2019-01-16T10:12:50Z", "digest": "sha1:IQIKJ5DMI76YTWYAQRYNOKSZVDOVAN5U", "length": 20561, "nlines": 108, "source_domain": "rajtantra.com", "title": "पालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » पालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल\nपालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल\n6 दरोडेखोरांसह 2 सोनसाखळी चोरटे गजाआड\nराजतंत्र मिडीया / पालघर दि. १२ : अलीकडेच पालघर ते मनोर दरम्यानच्या रस्त्यावरील वाघोबा खिंडीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील 2 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले असून काही दिवसांपुर्वीच एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याप्रकरणी 4 आरोपींना देखील मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. त्या शिवाय पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोटारसायकलवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या गुन्ह्यातील आरोपींची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 24 गुन्ह्यांची कबुली मिळाली असून अर्धा किलो सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पालघरचे जिल्हा पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण आणि उप विभागीय पोलीस अधिकारी विक��स नाईक उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक फौजदार विनायक ताम्हणे, भरत पाटील, सुनील नलावडे, दीपक राऊत, पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी, सचिन मर्दे, नरेंद्र पाटील, पोलीस शिपाई नरेंद्र जनाठे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.\nमागील महिन्यात 22 जुन रोजी रात्रीच्या सुमारास पालघर-मनोर रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या वाहनांवर वाघोबा खिंड परिसरातील जंगलात लपलेल्या दरोडेखोरांकडून दरोड्याच्या उद्देशाने दगडफेक करण्यात आली होती. यावेळी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीसांवर गोळीबार देखील करण्यात आला होता. या गंभीर घटनेबाबत पोलीसांनी तपास करत एका संशयिताला गुन्हा घडल्याच्या दुसर्‍या दिवशी तर अन्य एकाला 2 जुलै रोजी अटक केली होती. या दोघांकडे सखोल चौकशी केली असता दोघांनीही गुन्हा कबूल केला असुन त्यांच्याकडून एक पिस्तुल व 2 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, दोघा आरोपींविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 307, 397, 342, 511, सह आर्म अ‍ॅक्ट 3,25,27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव अधिक तपास करित आहेत.\nपेट्रोलपंप चालकाला लुटणारे 4 दरोडेखोर गजाआड\n4 जुन रोजी पेट्रोलपंप बंद करुन घरी परतणार्‍या पेट्रोलपंपाच्या मालकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडील साडेपाच लाखांची रक्कम दरोडा टाकून लुटून नेणार्‍या 4 जणांनाही अटक करण्यात पालघर पोलीसांना यश आले आहे. रविंद्र अशोक पिंपळे (वय 24), प्रदिप जान्या वाढाण (वय 23), सचिन अशोक शिंदे (वय 26) व संतोष रघुनाथ चाकर (वय 23, सर्व रा. वंकासपाडा ता.जि. पालघर) अशी सदर दरोडेखोरांची नावे असुन त्यांच्याकडून 2 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.\nपालघर जिल्ह्यातील विविध भागात तोतया पोलीस बनून तसेच भरधाव वेगात दुचाकीवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करुन नागरीकांसह पोलीसांच्या नाकीनऊ आणणार्‍या दोन जणांना अटक करण्यात अखेर पोलीसांना यश आले आहे. फिरोज एहसान अली (रा. नागपुर, राज्य महाराष्ट्र) व जमाल युसुफ सय्यद अली (रा. हौशंगाबाद, राज्य मध्यप्रदेश) अशी या दोघांची नावे आहेत.\nअटकेत असलेल्या या दोघा आरोपींनी जिल्ह्यातील वसई, नालासोपारा, विरार, पालघर, बोईसर, डहाणु, सातपाटी, वाडा आदी शहरांमधील नागरीकांना आम्ही पोलीस आहोत, पुढे खुन झाला आहे, आमच्या मालकाला मुलगा झाला आहे पुढे ते भेटवस्तु वाटत आहेत. तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढुन ठेवा, अशी कारणे सांगून हातचलाखी करुन नागरीकांचे सोन्याचे दागिने लुटणे तसेच दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन धुमाकुळ घातला होता.\nयाबाबत तपास करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीसांतर्फे विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली, मध्यप्रदेश, नागपुर, अकोला आदी ठिकाणी जाऊन तपास करत फिरोज व जमालला अटक केली. या दोघांनी पोलीस कोठडीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला असुन त्यांच्या चौकशीतून 16 जबरी चोरीचे गुन्हे व 8 फसवणुकीचे गुन्हे अशा तब्बल 24 गुन्ह्यांची उकल झाली आहे. या दोघांकडून 12 लाख 54 हजार रुपये किंमतीचे 410 ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.\nफिरोज एहसान अली विरोधात सातपाटी, वाडा, पालघर, तुळींज, विरार, वालीव, अर्नाळा, माणिकपुर, नालासोपारा, बोईसर अशा विविध पोलीस स्थानकात 16 तर जमाल युसुफ सय्यद अली विरोधात पालघर, विरार, डहाणू, नालासोपारा, बोईसर, तुळींज, माणिकपुर अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत.\nदरम्यान, पोलीस या दोघांची कसुन चौकशी करत असुन चौकशीदरम्यान अजुनही काही गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.\nवाघोबा खिंडीत दरोडा पाडण्यासाठी ४ जणांची टोळी टपून बसली होती. त्यातील संतोष भोगे हा आरोपी मद्यपान केल्याने सर्च ऑपरेशनमध्ये पोलीसांना सापडला. अन्य ३ आरोपी पळून गेले. त्याचवेळी तिथे दारुची पार्टी करण्यासाठी बसलेले ४ जण पोलीसांच्या ताब्यात सापडले होते. त्यांना चौकशी करुन सोडून देण्यात आले. मात्र या गुन्ह्यात तयार झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले होते. दुसरा आरोपी हाती लागल्यामुळे पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुसरा आरोपी स्वप्नील साळकर याच्या हाताला पोलीसांनी केलेल्या गोळीबारात गोळी लागली होती. त्याने स्थानिक डॉक्टरकडून उपचार केल्यानंतर पोलीसांना खबर मिळाली व पोलीसांनी त्याच्यावर झडप टाकली. त्यानंतर स्वप्नीलने जंगलात फेकून दिलेले पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आले. २ आरोपी फरार असून सर्वच आरोपी वाणगांव परिसरातील रहाणारे आहेत. हे आरोपी नवखे होते व त्यांचा पहिलाच प्लॅन फसला आहे. पालघर मनोर रस्त्यावरून जाणाऱ्या विविध बॅंकांच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरणाऱ्या एखाद्या व्हॅनला लुटून पैसेवाले होण्याचा आरोपींचा इरादा होता.\nPrevious: रासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या, प्रशांसनाचे आवाहन\nNext: पालघर एसटी विभागीय कार्यालयामध्ये आढळले घुबड\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.insightstories.in/2016/05/", "date_download": "2019-01-16T10:32:30Z", "digest": "sha1:ZZIDJZAPJK7NMZDEUXPAEGUOSJZJYZDA", "length": 11487, "nlines": 212, "source_domain": "www.insightstories.in", "title": "Insight Stories: May 2016", "raw_content": "\nतरीही आपण का करतोय आरोप तिचा पान्हा नीरस झाल्याचा\nतीन महिने तो हवा तसा बेफिकीर बरसून गेल्यावर\nकदाचित आठला हि नसता\nजर आपल्याला वेळीच बापाची किंमत कळली असती\nरखरखत्या उनात उभ्या असलेल्या\nवातानुकूलन यंत्राच्या वेंटिलेटरवर तगलेल्या\nएक दिवस बुद्ध पुन्हा अवतरला\nहातात बोधीवृक्षाच रोप घेऊन\nमातीच्या मरणानंतर खूप काळ लोटला होता\nपण बुद्धाचा दोष न्हवता काहीच अनभिज्ञ असण्या���\nतो ध्यानात मग्न होता\nआणि माती आपल्याच मुलांकडून रक्तबंबाळ होत होती\nसगळं शहर पिंजून थकलेल्या बुद्धाला\nशहरातल्या एका पुलावर होर्डिंग दिसलं 'ट्री हाउस फॉर सेल'\nआणि ज्ञान प्राप्त झाल्याचं\nतो दिवास्वप्न पाहू लागला\nहातावर बसलेला रुळाचा मार लपवत\nशाळा सुटल्यावर आम्ही दोघ रेल्वेच्या रुळावरून चालत होतो\nत्याची चूक इतकीच होती\nसाईन, कॉस, टॅन च्या रेषात त्याला\nजगण्याची गम्मत दिसत न्हवती\nरूळ सरळ सरळ चालत गेलेले पहिले\nआणि आम्ही पायवाट धरली छोट्या तळ्याकडे जाणारी\nकविता: दाट माणसं, विरळ माणसं\nपोटाच्या भरलेल्या घड्यावरून हात फिरवत\nप्रत्येक क्षणी चौफेर आपली वखवखली नजर उधळणारी\nउपाशी पोटाच्या खळगीत खूप प्रेम साठवलेली\nदेऊन तुम्ही हो गेला\nअन् शब्द राहिले हाती\nएक, निखाऱ्यांची झळ लागते म्हणून\nस्वतःच राख पांघरून बसलेला\nदुसरा, त्याच निखाऱ्यांचा पलिता करून\nएक होती चिऊ ताई. भर दुपारी सूर्य माथ्यावर आलेला असताना तिला तहान लागली. पण या चिउचि होती एक समस्या. तिच्या एका पंखाला दुखापत झाल्यामुळे तिला काही उडता येत न्हव्त. चिऊ ताई एकटीच राहत असे कारण तिचं लग्न अजून झालं न्हव्त. नक्की तहान कशी भागवायची या विवंचनेत असताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. काही विचारांनी ती इतकी भयभीत झाली की तिला आपला शेवट जवळ आला असंच वाटू लागलं.\nचिऊताई बसलेल्या त्या चिकूच्या झाडावर नुकतीच फळे लागायला सुरुवात झाली होती. त्यामुळे चिकूचा गोड रस चाखायला अजून काही मुंग्यांची वर्दळ सुरु झाली न्हवती. अचानक चिऊताईच्या घरट्यात एक भला मोठा पानाचा द्रोण येउन पडला. घाबरलेल्या चिऊताईची भीती अधिक बळावली. वरच्या फांदीवर पाहता तिला काही मुंग्या खाली येताना दिसल्या. आता ह्या मुंग्या नक्की आपल्याला मारणार असा तिचा समज झाला.\nजसजशा त्या मुंग्या जवळ येऊ लागल्या तसे चिऊ ताईने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. काही क्षण कोणतीच हालचाल न जाणवल्याने तिने हळूच एक डोळा उघडून पहिले तर मुंग्यांची एक लांबच लांब रांग एक एक पाण्याचा थेंब घेऊन येत होती आणि त्या पानाच्या द्रोणात रिता करत होती. पाहता पाहता तो द्रोण पाण्याने भरून घेला आणि चिऊताईची तहान भागली.\nकाही दिवसापूर्वी याच मुंग्यांना अन्नाचा तुटवडा असताना नकळतपणे चिउताइच्या चोचीतून काही गव्हाचे दाणे पडले होते. ह्या नकळतपणे केलेल्या उपकाराची जाणीव त्या मुंग्यांनी राखली होती. चिऊताईला मात्र हा चमत्कारच वाटला होता.\nकविता: दाट माणसं, विरळ माणसं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/!37", "date_download": "2019-01-16T10:49:51Z", "digest": "sha1:7QL7VCGMBVFW6PLQUUVHVAIEU4EMJOAX", "length": 8770, "nlines": 106, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| क्रीडा", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nपृथ्वी शॉला विंडीज विरूद्ध वनडेत संधी मिळणार\nआंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पणातच शतकी खेळी करणाऱ्या फलंदाज पृथ्वी शॉला वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी देण्यात आलेली नाही. पण उर्वरित तीन सामन्यांमध्ये त्याला संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. भारत विं वेस्ट इंडिज कसोटी सामन्यातून पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावले होते. तसंच भारत वि. वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचा मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार पृथ्वी शॉला देण्यात आला होता. इतकी उत्कृष्ट खेळी केल्यानंतरही त्याला वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जागा देण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला वगळण्यात आलेलं नसून पुढच्या तीन सामन्यांमध्ये संधी दिली जाणार आहे. २०१९चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारताने खेळाडूंचे रोटेशन करण्याची नीती अवलंबली आहे. येत्या एक वर्षात चांगल्या खेळाडूंचे रोटेशन होत राहणार आहे. त्याअंतर्गतच पृथ्वीला दोन सामन्यातून बाहेर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.\nपृथ्वी शॉला विंडीज विरूद्ध वनडेत संधी मिळणार\nINDvWI विंडीजविरुद्ध वन डे मालिकेसाठी संघाची घोषणा झाली आहे. विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून मुंबईकर रोहित शर्माकडे उपकर्णधाराची जबाबदारी आहे.\nआजपासून भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेला होणार सुरुवात\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश���वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8/all/", "date_download": "2019-01-16T09:56:11Z", "digest": "sha1:WA6JSEDW3UFSEI5LYGVLKFVI5MSPILNC", "length": 11893, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नुकसान- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nमकर संक्रातीमध्ये दान-धर्म करताना चुकूनही करू नका या गोष्टी, होईल मोठं नुकसान\nप्रत्येक राशीने कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत ते सांगणार आहोत.\nVIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन\nई-वॉलेटमध्ये पैशांचा घोळ झाल्यास मिळणार नुकसान भरपाई, रिझर्व्ह बँकेनं दिली माहिती\nVIDEO Special Report : मोदी सरकारविरुद्ध मित्रपक्षांच्या जोरावर शरद पवारांनी आखलाय 'हा' गेम प्लॅन\nVIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे\n3 बाॅयफ्रेंड्ससोबत ब्रेकअपनंतर अतिश्रीमंत सेलिब्रिटीशी 'ही' अभिनेत्री करतेय लग्न\nमहाराष्ट्र Jan 3, 2019\nमहिनाभरात युतीचा निर्ण��� घ्या, भाजपचा शिवसेनेला अल्टीमेटम\nकपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे\nमहाराष्ट्र Dec 28, 2018\n'फुकट्या' प्रवाशांकडून एकाच दिवसात चाडेचार लाखांचा दंड वसूल\nBirthday Special- रतन टाटांनी असा घेतला होता अपमानाचा बदला\nआता येणार नाही विजेचं बिल, नव्या वर्षाआधीच सरकारचा मोठा निर्णय\nठाणेकर पुन्हा हादरले, रात्री गाढ झोपेत असताना अज्ञातांनी जाळल्या 18 दुचाकी\nशेअर बाजारात भूकंप, काही तासात बुडाले 2.24 लाख कोटी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog?page=195", "date_download": "2019-01-16T10:06:07Z", "digest": "sha1:T5DXPYZVMO7PYXBA6B5GDPZPIKHEST3B", "length": 10359, "nlines": 300, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीबेरंगी | Page 196 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी\nतात्यांचा अनुभव खोटा किंवा चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही.\nरॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nकाय झाले या बजेट मध्ये चांगले की वाईट सुधारणा की पोलीटिकल स्पिच\nप्रत्येकजन आपाआपल्या प्रमाने अंदाज काढतो. माझ्या मते हे बजेट न्युट्रल होते. FM नी जास्त जोखीम उचलली नाही. सर्वाना खुष ही केले नाही कोणी रागवले ही नाही.\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nDOW ५२७ पॉईंटस्नी पडला आहे (लिही पर्यंत व अजुनही जोरात नोझ डाईव्ह घेत आहे. A 9 percent slide in Chinese stocks. Is that the reason\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nफेब महीन्यात लोकांना Valantine Day चे वेध लागतात पण मला लागतात बजेटचे वेध. ICWA करताना आम्हा मित्रात एक compitition असायची की या वर्षी कुठला tax वाढेल वा कमी होईल. 80 L, 80 CCB अशा भयानक भाषेत आम्ही एकमेकांशी बोलायचो. वाटायचे की फार तिर मारलेत.\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nआने वाली नस्लें, तुमपे रश्क करेंगी हम्-असीरों..\nजब उनको ये खयाल आयेगा, तुमने रॉबिनहूडको देखा था\nरॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान\nमी ICICI च्या Value analysis ला थोडे पुढे नेऊन दरवेळी कशावर रिसर्च करायचा ते ठरवतो. ती फाईल ईथे upload केली आहे. दरवेळी LTP चेंज केल्यावर साधारण estimates मिळु शकतात. यात १०० कंपन्या बंद्दल माहीती आहे.\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nRead more about बुद्धं शरणं गच्छामि\nविकास यांचे रंगीबेरंगी पान\naschig यांचे रंगीबेरंगी पान\n आपल्या सर्वांचे स्वागत या माझ्या जंगलात\nरॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4864", "date_download": "2019-01-16T10:10:35Z", "digest": "sha1:CIIK6MLKOZAUYJFBYRYNMWUISUL5JGBD", "length": 13122, "nlines": 103, "source_domain": "rajtantra.com", "title": "डॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » डॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nडॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nडहाणू दि. ११: येथील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ञ डॉ. रमेश गायकवाड यांना पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या आरोपांतून मुक्त केले आहे. याप्रकरणी डहाणू येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून १ महिन्याची साधी कैद आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे डॉ. गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या वतीने पालघर येथील नामांकित विधीज्ञ ॲडव्होकेट सुधीर गुप्ता यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.\n१० वर्षांपूर्वी डॉ. गायकवाड यांच्यावर एका महिलेने तपासणीच्यावेळी विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार फिर्यादीने डहाणू पोलीस स्टेशनला केली. डहाणू पोलीसांनी डॉ. गायकवाड यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले आणि जवळपास ८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होऊन डॉ. गायकवाड यांना दोषी ठरविण्यात आले. त्यावर डॉ. गायकवाड यांनी पालघर येथील सत्र न्यायालयात अपील केले होते.\nपालघरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांच्यासमोर अपील सुनावणीसाठी आले असता त्यांनी फिर्यादी स्वतः शासकीय प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये नर्स असणे, तीचा पती शासकीय सेवेतील डॉक्टर असणे, फिर्यादीचा भाऊ डहाणू पोलीस स्टेशनमध्ये नेमणूकीस असणे आणि फिर्याद देण्यास विलंब होणे हे मुद्दे विचारात घेतले. तसेच डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात कान-नाक-घसा तपासणीची सुविधा उपलब्ध असताना, शिवाय शासकीय सेवेतील नर्सला ही सेवा विनाशुल्क उपलब्ध असताना ती खासगी रुग्णालयात का आली असावी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. पोलीसांनी डॉ. गायकवाड यांनी फिर्यादीला दिलेले मेडिकल प्रिस्क्रीप्शन पुरावा म्हणून सादर केले होते. हा पुरावा फिर्यादीवर उलटला आहे. तपासणी करताना विनयभंग झाला असेल तर एखादी महिला त्यानंतर विनयभंग करणाऱ्या डॉक्टरकडून औषधे लिहून घेण्यासाठी थांबेल का असा प्रश्न उपस्थित करुन फिर्याद विश्वासार्ह नसल्याचा महत्वाचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यातून संशय निर्माण होत असल्याने डॉ. गायकवाड यांचे अपील मंजूर करुन त्यांना खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा रद्द केली आहे.\nमनाला वेदना देणाऱ्या या प्रकरणात मला उशीरा का होईना\nन्याय मिळाला आहे. माझ्या सत्वपरिक्षेच्या काळात मला साथ\nदेणाऱ्या, माझे मनोधैर्य वाढवून मला बळ देणाऱ्या आणि माझ्यावर\nविश्वास ठेवणाऱ्या तमाम हितचिंतकांचा मी ऋणी आहे.\nPrevious: प्रधानमंत्री प���क विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन\nNext: डहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/!38", "date_download": "2019-01-16T10:50:30Z", "digest": "sha1:T64JOJPXKNLUTH4ZQLUXRVEATMY44QM4", "length": 8291, "nlines": 102, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| जगावेगळे", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nबँकॉक २०३० पर्यंत पाण्यात बुडण्याची शक्यता\nपंधराव्या शतकात आयुथाया राजवटीत बँकॉक हे चाओफ्राया नदीच्या मुखाजवळ वसलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरी व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या. यानंतर भौगोलिकरीत्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले आणि त्यानंतर बँकॉकन�� स्वतंत्र, प्रवाही वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. पण आता हाच देश संपुष्टात येण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत पाण्यात बुडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. दलदलीच्या जमिनीवर वसलेला हा देश समुद्रापासून पाच फुटाच्या उंचीवर आहे. त्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढणे या देशासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. बँकॉकची राजधानी थायलंड शहराजवळी खाडी शेजारी असणाऱ्या समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी वाढत चालली आहे. ग्रीनपीस चे तारा बुआकामसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात अतिवृष्टी मुळे बदलत्या वातावरणामुळे बँकॉकचा ४० टक्के भाग पाण्यात बुडण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दरवर्षी एक-दोन सेंटी मीटरने पाण्यात बुडत चालली आहे. यासर्व कारणास्तव बँकॉकला गंभीर इशारा देण्यातआला आहे.\nब्लड मून मुळे येत्या २७ जुलै रोजी घडू शकतात या घटना\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://itstechschool.com/mr/course/trend-micro-office-scan/", "date_download": "2019-01-16T10:33:42Z", "digest": "sha1:NFQAIIZ57ZZBVPFIMLFKQMNOAATR3RUO", "length": 24679, "nlines": 451, "source_domain": "itstechschool.com", "title": "ओपन मेनू", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार���ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nहे इन्स्ट्रक्टर-अग्रेसर कोर्स उत्पादन आर्किटेक्चरविषयी माहिती प्रदान करतो, डेस्कटॉपवर धमक्या कशा प्रकारे हाताळतो, प्रशासकीय कार्ये जी एखाद्या तांत्रिक सहाय्य अभियंताला उत्पादनामध्ये कुशलतेने जाणून घेणे आवश्यक आहे. शिकायला शिकाल की OfficeScan 10.6 SP2 कसे कार्य करते.\nहा अभ्यासक्रम आयटी व्यावसायिकांसाठी आहे जो कोणत्याही प्रकारचे नेटवर्क, एंडपॉईंट, क्लाऊड किंवा एक्सएसपी सुरक्षा धोक्यांपासून नेटवर्कचे रक्षण करण्यासाठी जबाबदार असतात.\nविशेषत: ज्या व्यक्तींना सामान्यतः जास्त फायदा होईल त्यांना हे समाविष्ट करते:\nसेल्स इंजिनियर्स / प्री-सेल्स इंजिनीअर\nतांत्रिक खाते व्यवस्थापक (टीएएम)\nउपाय आणि सुरक्षा आर्किटेक्ट्स\nत्यांच्या उत्पादनांचे आणि सेवांचे ज्ञान, तसेच मूलभूत नेटवर्किंग संकल्पना आणि तत्त्वे.\nविंडोज 2003 / 2008 सर्व्हर आणि क्लायंट\nMicrosoft इंटरनेट माहिती सर्व्हर (आयआयएस)\nमॉड्यूल 1: OSCE विहंगावलोकन\nमॉड्यूल 3: कम्युनिकेशन आणि प्रशासन\nकृपया आम्हाला info@itstechschool.com येथे लिहा आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणपत्र खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणार��� प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ,\nगुडगाव, HR, भारत – 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-i-am-lashkars-biggest-supporter-they-me-too/", "date_download": "2019-01-16T11:05:49Z", "digest": "sha1:SQ4BO2TUXJP4RPUAHZ4BPAMOU7FQX7KP", "length": 7461, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक- परवेज मुशर्रफ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक- परवेज मुशर्रफ\nपाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी लष्कर-ए-तय्यबा या दहशवादी संघटनेची पाठराखण केली आहे.\nटीम महाराष्ट्र देशा – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी जाहीरपणे दहशतवादाचे समर्थन केले आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी हाफिज सईद आणि त्याची संघटना लष्कर-ए-तय्यबाला पाठिंबा दिला. मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक आहे असे मुशर्रफ यांनी सांगितले.\nपाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनल्या सिनेट\nकर्जमाफी : शिवसेनेचा भाजपवर भरोसा नाय काय \nदहशतवादी सईदचे समर्थन करणारे मुशर्रफ मात्र स्वत: फरार आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानी कोर्टाने मुशर्रफ यांना फरार घोषित केले आहे. मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक आहे. त्यांनाही मी आवडतो हे मला ठाऊक आहे असे मुशर्रफ म्हणाले. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान सरकारच्या मदतीने हाफिजनेच लष्करची स्थापना केली आणि जमात उद दावा या संघटनेची राजकीय शाखा आहे.\nलष्कर-ए-तय्यबावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेने भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. सईद काश्मीरमध्ये सक्रीय असून आपला त्याला पूर्ण पाठिंबा आहे असे मुशर्रफ म्हणाले. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्या हाफीज सईदची मागच्या आठवडयात पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशावरुन नजरकैदेतून सुटका झाली.\nपाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला बनल्या सिनेट\nकर्जमाफी : शिवसेनेचा भाजपवर भरोसा नाय काय \nपुणे: मुलाकडून आई वडिलांची निर्घृण हत्या\nमनसेच्या खळखट्याक इशाऱ्याचा दणका ; बँक, रेल्वेला मराठीची सक्ती\nमहादेव जान��र बारामतीतून निवडणूक लढवणार\nइंदापूर - राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/buy-aurion-legacy-of-the-kori-odan-1-download", "date_download": "2019-01-16T11:17:21Z", "digest": "sha1:FYBZISELA2R2GJAMIY6NHEIAO6CB4K4U", "length": 15482, "nlines": 231, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nघर> ऑरियन: कोरी-ओदानची परंपरा\nस्टॉकमध्ये आमच्याकडे 182 उत्पादने आहेत\nनियमित किंमत रु. 204.81 विक्री\nओरियन: कोरी-ओडानची परंपरा - ()\nवास्तविक उत्पादन सक्रियकरण / परवाना की. त्याच दिवशी डिजिटल वितरण. डाउनलोड लिंक आणि सक्रियता निर्देश प्रदान केले जातील. आज हे आयटम पहा.\nऑरियन एक अद्भुत, खुले आणि गतिशील लढाऊ गेमप्लेसह एक अद्भुत आफ्रिकन काल्पनिक जगात सेट एक महाकाव्य क्रिया आरपीजी आहे.\nएन्झो कोरी-ओदान, झमाचे राजकुमार इरियन एवॉसह त्याच्या राज्यारोहण आणि लग्नाच्या दिवशी आपल्या भावाला साज-या करून घेतलेल्या निर्णायक घटस्फोटाचा बळी होता. शाही दांपत्याला नंतर देश सोडून गेले आणि सहयोगींच्या शोधात जगभरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सिंहासन पुनर्प्राप्त करण्यासाठी त्यांना विशेषत: Enzou2019 वारंवार वारसा पुनर्मिलन करावे लागेल\nत्यांचे स्थान प्राप्त करण्याच��या पलीकडे, राजा आणि राणीच्या त्यांच्या कार्याशी जुडलेल्या भौगोलिक-राजकीय आणि अस्तीत्विक दुविधांचा शोध लावलेल्या रॉयल जोडीने निश्चितपणे शोधून काढले आहे. त्यांना झमाच्या भविताना सुरक्षित करण्यासाठी उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे.\nAurion त्याच वेळी एक गूढ आणि Auriona ग्रह मध्ये एक पुरावा आहे. ही ऊर्जा फार पूर्वीपासून शोधली गेली आणि दैनंदिन जीवनात विविध मार्गांनी (युद्ध, हस्तकला इ.) प्रकट झाली आहे. जे युद्धात ते वापरतात ते 'ऑरियोनिक्स' म्हणतात ज्यामुळे त्यांना त्यांची ताकद वाढवायला आणि थोडा वेळ मध्यांतरासाठी अकुशल लढाऊ तंत्रांकडे प्रवेश मिळतो.\nएपिक आणि स्ट्रॅटेजिक रिअल-टाइम फाइटिंग, व्हिज्युअल इव्होलिटिव्ह कॉम्बोस\nआपले वारसा गोळा करा आणि नवीन तयार करण्यासाठी अमेरीजेस विलीन करा (एक्सएएनएनएक्सएरियनोनिक बदलांचे केले जाऊ शकते\nव्यस्त युद्धसंवादासह शक्तिशाली डीएलएल\nअद्वितीय दृष्य आणि बरेच सामर्थ्यवान शत्रू आणि बॉस\n100% वास्तविक उत्पादन की\nपुरस्कार आणि सुरक्षित वॉलेट\nHTTPS सह सिक्युअर पेमेंट्स\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nग्राहक पुनरावलोकने ऍमेझॉन वर पहा\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार्य करते. सेवेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल वस्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nथेट समर्थन | थेट गप्पा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2354?page=1", "date_download": "2019-01-16T11:00:44Z", "digest": "sha1:HOSFCCLYD3ILZ7YZ6SVVZER2ZIVGUV75", "length": 14669, "nlines": 292, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाणी : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाणी\nसध्या नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय.\nतेथे पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे.\nसध्या टाकीमध्येच कॉर्पोरेशनच व बोअरच पाणी मिक्स होतं.\nत्यामुळे वॉटर प्युरीफायर घ्यायचा आहे.\nहा धागा सध्या मार्केट मध्ये अस्तित्वात असलेल्या वॉटर प्युरीफिकेशन सिस्टीम्स बद्दल, त्यांच्या मेन्टेनन्स कॉस्ट, त्यांची उपयुक्तता, त्यांची सर्व्हीस, त्यांचे फायदे ह्याची चर्चा व्हावी ह्या उद्देशाने काढलाय.\nसोबतच पाण्यातील टिडीएस लेव्हलस त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अशी माहितीही मिळाली तर अजुन छान.\nRead more about वॉटर प्युरीफायर्स\nगझल विडंबनाचा तिसरा प्रयत्न\nअशी अचानक तंबोर्‍यासह आली ऐकू गाणी\nथरथरली धरणी मानला खेद ऐकून ती गाणी\nघाबरलेले कान फाटले शिरली त्यात गाणी\nथांबायाचे नाव घेत नाही शेजार्‍याची गाणी\nतुझ्या शिवारी वादकांचा ताफा आसुसलेला\nअखंड बेसूर सिंचन करून गेली तुझी गाणी\nबाहेर पडताच शेजारी ओळख दाखवेना\nसबंध गावास चालली त्रासून तुझी गाणी\nमुशायर्‍यात तुम्हाला नाही कधीच नाही भेटायचे\nआणखी अत्याचार नको पुरेत तुमची पेटी आणिक् गाणी\nकै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंती\nदिनांक : 8 ऑगस्ट 201२\nकै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंतिनिमित्त\nRead more about कै. एस. आर. उर्फ आप्पासाहेब भागवत जयंती\nआताच आजचा सत्यमेव जयतेचा \"पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा\" या विषयावर झालेला भाग बघितला. अंत्यत सुंदर सादरीकरण, मुद्देसुद झालेली चर्चा आवडली..... या भागावर मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया जाणुन घेउ या म्हणुन इथे आले तर अजुन चर्चा किंवा त्यावरील धागा सुरू झालेला दिसला नाही, या भागावर चर्चा करण्यासाठी काढलेला हा धागा......\nसत्यमेव जयतेचा हा भाग खालील लिंकवर बघायला मिळेल ------http://www.satyamevjayate.in/issue12/\nया आधीचे धागे मायबोलीकर आनंदयात्री आणि ज्ञानेश यांनी काढलेले आहेत त्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे --------\nया आधीच्या भागांच्या लिंक्स-\nनयनांचे झाले स्वस्त रे .........\nन उरला कुणी सानी रे.........\nनशिबी दुष्काळ र कसा .......\nत्यासी हसू मी कसा......\nत्रिश्ने ओठ फाटला कसा........\nदुष्काळ,मग , कसा म्हणावा ........\nपानी आनाया जावू कशी\nपानी आनाया जावू कशी\nहांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी\nपन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी\nदुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया\nआगं विहीर कोरडी, हापसा तुटका\nनाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी\nमग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी\nदरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी\n���िवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा\nप्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती\nमग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी\nदिस सारा पान्यात जायी त्याच्यासाठी सारी घाई\nदोन मैल गेल्याबिगर पानी काही दिसत न्हाई\nRead more about पानी आनाया जावू कशी\nपिकासात थोडा contrast वाढवलाय\nदुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा\nपाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा\nडाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली\nगहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली\nकुठून आणावे पाणी विहीर तर सुकली\nबांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली\nकोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून\nपान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून\nदुर दिशेला चुकार ढग आस दाखवी\nतेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई\nकसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना\nदुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा\nRead more about दुष्काळाच्या झळा\n\"प्रगल्भ समजेच गार पाणी\"\nबहुतेक जण आंघोळीसाठी कोमट पाणी घेतात. कधी कधी होते असे कि पाणी नको तितके तापते. तसेच्या तसे अंगावर घेतले तर कातडी सोलून काढेल इतके.\nमग आपण काय करतो अतिशय तापलेले ते कडक पाणी तसेच अंगावर घेतो अतिशय तापलेले ते कडक पाणी तसेच अंगावर घेतोनाही. कि मग ते अंगावर टाकण्याच्या लायकीचे नाही म्हणून फेकून देतोनाही. कि मग ते अंगावर टाकण्याच्या लायकीचे नाही म्हणून फेकून देतो व दुसरे पाणी तापत ठेवतो व दुसरे पाणी तापत ठेवतो नाही. असेही आपण करत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2017/05/blog-post_12.html", "date_download": "2019-01-16T11:15:26Z", "digest": "sha1:PG3XYJ75D7SRJJL72VEIJLGC6QUHBX63", "length": 3785, "nlines": 43, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: भारत पाक युद्धातील एक आठवण.", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\nभारत पाक युद्धातील एक आठवण.\nभारत पाकिस्तान युद्ध आठवते. तेव्हा आम्ही सायनला रहायचो. शत्रूची विमाने मुंबईवर आली की सगळीकडून जोराने सायरन वाजायचे. घरातून सर्व लोक बाहेर पडून मैदानात जमायची. रात्र असली की ब्लॅक आउट केला जायचा. म्हणजे संपूर्ण मुंबईची लाईट घालवायचे. शत्रूच्या विमानांना दिशाभूल करण्याकरिता सगळीकडे अंधार केला जायचा. सगळ्यांनी आपल्या घराच्या खिडक्यांच्या काचांना ब्राऊन पेपर लावायची ऑर्डर निघाली होती. आम्ही घरात समयीच्या प्रकाशात बसायचो. एवढं करूनही रस्त्यावरून कोणाच्या घरात प्रकाश दिसला तर लोकं आरडा ओरडा करून घरावर दगडफेक करायची.\nएकदा आठवतं सायरन वाजले, ब्लॅक आउट झाला, आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो. सगळ्यांना भीती आता काय होतंय आणि मग मागच्या ट्रॉम्बे, BARC येथून शत्रूच्या विमानावर गोळाफेक चालू झाली. एकामागोमाग एक, दहा वीस लालबुंद प्रकाशमान बॉम्ब गोळ्यांची माळ शत्रूच्या विमानाचा वेध घ्यायला आकाशात उडू लागली. लोकं बोलायला लागली, बॉम्बकडे पाहू नका, आंधळे व्हाल. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये शत्रूची दोन विमाने पाडल्याची छायाचित्रे छापून आली होती.\nसाधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा\nमाझ्या आठवणीतील रीमा लागू.\nभारत पाक युद्धातील एक आठवण.\nलोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://kahipan.wordpress.com/2011/12/13/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T10:37:41Z", "digest": "sha1:RMDIAIN6JLYKEAWVYJDWFGKOXG5QFWGN", "length": 13455, "nlines": 151, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "संस्कृती | काहीपण....", "raw_content": "काहीपण…. कुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी…\nगणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.\nकेळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण.\nउघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…\nमारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी…\nदुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार..\nआजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी…\nमारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी…\nदस-याला वाटायची आपट्याची पाने…\nपंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे…\nसिंहगडावर भरुन आलेली छाती आणी दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…\nकुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्र्श्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.\nकुणाला देशी मडक्याचा आकार येतो.\nकुठेतरी छानसे वाचलेले ………\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प��राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n« नोव्हेंबर जून »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=5757", "date_download": "2019-01-16T10:23:08Z", "digest": "sha1:C6CQA4VCOSJIFM2DFWS5CZS3SUGRRYAK", "length": 10232, "nlines": 99, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसरमध्ये डेंग्यूचा बळी! | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \n>> 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू\nप्रतिनिधी/बोईसर, दि. 2 : शहरातील एका 24 वर्षीय तरुणाचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. रमेश तिवार असे सदर तरुणाचे नाव असुन शहरात डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे .\nमिळालेल्या माहितीनुसार, मुळ नेपाळी असणारा रमेश तिवार हा तरुण एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. अचानक आजारी पडलेला रमेश बोईसर येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याला सेलवास येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बोईसरमधील अनेक ग्रामपंचायत हद्दीतील कचरा नियमीतपणे उचलत जात नसल्याने येथे कचर्‍याचे ढीग तयार होतात तसेच नालेसफाई व त्यावर औषध फवारणी न झाल्यामुळे डासांचा प्रार्दुभाव होऊन अनेक नवीन आजारांना नागरीकाना समोर जावे लागते.\nबोईसर मधील यशवंत श्रुष्टि परिसरातील कचऱ्याचा ढीग\nबोईसर मधील यशवंत श्रुष्टि परिसरातील कचऱ्याचा ढीगयाबाबत बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्याशी संपर्क साधला असता कचरा, साफसफाई, औषध फवारणी नियमित होत असते. परंतु अतिरेक फोफावणारी नवीन बांधकामे व वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायत यंत्रणा याकामी कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious: जय महाराष्ट्र कार्यक्रमात पालकमंत्री सवरा व जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे\nNext: ट्रेलरच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामव��डी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T09:39:23Z", "digest": "sha1:4DROAGFSLP3QTI7Z6KNOPGLD4W45RLUP", "length": 8264, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निशुल्क दर्शनपास विकणारा पोलिसांच्या ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनिशुल्क दर्शनपास विकणारा पोलिसांच्या ताब्यात\nबंगळुरुच्या भाविकाला 100 रुपयात विकला दर्शनपास\nशिर्डी – बंगळुरु येथील साईभक्‍ताला निशुल्क बायोमेट्रीक दर्शन पास शंभर रुपयांना विकणाऱ्याला सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.\nरामनवमी उत्सव आणि सलग सुट्ट्या यामुळेशिर्डीत साईभक्‍तांची गर्दी झाली होती. याचा गैरफायदा घेत बंगळुरु येथील साईभक्‍त नरेश रायकर यांना नाशिक येथील विवेक श्रीराम बनागरेयानेनिशुल्क दर्शनपास शंभर रुपयांना विकला.\nहा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी बनागरेला रंगेहात पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nरविवारी सकाळी सोमेश्‍वर (बंगळुरु) येथील साईभक्‍त नरेश नागेश रायकर हेसाईसमाधी दर्शनासाठी गेट नंबर 3 जवळ आले. एकाने त्यांना थांबवून , मी तुम्हाला 100 रुपयात तत्काळ दर्शन करून देतो, असेम्हणत शंभर रुपयेघेतले.\nदर्शनपास मिळाल्यानंतर रायकर गेट नंबर 3 वर असलेल्या सुरक्षा रक्षकाकडेगेले. सुरक्षारक्षकानेहा पास एका अपंग व्यक्‍तीच्या नावेअसल्याचेसांगितले. सुरक्षा रक्षक आणि रायकर हेपास देणाऱ्याचा शोध घेत असता तोपळून जात असल्याचे दिसले. त्याचा पाठलाग करत या भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रायकर यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी विवेक श्रीरामजी बनागरे (वय 52, रा. साताबाईचाळ, वाघाडी, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्र��ातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2019-01-16T10:35:39Z", "digest": "sha1:6MNCHWSI4B7NFCPCDR34NCLMJOHI455H", "length": 11574, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुलं- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुं��मेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nलहानपणापासूनची मैत्री क्षणात संपली, ट्रक अपघातात 3 मित्रांचा जागीच मृत्यू\nहा भीषण अपघात शिरपूर महामार्गवरील कन्हाळा फाट्याजवळ घडला आहे. हे तिघेजण खास मित्र असून 20 ते 24 वयोगटातील आहेत.\nमहाराष्ट्र Jan 11, 2019\nSPECIAL REPORT : लातूरमध्ये का करावा लागतोय विद्यार्थ्यांना एसटीने लटकून प्रवास\nSpecial Report : दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट थेट 'दुष्काळवाड्या'तून\nकाँग्रेसचा धाडसी निर्णय, पक्षाच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथीयाची नियुक्ती\n वडील रागावले म्हणून 9 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, 6 दिवसानंतर सापडला मृतदेह\n'जयकांत शिक्रें'ची आणखी एक मोठी घोषणा, या जागेवरून लढणार लोकसभा निवडणूक\nVIDEO : 'बिहारी लोक राहतात इथं आणि त्यांना तिकडं मुलं होतात', भाजप आमदारांचं वादग्रस्त विधान\nVIDEO : तुम्ही लहान मुलं आहात का राहुल यांच्या भाषणानंतर सुमित्रा महाजन संतापल्या\nमहाराष्ट्र Jan 1, 2019\nपत्नीसोबत भांडण झाले, बापाने 2 चिमुकल्यांना विहिरीत फेकले\nKader Khan: मुंबईतील साबू सिद्दीकी कॉलेजमधील शिक्षक ते बॉलिवूडचा व्हिलन असा होता कादर खान यांचा प्रवास\nशाळेत यस सर आणि यस मॅडमऐवजी म्हणा 'जय हिंद'\nमित्राच्या पत्नीला तरुणाने नेलं पळवून, चिडवण्यासाठी पाठवला किस करतानाचा व्हिडिओ\nSpecial Report : महिला म्हणजे मुलं जन्माला घालण्याचं मशीन नव्हे\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/all/page-3/", "date_download": "2019-01-16T09:53:29Z", "digest": "sha1:SOFXPE63ISQ2LYW76H5YUWSQTU2QKDS6", "length": 11990, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सातारा- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नं���र जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nमहाराष्ट्रात हुडहुडी वाढली, कोल्हापुरात गारठ्यानं 2 जणांचा मृत्यू\nउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे. गेल्या 24 तासात धुळे येथे सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.\nबंगालच्या उपसागरात चक्रीवादळ; विदर्भात पावसाची शक्यता\nकाश्मीर नव्हे हे आहे महाबळेश्वर, VIDEO पाहून भरेल हुडहुडी\nनाशिक आणि औरंगाबाद गारठलं; राज्यात हु़डहुडी आणखी वाढणार\nथंडी वाढणार; नाशिक जिल्ह्याचा पारा 7.6 अंशाखाली\nविर्दभात पावसाची शक्यता; किमान तापमानातही वाढ\nमहाराष्ट्र Dec 7, 2018\n'फाईट' करणाऱ्या उदयनराजे समर्थकांना पोलिसांचा हिसका\nमहाराष्ट्र Dec 6, 2018\nकेंद्रीय पथकाने दुष्काळाची पाहाणी केली पण अंधारात,शेतकरी नाराज\nVIDEO : कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला क्षणात चितपट करणारी 'दंगल गर्ल'\nकोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; ढगाळ वातावरणामुळे थंडी पळाली\nVIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली\n'बाबांनी आधी आईवर चाकूने वार केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली'\nमहाराष्ट्र Dec 5, 2018\nहिंदू राष्ट्र निर्मितीसाठी दहशतवादी टोळी, 'सनातन'चे साधक सदस्य - ATS चा खळबळजनक दावा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जे���ली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4867", "date_download": "2019-01-16T09:51:35Z", "digest": "sha1:ZUL2FCD5JRNBGYFT4SSONAJELGLGEGQ2", "length": 12117, "nlines": 100, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » डहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश\nडहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश\nडहाणू, दि. ११ : भारत सरकारच्या कौशल्य विभागाकडुन १३ व १४ मे रोजी कुर्ल्यातील डॉन बॉस्को महाविद्यालयात राज्यस्तरीय महाकौशल्य “महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील साधारण १०० महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. डहाणूतील रुस्तमजी अकादमी फॉर ग्लोबल करिअरच्या कौशल्य शिक्षणाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे.\nअकादमीच्या स्थापत्य विभागाच्या कु. असमा अन्सारी हिने सुवर्ण पदक तसेच अभिषेक पाटील व प्रसाद महंदा���े यांनी रौप्य पदक, हाॅटेल मॅनेजमेंट विभागाच्या तेजांगण दाणु, साहील सावंत व निशा माप्रलकर यांनी सुवर्ण पदक आणि राहुल चौधरी याने रौप्य पदक, तर इलेक्ट्रीकल विभागाच्या वैभव राऊत व पुजा कोलपुसे यांनी विविध स्पर्धामधुन रौप्य पदक पटकावले.\nमहाकौशल्य ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जात असुन विजेत्या स्पर्धकांना जयपुर येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.\nगेल्या वर्षी यांच स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर नगमा शेख व निशाद जोशी यांनी रौप्य पदकाची कमाई केली होती. विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेचे प्राचार्य संजय साथु, प्रा. भारत वासवानी तसेच सर्व विभागाचे प्रमुख व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना लाभते. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे तसेच कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, अशी माहिती महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक श्री.विनोद शिंदे यांनी दिली\nसर्व विजेत्या स्पर्धकांचे विविध स्तरांतील मान्यवरांकडुन अभिनंदन होत आहे.\nPrevious: डॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nNext: महावितरणवर श्रमजीवीचा हल्लाबोल मोर्चा काढून विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाश��� कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-16T09:53:24Z", "digest": "sha1:PYRISZXHVLB6ZBOHZRFD6GKDFGQDFM5N", "length": 11719, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“बॉल टॅम्परिंग’ हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा अपमान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“बॉल टॅम्परिंग’ हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा अपमान\nऑस्ट्रेलियन पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचे नि:संदिग्ध प्रतिपादन\nकठोर कारवाई करण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे मागणी\nक्रिकेटची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाचविण्यासाठी प्रयत्न करा\nसिडनी – सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये स्लेजिंग किंवा शेरेबाजीचे भूत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीच आणले. तसेच चेंडूचा आकार बदलण्यासारख्या अखिलाडू कृत्यांमध्येही ऑसी क्रिकेटपटू आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सिद्ध झालेल्या “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाला हादरा बसला आहे.\nया पार्श्‍वभूमीवर ऑसी खेळाडूंनी केलेले “बॉल टॅम्परिंग’चे कृत्य ही धक्‍कादायक बाब असून हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा अपमान असल्याचे नि:संदिग्ध प्रतिपादन ऑस्ट्रेलियन पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी आज केले.\nतसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली. जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटची प्रतिमा अशा घटनांमुळे काळवंडली असल्याचे सांगून टर्नबुल म्हणाले की, क्रिकेटला पुन्हा एकदा प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्यासाठी स्लेजिंग किंवा शेरेबाजी, तसेच “बॉल टॅम्परिंग’सारख्या कृत्यांविरुद्ध कडक कारवाई करणे गरजेचे आहे.\nपहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये मैदानावर रंगलेली स्लेजिंगची जु��लबंदीही गाजली होती. ऑसी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व आफ्रिकेचा क्‍विन्टन डी कॉक यांच्यातील शाब्दिक चकमक टोकाला पोहोचली होती. परिणामी उभय संघांचे खेळाडू पॅव्हिलियनकडे परतत असताना डी कॉकवर धावून जाणाऱ्या वॉर्नरला सहकाऱ्यांनी रोखल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.\nउभय संघांमधील या शत्रुत्वाची परिणती “बॉल टॅम्परिंग’मध्ये झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच ऑसी पंतप्रधान टर्नबुल यांनी स्लेजिंगविरुद्धही कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. दरम्यान येत्या शुक्रवारी सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात निलंबनाची शिक्षा भोगणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी सलामीवीर मॅथ्यू रेनशॉ याचा समावेश करण्यात आला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nब्रेक्‍झिट प्रकरणावरून थेरेसा मे यांचा ऐतिहासिक पराभव\nतलिबानच्या म्होरक्‍याला पाकिस्तानमध्ये अटक\nसायबर हल्ला प्रकरणी सिंगापूरमधील आरोग्य सेवा प्रदात्याला 7.4 दशलक्ष डॉलर्स दंड\nजागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी इव्हान्का उत्सुक नाही\nबांगला देशातील वस्त्रोद्योग कामगारांनी पगारवाढ नाकारून काम सोडले\nमहिलेशी गैरवर्तन केल्याची पाक उच्चायुक्‍त कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार\nखाशोगी हत्या प्रकरणी सौदीने जबाबदारी घ्यावी : माईक पॉम्पेओ यांची मागणी\nसीपीईसीवर इम्रान सरकारची कात्री – मोठा वीजनिर्मिती प्रकल्प रद्द\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-16T09:41:35Z", "digest": "sha1:SOKZZYDNO7GD2BSPAEXUAFZKOMJ7RN5P", "length": 12135, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरिझर्व्ह बॅंकेचे काम सीट बेल्टसारखे : रघुराम राजन\nसीट बेल्ट नसल्यास अपघात होण्याची शक्‍यता वाढते\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंक कारच्या सीट बेल्टसारखी असते. ती नसेल तर अपघात होण्याची शक्‍यता जास्त असते. ती एक राष्ट्रीय संस्था असून तिचे संवर्धन करणे गरजेचे असते. त्यामुळे अर्थमंत्रालय आणि बॅंकेदरम्यान काही मतभेद असतील तर वाढायला नकोत, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.\nते म्हणाले की, जर तुम्ही गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नरची एकदा नियुक्‍ती केली तर त्यांचे ऐकण्याची गरज असते. तरीही जर मतभेद निर्माण झाले तर एकमेकांचा आदर राखत मतभेद कमी करण्याची गरज असते असे ते म्हणाले. जर एखादी सूचना सरकारने केली तर त्यावर पूर्ण विचार करून बॅंकेला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. सरकारने आपली बाजू स्पष्ट केल्यानंतर बॅंकेला आपला निर्णय घेऊ देण्याची गरज असते. बॅंकेच्या संचालक मंडळाला बॅंकेचे एक संस्था म्हणून हित पाहायाचे असते. इतर बाबी बॅंकेच्या दृष्टिकोनातून गौण असतात असे राजन म्हणाले. मात्र, बॅंकेला न जुमानणे कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी चांगले नसते. बिगर बॅंकिंग वित्त संस्थांत जर भांडवल सुलभतेचा प्रश्‍न असेल तर सरकार त्यांना फारशी मदत करू शकणार नाही. त्याचबरोबर या संस्थांना रिझर्व्ह बॅंक थेट भांडवल पुरवठा करू शकणार नाही.\nत्यांनी सांगितले की, इतर देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. महागाई कमी पातळीवर ठेवण्यात रिझर्व्ह बॅंकेने चांगली कामगिरी केली आहे. त्याचे श्रेय सरकारने बॅंकेला देण्याची गरज आहे. त्यामुळे भारताची स्थूल अर्थव्यवस्था चांगली आहे. मात्र चालू खात्यावरील तुटीकडे लक्ष देण्याची गरज आसल्याचे त्यांनी सांगितले.\nत्यांनी सांगितले की आता व्याजदर कमी होण्याची शक्‍यता कमी आहे. कारण केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वच देशातील बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या परिस्थितीत आरबीआयने राहुल द्रविडप्रमाणे गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज असून नवज्योत सिद्धू सारख्या नुसत्या बाता करणे टाळावे, असे त्यांनी म्हटले.\nराजन यांनी आरबीआय संदर्भातील विविध मुद्द्यांवर आपली भू��िका स्पष्ट केली. बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांवरील संकट (एनबीएफसी), प्रॉम्प करेक्‍टिव्ह ऍक्‍शन (पीसीए), केंद्रीय माहिती आयोगाची नोटीस (सीआईसी) तसेच आरबीआयच्या बोर्डसहित अनेक मुद्द्यांवर त्यांनी खुलेपणाने आपले विचार व्यक्त केले. रुपयाच्या अस्थिरतेवर बोलताना राजन म्हणाले, रुपयाची चांगली पातळी काय असावी याबाबत आपण काही सांगू शकत नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nहिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स कंपनी आर्थिक अडचणीत\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6762", "date_download": "2019-01-16T10:05:05Z", "digest": "sha1:U7ANBF5AKCZFTWO6OKAODYVGUDPEGC3K", "length": 4009, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कास प्रकाशचित्र : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कास प्रकाशचित्र\nफुलांचा स्वर्ग – कास पठार \nगेल्या रविवारी बहुचर्चित कास पठाराला भेट देण्याचा योग आला. त्याची काही क्षणचित्रे \nप्रचि १ - सूर्योदय\nप्रचि २ - बस मधून उतरल्यावर ह्या साहेबांनी स्वागत केलं\nप्रचि ३ - आधी पोटोबा\nप्रचि ४ - कास पठारावर स्वागत\nRead more about फुलांचा स्वर्ग – कास पठार \nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2016/01/blog-post_5.html", "date_download": "2019-01-16T11:06:11Z", "digest": "sha1:2GJTPX35LRWWTAF4SXIU6KW2CRTTOJ7F", "length": 43295, "nlines": 336, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "सह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमालदा प्रकरण, कमलेश तिवारी आणि मुस्लिमांची आक्रमकत...\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nमंगळवार, जानेवारी ०५, २०१६\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nप्रकाश पोळ 9 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nआज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण झाली. २९ नोव्हेंबर २०१० रोजी सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालू केला. बहुजन हितासाठी चालू केलेल्या या ब्लॉगला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या २९ नोव्हेंबर ला ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून ब्लॉगच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा थोडक्यात आढाव�� घ्यावा असा विचार आहे.\nवर सांगितल्याप्रमाणे सह्याद्री बाणा या ब्लॉगची निर्मिती २९ नोव्हेंबर २०१० रोजी केली. त्याआधीदोन-अडीच वर्ष मी \"विद्रोही विचार मंच\" नावाचा ब्लॉग चालवत होतो. मुळात ब्लॉग तयार करण्याची गरज का पडली हेही समजून घेणे योग्य ठरेल. पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ हवे होते. वैचारिक वाचन चालूच होते. त्यामुळे अनेक विचार सुचत, अनेक विचारांवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटे. समाजात आपल्या आजूबाजूला घडणार्या अनेक गोष्टींवर मतप्रदर्शन करावे वाटे. त्यामुळे लोकमत, पुढारी अशा वर्तमानपत्रातून 'वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरातून लिहिता झालो. लोकमत आणि पुढारीतून जवळजवळ शंभरभर पत्रे प्रसिद्ध झाली. यातील काही पत्रे विद्रोही विचार मंच या ब्लॉगवर टाकली आहेत. वाचकांचा पत्रव्यवहार मधून लिहिता लिहिता कराड, सातारा येथील स्थानिक वर्तमानपत्रातून लेख लिहू लागलो. स्थानिक वृत्तपत्रे लेख प्रसिद्ध करायचे,\nपरंतु त्यांची वाचक संख्या खूपच मर्यादित असल्याने ते विचार फार लोकांपर्यंत पोहचत नव्हते. तरीही प्रीतीसंगम, ग्रामोद्धार अशा वृत्तपत्रांनी माझे अनेक लेख प्रसिद्ध केले. प्रस्थापित वृत्तपत्रे मात्र अनेक कारणांनी लेख प्रसिद्ध करायचे नाहीत. त्यामुळे त्या वृत्तपत्रातून लिहायचे असेल तर वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर मदतीला होतेच. परंतु त्यालाही मर्यादा होत्या. एकतर वाचकांच्या पत्रांसाठी जागा खूपच कमी असे. त्यामुळे फारफार तर १००-१५० शब्द किंवा कधी कधी ५०-६० शब्दांचे पत्र छापून येत असे. त्यामुळे आपणाला जो विचार मांडायचा आहे तो पूर्णपणे मांडता येत नसे. दुसरे असे कि या मजकुराला संपादकीय संस्काराला सामोरे जावे लागे. कधी महत्वाचा मजकूर गाळला जाई तर कधी जहाल लिहिल्यामुळे पत्र प्रसिद्ध केले जात नसे. यामुळेच वृत्तपत्रातील लिखाणाला मर्यादा पडत होत्या. म्हणूनच आपले विचार मांडण्यासाठी एका अशा व्यासपिठाची गरज होती कि जे आपले लिखाण जसेच्या तसे प्रसिद्ध करेल. त्याचप्रमाणे जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून आपले प्रचार-प्रसाराचे उद्दिष्ठ पूर्ण करेल.\nअशा व्यासपिठाच्या शोधात असतानाच माझी ओळख ब्लॉग या प्रकाराशी झाली. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजकालच�� पिढी जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन असते. तेव्हा ब्लॉगच्या माध्यमातून आपण आपले विचार मांडू शकतो. याला जागेचीही मर्यादा नाही. तसेच कराडमधून पोस्ट केलेला लेख एखादा माणूस अमेरिका, रशियातही बसून वाचू शकतो. त्यामुळे ब्लॉग हे माध्यम हाताशी आल्याने मी खूपच खुश झालो. त्यानंतर विद्रोही विचार मंच या ब्लॉगची निर्मिती केली. या ब्लॉगवर माझी लोकमत, पुढारीत प्रसिद्ध झालेली पत्रे, महत्वाच्या बातम्या, लेख प्रसिद्ध केले आहेत. या ब्लॉगलाही वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला. दरम्यानच्या काळात मी काही पुरोगामी, विद्रोही संघटनांच्या संपर्कात आलो. या संघटनांच्या कट्टर ब्राह्मण विरोधी विचारांचा प्रभाव माझ्यावर काही काळ पडला. पण थोडाच काळ. परंतु तरीही वि. वि. मंच वरून प्रसिद्ध झालेला मजकूर तुलनेने जहाल होता. त्याबाबत मीही समाधानी नव्हतो. तसेच हा ब्लॉग अपडेट करायलाही फार वेळ मिळत नसे. त्यामुळेच असा विचार केला कि एक नवीन ब्लॉग तयार करावा आणि तोच कायमस्वरूपी अपडेट ठेवावा. शेवटी खूप विचार करून २९ नोव्हेंबर २०१० रोजी सह्याद्री बाणा या ब्लॉगची निर्मिती केली.\nअल्पावधीतच ब्लॉगला भरपूर प्रसिद्धी मिळाली. ब्लॉग तयार करणे, डिजाईन करणे याचे तांत्रिक ज्ञान नव्हतेच. परंतु गुगल मदतीला असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. गुगलच्या मदतीने ब्लॉग तयार करून चांगल्या प्रकारे डिजाईन केला. काहीतरी हटके नाव द्यायचं म्हणून महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या सह्याद्रीचे नाव ब्लॉगला दिले. ब्लॉगवरून पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी खूप लेख लिहिले. क्वचित प्रसंगी मला भावलेले इतर अभ्यासकांचे लेखही सह्याद्री बाणाच्या वाचकांना उपलब्ध करून दिले. दरवर्षी ब्लॉगला प्रतिसाद वाढतच गेला. दररोज शेकडो विजिट मिळत गेल्या. जगभरातील अनेक देशांमध्ये ब्लॉगने आपले नियमित वाचक तयार केले. ब्लॉगवर जगभरातून आलेल्या प्रतिक्रिया पाहता ब्लॉगला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद दिसून येतो. पाच वर्षात ब्लॉगला जे यश मिळाले त्याबाबत मी समाधानी आहे. हा ब्लॉग म्हणजे माझे सर्वस्व आहे. ब्लॉगने मला सामाजिक जीवनात ओळख मिळवून दिली. महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक पुरोगामी विचारवंत, कार्यकर्ते संपर्कात आले. त्यांचा पाठिंबा, प्रोत्साहन तसेच त्यांनी केलेल्या सूचना यांची माझ्या वाटचालीत खूपच मदत झाली.\nपुरो��ामी चळवळीत काम करत असताना विविध अनुभव आले. सह्याद्री बाणावर लिहिलेल्या लेखावर परस्पर विरोधी प्रतिक्रियाही आल्या. काहींनी कौतुकाची थाप टाकली तर काहींनी कौतुक करत असतानाच मोलाच्या सूचनाही केल्या. काहींनी मतभेद व्यक्त करून वैचारिक वादविवाद केले. तर काहींनी फक्त घाणेरड्या शिव्या दिल्या. अर्थात सर्वच प्रतिक्रियांचे मी मनापासून स्वागत केले. कारण ब्लॉग तयार करतानाच काही गोष्टी मनाशी ठरवल्या होत्या. उदा. ब्लॉगवर लिहित असताना सभ्यता आणि नैतिकता कधीही सोडायची नाही. कुणी शिव्या दिल्या तरी आपण त्यांच्या मार्गाने व्यक्त व्हायचे नाही. दुसरे असे कि ब्राह्मण जातींवर वैयक्तिक टीका करायची नाही. टीका करायची ती ब्राह्मण्यावर. चिकित्सा करायची ती ब्राह्मण्याची. कारण हे ब्राह्मण्य सर्व जातींमध्ये कमी जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे जिथे असे ब्राह्मण्य किंवा विषमतावादी प्रवृत्ती आढळून येईल त्याचा समाचार ब्लॉगवर घ्यायचा. परंतु वैयक्तिक टीका टिपण्णी करायची नाही. अशा काही गोष्टी ठरवून ब्लॉग लिहायला सुरुवात केली.\nपुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते यांनी ब्लोगचे कौतुक केले आहे. सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नसले तरी काही लोकांचा उल्लेख करावा लागेल. डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. हरी नरके, आ. महादेव जानकर, संजय सोनवणी, प्रा. श्रावण देवरे, प्रा. होमेश भुजाडे, प्रा. श्रीमंत कोकाटे, विनीत वानखेडे, सचिन शेंडगे, वैभव छाया, मधुकर रामटेके, संजय सामंत, नवनाथ चौगुले, संजय क्षीरसागर, रोहित घनवट अशी अनेक माणसं भेटली. ज्यांनी मला ब्लॉग लिहिण्यास खूपच प्रेरणा दिली. त्यांचा पाठींबा आणि वाचकांचे भरभरून मिळणारे प्रेम या जोरावर सह्याद्री बाणाची आज पर्यंतची वाटचाल यशस्वी होवू शकली. याव्यतिरिक्त अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी या वाटचालीत खूपच मोलाची साथ दिली. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक यापैकी अनेकांनी आस्थेने चौकशी करून प्रोत्साहन दिले.\nयात सर्वात महत्वाचा उल्लेख करावा लागेल तो माझ्या वडिलांचा, दिवंगत लालासाहेब पोळ यांचा. त्यांनीच\nमला घडवलं. माझ्यावर पुरोगामी संस्कार केले. मला वाचनाची गोडी लावली. माझ्यासाठी खूप पुस्तकं आणली. मला वाचण्यास आणि लिहिण्यास नेहमी प्रेरणा दिली. ते माझे पहिले गुरु होते. माझ्या प्रत्येक विचार आणि कृतीच���या पाठीशी ते ठाम उभे राहिले. भरपूर वेळा आमच्यामध्ये तासनतास वादविवाद झडायचे. त्यांच्या माझ्यासोबत वैचारिक वाद करण्यामुळे माझे विचार बर्यापैकी संतुलित राहण्यास मदत झाली. सह्याद्री बाणावर प्रसिद्ध होणार्या लेखांचे पुस्तक तयार करावे असे त्यांच्या मनात होते. ते माझ्या या वाटचालीत सावलीसारखे माझ्या पाठीशी राहिले. परंतु दुर्दैवाने ५ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. माझ्यासाठी सर्वकाही असणारे माझे वडील गेले हा धक्का खरेतर पचवणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. परंतु 'रडायचं नाही, लढायचं' ही त्यांचीच शिकवण कामी आली. ते आज शरीराने माझ्याजवळ नसले तरी मनाने, विचाराने नेहमीच माझ्या मनात, हृदयात राहतील. हा ब्लॉग म्हणजे एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नाचे फलित आहे. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nपाच वर्षात ब्लॉगला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आजवर अडीचशे लेख या ब्लॉगवर प्रसिद्ध केले. हा लेख लिहीपर्यंत ४,९३,२४३ (जवळजवळ पाच लाख) वाचकांनी सह्याद्री बाणाला भेट दिली आहे. जगभरातून जवळजवळ ८४ देशांतून या ब्लॉगला वाचक नियमित भेट देत असतात. ब्लॉगला ३६० फॉलोवर आहेत. तसेच फेसबुकवर सह्याद्री बाणा हे पेज १७०० हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ब्लॉगवर आजपर्यंत १५०० प्रतिक्रिया आल्या आहेत.\nआजपर्यंतचे सर्वात लोकप्रिय लेख\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसंभाजीराजांचा मृत्यू मनुस्मृती प्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार : सामाजिक अवनतीचे लक्...\nया देशांतून ब्लॉग सर्वात जास्त वाचला जातो-\nPosted in: प्रकाश पोळ,बहुजन ब्लॉग,सह्याद्री बाणा,prakashpol blog,sahyadribana\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nधन्यवाद ताई....असाच स्नेह राहू दे....\nआपला ब्लॉग खुपच छान आहे सगळे लेख ���ांगले आहेत.आपल्या ब्लॉगमध्ये बर्याच विषयांना स्पर्ष केला आहे आपण.हे स्तुत्य कार्य आपणाकडून उत्तरोत्तर होवो हीच इच्छा.आपण आपल्या महत्कार्यात यशस्वी व्हावे आणी अशाच प्रकारे लेखण निर्माण करावे.बहुजनांच्या साठी लिहिणारे फ़ारच कमी आहेत.तुम्ही त्यातीलच एक आहात समाजाला तुमची गरज आहे.सत्य लिहिणे आपल्या स्वभावात आहे त्यामुळे परिवर्तनामध्ये आपला मोलाचा वाटा ठरु शकतो.आजवर ज्याच्या हाती लेखणी तोच इतिहासाचा धनी अशाच प्रकारे इतिहास लिहिला गेला.त्यामुळे खरी लेखणी उचलल्याशिवाय गौरवशाली इतिहास समोर येणार नाही.शेवटी मी एवढंच म्हणेन की प्रत्येकाने या ब्लॉगवरील लेख मनात कोणतही पुर्वग्रह दुषित भावना न ठेवता स्वच्छ मनाने वाचावा.असेच कार्य चालू ठेवा आपल्या भावी वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा.\nजय जिजाऊ जय शिवराय\nखुप छान प्रकाश.... तुझा ब्लोग वाचायला खुप मजा येते. keep it up....\nप्रकाश पौळजी आपण खुपच प्रखर समर्पक व वास्तव लिहीता. विशेष म्हणजे दुर्लक्षीत विषय व व्यक्तीरेखा समोर आणता. आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सह्याद्रीबाणा वाचायला मिळतो हे मी माझे भाग्य समजतो.धन्यवाद व शुभेच्छा...\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाह��तील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/public-water-source-uid-number-116979", "date_download": "2019-01-16T10:34:00Z", "digest": "sha1:3KXMZHGNCFZ2SHWHMK3WIR4VO5VQ6643", "length": 14196, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "public water source UID Number सार्वजनिक जलस्त्रोतांना आता ‘यूआयडी’! | eSakal", "raw_content": "\nसार्वजनिक जलस्त्रोतांना आता ‘यूआयडी’\nगुरुवार, 17 मे 2018\nसोलापूर - राज्यातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सर्व सार्वजनिक जलस्रोतांची माहिती एकत्रित केली जाणार असून, या जलस्रोतांच्याच पाण्याची तपासणी प्रयोगशाळांमध्ये होणार आहे. याबरोबर प्रत्येक जलस्रोतांना ‘यूआयडी’ दिला जाणार असून, यातून दूषित व चांगल्या पाण्याचे स्रोत समजणार आहेत. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.\nसोलापूर - राज्यातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सर्व सार्वजनिक जलस्रोतांची माहिती एकत्रित केली जाणार असून, या जलस्रोतांच्याच पाण्याची तपासणी प्रयोगशाळांमध्ये होणार आहे. याबरोबर प्रत्येक जलस्रोतांना ‘यूआयडी’ दिला जाणार असून, यातून दूषित व चांगल्या पाण्याचे स्रोत समजणार आहेत. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.\nग्रामीण भागात काही ठिकाणी जलसुरक्षारक्षक एका ठिकाणच्या स्त्रोताच्या पाण्याची तपासणी करतात, मात्र सार्वजनिक जलस्त्रोत दुसऱ्याच ठिकाणी असतो. यातून अनेकदा नागरिकांना दूषित पाणी प्या���े लागते. या गैरप्रकाराला आता चाप बसणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून सर्व जलस्त्रोतांचे ऑनलाइन निश्‍चितीकरण केले जात आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वेळोवेळी सार्वजनिक जलस्त्रोताच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. यातून दूषित व चांगले पाणी अशा स्रोतांची वर्गवारी केली जाते. मात्र, स्थानिक पातळीवरून अनेकदा वेगळ्याच स्रोताचे पाणी तपासणीसाठी येते. यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून मोबाईल ॲप तयार केले आहे.\nराज्यातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ३४ जिल्ह्यांतील सर्व पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत ‘जीपीएस’द्वारे निश्‍चित केले जाणार आहेत. स्थानिक पातळीवरून आरोग्यसेवक, जलसुरक्षारक्षक व ग्रामसेवक यांनी यासाठी सार्वजनिक स्त्रोतांची माहिती देणे अपेक्षित आहे, असे सोलापूर जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सल्लागार डी. डी. व्हटे यांनी सांगितले.\nजलस्रोतांचे मॅफिग करण्याचे काम सुरू आहे. ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, सर्व स्रोतांची माहिती एकत्रित येणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी मदत होणार आहे.\n- विजय लोंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर\nराज्यातील सार्वजनिक जलस्रोत - ३,२१,४२०\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nयंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक\nसोलापूर : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nएसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात'\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nसोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सोमवारपासून (ता. १४) सुरवात झाली आहे. सुरवातीला एक हजार ६०० क्‍युसेकने असलेला विसर्ग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/raid-sex-racket-116536", "date_download": "2019-01-16T10:36:56Z", "digest": "sha1:UJYVCOOKF5Y45QP66FVZ7ICBVGCHQI3E", "length": 14915, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raid on Sex Racket हायप्रोफाईल \"सेक्‍स रॅकेट'वर छापा | eSakal", "raw_content": "\nहायप्रोफाईल \"सेक्‍स रॅकेट'वर छापा\nमंगळवार, 15 मे 2018\nशहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला (एसएसबी) भष्ट्राचाराची कीड लागल्यामुळे शहरात देहव्यापाराचे लोन पसरले आहे. सुरूवातील शहराबाहेर होणारा देहव्यापार शहरातील पॉश हॉटेल्स, फार्म हाऊस, बंगले आणि स्पा-सलून आणि ब्युटीपार्लरपर्यंत येऊन पोहचला. शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली खुलेआम देहविक्री होत असून याकडे पोलिसांचे \"अर्थपूर्ण' दुर्लक्ष होत आहे\nनागपूर ः शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या सदर परिसरातील \"बॉडी स्पा' नावाने सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात तीन युवतींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. युवतींना पैशाचे आमिष दाखवून देहविक्रीस प्रोत्साहन देणाऱ्या दोन दलालांना सदर पोलिसांनी अटक केली. राहूल मदनलाल गुप्ता (वय 39, रा. एमआयटी लेआऊट, उमरेड रोड, नागपूर) आणि अजय मुरलीधर शर्मा (वय 32, रा.मानकापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत.\nशहर पोलिस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला (एसएसबी) भष्ट्राचाराची कीड लागल्यामु���े शहरात देहव्यापाराचे लोन पसरले आहे. सुरूवातील शहराबाहेर होणारा देहव्यापार शहरातील पॉश हॉटेल्स, फार्म हाऊस, बंगले आणि स्पा-सलून आणि ब्युटीपार्लरपर्यंत येऊन पोहचला. शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली खुलेआम देहविक्री होत असून याकडे पोलिसांचे \"अर्थपूर्ण' दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झटपट पैसा कमविण्याच्या नादात महिला आणि युवतीच नव्हे तर शाळकरी मुलीसुद्धा देहव्यवसायाकडे वळल्या आहेत. सेक्‍स रॅकेट संचालकांनी आता ऑनलाईन बुकींगवरून युवती उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली असून पोलिस केवळ बघ्यांची भूमिका घेत आहे.\nयुवतींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष\nराहुल गुप्ता आणि अजय शर्मा या दोघांनी सदर रेसिडेन्सी रोडवर मनपाच्या दवाखान्याच्या बाजुला \"हेवन स्पा-सलून' उघडले होते. दोघांनीही युवतींना नोकरीचे आमिष दाखवून मुलाखती घेतल्या. सुरूवातीला काही दिवस स्पा-मसाजची कामे करण्यात आली. मात्र, युवतींना झटपट पैसा कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे हेवन स्पामध्ये सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत ग्राहकांची गर्दी होत होती. परिसरातील नागरिकांना प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सदर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता स्पामध्ये बनावट ग्राहक (पंटर) पाठवून बॉडी मसाज करण्याचा बहाणा केला. तेथे देहव्यापारासाठी असलेल्या तीन मुलींना बोलविण्यात आले. पाच हजार रूपयांत सौदा ठरला. पंटरने पैसे देण्याची तयारी दर्शविली. रूम उपलब्ध करून देताच पंटरने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी छापा घालून तीनही युवतींना शरीरविक्री करताना रंगेहात ताब्यात घेतले. दोन्ही दलालांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nनवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे मजूराने एकाचा खून\nहडपसर - नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराचा डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून निर्घून खून केला. ही घटना बुधवारी...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न ��िल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/articles-in-marathi-on-ram-manohar-lohia-1568352/", "date_download": "2019-01-16T10:55:08Z", "digest": "sha1:NE2YYBJCXPVTRGFK2NISOSAT72HVUPGH", "length": 25722, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Ram Manohar Lohia | मला उमगलेले लोहिया.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nराम मनोहर लोहियांना जाऊन आज पन्नास वर्षे झाली.\nराम मनोहर लोहियांना जाऊन आज पन्नास वर्षे झाली. लोहिया म्हणाले होते, की लोक माझे ऐकतील, पण मी निवर्तल्यानंतर.. लोहिया गेल्यानंतर देशातील लोकांनी त्यांच्या काही गोष्टी जरूर ऐकल्या, पण अर्धवटच. त्यांचे कुणी ऐकले नाही किंवा ऐकले तर अर्धवट ऐकले, पण यात लोहियांमध्ये तर कुठलीच कमतरता नव्हती, त्यांच्या संदेशवाहकांमध्य���ही ती नव्हती. आजची युवा पिढी लोहियांना ओळखते असे मला वाटत नाही किंवा त्यांना त्यांच्याबाबत जी माहिती आहे ती अर्धसत्यावर आधारित आहे.\nमला वाटते, की आता लोकांनी खरोखरच लोहियांचे ऐकण्याची वेळ आली आहे; पण त्यांचे विचार केवळ तुकडय़ातुक डय़ाने समजून घेऊन चालणार नाही. सलगपणे त्यांचे विचार अभ्यासले पाहिजेत. लोहिया विसाव्या शतकात जन्माला आले व निवर्तले, पण त्यांचे विचार एकविसाव्या शतकातही सुसंगतच आहेत. लोहियांचा खरा वारसा काय होता हे आकलन करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना ज्या चौकटीत आपण जखडले आहे त्यातून बाहेर काढले पाहिजे. आज लोहियांच्या नावावर मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष कब्जा करून आहे. कधी कधी रामविलास पासवान व नितीशकुमार तसेच शरद यादव यांच्यासारखे नेतेही लोहियांचे नाव घेतात. खरे तर या समाजवाद्यांचे लोहियांशी असलेले नाते हे जसे काँग्रेसचे महात्मा गांधींशी आहे तसेच तकलादू असल्याचे दिसते. आज लोहिया जिवंत असते, तर समाजवादाच्या नावाखाली चाललेल्या भोंदूगिरीला त्यांनी विरोधच केला असता, त्यांना त्यांच्याच चेल्यांविरोधात धरणे आंदोलन करावे लागले असते.\nलोहियांना नीट समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्याबाबत जे तीन गैरसमज किंवा अर्धसत्ये आहेत ती दूर करावी लागतील. पहिला गैरसमज असा, की लोहिया हे गैरकाँग्रेसीवादाचे प्रवर्तक होते. एक खरे की साठच्या दशकात अजेय असलेल्या काँग्रेसला पायउतार करण्यासाठी लोहियांनी विरोधकांच्या एकजुटीची मुहूर्तमेढ रोवली होती; पण ती प्रासंगिक रणनीती होती, विचारसरणी मुळीच नव्हती. आजच्या काळात भाजपच्या कच्छपि लागलेले समाजवादी लोहियांच्या गैरकाँग्रेसवादाचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते लोहियांच्या विचारांचा उपमर्द करतात यात शंका नाही, असे मला वाटते.\nलोहियांना मंडलवादाचे जनक म्हणून ओळखणे हा दुसरा गैरसमज किंवा अर्धसत्य आहे. लोहिया हे स्वतंत्र भारतातील असे पहिले विचारवंत होते, ज्यांनी समाजातील जातीय विषमतेवर बोट ठेवले. लोहियांनी सार्वजनिक जीवनात प्रत्येक पक्षामध्ये पुढारलेल्या जातींच्या वर्चस्वाला विरोध केला होता व ‘पिछडा पावे सो में साठ’ ही गाजलेली घोषणा दिली; पण लोहियांच्या मतानुसार शूद्रांमध्ये दलित, आदिवासी, मागास जाती, अल्पसंख्याक व प्रत्येक जातीतील महिला यांचा समावेश होता. मागासांच्या आरक्षणाच्या नावाखाली काही जातींनी त्यावर केलेला कब्जा लोहियांना आवडणारा नव्हता. आरक्षणाने मागास जमातींना लाभ मिळाला पाहिजे व प्रत्येक जातीच्या स्त्रियांनाही आरक्षणाचा फायदा मिळावा, असे त्यांचे मत होते.\nतिसरे अर्धसत्य हे की, ‘इंग्रजी हटाव’ अशी घोषणा लोहियांनी दिली होती. इंग्रजी ही परदेशी भाषा आहे म्हणून लोहियांनी तिचा विरोध केला नाही, या भाषेमुळे काही समाज एकमेकांची बरोबरी करू शकत नाहीत, काही वर्गाची मक्तेदारी वाढते, किंबहुना त्या भाषेचा त्यासाठी हत्यार म्हणून वापर केला जातो, असे लोहियांचे मत होते. हिंदी व इतर भारतीय भाषांचे लोहियांनी समर्थनच केले होते, त्यामुळे त्यांच्या विचारांनी रघुवीर सहाय, सर्वेश्वर दयाल शर्मा, विजय नारायण साही, विद्यानिवास मिश्र यांसारख्या हिंदी लेखकांना प्रेरणा मिळाली, तर यू. आर. अनंतमूर्ती, तेजस्वी व लंकेश यांच्यासारखे लेखक रस्त्यावर उतरले.\nअसत्य व अर्धसत्याचे हे पापुद्रे उलगडल्यानंतर राम मनोहर लोहिया यांना आपण खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकू. लोहियांचा राजकीय विचारधारांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते अद्वैतवादी होते. विसाव्या शतकातील प्रत्येक द्वंद्वात लोहियांनी एक तिसरी दिशा समाजाला दाखवली. लोहिया यांनी कुठल्या तरी आयत्या विचारसरणीचा किंवा कथित वादाचा (इझम) पुरस्कार केला नाही, कुणा महापुरुषाची पूजा केली नाही, कुठल्या पुस्तकाला अंतिम प्रमाण मानले नाही. मार्क्‍स असो की गांधी, पाश्चिमात्य ज्ञान असो की परंपरागत ज्ञान, कल्पित गोष्टी असो की अस्सल विज्ञान, लोहियांनी प्रत्येकातून काही तरी घेतले व प्रत्येकावर टीकाही केली.\nलोहियांच्या विचारांचा अभ्यास म्हणजे विसाव्या शतकातील दोन विचारसरणींतील सत्त्वग्रहण करण्यासारखे आहे. विसाव्या शतकातील पहिली विचारसरणी समतामूलक चिंतन ही होती. त्यातून साम्यवादी, समाजवादी, स्त्रीवादी व आंबेडकरवादी विचारसरणींना नवा आयाम दिला. दुसरी विचारधारा ही स्वदेशी विचाराची होती, ती गांधीवाद व सवरेदयी विचारातून अभिव्यक्त झाली. विसाव्या शतकात या दोन्ही विचारसरणी कमी-अधिक समांतर चालल्या. लोहियांच्या विचारात या दोन्ही विचारसरणींचा संगम होताना दिसतो. असमानतेविरोधात संघर्षांची त्यांची जिद्द व समाजातील समरसतेचा शोध, ��ाष्ट्रवादाचे प्रबळ आव्हान व त्याच्या जोडीला सखोल आंतरराष्ट्रीयता, अहिंसेचा संकल्प, एकमेकांशी नाते असे अनेक पैलू त्यात आहेत.\nआज देशात राष्ट्रवाद, सांस्कृतिक वारसा, धर्मनिरपेक्षता यावर चर्चा सुरू आहे, त्याला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य लोहियांच्या विचारात मला दिसते. आज देशात राष्ट्रवादाच्या नावाखाली उन्मादाचे वातावरण आहे. त्याचा विरोध करणारे देश निरपेक्ष असल्याचे दिसून येते. लोहिया यापेक्षा वेगळे होते, ते एकाच वेळी भारतमाता व धरतीमातेला नमन करतात. एकीकडे चीनच्या कुटिल हेतूंबाबत लोहियांनी नेहरूंना सावध केले, तर दुसरीकडे भारत-पाक महासंघाचे समर्थन केले होते. विश्व संसदेचे स्वप्न ते पाहत होते. अमेरिकेतील इतर वर्णीयांच्या मागे ते ठामपणे उभे राहतात. लोहियांच्या राष्ट्रीयतेला लाभलेले आंतरराष्ट्रीयतेचे कोंदण पाहिले, की गेली दोन वर्षे देशात चाललेली राष्ट्रवादाची चर्चा निर्थक वाटू लागते व त्यातून आपल्याला एक स्वच्छ रस्ता दिसू लागतो.\nधर्मनिरपेक्षता समर्थक व विरोधक यांच्यातही अशीच चर्चा हल्ली होते. राजनीती हा अल्पकालीन धर्म आहे व धर्म हा दीर्घकालीन राजनीती आहे. लोहियांचे हे सांगणे धर्म व राजनीती यांचा अन्योन्यसंबंध तर दाखवतेच, पण त्यांना गांधीपर्यंत घेऊन जाते. लोहियांचे हे चिंतन आपल्याच पारंपरिक प्रतीकांनी परिपूर्ण आहे. लोहिया हे स्त्रीवादाचे प्रतीक म्हणून द्रौपदीला उभे करतात. राम, कृष्ण व शिव यांना मर्यादित, उन्मुक्त व असीमित व्यक्तित्वाच्या रूपात मानून त्यांचा प्रतीकात्मक समावेश असलेल्या अशा नव्या राजकारणाची अपेक्षा करतात, ज्यात या तिन्हींचा समावेश असेल, रामायणाला ते उत्तर-दक्षिण एकतेचे प्रतीक मानतात. सर्व प्रकारच्या रामायणांचे एकत्रित वाचन होईल अशा सर्वव्यापी रामायण मेळ्याची त्यांची संकल्पना होती. हेच लोहिया गांधींच्या खांद्याला खांदा लावून हिंदू-मुस्लीम एकतेसाठी प्राणांची बाजी लावण्यास तयार होते असे दिसते.\nकपोलकल्पित गोष्टी व महाकाव्ये यांच्या सागरात डुबकी मारतानाही लोहिया आपल्या वारशातील काही वैचारिक कचरापट्टीचा त्याग करायला सांगत होते. लोहियांच्या मते अनेकांना वेळोवेळी माना वेळावत मागे पाहण्याची सवयच लागली आहे, त्यांना प्रत्येक शोध हा प्राचीन भारतातच लागला होता असेच वाटते. ते आपल्या प��ंपरेला सतत ललामभूत मानत असतात; पण त्यांना ना भारत समजतो ना परंपरा. जगातील प्रत्येक प्रकारचे ज्ञान मिळवण्याची ओढ, नव्या विचारांचा आग्रह व मुल्लावादाला आव्हान देण्याची तयारी या सगळ्या गोष्टी या लोहिया आधुनिकतावादी होते याची साक्ष देतात. भारतात इंग्रजी बोलणारा जो प्रशासक व शासक वर्ग आहे, तो नकली आहे, आधुनिक नाही. लोहियांनी एका प्रसिद्ध भाषणात देशी आधुनिकतावादावर विचार मांडले होते. ती आधुनिकता अशी होती, जी युरोपलाही साध्य करता आली नाही. योगायोग म्हणजे अलीकडे मुलींच्या छेडछाडीवरून राजकीय रणकंदन झालेल्या बनारस हिंदू विद्यापीठात त्यांचे हे वेगळे विचारप्रवर्तक भाषण पूर्वी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'मधील ८० टक्के दावे खोटे, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भडकले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-149219.html", "date_download": "2019-01-16T09:57:01Z", "digest": "sha1:L4BTNBBMHNLK6QAWGR46BSA3VTUXC5XY", "length": 16335, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पॅकेजच्या नावाखाली होणार्‍या राजकारणात शेतकर्‍याची फसवणूक होतेय का ?", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्���ांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मरा��वाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nपॅकेजच्या नावाखाली होणार्‍या राजकारणात शेतकर्‍याची फसवणूक होतेय का \nपॅकेजच्या नावाखाली होणार्‍या राजकारणात शेतकर्‍याची फसवणूक होतेय का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्रतिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nराज्यातील युती आणि आघाडी यांची राजकीय उपयोगिता संपलीय का \nझेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर एकवर राहणार का \nइतक्या कमी कालावधीत काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी विश्र्वासार्ह आहे का\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीत यशस्वी ठरलेत का \nबंगळुरूत भररस्त्यातील दुष्कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का \nऐन निवडणुकांमध्ये जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या मागणीत तथ्य आहे का \nराम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची नासधूस करून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्राच्या परंपरेला धक्का दिलाय का \nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे जाती-धर्माच्या राजकारणाला चाप बसेल का \nदंगल सिनेमामुळे महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल का \nराहुल गांधींनी मोदींवर केलेला आरोप हा खरंच राजकीय भूकंप आहे का \nनिवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का \nनोटबंदीचा उद्देश, एक महिन्यानंतर सफल होतांना दिसतोय का\nमराठा आरक्षणाचा चर्चेचा प्रस्ताव आणून सरकारनं विरोधकांवर कुरघोडी केली आहे का \nपुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत चाललंय का\nबदलत्या काळात पाळणाघरांवर सरकारी नियंत्रणाची आवश्यकता आहे का \nनोटाबंदीवरचा मोदींचा अॅप सर्व्हे सर्वसमावेशक आहे का \nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक-22 नोव्हेंबर 16 :नोटाबंदीप्रश्नी शिवसेना खासदारांकडे मोदींनी केलेलं वक्तव्य शिवसेनेचा पाणउतारा करणारं आहे का \n'मोदींना पवार चालतात तर शिवसेनेला ममता का नको' हे शिवसेनेचं बदलतं धोरण आहे का \nमोदी म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीचा हेतू दोन महिन्यांत साध्य होईल का\nभाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का \nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nमोदी सरकारची नवी योजना, आता ATM मधून मिळणार मोफत औषधं\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-126256.html", "date_download": "2019-01-16T09:53:23Z", "digest": "sha1:IIJ5JEDC5IMLMUVJSZN5XVECTQIBHO4M", "length": 19741, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एलबीटीवर मुख्यमंत्री- आयुक्तांच्या बैठकीत मंथन", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्या���्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nएलबीटीवर मुख्यमंत्री- आयुक्तांच्या बैठकीत मंथन\n10 जून :एलबीटीच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी 26 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक संपली आहे. या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. आता चार दिवसांनी पुन्हा बैठक होणारे. सध्या मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याला एलबीटीचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.\nनव्या करप्रणालीनुसार जकात रद्द करून एलबीटी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ्या धाडसाने घेतला. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एलबीटी रद्द करण्याची मागणीच मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आह��. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याला एलबीटीचा फेरविचार करण्याची वेळ आली. पण लोकसभा निवडणुकीतल्या दारूण पराभवामुळे मूठभर व्यापार्‍यांची धास्ती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने घेतली. त्यातल्या त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एलबीटी रद्द करण्याची मागणीच मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव यासंदर्भात मुख्यमंत्री 26 महापालिकांचे आयुक्त आणि महापौर यांच्याशीही चर्चा झाली.\nबैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी एलबीटीवर काय प्रतिक्रिया दिली\nकुठलाही निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेची स्वायतत्ता अबाधित ठेवू\nएलबीटीच्या वसुलीच्या पध्दतीबाबत आक्षेप असेल तर विक्रीकर विभागाच्या वतीनं वसुली करता येईल का याबाबत विचार करू.\nजकातीचा पर्याय स्वीकारता येईल का याचाही विचार करू.\nस्थानिक पातळीवर महापौर व्यापार्‍यांशी चर्चा करतील\nअधिवेशन संपण्यापूर्वी ठोस निर्णय घेऊ\nया उलट, एलबीटी रद्द करु नये या मागणीसाठी राज्यातल्या सर्व महापालिकांमधल्या कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरु केलं आहे. एकीकडे व्यापारी एलबीटी रद्द करण्याचा हट्ट करत असतानाच दुसरीकडे महापालिकांचे कर्मचारी मात्र एलबीटी रद्द करु नये म्हणून आग्रह करत आहेत. त्यामुळे एलबीटी हटवावा की नाही असा पेच सरकारसमोर उभा राहिला आहे. आघाडी सरकार आता एलबीटी रद्द करण्याच्या विचारात आहे मात्र एलबीटी हाच महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्यानं एलबीटी रद्द केल्यास पालिकेचं आर्थिक गणित बिघडणार आहे असं या कर्मचार्‍यांचं म्हणणं आहे.\nएलबीटीचा फेरविचार का करण्यात येतोय\nलोकसभा निवडणूकीतल्या दारूण पराभवामुळे कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने व्यापार्‍यांची धास्ती घेतली\nशरद पवारांचा एलबीटी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाब\nएलबीटी लागू करण्यासाठी सीएमने प्रतिष्ठा पणाला लावली होती,पण आता फेरविचार कऱण्याचीवेळ त्यांच्यावर आलीय\nएलबीटी रद्द केल्यास महापालिकांची स्वायत्तता धोक्यात येईल,असे मत मुख्यमंत्र्यांच्या नगर विकास विभागाचे आहे.\nशरद पवारांच्या इशार्‍यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्तविभागाने एलबीटीवर तोडगा शोधण्याची प्रक्रिया सुरु केली.\nएलबीटी रद्द करुन 2 ते 2.5% वॅट सरचार्जवर आधारित महापालिका ���र आकारणीचा प्रस्ताव येऊ शकतो.\nवॅट सरचार्ज बरोबरच सरकारी अनुदानातो मोठी वाढ कऱण्याचा सुध्दा विचार होऊ शकतो.\nVAT वरचा सरचार्ज आणि अनुदानाव्यतिरिक्त महापालिकेच्या हद्दीतला एखाददुसरा कर, शुल्क किंवा सेस यात वाढ करता येईल का याचाही विचार होतोय.\nएलबीटीची सद्यस्थिती काय आहे\nसध्या 26 पैकी मुंबई महापालिका वगळता उर्वरित महापालिकांमध्ये जकात रद्द करुन एलबीटी लावण्यात आलाय.\nसर्व महापालिकांचे उत्पन्न सध्या 14 हजार कोटी रुपयांनच्या आसपास आहे. पण एलबीटीच्या ऐवजी 2 % वॅट सरचार्ज लावल्यास जास्तीत जास्त 1300 कोटी रुपये जमा होतील. म्हणजेच महापालिकांना अनुदान देण्यासाठी आणखी वार्षिक 11 हजार कोटी रुपये लागतील\nवॅटची आकारणी वाढवली तर वस्तू ,मादक पदार्थ आणि इंधनाच्या कामातीलवाढ होऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे.\nपुणे, नांदेड, मीरा -भाईंदर, वसई - विरार महापालिकांनी एलबीटीची चांगली अंमलबजावणी केली\nपण पिंपरी - चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, नागपूर महापालिकांकडे पुरेसा महसूल गोळा झाला नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3/all/page-3/", "date_download": "2019-01-16T10:05:53Z", "digest": "sha1:DOBA5UQAHS7O5AKOINBMQP4WTJRA2LGF", "length": 10746, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महावितरण- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्र���्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nमुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मिळणार समान वीजदर \n46 एकर ऊस जळून खाक\nदाभोळ वीज प्रकल्पाचा मार्ग मोकळा, 1 नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती\nपुण्यात शॉर्टसर्कीटमुळे अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nकोल्हापूरला संपाचा फटका, बँकेतील कामकाज ठप्प\nवीज ग्राहकांना दिलासा, 'महावितरण'च्या दरात 5-7 टक्के कपात\nश्रीरामपूरमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत दाम्पत्याचा मृत्यू\nविहिरी बनल्या शोभेच्या वस्तू \nगुलाबराव पोळ यांनी राजीनामा देऊन घेतली स्वेच्छा निवृत्ती\nघरगुतीसह सर्वच वीजदरात 20 टक्के कपात\nरत्नागिरीत विद्युतसेवकांची भरती राणे समर्थकांनी उधळली\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ipl-2018-kkr-won-by-4-wickets-against-rcb/", "date_download": "2019-01-16T10:19:34Z", "digest": "sha1:AZBH2KWNYXFFOBZNVJ5VNBQ2C2C6OKJZ", "length": 9159, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल २०१८: कोलकाता नाईट रायडर्सचा बँगलोरविरुद्ध ४ विकेट्सने विजय!", "raw_content": "\nआयपीएल २०१८: कोलकाता नाईट रायडर्सचा बँगलोरविरुद्ध ४ विकेट्सने विजय\nआयपीएल २०१८: कोलकाता नाईट रायडर्सचा बँगलोरविरुद्ध ४ विकेट्सने विजय\nआज कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणाने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली.\nबँगलोर संघाने कोलकाता समोर विजयासाठी २० षटकात १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर ख्रिस लिनने(५) त्याची विकेट लवकर गमावली. त्यानंतर नारायणने आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याला रॉबिन उथप्पाने चांगली साथ दिली.\nनारायणने १७ चेंडूंतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आयपीएलमधील चौथ्या क्रमांकाचे जलद अर्धशतक आहे. त्याने आज १९ चेंडूत ५० धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. नारायण बाद झाल्यावर काही वेळानंतर उथप्पाही(१३) बाद झाला.\nत्यानंतर मात्र कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितीश राणाने कोलकाताचा डाव सांभाळत विजयाचा मार्ग सुकर केला. पण खेळपट्टीवर स्थिर झालेला असतानाच राणाने(३४) विकेट गमावली. त्याच्यानंतर काही वेळातच रिंकू सिंग(६) आणि आंद्रे रसलही(१५) बाद झाले. पण तो पर्यंत कोलकाता विजयाच्या समीप पोहचली होती. अखेर उरलेल्या धावा १८.५ षटकात पूर्ण करून कार्तिक(३५*) आणि विनय कुमारने(६*) कोलकाताचा विजय निश्चित केला.\nबँगलोरकडून ख्रिस वोक्स(३/३६), उमेश यादव(२/२७) आणि वॉशिंग्टन सुंदर(१/४८) यांनी विकेट्स घेतल्या.\nतत्पूर्वी, बँगलोरने २० षटकात ७ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून आज ब्रेंडन मॅक्युलम(४४) आणि एबी डिव्हिलियर्स(४४) यांनी आक्रमक खेळ केला. या दोघांनाही कर्णधार विराट कोहलीने(३१) भक्कम साथ दिली. तर अखेरच्या काही षटकात मंदीप सिंगने(३७) सर्फराज खान(६) आणि ख्रिस वोक्सला(५) साथीला घेत बँगलोरला १७६ धावांची धावसंख्या गाठून दिली.\nकोलकाताकडून नितीश राणा(२/११), विनय कुमार(२/३०), पियुष चावला(१/३१), सुनील नारायण(१/३०) आणि मिशेल जॉन्सन(१/३०) यांनी विकेट घेतल्या.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंड���या: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=241", "date_download": "2019-01-16T10:26:40Z", "digest": "sha1:IX3SZGPF4YQHQK5QQFUEEQP76K2IESGG", "length": 25530, "nlines": 157, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१४ एप्रिल १९१४ --- १५ जुलै १९९२\nहुबळीतील अदरगुंची या एका खेडेगावात शांता दोडप्पा हुबळीकर यांचा जन्म झाला. वयाच्या तिसर्‍या वर्षीच शांताबार्ईंची आई आणि वडील दोडप्पा यांचे अकाली निधन झाले. शांताबाईंचे पाळण्यातले नाव राजम्मा उर्फ राजू होते. आईवडिलांचे छत्र हरवल्यानंतर अकरा वर्षांनी मोठी बहीण शारदा यांच्यासह त्या आपल्या आजीकडे राहू लागल्या. पण बेताच्या परिस्थितीमुळे आणि त्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे ‘राजम्मा’ आणि शारदा यांना दत्तक म्हणून एका सधन नातलगांकडे सोपवले. ‘राजम्मा’ यांच्या शांत स्वभावामुळे ‘सावित्राक्का’ या दत्तक आजीने त्यांचे नाव ‘शांता’ ठेवले. शांताबाईंचे शालेय शिक्षण सुरू झाले. शाळा व अभ्यास सुरू असताना अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्या हुबळीच्या मुक्कामात शांताबाईंनी त्यांच्याकडे साधारणपणे तीन वर्षे संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. तेथे सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, ताराबाई यांच्याबरोबर त्यांचा स्नेह जुळला. या तीन वर्षातील गाण्यांच्या शिक्षणाने त्यांना आयुष्यभर साथ केली.\nशांताबाईंच्या दत्तक आईने त्यांच्या परोक्ष त्यांच्यासाठी एका वयस्क वराची निवड केली. या लग्नाला नकार देण्यासाठी त्यांनी आपल्या परिचितांच्या आधारे राहते घर सोडले आणि त्या गदगला निघून गेल्या. ‘गुब्बी’ नाटक कंपनीमध्ये त्या १९३० साली ४० रु. पगारावर दाखल झाल्या. मूकपटांच्या काळातही शांताबाईंचा नाटकांकडे ओढा होता. या नाटक कंपनीत ‘कित्तुर चन्नामा’, ‘महानंदा’ यासारखी नाटके होत असत. या गुब्बी नाटक कंपनीत बारीकसारीक भूमिका करून कंटाळल्यावर त्या चित्रपटात काम करण्यासाठी १९३५ साली नाटक कंपनीतून बाहेर पडल्या.\nयोगायोगाने ‘कोल्हापूर सिनेटोन’च्या कलाविभागाचे व्यवस्थापक बाबूराव पेंढारकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि मुलाखतीच्या सोपस्कारानंतर शांताबाईंनी महिना ७५ रु. पगारावर ‘कोल्हापूर सिनेटोन’शी दोन वर्षांचा करार केला. त्यांनी याच कंपनीत ‘कालियामर्दन’ हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर लगेच ‘गंगावतरण’ (१९३७) या चित्रपटात गंगेच्या आईची भूमिका केली. याच चित्रपटात त्यांना एक गाणे गाण्याचीही संधी मिळाली. या दोन चित्रपटांनंतर शांताबाईंचे चित्रपटाशी नाते दृढ झाले. भालजींनी ‘शालिनी सिनेटोन’मध्ये ‘संत कान्होपात्रा’ (१९३७) या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. शांताबाईंना कान्होपात्रेच्या आईची म्हणजे श्यामाबाईची भूमिका मिळाली. या चित्रपटातील राजा परांजपे, चिंतामणराव कोल्हटकर, गंगाधर लोंढे, दिनकर कामण्णा या कलाकारांशी त्यांचा परिचय झाला.\nदोन वर्षांचा करार संपल्यावर शांताबाई चित्रपटात अभिनयाची किंवा पार्श्‍वगायनाची कामे मिळतील, या हेतूने १९३७ साली पुण्याला आल्या आणि ‘सवंगडी’ या सरस्वती सिनेटोनच्या चित्रपटामध्ये विमल सरदेसाई यांना तीन गाण्यांसाठी पार्श्‍वगायन केले. गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली शांताबाईंची गाणी लोकांना आवडली. या पार्श्‍वगायनासाठी त्यांना ४०० रु. मानधन मिळाले.\n‘प्रभात’च्या ‘माझा मुलगा’ या चित्रपटासाठी बुवासाहेबांनी व्ही. शांताराम यांना शांताबाईंचे नाव सुचवले. शांताबाईंना प्रभातमध्ये मुलाखतीसाठी बोलावले. प्रभातच्या जाणत्या मंडळींसमोर शांताबाईंना ‘अमृतमंथन’मधील संवाद वाचायला दिले. शांताबाईंनी अभिनयासह संवाद म्हटले, त्यानंतर गाण्याची समज तपासण्यासाठी एक ठुमरीही गाऊन दाखवली. नायकाच्या आईच्या भूमिकेसाठी झालेल्या शांताबाईंची मुलाखत त्यांना थेट नायिकेची भूमिका देऊन गेली. ‘यंग इंडिया कंपनी’ने ‘गूज मन्मनीचे केले’, ‘मज फिरफिरुनी छळसी का’, ‘उसळत तेज भरे गगनात’ आणि ‘पाहू रे किती व��ट’ ही चार गाणी ध्वनिमुद्रित केली. या गाण्यांमुळे शांताबाईंना लोकप्रियता आणि मानधनही मिळाले. याच चित्रपटाच्या ‘मेरा लडका’ या हिंदी आवृत्तीतही शांताबाईंनी नायिकेची भूमिका केली.\nयानंतर ‘प्रभात’ने ए. भास्करराव यांच्या कथेवर आधारित, वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीच्या जीवनावर भाष्य करणार्‍या चित्रपटाची निर्मिती केली. ‘माणूस’ या चित्रपटातील ‘मैना’ ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली. त्यातील ‘कशाला उद्याची बात’ या बहुभाषिक गाण्यामुळे शांताबाई हुबळीकर हे नाव वलयांकित झाले. डोक्यावर फेटा, हातात छडी असलेल्या या गाण्यातील शांताबाईंना भारतभर लोकप्रियता मिळाली. बंगाल फिल्म्स असोसिएशनने उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक देऊन शांताबाईंचा सन्मान केला. पुरस्कार देण्याची प्रथा याच चित्रपटापासून सुरू झाली. ‘माणूस’ या चित्रपटासाठीच त्यांची योजना व्हावी अशा तर्‍हेने ‘माणूस’ आणि ‘शांताबाई हुबळीकर’ हे समीकरण बनले. ‘माणूस’ चित्रपटाची हिंदी आवृत्ती ‘आदमी’ त्याच वेळी तयार झाली. हिंदी भाषेतील ‘आदमी’ हा चित्रपट देशात-परदेशातही गाजला. चार्ली चॅप्लिननेही या चित्रपटाची प्रशंसा केली.\nएक दिवस अचानक शांताबाई आणि प्रभात कंपनी यांचा करार रद्द होऊन त्या प्रभातच्या बाहेर पडल्या. त्याच वर्षी १९३९ साली पुण्याच्या ‘डेक्कन एम्पोरियम’चे मालक आणि व्यावसायिक बापूसाहेब गिते यांच्याशी आळंदीला साधेपणाने शांताबाईंचा विवाह झाला.\nप्रभात कंपनीतील चित्रपटातील त्यांच्या कामामुळे नवे काम त्यांना विनसायास मिळाले. मुंबईच्या ‘तरुण पिक्चर्स’ या संस्थेचे दिग्दर्शक व्ही.एम. व्यास यांनी ‘प्रभात’ या हिंदी चित्रपटासाठी विचारणा केली आणि त्यांचा मुंबईमध्ये चित्रपटसृष्टीत अभिनयाचा प्रवास सुरू झाला. या संस्थेमध्ये ८००० रु. महिना पगार ठरला. १९४० च्या अखेरीला ‘प्रभात’ चित्रपट पूर्ण झाला. त्याच दरम्यान ‘सनराईज’ या कंपनीच्या ‘घर की लाज’ या कौटुंबिक चित्रपटातील शांताबाईंची ‘सोशिक पत्नीची’ भूमिका प्रेक्षकांना आवडली. प्रत्यक्ष आयुष्यातही हीच भूमिका त्यांनी पार पाडली. कारण मुंबईच्या वास्तव्यात त्यांचे पती त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी राहू लागले. पुण्यातील त्यांचा व्यवसाय हळूहळू बुडाला, ते कर्जबाजारी झाले आणि शांताबाईंच्या कमाईवर पुढचे संपूर्ण जीवन जगले.\n‘मालन’ या हिंदी चित्रपटानंतर १९४२ साली ‘पहिला पाळणा’ या मराठी चित्रपटाकरता शांताबाई कोल्हापूरला रवाना झाल्या. विश्राम बेडेकरांची संततीनियमावर आधारित हलकीङ्गुलकी प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडली. याच वर्षी शांताबाईंनी ‘घरसंसार’ या कानडी चित्रपटातही काम केले. पुण्याला परत आल्यानंतर २२ ऑक्टोबर १९४२ रोजी त्यांना मुलगा झाला, प्रदीप. त्यानंतरही ‘ङ्गिल्मिस्तान कंपनी’च्या ‘कुलकलंक’, ‘घरगृहस्थी’, ‘सौभाग्यवती भव’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. घर चालवण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत काही ना काही काम करत राहावे लागले. पुण्याला त्यांनी बांधलेल्या बंगल्याकरता शांताबाईंना बराच आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. शेवटी तो ‘प्रदीप’ बंगला लिलावामध्ये विकला गेला. आजही ‘दीप बंगला’ नावाने हा बंगला ओळखला जातो.\nसाधारणपणे १९५५ च्या सुमाराला शांताबाईंनी ‘सौभद्र’, ‘मानापमान’ या मराठी नाटकातही काम केले. केवळ उदरनिर्वाहासाठी त्या भारतभर गाण्याचे जलसे करत असत. पण तेथेही जमाखर्चाचा मेळ न बसल्याने त्यांनी जलसे बंद केले. आपल्या नवर्‍याने केलेली कर्जे आणि देणी भागवण्यात त्यांनी आपली सर्व कमाई, ऐश्‍वर्य पणाला लावले. पुण्याहून त्या पुन्हा मुंबईला राहू लागल्या. प्रौढ शिक्षण वर्गात त्या हिंदी आणि मराठी भाषा शिकवू लागल्या. लहानपणापासून मायेचे, हक्काचे माणूस त्यांना मिळाले नाही. शांताबाईंनी स्वत:च्या संसारात तो आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. पण एकटेपणाने त्यांची अखेरपर्यंत सोबत केली. पुरोगामी विचारांच्या या स्वाभिमानी अभिनेत्रीने धीराने आणि संयमाने आपल्या आयुष्यातला संघर्ष केला. दरम्यानच्या काळात १९७७ साली बापूसाहेब गिते यांचे निधन झाले. मुलाच्या लग्नानंतर मुंबईच्या स्वत:च्या घरात त्या परक्या झाल्या. कुणालाही न सांगता एक दिवस त्या वसईच्या श्रद्धानंद आश्रमात दाखल झाल्या. दुर्दैवाने एका प्रतिष्ठित, एकेकाळच्या ऐश्‍वर्यसंपन्न, लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्रीला आयुष्याचा चौदा वर्षे एवढा मोठा कालावधी अज्ञातवासाप्रमाणे घालवावा लागला. आश्रमात त्या ‘शांताबाई गिते’ या नावाने दाखल झाल्या होत्या. ‘शांता हुबळीकर’ या अभिनेत्रीचे नाव जगाच्या दृष्टीने पुसले गेले होते. कलेविषयी आदर असलेल्या, कलाकारांविषयी आस्था असलेल्या माधव गडकरी यांच्या लेखामुळे शांताबाई लोकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचल्या. त्यांना कलाकारांसाठी असलेले सरकारी ‘निवृत्तिवेतन’ही कालांतराने मिळू लागले. १९८९ साली शांताबाईंना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त पुण्यामध्ये सन्मानाने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच वर्षी मुंबईत भरलेल्या जागतिक मराठी परिषदेत चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा सत्कार केला, त्यामध्ये राम मराठे, शाहू मोडक, ललिता पवार, उषाकिरण, मंजू करण, बेबी शकुंतला या कलाकारांबरोबरच शांताबाई उपस्थित होत्या. त्यानंतर शांताबाईंनी पुण्याच्या महिला मंडळाच्या आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%90%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%90%E0%A4%B5%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-16T10:16:10Z", "digest": "sha1:34WHYQVDPFAGPJQMF5MB5DQLZJRTFUX5", "length": 24242, "nlines": 175, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "ऐसा ऐवज येता घरा ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog ऐसा ऐवज येता घरा \nऐसा ऐवज येता घरा \nगेल्या आठवड्यात पुस्तक दिन साजरा झाला. त्या आठवडाभरात आमच्या भेटीला अनेक पुस्तकं एकापाठोपाठ एक, अगदी ठरवून आल्यासारखी आली. आमचं घर त्या श्रीमंतीनं उजळून गेलं एखाद्या ‘खानदानी’ खवय्यासारखा या श्रीमंतीचा आस्वाद आम्ही घेतला.. अजून घेतोय.\nगायतोंडे = संपादक- सतीश नाईक. प्रकाशक- चिन्ह पब्लिकेशन्स, मुंबई. एकनिष्ठ आणि सर्जनशील ध्यासातून डोळे विस्फारणारी कलाकृती निर्माण झाल्यावर कशी दिसेल, या प्रश्नाचं उत्तर जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या वासुदेव संतू गायतोंडे या चित्रकाराचा शोध घेतलेला ‘गायतोंडे’ नावाचा हा ग्रंथ आहे. देखणा हा शब्द थिटा पडावा अशी या ग्रंथाची निर्मिती आहे. गायतोंडे यांचा जन्म नागपूरचा आणि रंगपरिमळ जागतिक. गायतोंडे यांच्या व्यक्तिमत्वाचा अनेक नामवंतांनी घेतलेला धांडोळा तसंच या ग्रंथाला जोड म्हणून दिलेली संपादक सतीश नाईक यांची ‘शोधकथा’ या ग्रंथाच्या संदर्भ मूल्यात भर टाकणारी आहे. एखादं कलाध्यास कसा घ्यावा हे समजून घेण्यासाठी प्रत्येक कलेच्या व���द्यार्थ्यांनं आभाय म्हणूनही सतीश नाईक यांनी लिहिलेली शोधकथा वाचायलाच हवी.\nएखादी रेशमाची लड उलगडत जावी तसे गायतोंडे या पुस्तकातील मजकूर आणि चित्रातून आपल्यासमोर उलगडत जातात. ज्याला चित्रकलेत रस नाही अशांसाठीही हे पुस्तक आहे, हे या मजकुराचं यश आहे. गायतोंडे यांच्या अनेक महत्वाच्या चित्रांचा समावेश या ग्रंथात आहे म्हणून चित्रकलेशी कोणत्याही अर्थानं संबधितांसाठी हा स्वाभाविकच मौल्यवान खजिना आहे. एखादं आवडतं गाणं परत परत ऐकावं आणि ते मनात अधिकाधिक खोल रुतत जावं तसं काहीसं या पुस्तकाबाबत होतं. सतीश नाईक याची पाच वर्षाची मेहेनत आणि चाळीस पेक्षा जास्त वर्षांचा ध्यास म्हणजे वासुदेव संतू गायतोंडे हे व्रत आहे. ‘गायतोंडे’ या पुस्तकानं या श्रमार्थ व्रताची सुखद सांगता झालेली आहे.\nपश्चिमप्रभा = लेखक- महेश एलकुंचवार, प्रकाशक- मौज. प्रतिभावंत ललित लेखक, नाटककार आणि आमचे एलकुंचवार’सर’ यांनी काही आभिजात्य पाश्चात्य (इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, रशियन) पुस्तकांचा अत्यंत आटोपशीरपणे घेतलेला वेध, असं स्वरूप आणि चिरेबंदी भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य तसंच वैभव आहे. एलकुंचवारसरांचा प्रातिभ आवाका जाणवून देणारं हे लेखन आहे.\nवाचनानंद हा निकष लावायचा झाला तर ‘गायतोंडे’ हे बडा आणि ‘पश्चिमप्रभा’ हे छोटा ख्याल गायन आहे सौम्य रंगातील आणि धूसर सांकेतिक मुखपृष्ठ विवेक रानडेचं असून ते ‘पश्चिमप्रभा’च्या वाचनाची उत्सुकता वाढवणारं आहे. ही या पुस्तकाची तिसरी आवृत्ती असून पहिली आवृत्ती चक्षू प्रकाशन आणि दुसरी आवृत्ती विजय प्रकाशन, नागपूरच्यावतीनं प्रकाशित झाली होती.\nबाळ केशव ठाकरे-फोटोबायॉग्राफी = संपादन-राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अफाट कर्तृत्वाचा घेण्यात आलेला छायाचित्रमय वेध, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाचा वेध म्हणजे महाराष्ट्राच्या गेल्या पाच दशकांचं ओझरतं राजकीय दर्शन आणि शिवसेनेच्या राज्यव्यापी विस्ताराचा आढावा, हेही एक परिमाण या फोटोबायॉग्राफीला अपरिहार्यपणे आहेच.\nराजकारणाच्या अभ्यासकांसाठी संग्राह्य असलेलं पुस्तक तसं जुनं आहे पण, ते दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी भेट म्हणून पाठवलंय. महत्वाचं म्हणजे ही भेट दीर्घकाळची प्रतीक्षित आणि राजकारणी दिलेला शब्द विसरत नाहीत हे सुखदपणे जाणवून देणारी आहे \nबालकांड आणि पोहोरा- समीक्षा आणि समांतर समीक्षा = संपादक- ह. मो. मराठे, निर्मिती- पुष्पक प्रकाशन, पुणे. ‘ह.मों.’च्या बालकांड तसंच पोहोरा या गाजलेल्या (हे लेखन ‘ह.मों.’चं आत्मवृत्त आणि ब्राह्मणांनाही दारिद्र्य भोगावं लागतं, या वस्तुस्थितीची जाणीव करून देणारं समजलं जातं ) साहित्य निर्मितीची करण्यात आलेली समीक्षा आणि या पुस्तकांच्या संदर्भात ‘हमों’ना आलेली वाचकांची पत्र, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.\nपुस्तक समीक्षात्मक असूनही मजकूर मात्र वाचायला बोजड नाही. लेखकाच्या जीवनातील तत्कालिन विशिष्ट भावजीवनाचं दर्शन त्यातून होतं.\nमहात्मा गांधींची विचारसृष्टी = लेखक- यशवंत सुमंत. प्रकाशक- साधना प्रकाशन, पुणे. महात्मा गांधी यांच्या विचारातील काही अलक्षित पैलूंचा यशवंत सुमंत यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांतून घेतलेला वेध म्हणजे हे पुस्तक आहे.\nअकाली कालवश झालेल्या, विवेकी चिंतक म्हणून महाराष्ट्रात मान्यता असलेल्या यशवंत सुमंत यांच्या या बहुप्रतीक्षित लेख संग्रहाला असलेली डॉ. चैत्रा रेडकर यांची प्रस्तावना वाचनीय आहे.\nसमुद्रच आहे एक विशाल जाळं = कविता महाजन यांची ही प्रदीर्घ कविता आहे. प्रकाशक- राजहंस, पुणे. या दीर्घ कवितेला उद्देशून डॉ. सुधीर रसाळ यांनी लिहिलेलं दीर्घ पत्र या कवितेचा मुलभूत वेध घेणारं आणि ते मुळातूनच वाचायलाच हवं असं आहे. डॉ. रसाळ एखाद्या साहित्य प्रकारचा किती सूक्ष्मपणे व्यासंग करतात, हेही या पत्रातून दिसतं.\nएका मासळीचं प्रतिक वापरून त्या मासळीचं समुद्रातला जगणं कविता महाजन यांनी या दीर्घ कवितेतून मांडलं आहे. त्या कवितेशी एकरूप झाल्यावर एका क्षणी त्या मासळीचं जगणं ‘मानवी’ भासतं, तो सापडणारा अर्थ या दीर्घकवितेचा परमोच्च बिंदू आहे.\nदीडदमडीना = लेखक- वर्जेश ईश्वरलाल सोलंकी. प्रकाशक- लोकवाङ्मय गृह, मुंबई. नव्या दमाचा तसंच टोकदार जाणिवांचा कवी म्हणून वर्जेश सोलंकी परिचित आहेत आणि त्यांच्या कवितेच्या या ओळखीमुळेच त्यांच्या कवितांचा मी चाहता आहे. ‘दीडदमडीना’ मात्र कविता नसून त्यांच्या काही ललित लेखांचा संग्रह आहे. सभोवतालच्या बदलांच्या गतीनं भोवंडून जाणारा आणि काहीसा शरणागत होणारा माणूस हे वर्जेश सोलंकी यांच्या या गद्य लेखनाच�� वैशिष्ट्य आहे.\nकाव्य तसंच गद्य माध्यमात ठोस असं काही करण्याची मोठी उमेद या लेखकात आहे, याचीही पुन्हा एकदा जाणीव करून देणारं हे लेखन आहे. माझ्यासाठी तरी ही पुस्तक-भेट पूर्णपणे अनपेक्षित आहे \nविदर्भ गाथा = लेखक- श्रीहरी अणे. प्रकाशक- विसा बुक्स, नागपूर. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचं समर्थन करणारं हे लेखन आहे. एक संपादक आणि संयुक्त महाराष्ट्रवादी म्हणून या पुस्तकातील प्रत्येक प्रतिपादन माझ्यासाठी पूर्णपणे स्वीकारार्ह नाही. मात्र, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध असला तरी एखाद्या विषयावरचा अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे, हे आवर्जून नोंदवायला हवं.\nहे पुस्तक समोर ठेऊन प्रत्येक अविकसित प्रदेशांनी असा अभ्यास करून विकासाचा अनुशेष कसा आहे याचा सरकारला दिशादर्शक ठरणारा एक विस्तृत अहवाल तयार करायला हवा. (संपर्क- विनोद लोकरे, विसा बुक्स, ९८२३२८७२७३)\nअनुकविता = संपादन- नितीन वैद्य, सोलापूर. प्रकाशक- आशय परिवार, सोलापूर. जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं गेली दहा वर्ष आशय परिवाराच्या वतीनं हा वार्षिक अंक प्रकाशित केला जातो. व्रतस्थ लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी केलेल्या काही पाश्चात्य कवींच्या कवितांचा अनुवाद असलेला या वर्षीचा हा वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे आणि कवितेच्या अभ्यासकांनी आवर्जून वाचावा(च) असा आहे.\n‘त्र्यं.विं.’च्या भाषक झळाळीचा पुन:प्रत्यय देणारा हा अंक अनुवादित साहित्याचे चाहते आणि काव्य प्रेमींसाठी संग्राह्य आहे. (संपर्क- नितीन वैद्य, सोलापूर, ९४०५२६९७१८)\nपत्रकारीतेच्या पावणेचार दशकांच्या कालखंडात मुंबई किंवा दिल्लीत मी सरकारी कोट्यातील एखादी सदनिका/ भूखंड का घेतला नाही, असा एखादा भूखंड/सदनिका असती तर, विकून मी श्रीमंत झालो असतो, असं अनेकांना वाटतं असतं. तर अनेकांनी (अगदी यवतमाळ, नांदेड सारख्या छोट्या शहरातील काहीनी काही कारण नसताना) अशी सदनिका किंवा एखादा भूखंड न मिळवल्यानं मला व्यवहार कसा कळत नाही हे अनेकदा बोलून दाखवलेलं आहे, पण ते असो.\nज्याला,या लेखात उल्लेख केला तसा ‘अनमोल ऐवज’ एका आठवड्यात भेट म्हणून मिळतो तो गरीब कसा असेल, श्रीमंती काय केवळ आर्थिक निकषावरच मोजायची असते का \nप्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी \nआधी राज्य खड्डेमुक्त करा \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत��रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट \nगांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…\nही तर राजकीय हाराकिरी \nविखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…\n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना\nनाठाळ नोकरशाही आणि हतबल सरकार\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/victory-by-vijay-rupani-117121800010_1.html", "date_download": "2019-01-16T09:49:45Z", "digest": "sha1:COVMPEAYFTQDEJWKWEA23FUQCBFMW6PV", "length": 12360, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विजय रुपानी यांचा दणदणीत विजय | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविजय रुपानी यांचा दणदणीत विजय\nराजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रुपानी यांच्याकडे 21 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. मतदारसंघ सोडून आलेल्या काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचा दणदणीत पराभव झाला आहे. राजकोट पश्चिममध्ये इंद्रनील राजगुरू यांनी रुपानी यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्याचे मीडियाने रंगवलेले चित्र संपूर्णपणे चुकीचे ठरले आहे.\nराजकोट पश्चिम हा भाजपाचा बालेकिल्ला आहे.\nपेशाने व्यावसायिक असलेले इंद्रनील राजगुरु गुजरातमधील श्रीमंत उमेदवार आहेत. इंद्रनील राजगुरु पूर्ण तयारीनिशी ठरवून राजकोट पश्चिमच्या रिंगणात उतरले होते.\n1985 सालापासून एकदाही राजकोट पश्चिममधून भाजपाने पराभव पाहिलेला नाही. राजकोट पश्चिममधून निवडणून आलेल्या उमेदवाराने सत्तेच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे.\nइंद्रनील राजगुरु यांनी राजकोट पश्चिमची निवड करण्यामागे हे सुद्धा एक कारण होते. वाजूभाई वाला, नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ अशी राजकोट पश्चिमची ओळख आहे. वाजूभाई वाला आता कर्नाटकाचे राज्यपाल आहेत, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी 2001 पासून सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यावर या जागेवरुन विजय रुपानी यांना संधी मिळाली. त्यावेळी रुपानी 25 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले होते.\nLive Election Result : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल\nगुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक परिणाम 2017 : पक्षीय स्थिती\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017 : पक्षीय स्थिती\nगुजरात‍ विधानसभा निवडणूक परिणाम 2017: पक्षीय स्थिती\nविविध एक्झिट पोल, गुजरात आणि हिमाचलमध्ये 'भाजप'\nयावर अधिक वाचा :\nगुजरात विधानसभा निवडणूक 2017 परिणाम\nगुजरात इलेक्शन रिजल्ट 2017\nगुजरात विधानसभा निवडणूक 2017 कवरेज\nगुजरात विधानसभा चुनाव 2017 ताजा समाचार\nगुजरात विधानसभा निवडणूक परिणाम लाइव अपडेट्‍स\nगुजरात विधानसभा निवडणूक हाईलाइट्स\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफो���, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल\nएविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...\nपतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू\nदेशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...\nलोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी\nलोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...\nत्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद\nउत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...\nडॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...\nउज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/District-Magistrates-House-one-man-death-in-mock-drill/", "date_download": "2019-01-16T10:05:55Z", "digest": "sha1:7CUBM4SSUR5HGHNYLY5KXL2XIZIG7ID4", "length": 4731, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकारी भवनात जीवघेणे ‘मॉकड्रील’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्हाधिकारी भवनात जीवघेणे ‘मॉकड्रील’\nजिल्हाधिकारी भवनात जीवघेणे ‘मॉकड्रील’\nजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका मागून एक स्फोटांचा आवाज ऐकून जिल्हा मुख्यालयातील कर्मचार्‍यांची एकच धावपळ उडाली. जीव वाचविण्यासाठी झालेल्या धावपळीत सरंबळ येथील एकनाथ कदम हे जायबंदी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची ही शासकीय कार्यालयातील रंगीत तालीम अंध, अपंग, वृद्ध, गरोदर महिलांसाठी जीवावर बेतणारी ठरली.\nसिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी एकामागून एक असे तीन स्फोट घडवून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम केली. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांची तसेच विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी नेहमीप्रमाणे अभ्यागतांची वर्दळ होती. दुपारी 1 वा. च्या सुमारास जिल्हाधिकारी भवनातील तळमजल्यावर एकामागून एक असे तीन स्फोट झाले.\nस्फोटाच्या आवाजाने आणि धूर पसरल्याने सर्वच कर्मचार्‍यांसह कामासाठी आलेल्या अभ्यागतांची धावपळ उडाली. इमारतीमध्ये असलेल्या अरूंद जागेमध्ये कुठल्या बाजूने पळावे अशी स्थिती सर्वांचीच झाली.\nभयभीत कर्मचार्‍यांसह लोकांनी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.shanghailangzhiweld.com/mr/100a-plasma-cutting.html", "date_download": "2019-01-16T11:30:35Z", "digest": "sha1:BRUFQVS36G64O5W54UJZU4KP3IPLK5ES", "length": 6827, "nlines": 206, "source_domain": "www.shanghailangzhiweld.com", "title": "100A प्लाजमा पठाणला - चीन Langzhi वेल्डिंग उपकरणे", "raw_content": "\nफिरती यारी तसेच अनेक रेल्वेमार्गावरील सिग्नल्स उभारण्यासाठी उभा केलेला आधारभुत सांगडा जोडणी प्रणाली\nसांधा किंवा सांधे असलेला बोर्ड जोडणी\nलहान रेखांशाचा घेर वेल्डिंग उपकरणे\nडाईंग आणि पूर्ण यंत्रणा\nपाईप योग्य स्टील पाइप weldin\nपत्रक मेटल पठाणला उदाहरणार्थ\nफिरती यारी तसेच अनेक रेल्वेमार्गावरील सिग्नल्स उभारण्यासाठी उभा केलेला आधारभुत सांगडा जोडणी प्रणाली\nसांधा किंवा सांधे असलेला बोर्ड जोडणी\nलहान रेखांशाचा घेर वेल्डिंग उपकरणे\nफिरती यारी तसेच अनेक रेल्वेमार्गावरील सिग्नल्स उभारण्यासाठी उभा केलेला आधारभुत सांगडा जोडणी प्रणाली\nसांधा किंवा सांधे असलेला बोर्ड जोडणी\nलहान रेखांशाचा घेर वेल्डिंग उपकरणे\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nमागील: 200A प्लाजमा पठाणला\nपुढे: लहान रेखांशाचा घेर वेल्डिंग उपकरणे\nरेखांशाचा आणि परिपत्रक विशेष प्लाजमा वेल्डिंग उपकरणे\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\n* आव्हान: कृपया निवडा ध्वजांकित करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nफॅक्टरी पत्ता: नाही. 20, Tianli Rd. Yangshan टाउन, Huishan जिल्हा, उक्शी सिटी, Jiangsu प्रांत, पीआरसी\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/hastamaithunabaddalache-hitguj", "date_download": "2019-01-16T11:02:51Z", "digest": "sha1:IXUINXATPKP77YJHOE7KMMCOY7VXU6LW", "length": 14511, "nlines": 385, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Dr. Rajendra Satjeचे हस्तमैथुनाबद्दलचे हितगूज पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 60 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. राजेंद्र साठे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nभैरप्पा साहित्य मराठी समीक्षा\nपरशुधारी परशुराम (१ ली आवृत्ती)\nमून रिव्हर ऑड्री हेपबर्न\nविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी योजना\nश्यामची आई (कॉन���टिनेन्टल प्रकाशन)\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-108071600005_1.htm", "date_download": "2019-01-16T11:02:56Z", "digest": "sha1:OBXQGXGACAXWDFHGQGF22CHI3XSITAXB", "length": 12047, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय\nनागपूरच्या धनतोलीतील टिळक विद्यालयाला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1921 साली ही शाळा सुरू झाली. स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणेतूनच या शाळेची स्थापन झाली होती. दादा धर्माधिकारी, श्री. दातार श्री. गाडगे, दामोदर कान्हेरे यांचा संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळेच स्वातंत्र्यसंग्रामातही शाळेने अप्रत्यक्षपणे भाग घेतला होता. अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्या काळी येथे भूमिगत आश्रय घेतला होता.\nनुसते शिक्षण नव्हे तर संस्कार करणे हे या शाळेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेचे अध्यक्ष व्हि. पी. जगदाळे सर यांनी सांगितले. शाळेचे सचिव राजीव देशपांडे तर खजिनदार आनंद जगदाळे आहेत. मराठी पहिली ते सातवीच्या मुख्याध्यापिका उषा जवादे तर इंग्रजीच्या मुख्याध्यापिका आदिती नाईक आहेत. मराठीच्या आठवी ते दहावीच्या मुख्याध्यापिका पेंढारकर मॅडम आहेत. शाळेतील मुलांची एकूण संख्या दीड हजार असून ती दोन शिफ्टमध्ये चालते.\nशाळेत विद्यार्थ्यांचा कल आता इंग्रजीकडे वाढला आहे. 1971 इंग्रजी माध्यम सुरुवात झाली. आता इंग्रजी माध्यमाकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वळत असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.\nशाळेत भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यावर भर दिला जातो. रामरक्षा, मनाचे श्लोकही शिकवले जातात. ‍शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरही चमकदार कामगिरी केली आहे. मेरीटचे विद्यार्थी तयार न करता उत्कृष्ठ ���ागरिक घडवणे हेच आमचे उद्दीष्ट्य असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.\nशाळेतली शिक्षिका चंदा रंजीत ठाकूर यांना नंदादीप पुरस्कार मिळाला आहे. 1777 पासून डॉय वसंतराव वानकर हे संस्थेचे आधारस्तंभ आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नामांकीत डॉ. कुसुमताई वानकर मार्गदर्शिका आहेत. शाळेच्या या लौकीकामुळे अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी तिला भेट दिली आहे.\nयावर अधिक वाचा :\nस्वातंत्र्यवीरांचे आश्रयस्थान टिळक विद्यालय\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nएअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल\nएअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T09:58:45Z", "digest": "sha1:4ECNQLRIL6NAGFG6NEY3VZMBILQ5FCQB", "length": 7655, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“अवनी’ला दीपोत्सवातून श्रद्धांजली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपिंपरी – पिंपरीगावातील शिवबा क्रिकेट क्‍लबच्या वतीने दीपोत्सवातून अवनी वाघिणीला अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nदिवाळी सण साजरा करत असताना अवनी या वाघिणीच्या शिकारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरीगावातील शिवबा क्रिकेट क्‍लबच्या वतीने दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. परंतु, पणत्यांच्या माध्यमातून वाघ वाचवा असा संदेश देण्यात आला. तसेच, शिकारीत मृत्युमुखी पडलेल्या अवणी वाघिणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांकडून अवनीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती.\nओंकार काकडे, शिवा जाधव, अनिकेत कुदळे, आकाश वाळुंजकर, प्रशांत देव, निलेश राठोड, लोकेश राठोड, प्रसाद पोळ, अनिकेत भोसले, प्रसाद जाधव, गणेश दळवी, जयेश शिंदे, सुमीद कुदळे, अक्षय कुदळे, प्रमोद पाटील, प्रसाद पाटील, ऋषीकेश वाळुंजकर, स्वप्नील पाचपुते, सोमनाथ शिंदे, प्रदीक बगाडे, अजीत वाघेरे, प्रथमेश चव्हाण, अनिकेत होले, महेंद्र गायकवाड, योगेश मोटे, अविनाश पाटील, अमित दहाके, विजय पाटील, धीरज प्रभू यांनी या दीपोत्सवाचे संयोजन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T09:51:57Z", "digest": "sha1:FUQGO2S7DXQIEM5QO7CXUKDBKBBJ6P5D", "length": 15503, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रामजन्म आणि रामाचा पाळणा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरामजन्म आणि रामाचा पाळणा\nआज रामनवमी. भगवान रामाचा जन्मदिवस. सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही, तर परदेशांतही जिथे भारतीय आहेत तिथे तिथे रामनवमी साजरी केली जाते. अगदी धूमधडाक्‍यात.\nभगवान राम आणि भगवान कृष्ण ही आपल्या सर्वांची अगदी आवडती दैवते. आपल्या जीवनात अगदी पूर्णपणे भिनून गेलेली. राम हा भगवान विष्णूंचा सातवा अवतार आणि कृष्ण आठवा अवतार. दोघांचेही जन्मदिवस आपण मोठ्या हर्षोल्लासाने साजरे करतो. रामाचा जन्म रामनवमीला आणि कृष्णाचा जन्म कृष्णाष्टमीला म्हणजे गोकुळ अष्टमीला. राम जन्मला भर दुपारी 12 वाजता, तर कृष्ण जन्मला मध्यरात्री 12 वाजता. रामाचा जन्म राजवाड्यात, तर कृष्णाचा जन्म बंदिखान्यात. रामाचा जन्म भर दुपारी सूर्य माथ्यावर आला असताना, रणरणत्या उन्हात, जिवाची काहिली होत असताना, तर कृष्णचा जन्म मध्यरात्रीच्या काळोखात, मुसळधार पाऊस पडत असताना, विजा लखलखत असताना. त्यांच्या जन्मवेळा आणि जन्मठिकाणे यांनाही मोठा अर्थ आहे. हे प्रतीकात्मक आहे. पण या अशा प्रतिकूल परिस्थितीत, सारे वातावरण भयावह असताना. त्या त्या वातावरणातून-परिस्थितीतून त्यांनी मानवाला सोडवले.\nचैत्र शुद्ध नवमीला रामाचा जन्म झाला. रामजन्म सर्वच राममंदिरांमध्ये साजरा केला जातो. रामाला पाळण्यात घातले जाते, पाळणे म्हटले जातात आणि मग सुंठवडाही वाटला जातो.\nरामजन्मासाठी आम्ही लहानपणी तुळशीबागेत जायचो त्याची मला चांगली आठवण आहे. तेव्हा वाड्यातील साऱ्या बायका(तेव्हा बायकांना बायकाच म्हणायचे, त्यांच्या महिला झाल्या नव्हत्या) सर्व छोट्यामोठ्या मुलाबाळाना घेऊन तुळशी बागेत जायच्या. तेथे पाय ठेवायला जागा नसायची. पण तशा गर्दीतून घुसत आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करायचो. फुलांनी सजवललेल्या पाळण्यात रामाची मूर्ती असायची. तेव्हा सारी तुळशीबाग फुलांनी सजवली जायची. त्या वातावरणात कोणताही भपकेबाजपणा नसायचा. एक भक्तिभावाचा गंध असायचा त्या वातावरणाला. रामाचे अभंग म्हटले जायचे.\nउत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस\nशुद्ध पक्षी ही नवमी उभे सुरवर हे व्योमी\nमाध्यानावरी दिनकर पळभरी होय स्थिर\nअसा एक अभंग त्यात होता. नंतर रामाची मूर्ती फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवून तिला झोके दिले जायचे. आणि रामाचा पाळणा म्हटला जायचा. रामाच्या पाळण्याला हात लागला नाही, तरी रामाचा पाळणा म्हणायला सर्वांचा सूर लागायचा. रामजन्म झाल्यावर फुले उधळली जायची. सुंठवड्याचा प्रसाद घेऊन घरी परततानाही मनात भक्तिभाव असायचा. मुखी रामनामाचा जप असायचा. घरी परत येताना वाटेत दुसरे एक राममंदिर होते, त्या मंदिरात जाऊन आम्ही तिथला प्रसादही घेऊन यायचो.\nघरी परत येत असतानाही वाड्यातल्या काही म्हाताऱ्या बायका रामाचा पाऴणा म्हणायच्या. त्यांनी अगदी एकासुरात काहीशा थरथरत्या आवाजात म्हटलेला रामाचा पाळणा मला अजूनही आठवतो,\nजो जो रे जो जो रे….\nकुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा\nमनमोहना रामा लक्षुमणा निद्रा करी बाळा….\nघरी आल्यानंतरही साऱ्या बायका एकत्र बसायच्या, कोणाच्या तरी घरी आणि मग गप्पागोष्टी सुरू व्हायच्या. विषय अर्थातच रामाचा, मग रामायणातील गोष्टी सांगितल्या जायच्या. कोणाकोणाच्या बारशाच्या आठवणी सांगितल्या जायच्या. आमच्या वाड्यात कृष्णाबाई म्हणून एक बाई होत्या. त्यांचा मुलगा रामनवमीलाच जन्मला होता. त्याचे खूप कौतुक चालायचे. रामनवमीला जन्मला म्हणून त्याच नाव रामचंद्र असेच ठेवले होते.\nत्याच्या बारशाची आठवण मला चांगली आहे. मी अगदी जवळून पाहिलेले ते पहिलेच बारसे.\nत्याचा पाऴणाही फुलांनी सजवला होता. बाळाला पाळण्यात ठेवण्यापूर्वी त्यात एक वरवंटा ठेवला होता हे मला चांगले आठवते. का, हे माहीत नाही, पण होता, पाळण्यातला वरवंटा एका बाईने काढून घेतल्यानंतर त्यात बाळाला ठेवले. नंतर कुणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या म्हणत पाळण्याच्या दोन बाजूला उभ्या बायकांनी बाळाला पाळण्याच्या खालूनवरून फिरवत एकमेकीच्या हातात दिले.\nनंतर त्याला पुन्हा पाळण्यात ठेवून त्याच्या मावशीने त्याच्या कानात त्याचे हळूच नाव सांगितले आणि कुर्रर्र केले. झाले बारसे. नंतर मग वेगवेगळे पाळणे म्हटले. त्यात रामाचा पाळणा होता, कृष्णाचा पाळणा होता आणि शिवाजीचाही पाळणा होता आता मात्र तशी बारशी होत नाहीत आणि तसे पाळणे ऐकायला मिळत नाहीत. अपवाद फक्त रामजन्माचा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळव�� करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cwg-2018-sharath-kamal-wins-bronze-in-mens-singles/", "date_download": "2019-01-16T10:59:56Z", "digest": "sha1:ZBIDTO6MX5ZFRYJTYGYF3JKDMPR3ZD55", "length": 8082, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताला कांस्य पदक", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताला कांस्य पदक\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताला कांस्य पदक\nगोल्ड कोस्ट| ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पुरूष एकेरीत भारताच्या अंचता शरथ कमलने आज कांस्यपदक पटकावले.\nअंचताने आज कांस्यपदकाची सामन्यात इंग्लंडच्या सॅम वॉल्करचा 4-1 (11-7, 11-9, 9-11, 11-6, 12-10) ने पराभव केला.\nहे अंचताने या स्पर्धेतील तिसरे पदक आहे. याआधी त्याने याच स्पर्धेत भारतासाठी पुरूष संघाकडून सुवर्ण आणि पुरूष दुहेरीत ज्ञानसेकरन सथियानच्या साथीने रौप्यपदक मिळवले होते.\nआजच्या सामन्यात अंचताचे फोरहॅण्ड शॉट्स एवढे ताकदिचे होते की सॅमला ते खेळण्यास अवघड जात होते. सॅम त्याचे शॉट्स खेळण्याचा खूप प्रयत्न करत होता. पण शेवटी अंचताने अधिक आक्रमकतेने खेळ करून कांस्य पदक जिंकले.\nआतापर्यंत अंचतानी राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण सहा पदके मिळवली आहेत. यात चार सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यात २००६ ला मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एक���रीत आणि पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक, तर दिल्लीला झालेल्या २०१० च्या राष्टकुल स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि पुरुष सांघिकमध्ये कांस्य पदक मिळाले होते.\nतसेच त्याला यावर्षी गोल्डकोस्टमध्ये पूरूष सांघिकमध्ये सुवर्णपदक आणि पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळाले आहे.\nभारताने आतापर्यंत एकूण 66 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 22 कांस्य या पदकांचा समावेश आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8.html", "date_download": "2019-01-16T10:56:33Z", "digest": "sha1:HM6LS5JWKU677WH7TQLEQIE5JNLDL4XG", "length": 38339, "nlines": 172, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "वसंतदादा - उपेक्षित , सुसंस्कृत नेतृत्व » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog वसंतदादा – उपेक्षित , सुसंस्कृत नेतृत्व\nवसंतदादा – उपेक्षित , सुसंस्कृत नेतृत्व\nपत्रकारितेतील माझे समकालीन व मित्र दशरथ पारेकर यांच्या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक व मित्रवर्य सदा डुंबरे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचनात आली आणि आठवलं माजी मुख्यमंत्री , सर्वार्थानं लोकनेते असलेल्या वसंतदादा पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष फारसा गाजावाजा न होता पार पडलंय ; त्याबद्दल खंतही वाटली . वसंतदादा पाटील यांचं स्मरण करत असतांना आवर्जून नमूद करायलाच हवं की , त्यांच्यात सुसंस्कृतपणा आणि जनतेविषयी कळवळा वैपुल्यानं होता .\nवसंतदादा पाटील हे एकमेव असे मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत की ज्यांचा उल्लेख कायम ‘कमी शिकलेले’ असा प्रशासन आणि समाजातील अभिजन वर्गात केला गेला . मात्र वसंतदादा यांच्यात तुडुंब असणारा सुसंस्कृतपणा मला अन्य कोणाही मंत्र्यात आढळला नाही . शिक्षण आणि सुसंस्कृतपणा याचा कांहीच संबंध नाही असा अनुभव मला तरी एक पत्रकार म्हणून वसंतदादा यांच्या संदर्भात आला . चार वेळा मुख्यमंत्रीपदी राहुनही कोणत्याच टर्ममध्ये वसंतदादा यांना पूर्ण कालावधी काम करता आलं नाही . तसं घडलं असतं तर , कदाचित वसंतदादा पाटील यांच्या कामाची अक्षयमुद्रा महाराष्ट्राच्या राजकारण , समाजकारण आणि प्रशासनावर उमटली असती याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही . महाराष्ट्रात पहिल्यांदाच आघाडीचं सरकार आलं आणि वसंतदादा मुख्यमंत्री ( दोन टप्प्यात – १७ एप्रिल १९७७ ते ६ मार्च १९७८ आणि ७ मार्च १९७८ ते १७ जुलै १९७८ ) झाले तेव्हाच जर त्यांना काँग्रेसची पूर्ण साथ मिळाली असती तर कदाचित इतिहासच घडला असता . पण , तसं घडायचं नव्हतं . महाराष्ट्राच्या राजकारणात मशहूर झालेल्या ‘खंजीर’ प्रयोगातून वसंतदादा पाटील यांचं हे मुख्यमंत्रीपद गेलं . वसंतदादा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाचा एक प्रसंग आठवतो , वसंतदादा तेव्हा काठींच्या आधारानं चालत असत ; त्याबद्दलही तेव्हा टीका-टिप्पणी होत असे . त्यांचे सत्तेतील सहकारी आणि उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे यांना एकदा एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला की ‘सरकार कसं चाललं आहे ’ तर नासिकरव तिरपुडे उत्तरले होते, ‘चाललंय की काठी टेकत टेकत ’ तर नासिकरव तिरपुडे उत्तरले होते, ‘चाललंय की काठी टेकत टेकत ’ . अशी उपेक्षा कायमच वसंतदादा पाटील यांच्या वाट्याला आली .\nमहाराष्ट्रातील अभिजनांनी वसंतदादा पाटील यांच्या कमी शिक्षणाची खूप टिंगल केली ; क्वचित टरही उडविली तरी माझा वसंतदादा पाटील यांच्या संबंधातला अनुभव सुसंस्कृतपणाचा कळसच होता . १९८३च्या डिसेंबर महिन्यात नागपूरला होणार्‍या भारत-पाकिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याचं समालोचन मराठीतून न करण्याचा निर्णय आकाशवाणीनं घेतला असल्याची टीप मला तावहा ज्येष्ठ समालोचक असलेले बाळ पंडित यांनी दिली ; त्यावेळी मी नागपूर पत्रिका या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो . अर्थातच ती बातमी मोठी होती . केवळ बातमीच दिली नाही तर एक मोठं आंदोलन उभं करण्यासाठी मी पुढाकार घेतला . त्यात नागपूर श्रमिक पत्रकार संघ , विदर्भ साहित्य संघ या संस्थाही सहभागी झाल्या . त्या आंदोलनाचं नेतृत्व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु , महानुभाव संशोधन डॉ. भाऊसाहेब कोलते यांनी केलं . चित्रकार भाऊ समर्थ , विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे , साहित्यिक राम शेवाळकर , डॉ. यशवंत मनोहर , मनोहर म्हैसाळकर अशी अनेक मंडळी त्यात सहभागी झाली होती . त्या मागणीसाठी आम्ही एक मोर्चा काढायचं ठरवलं . नेमकं त्याच वेळेत विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत होतं . आम्ही मोर्चा काढत असल्याचं पोलिसांना रितसर एका पत्राद्वारे कळवलं ; मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही असा असा मोर्चा काढणार असल्याचं कळवलं .\nबाकीच्या तपशीलाचं सोडून द्या पण , आम्ही मोर्चाला सुरुवात केली न केली तोच , पोलिसांच्या दोन गाड्या आमच्यापाशी आल्या . क्षणभर मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की , हे सरकार काय साहित्यिकांना , पत्रकारांना काय अटक करणार आहेत की काय पण , प्रत्यक्षात तसं काही नव्हतं . एक पोलीस अधिकारी जीपच्या खाली उतरले . त्यांनी भाऊसाहेब कोलते आणि अन्य प्रमुख मंडळींना विनंती करून जीपमध्ये आणि बाकीच्यांना मागच्या व्हॅनमध्ये बसायला सांगितलं . तुम्ही मोर्चा काढायचा नाही ; तुमचा मोर्चा गाडीतूनच घेऊन येण्याचा आदेश देणारा फोन मुख्यमंत्री कार्यालयातून आला असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं . मग पोलिसांच्या वाहनातून आम्हाला विधिम���डळाच्या परिसरात नेण्यात आलं . विधिमंडळाच्या परिसरात आम्ही मोर्चेकरी पोहोचलो तर मुख्यमंत्र्यांचे तेव्हाचे सचिव सोहनी आम्हाला घेण्यासाठी पोर्चमध्ये उभे होते . भाऊसाहेब कोलते आणि आम्हा सर्वांचं त्यांनी स्वागत केलं . आम्हाला घेऊन ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले आणि त्यांनी सभागृहात बसलेल्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना आम्ही आल्याचा निरोप दिला . सोगा सावरत , लगबगीनं वसंतदादा पाटील तातडीनं सभागृहातून केबिनमध्ये आले . सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला . भाऊसाहेब कोलते यांना तर प्रणामसदृश्य अभिवादन केलं आणि चक्क मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून ते भाऊसाहेब कोलते यांच्या शेजारच्या एका खुर्चीत बसले . मग त्यांनी सांगितलं , ‘तुम्ही निवेदन वगैरे आणलं असेल तर ते द्या ; पण मी दिल्लीत नभोवाणी मंत्र्यांशी बोललेलो आहे . मराठीतील समालोचन पुन्हा सुरू केलं जाईल . आकाशवाणीवरून या सामन्याचं समालोचन मराठीतूनही करण्याच्या सूचना त्यांनी आकाशवाणीला दिलेल्या आहेत आणि नभोवाणी मंत्रालयाकडून मला त्या संदर्भात कळविण्यातही आलं आहे . पण तुमच्या समाधानासाठी म्हणून नभोवाणी मंत्र्यांशी बोलून घेतो’ , असं म्हणून त्यांनी फोन उचलून ; तेव्हा मोबाईल नव्हते ; त्यांच्या सहायकाला नभोवाणी मंत्र्याला फोन लावायला सांगितलं . फोन लागल्यावर त्यांच्या ‘त्या’ प्रसिद्ध मराठीळलेल्या हिंदीत वसंतदादा पाटील नभोवाणी मंत्र्यांशी बोलले . मग त्यांनी आम्हाला चहा आणि अल्पोपहार दिला . आमचं काम संपलेलं असल्यामुळे मग आम्ही उठलो . भाऊसाहेब कोलते काठी टेकत टेकत आलेले होते . वसंतदादा पाटील सोबत करत भाऊसाहेब कोलते आणि आमच्या शिष्टमंडळाला सोडण्यासाठी जातीने पोर्चमध्ये पोलिसांच्या वाहनापर्यंत आले . ‘बाबांनो, हे साहित्यिक आणि पत्रकार आहेत, त्यांना नीट जिथून आणलं तिथं व्यवस्थित सोडा . तक्रारीला जागा ठेवू नका’, अशा सूचना पोलिसांना दिल्या आणि नमस्कार करून वसंतदादा पाटील पुन्हा सभागृहात जाण्यासाठी वळले . साहित्यिकांची अशी अगत्यपूर्ण दखल घेणारे आणि त्यांना सोडायला पोर्चपर्यन्त येणारे एकमेव मुख्यमंत्री वसंतदादा यांच्या रुपात चार दशकांच्या पत्रकारितेत अनुभवायला मिळाले .\nमुख्यमंत्री वसंतदादांच्या संदर्भातला माझा एक अनुभव तर मोठा विलक्षणच आहे . तेव्हाही मी नागप���र पत्रिका या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो . एकदा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील नागपूरला येणार होते . सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही नागपूरचे अनेक प्रश्‍न तेव्हा रेंगाळलेले होते . त्या प्रश्‍नांकडे मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी मी एक अतिशय कडक असा मजकूर तयार केला आणि वृत्तपत्राच्या भाषेत ज्याला अँकर किंवा बॉटम लिड म्हणजे वृत्तपत्राच्या तळाची बातमी म्हणून मोठ्या ठळक अक्षरात प्रकाशित झाली . माझ्या दृष्टिकोनातून ती परखड आणि सत्य पत्रकारिता होती . माझ्या तारुण्याचाही त्यात जोष मिसळला गेल्यामुळे ते शब्द नको तेवढे तीव्र , कठोर झाले होते. ती भाषा वापरताना मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात मी काही असंसदिय शब्द वापरले होते ; अर्थात हे दुसर्‍या दिवशी वरिष्ठांनी लक्षात आणून दिलं . दुसर्‍या दिवशी तो मजकूर प्रकाशित झाल्यावर सहाजिकच खळबळ उडाली . आमचे संपादक माझ्यावर जाम नाराज झाले . आमचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक नरेश गद्रे यांच्याकडे मला ते घेऊन गेले . नरेश गद्रे यांचा मी अतिशय लाडका वार्ताहर होतो . त्यांनी माझ्याकडे अगदी आपादमस्तक बघितलं . नंतर नरेश गद्रे चिडूनच मला म्हणाले , ‘मूर्खा , आपण आपल्या वृत्तपत्राला सरकारकडून मिळणार्‍या जाहिरातीचे दर वाढवून देण्यासंबंधी आज पत्र देणार होतो . तू तर चक्क वाट लावली आपल्या मागणीची… वगैरे वगैरे . मी त्यांना ‘सॉरी’ म्हणालो आणि गप्प उभा राहिलो . थोड्या वेळानं वातावरण शांत झाल्यावर नरेश गद्रे मला म्हणाले , ‘असं कर हे पत्र द्यायला मी रात्री जेव्हा जाणार आहे तेव्हा तू माझ्यासोबत चल आणि वसंतदादांची माफी माग’. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रामगिरी या निवासस्थानी नरेश गद्रे आणि आमच्या संपादकांसोबत ठरल्याप्रमाणं मीही गेलो . नागपूर पत्रिका-नागपुर पत्रिका या दैनिकांचे संस्थापक संपादक अनंत गोपाळ शेवडे होते . ते मोठे गांधीवादी म्हणून ओळखले जात असत शिवाय इंदिराजी गांधी यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता . हे ज्ञात असल्यामुळे आम्हाला वसंतदादा बसले असलेल्या हॉलमध्ये तातडीने प्रवेश देण्यात आला . आंत जातानाच नरेश गद्रे यांनी मला बजावून सांगितलं होतं की , ‘तू मुख्यमंत्र्यांच्या समोर बसायचं नाही’ . रामगिरीला वसंतदादा ज्या हॉलमध्ये बसलेले होते त्या हॉलमध्ये आम्ही प्रवेश केला . माझ्या सोबतचे सर्व वसंतदादांच्या आजूबाजूच्या सोफ्यावर स्थानापन्न झाले . वसंतदादांना यांना नरेश गद्रे यांनी ते मागणीचे निवेदन दिलं . वसंतदादांनी त्याच्यावर लगेच दर वाढवून द्या असा आदेश लिहिला आणि स्वाक्षरी केली आणि तो कागद तेव्हा तिथे हजर असलेले माहिती खात्याचे महासंचालक ए. एम. देवस्थळे यांच्याकडे दिला . तेव्हा मुख्यमंत्र्यांना वृत्तपत्राच्या जाहिरातीचे दर वाढवून देण्याचा थेट अधिकार होता . त्याप्रमाणे त्यांनी हे आदेश दिलेले होते . मग चहा-पाणी झाल्यावर आलेले लोक उठतील या अपेक्षेत वसंतदादा होते पण , सगळे रेंगाळले होते . ‘मग आता आणखी कांही ’ असं त्यांनी विचारलं .\nतेव्हा वसंतदादांना नरेश गद्रे यांनी सांगितलं की, ‘हा आमचा मुख्य वार्ताहर आहे . आज तुमच्या विरुद्ध जो मजकूर लिहिलेला आहे , तो त्यानं लिहिलेला आहे आणि त्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त करण्यासाठी इथे आलेला आहे .’\nवसंतदादांनी माझ्याकडे बघितलं आणि ते गद्रेंना म्हणाले , ‘मी याला ओळखतो . मराठीचं आंदोलन यानंच केलेलं होतं .’ वसंतदादा पुढे मला म्हणाले, ‘अरे, मुख्यमंत्रीपदाचा एक आब असतो. तो आब तुम्ही पत्रकारांनी सांभाळला नाही तर आम रयतेला कळणार कसं तू तरुण आहेस . अशा चुका होत असतात . यानंतर अशी चूक पुन्हा करू नको .’ मग ते गद्रेंकडे वळून पुढे म्हणाले, माफी वगैरे मागण्याचं काही कारण नाहीय . होतं असं कधी . रक्त उसळलेलं असतं, उसळलेल्या रक्तानं काही वेडेवाकडं लिहिलं तर ते फार गंभीरपणे घ्यायचं नसतं . निघा तुम्ही .’\nज्या व्यक्तीविषयी आपण टोकाची भूमिका घेऊन लिहिलेलं आहे , एवढ्या मोठ्या पदावर असूनही आपल्या संस्थेच्या हिताचा निर्णय घेतान झालेल्या टीकेची कोणतीही दखल घेत नाही , हा जो वसंतदादा यांचा सुसंस्कृत समंजसपणा अनुभवायाला मिळाला त्यामुळे मी स्तंभितच झालो.\nवसंतदादांचं शिक्षण, त्यांचं रांगडं वागणं, त्यांचं जनतेत मिसळणं हे सगळं त्या काळामध्ये उपहासाचा विषय झालेलं होतं. पण मला मात्र वसंतदादांमधला सुसंस्कृतपणा खूपच भावला.\nभरजरी कपड्यात किंवा सूटा-बुटात मी तरी वसंतदादा पाटील यांना कधीच पहिलं नाही ; जाकीट घातलेले वसंतदादा मात्र कांही वेळा पाहिल्याचं आठवतं . मंत्रीपदी असो की मुख्यमंत्रीपदी , वसंतदादा पाटील यांच्या कामाची शैली विलक्षण होती . वसंतदादा पाटील यांची प्रशासनावर मजबूत अशी पकड होती . कोणतं तरी थातुर–मातुर कारण सांगून काम टाळल जातंय हे त्यांच्या पटकन लक्षात येत असे आणि त्याबद्दल अधिकार्‍यांना ते जाब विचारत त्यामुळे अधिकारी त्यांना टरकूनच असत . वसंतदादा साधारणपणे ‘जनता’ किंवा ‘लोक’ असं म्हणत नसत . ते ‘रयत’ असा शब्दप्रयोग करीत . रयतेच्या एखाद्या प्रश्‍नावर जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल आणि तो निर्णय घेण्यामध्ये जर कुठल्या नियमाचा अडथळा नोकरशाहीनं उपस्थित केला तर वसंतदादा पाटील त्याच्या अधिकार्‍याकडे न बघता फाईल त्याच्याकडे सरकवत असत आणि किंचित जरबेच्या आवाजात सांगत , ‘हे रयतेच्या हिताचं काम आहे . सरकार रयतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आहे . नियम आणि कायदा रयतेच्या हिताच्या आड आले नाही पाह्यजे . घेऊन जा ही फाईल आणि हे काम नियमात बसवून आणा . करून आणा काम लवकर तोपर्यंत मी इथंच थांबतो’ , असं स्पष्ट सांगत असल्यामुळे अधिकार्‍यांना कामं पटापट करावी लागत आणि वसंतदादा कार्यालय सोडण्याच्या आत त्या मागणी करणार्‍या कामाचे आदेश जारी होत असत.\nवसंतदादा पाटील हे खर्‍या अर्थानं रयतेचे नेते होते पण , त्यांना सत्तेत मोकळेपणानं काम करता आलं नाही आणि याला कारण आपल्या राजकारणाचा बेछूट बाज करणीभूत आहे . यशवंतराव चव्हाण यांच्या गोटातला खास नेता असं समजून कॉँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानं कायमच वसंतदादा यांना सत्तेच्या दालनात म्हणा की पक्षाच्या प्रांगणात म्हणा मुक्त विहार करु दिला नाही ; सतत त्यांचे पंख कापण्याचाच प्रयत्न केला . लढवय्या स्वातंत्र्यसैनिक , जनतेची नस ओळखणारा नेता , सहकाराची आंच आणि त्या क्षेत्रात यशस्वी प्रयोग राबवतानाचा भविष्याचा अचूक वेध घेत शिक्षणाच्या खाजगीकरणासारखा दूरगामी निर्णय घेण्याची भविष्यवेधी नजर असणारा शासक अशी वसंतदादा यांची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील मात्र , त्यांच्या कामाचं यथायोग्य मूल्यमापन महाराष्ट्रानंही केलं नाही , हेही तेवढंच खरं . सांगलीपुरतं मर्यादित करुन पक्ष , सरकार आणि राजकीय विश्लेषकांनीही वसंतदादा पाटील या लोकनेत्याची उपेक्षाच केली .\nमात्र- कॉटनचा किंवा खादीचा सदरा किंवा कुडता , फार क्वचित झुळझुळीत सदरा , अनेकदा स्टार्च केलेलं तर कधी न केलेलं धोतर , धोतराचा सोगा एका हातावर टाकलेला , पायात वहाणा घातलेले ; मागे वळवलेले पण कांहीसे उडत असणारे ड��ईवरचे केंस , गव्हाळ वर्णाचा उजळ चेहेरा आणि जाड-मोठ्या फ्रेमच्या चष्म्याआडच्या डोळ्यातून वात्सल्य ओसंडणारे डोळे…ही वसंतदादांची प्रतिमा माझ्या कायम स्मरणात आहे .\n( ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या ‘राजकारणापलीकडचे राजकारणी या लेखातील कांही भागाचा संपादित आणि सुधारित हा मजकूर आहे . )\n‘डायरी’ , नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘आई’ , ‘क्लोज-अप’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-\nअणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला \nआमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार \nआधी राज्य खड्डेमुक्त करा \nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’\nनिवडणूक निकाल : कांही निरीक्षणं\nबाबा, हे वागणं बरं नव्हे\n‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…\nआधी राज्य खड्डेमुक्त करा \nदेवेंद्र सरकारसमोरील जटील आव्हाने…\nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…\nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\n‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ \n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\nसाहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं\n‘गुरु’ ते ‘गुरुदास’ : एका अस्वस्थतेचा प्रवास…\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3134\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसि���हराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@11917", "date_download": "2019-01-16T10:49:24Z", "digest": "sha1:3GFVSH5LCJVEZ4YTO4ERBGM7B66AWBTX", "length": 10394, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| केंद्राकडून साखर उत्पादकांना साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nकेंद्राकडून साखर उत्पादकांना साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर\nनवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उत्पादकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर उत्पादकांसाठी साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. साखर कारखान्यांसाठी विक्री किंमत कमीत कमी 29 रुपये निश्चित करण्यात आली आहे.\nकेंद्राकडून साखर उत्पादकांना साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर\nCategories : थोडक्यात महत्वाचे Tags : थोडक्यात महत्वाचे\nशहरातील गरजू महिलांना महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्यावतीने शिवणयंत्र वाटप\nकोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा\nस्वाभिमानीचे आंदोलन पेटले, चिखली येथील जिनिंग प्रेसिंगचे कार्यालय पेटविले\nबुलडाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मेहकरात टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन व रास्ता रोको\nदुष्काळ प्रश्नी स्वाभिमानी आक्रमक; बुलडाण्यात 2 एस टी बसेस फोडल्या..\nतत्कालीन परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे व श्रीशैल लिगाडे यांनी संप काळात 41 लाख उचल घेतले याबाबत चौकशीची मागणी\nअखेर सहा तासांनंतर तो उतरला टाॅवरवरुन.....\nशेतकऱ्याप्रमाणे कर्ज माफी, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शन योजना रिक्षा चालकांना लागू करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी\nजिल्हा परिषद शाळा ढाकाळे येथे संगणक कक्षाचे उदघाटन संपन्न\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदविला शासनाच्या धोरणाचा निषेध\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180301", "date_download": "2019-01-16T09:57:21Z", "digest": "sha1:YCPGXMJQOSXMI5XCM54RPJLZPJ2PGKAK", "length": 5950, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "1 | March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाट���ल\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nडहाणू नगरपरिषदेचा ५० कोटी रुपयांचा ३० हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर\nComments Off on डहाणू नगरपरिषदेचा ५० कोटी रुपयांचा ३० हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प मंजूर\nअर्थसंकल्पावर नगराध्यक्ष भरत राजपूत यांची छाप पहायला मिळते. भ्रष्ट्राचारमुक्त कारभार करुन दाखवू आणि लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवणारा विकास करुन दाखवू असा विश्वास नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी अर्थसंकल्पाविषयी दैनिक राजतंत्रशी बोलताना व्यक्त केला. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणी अर्थसंकल्पाविषयी बोलण्यास अनुकूलता दाखवली नाही. उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला यांनी याबाबत २ दिवसांनी बोलू असे सांगून टाळले तर आरोग्य सभापती निमिल गोहिल यांनी थोड्या वेळात फोन करतो असे सांगून कलटी मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळातील ८० कोटींचे बजेट भाजपच्या राज्यात पहिल्याच वर्षी अर्ध्यावर आले. यातून विकासाचा वेग कसा असेल हे लक्षात आल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी राजतंत्रकडे व्यक्त केली\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T10:03:52Z", "digest": "sha1:DFJHCJXJTK34XEAU4RK4ASRPS37DXAUQ", "length": 7021, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“छत्रपती’ शाळेच्या मुख्याध्यापकांना मणिरत्न पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“छत्रपती’ शाळेच्या मुख्याध्यापकांना मणिरत्न पुरस्कार\nभवानीनगर- पद्मश्री डॉ. मणिभ��ई देसाई मानव सेवा ट्रस्ट, उरळीकांचन यांच्याकडून 2018चा मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार व सन्मान चिन्ह देउन श्री छत्रपती हायस्कूल, काटेवाडीचे (ता.बारामती) मुख्याध्यापक अनिल मधुकर खैरे व सणसरचे (ता. इंदापूर) मुख्याधापक सुनिल दत्तात्रय सर्जे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव करण्यात आला. गेल्याच महिन्यात सणसर हायस्कूलला उपक्रमशील शाळा म्हणून शिरूर-हवेली शिक्षक संघाने गौरविले होते. काटेवाडी व सणसर येथील दोन्ही शाळा छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर (ता.इंदापूर) संचलित आहेत. सणसरला उपक्रमशील शाळा पुरस्कार पाठोपाठ मुख्याध्यापकांचा गौरव झाल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याची प्रतिक्रिया परीसरातून व्यक्त करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/u-mumba-team-players-for-pro-kabaddi-2017-season-5/", "date_download": "2019-01-16T10:08:53Z", "digest": "sha1:ZS3DGMQIWQDVMEWXKJTPTVHJWHENHUWA", "length": 8362, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "असा असेल यु मुम्बाचा प्रो कबड्डी २०१७ चा संघ...", "raw_content": "\nअसा असेल यु मुम्बाचा प्रो कबड्डी २०१७ चा संघ…\nअसा असेल यु मुम्बाचा प्रो कबड्डी २०१७ चा संघ…\nपहिल्या मोसमापासूनच प्रो कबड्डीमधील पॉवर हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि रॉनी स्क्रूवाला मालक असणाऱ्या यु मुम्बा संघाने आपला कर्णधार अनुप कुमारला कायम ठेवत संघाची बांधणी केली.\nपहिल्या मोसमात अंतिम फेरीत जयपूरकडून हार, दुसऱ्या मोसमात विजेतेपद, तिसऱ्या मोसमात पाटणा पायरेट्सकडून अंतिम फेरीत हार तर चौथ्या मोसमात पाचव्या क्रमांकावर घसरण असा आजपर्यंतचा यु मुम्बाचा प्रव���स.\nआपल्या विजेत्या कर्णधारावर विश्वास टाकत यु मुम्बाने अनुपकुमार ला संघात कायम ठेवले आहे. अर्जुन पुरस्कार विजेता हा खेळाडू यु मुम्बाबरोबर अगदी पहिल्या मोसमापासून आहे.\nयावेळी यु मुम्बाने अतिशय आक्रमक असे रेडर अर्थात काशिलिंग आडके, नितीन मदने, शब्बीर बापू यांना संघात स्थान दिले आहे. जोगिंदर नरवालला संघात स्थान देताना त्याचा ऑल राउंडर खेळ आणि अनुभव याच महत्त्व मुंबईने ओळखलेलं दिसतंय.\nचौथ्या मोसमात पाटण्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इराणच्या हडी ओश्तोरॅकला मुंबईने संघात स्थान दिले आहे.\n१८ खेळाडूंच्या संघात १५ भारतीय तर ३ परदेशी खेळाडूंना मुंबईने संघात स्थान दिले आहे. निर्धारित ४ कोटी रकमेपैकी मुंबईकडे फक्त १ लाख ३५ हजार शिल्लक राहिले.\nअनुप कुमार, काशिलिंग आडके, नितीन मदने, शब्बीर बापू, दर्शन, श्रीकांत जाधव, मोहन रमण जी\nसचिन कुमार, डी. सुरेश कुमार, सुरेंदर सिंग, एन. रणजित\nहडी ओश्तोरॅक(इराण), डोंगजू हाँग(दक्षिण कोरिया), यॉंगजू ओके(दक्षिण कोरिया), कुलदीप सिंग, शिव ओम, इ. सुभाष\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेच�� भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180302", "date_download": "2019-01-16T10:57:11Z", "digest": "sha1:2LZFT7JOQHUZN47M7DSCKCHAILQZ36FJ", "length": 6623, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "2 | March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nसर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू तालुका विकास परिषदेचे आयोजन\nComments Off on सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार डहाणू तालुका विकास परिषदेचे आयोजन\nकार्यक्रम संपल्यानंतर टिम डहाणू तालुका विकास परिषदेचे नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांबरोबर टिपलेले छायाचित्र. छायाचित्रात डावीकडून मयुर पटेल, फय्याझ खान, दिपक कास्ट्या, संजीव जोशी, आनंद बाफना, विवेक करकेरा, संतोष शेट्टी, अमित नहार, मिहीर शहा, भरत राजपूत, विपूल मेहता, विनोद स्वामी, जितेन संघवी, अशोक माळी, धवल पटेल, राजकुमार नागशेट, सुधिर कामत (छायाचित्र टिपले आहे टिमचे सदस्य उमेश पाटील यांनी.) प्रशांत सोनी व सुशिल शहा ...\tRead More »\nपालघरमधील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता\nComments Off on पालघरमधील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता\nप्रतिनिधी बोईसर, दि. २८ : पालघर तालुक्यातील विस्ताराने मोठ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माहीम आणि सरावली ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवला असून खैरेपाडा ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी या महत्वाच्या ग्रामपंचायतींवर शिवसेनेने पहिल्यांदाच भगवा फडकवला आहे. माहीम ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत दीपक रामचंद्र करबट यांनी परिवर्तन पॅनलच्या मुकेश करबट यांचा पराभव केला. १७ सदस्यांपैकी १२ ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/farookh-abdulla/", "date_download": "2019-01-16T10:09:06Z", "digest": "sha1:G2QWZ6MMPMFCQANPD3CY7ARESOEI4IIF", "length": 9237, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Farookh Abdulla- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकार��ने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nब्लॉग स्पेसJul 21, 2017\nबोलण्याने होत आहे रे...\nसीमेवर शहीद होणाऱ्या जवानांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. एखादी भूमिका सोयीस्कर आहे म्हणून तिच्यासाठी काय किंमत चुकवावी लागतेय याचा विचार आपण कधी करणार\nमोदी समर्थकांनी समुद्रात बुडून जीव द्यावा - फारुख अब्दुल्ला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/tennis/we-have-to-talk-only-about-singles-vijay-amritraj/articleshow/65759740.cms", "date_download": "2019-01-16T11:24:07Z", "digest": "sha1:XO7ETJP57MFFYUD6GK4NDOKXFIRXRTSK", "length": 11727, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "tennis News: we have to talk only about singles: vijay amritraj - एकेरीकडे गांभीर्याने पाहा: विजय अमृतराज | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवत���य पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nएकेरीकडे गांभीर्याने पाहा: विजय अमृतराज\nटेनिसच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांचे दुहेरी प्रकारातील सामने पाहायला सहसा कुणी जात नाहीत. भारतात मात्र दुहेरीच्याच चर्चा अधिक रंगत आहेत. एकेरीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.\nएकेरीकडे गांभीर्याने पाहा: विजय अमृतराज\nबेंगळूरु: टेनिसच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांचे दुहेरी प्रकारातील सामने पाहायला सहसा कुणी जात नाहीत. भारतात मात्र दुहेरीच्याच चर्चा अधिक रंगत आहेत. एकेरीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.\nटेनिसमधील अमृतराज यांच्या योगदानाबद्दल भारतीय क्रीडा पत्रकार महासंघातर्फे (एसजेएफआय) एका शानदार कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांच्या हस्ते त्यांना एसजेएफआय सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, ''लिएण्डर पेसच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील पुनरागमनाची शक्यता कमी वाटते आहे. मात्र दुहेरीच्या चर्चा आपल्याकडे नेहमीच होत आहेत. त्याऐवजी एकेरीकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.''\nडेव्हिस चषकाच्या नव्या नियमावलीबाबत अमृतराज म्हणाले, 'देशात डेव्हिस चषकाचे सामने खेळण्याला आम्ही अतिशय महत्त्व द्यायचो. मायदेशात खेळण्याचा फायदाही आपल्या संघाला मिळायचा. पंतप्रधान स्वत: लढतीची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. आपले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळायला आपण तयार होऊ नये. २०१९मध्ये नेमके काय होते, ते पाहणे योग्य ठरेल.''\nमी नेमबाजीत यश मिळवले, परंतु प्रसारमाध्यमांनी मला सुप्रसिद्ध केले, अशी प्रतिक्रिया माजी विश्वविजेती नेमबाज अंजली भागवतने व्यक्त केली. प्रसारमाध्यमांमधील योगदानाबद्दल तिला एसजेएफआयचे सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले.\nमिळवा टेनिस बातम्या(tennis News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntennis News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएकेरीकडे गांभीर्याने पाहा: विजय अमृतराज...\nनोव्हाक जोकोविचला 'यूएस ओपन'चे जेतेपद...\nआपत्तीग्रस्त जपानला नाओमीचा आधार...\nसेरेनाला नमवून नाओमी विजेती...\nआपत्तीग्रस्त जपानला नाओमीचा आधार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/03/blog-post_5.html", "date_download": "2019-01-16T09:41:33Z", "digest": "sha1:3OOHEBYUI6SMJCWY2V3GLM2HFPYSAD7G", "length": 15569, "nlines": 225, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): गुलामी की स्वातंत्र्य?", "raw_content": "\nकिमान विचारवंतांनी तरी कोणत्याही गोटात जाऊ नये. गेले तर तो गोटच त्यांच्या विचारपद्धतीवर नकळत बंधने घालतो. ही बंधने अनेकदा क्रूर असतात. त्या बंधनाबाहेर पडले की हेत्वारोप सुरु होतात. काहींना तर संपवण्यात येते. थोडक्यात विचारवंताला परतंत्र करणे हेच काम प्रत्येक गोटाचे असते (मग त्या गोटाची विचारधारा कोणतीही का असेना.) मग विचारवंतांसाठी गोट (छावण्या) की छावण्यांसाठी विचारवंत हा प्रश्न निर्माण होत अंततोगत्वा विचारवंत हा त्या छावणीचाच गुलाम बनुन जातो. तेथे विचारच संपतात हे ओघाने आलेच.\nखरे तर प्रत्येकाने स्वतंत्र विचारवंत (फ्री थिंकर) रहायला हवे. कोणत्याही गोटासाठी आपली बुद्धी खर्च करण्यापेक्षा आपापल्या स्वतंत्र विचारांत वृद्धी करण्यासाठी आणि एकुणातीलच मानवजातीच्या हितासाठी ती खर्च करावी. कोणतेही \"गोट\" हे शेवटी आपल्यातीलच ’माणुस’ बदलला, छावनी-विचाराला छेद देऊ लागला की आपले सुळे काढून नृशंसत्व दाखवतातच. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली ���हेत. तरीही अशा विचारवंतांना शहाणपण येते असे नाही. या छावणीतुन त्या छावणीत जाणारे दिसतच असतात. मग \"झुंडीचे गुलाम विचारवंत\" असे एकुणात त्यांना स्वरुप येते आणि यात हत्या होत असेल तर ती विचारप्रक्रियेची, नव तत्वज्ञानाची. छावण्यांचे काही बिघडत नाही कारण नवनवे विचारक बकरे त्यांना लाभतच जात असतात.\nछावण्यांना नवे असे काहीही नकोच असते, मग ती छावणी प्रतिगामी असो की पुरोगामी. त्यांना प्रत्येक विचार त्यांच्याच पुर्वनिर्धारीत चौकटीतच छाटुन बसवायचा असतो. त्यांना विचार हवा असतो पण त्यांच्या ठरवलेल्या तत्वज्ञानाच्या मर्यादेत. विचारवंतांना ते दास्य स्विकारावे लागते आणि हे दास्य प्रसिद्धी अथवा पैशांच्या मोहाने ज्यांना हवे आहे त्यांना मग विचारवंत कसे म्हणता येईल\nगुलामांकडून नववैचारिकता कशी अपेक्षिता येईल आणि मग त्यांच्यामुळे कोणतीही छावणी जिंकली तरी ती स्वतंत्र समाजाची निर्मिती कशी करू शकेल आणि मग त्यांच्यामुळे कोणतीही छावणी जिंकली तरी ती स्वतंत्र समाजाची निर्मिती कशी करू शकेल कोणत्याही छावणीला मानवतेशी फार घेणेदेणे असते असे नाही. फार तर तोंडी लावायला शोषित, वंचित, मानवता हे शब्द कामाला येतात पण त्यांचे हित हा त्यांचा अंतिम उदेश्य असतो असे दिसलेले नाही.\nपण ज्याला त्याला त्याच्या छावण्या लखलाभ असे म्हणतांना किमान विचारवंतांनी तरी गोट/छावण्यांचा मोह सोडला पाहिजे आणि आपले विचार स्वतंत्र आणि दबावविरहित ठेवायला हवेत. आणि सर्व प्रकारच्या छावण्यांच्या त्यागातुनच ते होऊ शकेल. भारतीयांना नवविचारांची गरज आहे. छावण्यांच्या मोहात न पडता सर्वच क्षेत्रांत स्वतंत्र विचारांचा परिपोष कसा होईल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. छावण्या म्हणजे शेवटी रानटी झुंडीच असतात हे प्रत्येक नव-विचारकांनी लक्षात घेतले पाहिजे.\nगुलामी की स्वातंत्र्य हा निर्णय त्यांनीच करायचा आहे.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nसाहसवादातून आर्थिक अडाणी निर्णय\nआर्यवाद, बहुजनीय चळवळीची फलिते आणि महाराष्ट्र\nसंस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/mumbai-city-granthotsav-to-be-held-in-dadar-sarvajanik-vachnalay/articleshow/66960857.cms", "date_download": "2019-01-16T11:36:43Z", "digest": "sha1:CE7XXGAMTSS5JQUUIZ6OEBIPBGK27TNZ", "length": 14153, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "granthotsav 2018: mumbai city granthotsav to be held in dadar sarvajanik vachnalay - 'दासावा'मध्ये रंगणार 'मुंबई शहर ग्रंथोत्सव' | Maharashtra Times", "raw_content": "\nओ.पी. नय्यर: लतादीदींचा आवाज नाकारणारा संगीतकार\nओ.पी. नय्यर: लतादीदींचा आवाज नाकारणारा संगीतकारWATCH LIVE TV\n'दासावा'मध्ये रंगणार 'मुंबई शहर ग्रंथोत्सव'\n१११ वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात १० व ११ डिसेंबर असे दोन दिवस मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात वाचन संस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या विविध दर्जेदार, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.\n'दासावा'मध्ये रंगणार 'मुंबई शहर ग्रंथोत्सव'\n१११ वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात १० व ११ डिसेंबर असे दोन दिवस मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात वाचन संस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या विविध दर्जेदार, प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.\nराज्याचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'दासावा'च्या धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.\nसोमवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथपूजन व भव्य ग्रंथदिंडीने हा ग्रंथोत्सव सुरू होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्याहस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते, राज्याचे सांस्कृति कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ११.३० ते १.३० या दरम्यान 'वाचन संस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल', या विषयावर परिसंवाद होणार आहे तर २.३० ते ३.३० या वेळेत नाट्य व खुली चर्चा रंगणार आहे. मी, फॅमिली, मोबाइल आणि वाचन संस्कृती, या विषयाचा त्यात वेध घेतला जाणार आहे. त्यानंतर ३.३० ते सायंकाळी ६ या वेळेत साहित्यातून उमलले 'स्वरतरंग', हा कार्यक्रम होणार आहे.\nग्रंथोत्सवाचा दुसरा दिवसही भरगच्च कार्यक्रमांचा असणार आहे. सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत 'महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार' या विषयावर प्रा. जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल. सकाळी १०.३० ते ११ दरम्यान 'मराठी भाषा उपरी होतेय का' यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे. त्यानंतर ११ ते १२ या वेळेत 'लेखिका आपल्या भेटीला' हा परिसवांद रंगणार आहे. यात सुशिला महाराव, डॉ. लीला गोविलकर, मेघना पेठे, कांचन घाणेकर आणि यशोधरा काटकर यांचा सहभाग असणार आहे. दुपारी १२ ते १.३० दरम्यान 'मराठी साहित्यातील आधुनिकता' या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉ. शीतल पावसकर, लता पांचाळ, डॉ. प्रतिभा टें��े या मतप्रदर्शन करणार आहेत. दुपारी २.३० ते ४ दरम्यान 'भाई एक साहित्यानंद' हा पु. ल. देशपांडे यांच्यावर आधारित कार्यक्रम होईल. यात जयंत देशपांडे आणि महेश मांजरेकर यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ४.१५ ते ५.४५ यादरम्यान 'गझलांजली' हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ग्रंथोत्सवाचा सांगता सोहळा होईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा अधिकारी भीमराव जीवणे, दासावाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांनी दिली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n 'या' गोष्टी लक्षात ठेवा\nऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात धोनीची अपूर्ण धाव दुर्लक्षीत\nचटकदार अमृतसरी पिंडी छोले\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nआनंद पोटात माझ्या माईना...\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'दासावा'मध्ये रंगणार 'मुंबई शहर ग्रंथोत्सव'...\nमानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी धोरण...\nवैभव राऊतसह १२ जणांविरुद्ध आरोपपत्र...\nमराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार...\nअ‍ॅड. पल्लवी पुरकायस्थच्या मारेकऱ्याला शिक्षा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/indias-sathish-kumar-sivalingam-wins-gold-in-mens-77kg/", "date_download": "2019-01-16T10:54:10Z", "digest": "sha1:YDVLYRQPPEHUQ36BPRUCISCBXXTKF5KS", "length": 8096, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सुवर्ण पदकांचा धडाका सुरुच, सतिशकुमार शिवलिंगची चमकदार कामगिरी", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सुवर्ण पदकांचा धडाका सुरुच, सतिशकुमार शिवलिंगची चमकदार कामगिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सुवर्ण पदकांचा धडाका सुरुच, सतिशकुमार शिवलिं��ची चमकदार कामगिरी\nराष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळाले. सतिशकुमार शिवलिंगने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले.\n७७ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. त्याने स्नच प्रकारात १४४ तर क्लीन आणि जर्क प्रकारात १७३ किलो वजन उचलले.\nभारताचे हे स्पर्धेतील तिसरे सुवर्ण तर एकूण पाचवे पदक ठरले. त्यामुळे भारत पदतालिकेत आता पुन्हा तियऱ्या स्थानी आला आहे.\nस्नच प्रकारात सतिशकुमार शिवलिंगने पहिल्या प्रयत्नात १३६, दुसऱ्या प्रयत्नात १४० तर तिसऱ्या प्रयत्नात १४४ किलो वजन उचलले\nक्लिन आणि जर्क प्रकारात त्याने पहिल्या प्रयत्नात १६९, दुसऱ्या प्रयत्नात १७० तर वजन उचलले.\nयामुळे त्याने एकूण ३१७ किलो वजन उचलत भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवुन दिले.\n2016 रीओ आॅलिंपीकमध्येही या खेळाडूने ३२९ किलो वजन उचलले होते परंतु पदक जिंकण्यात अपयश आले होते. तर २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत स्पर्धेत त्याने ३२८ किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले होते.\nराष्ट्रकुल स्पर्धेत आज भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळाले. सतिशकुमार शिवलिंगने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला हे पदक मिळवून दिले.\n७७ किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली. त्याने स्नच प्रकारात १४४ तर क्लीन आणि जर्क प्रकारात १७३ किलो वजन उचलले pic.twitter.com/InCxpt3dWX\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये ध��मणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://naadigranthbhavishyamarathi.blogspot.com/2014/06/blog-post_10.html", "date_download": "2019-01-16T10:31:52Z", "digest": "sha1:JKE62MIJ6AUEETNPBOLHZIFHXJRB35P4", "length": 16223, "nlines": 96, "source_domain": "naadigranthbhavishyamarathi.blogspot.com", "title": "नाडी ग्रंथ भविष्य चर्चा, पत्रव्यवहार आणि नवीन कार्यांची नोंद: तंजावरच्या अरुल कुटीर केंद्रात गणेशन नामक नाडी वाचक अगस्त्य जीव नाडीचे वाचन", "raw_content": "नाडीग्रंथ भविष्य काय प्रकार आहे, ते खरेच असते का, ते खरेच असते का, मला पहायला मिळेल का, मला पहायला मिळेल का, कुठे, अंनिस सारख्या संस्था नावे ठेवतात त्याची सत्यता कायआहे, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे, त्यात मला सहभागी होता येईल का, त्यात मला सहभागी होता येईल का\nतंजावरच्या अरुल कुटीर केंद्रात गणेशन नामक नाडी वाचक अगस्त्य जीव नाडीचे वाचन\nतंजावरच्या अरुल कुटीर केंद्रात गणेशन नामक नाडी वाचक अगस्त्य जीव नाडीचे वाचन करतात. त्याताडपट्ट्यांचेवैशिष्ठ्य़ असे की त्या दिसताना पूर्णपणेकोऱ्याअसतात. मात्रप्रश्न विचारताच त्यावर अक्षरे आपोआप उत्पन्न होतात. ती फक्त त्यांनाच दिसतात. ते ती भराभर वाचत राहतात. त��याची टेप हवी तर करून मिळते. तिथे जे कुमार नामक ग्रहस्थमहर्षींच्या कार्याला हातभार म्हणून तमिळमधील ती कथने इंग्रजीत रूपांतरित करून सांगतात. उत्तर जर फार मोठे असेल तर ते त्यांच्या मोबाईलवरून टेप ऐकून इंग्रजीत गोषवारा लिहून देतात. कथन व भाषांतर यासाठी काहीही फी घेतली जात नाही.\nमला मध्यंतरी महर्षींच्या मार्गदर्शनाची इच्छा झाली. आता कोणाला विचारावे असा पेच पडला. तेंव्हा या जीव नाडीची आठवण झाली व जे कुमारांशी फोनवरूनसंपर्क करून महर्षींच्याकृपाशिर्वादाची व मार्गदर्शनासाठी विचारणा केली. जे कुमार एरव्ही सेलम या शहरात राहतात. कधीमधी ते तंजावरला 3-4 शे किमीचा प्रवास करून येतात. नेमके ते त्यावेळी तंजावरला होते.अन मग 5 सप्टेंबरलामाझ्या अपरोक्ष जे त्यावेळी ताडपट्टीवर उमटले त्याचा इंग्रजीत गोषवारा त्यांनी पाठवला.\nते कथन मी पुढे अलदान सरांना विचारार्थ पाठवले. त्यांचे त्या कथनावरील विचार अनेकांसाठी ते उपयोगी होतील असेल वाटून वाचकांना त्यांच्या संमतीने तेही प्रकाशित करत आहे.\n(टीप - अशी कथने ताडपत्रावर उत्पन्न होऊ शकत नाहीत आदी थिल्लरपणे चेष्टा वा टीका-टिपणी करण्याआधी तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय करू नये. कोणी टीका केली तर त्याची दखल घेतली जाणार नाही.)\nआम्ही (सिद्धर) परमशिवांच्या आज्ञेने, हे पवित्र शब्द (in Tamil = Arul Vaakku) जीव अरुल नाडीच्या द्वारे जे लोक आमच्याशी संपर्क करतात त्यांना कथन करत असतो.\nऐका, ज्यांच्यात अहंकारविरहीत आत्मविश्वास, शिव तत्वावर अढळ श्रद्धा, सत्यधर्माचरण असे गुण आहेत. जे काया-वाचा-मनाने गुण आहेत. जे इतरांचे भले करू इच्छितात, आणि आपल्या पूर्वकर्माने सात्विक व परोपकारी जीवन रहाटतात असे लोक आमच्या जीवन पद्धतीचे व भगवंताचे रहस्य जाणू शकतात.\nसध्याच्या ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या जगात, मी सत्वशील आचरण केले तर लोक त्याच गैरफायदा उठवतीलअसा विचार करून लोक कसलेल्या नटाप्रमाणे धूर्त वर्तन करण्यात तरबेज झाले आहेत.आता आम्हाला विचाराल तर जे अशा धूर्तांकडून बनवले जातात त्यांना आम्ही दोष देऊ इच्छित नाही. कारण जो फसवतो तो आपले वाईट कर्म निर्माण करत असतो. आणि जो फसला जातो तो एका अर्थी त्याच्या वाईट पूर्वकर्माचा निचरा करतो. यावर अशी विचारणा लगेच होईल की मग काय आम्ही आमची बुद्धी वापरून बरे काय - वाईट काय याचा सारासारव���चार करायचा नाही की काय नाही, आम्ही फक्त इतकेच म्हणतो आहे की जरी दक्षतेने वागूनही कधी पैसा वा मालमता, व्यक्ती गमवायची वेळ आली तर, दुःखीहोऊन स्वतःलादूषणे देऊ नका. आपल्या मनाला समजावा, की जे आत्ताच्या जीवनात विपरीत घडले ते एका अर्थाने पुनर्जन्मात मी इतरांशी केल्या दुष्कृत्याचे आरशातील प्रतिबिंब (प्रतिफल) आहे.\nआता हे सर्वसामान्यांना पचनी पडायला अवघड जाईल याची कल्पना आम्हाला आहे. अनेक जण असा तर्क देतील की मी तर रोज पहाटे उठून जप-जाप्य, वेद पठण, योगासने करून सात्विक जीवन रहाटतो. भारतात तीर्थयात्राकरून व अनेक संत-महात्म्यांचे आशीर्वाद मिळवले आहेत.मला पाप शिवणारही नाही. मात्र ते तसे नाही. यात मेख अशी की या सर्व कर्मांचे सर्वोच्च अधिष्ठान धर्म, धर्म आणि धर्म हेच असले पाहिजे. (धर्म या शब्दाचा अर्थ रिलिजन असा अभिप्रेत नाही.)\nधर्म कार्य पैसे वा वस्तू दान करून साधता येते. ते शक्य नसेल तर आपल्या अंगमेहनतीने सेवा करून करता येते. ते ही शक्य नसेल तर लोकांशी सौजन्यपुर्वक आत्मियतेने गोड बोलून ही ते साधता येईल. काहींना तेही शक्य नसेल तर मौनात जाऊन मानवजातीच्या कल्याणाची प्रार्थना देवाला करावी. लक्षांत ठेवा की जर तुमच्या एकट्याच्या नुकसानीने हजारोंचा फायदा होणार असेल तर तो सहन करावा. पण त्याच्या उलट वर्तन करू नये. आम्ही नाडी महर्षीं नेहमी असाच विचार करून जास्तीत जास्त लोकांचे कल्याण करायला कधी कधी काही जणांचे त्रुटिपूर्ण कथन करून रोष सहन करतो.\nआज या जातकाला, जो ताडपत्रावरील आमच्या लेखनाचा व कथनांचा सखोल अभ्यास करत आला आहे, त्याला व अशा समविचारी लोकांना आमचे हेच सांगणे असेल की आम्ही सिद्धमुनीजन व प्रत्यक्ष शिव परमात्मा तुमच्या मानवी दृष्टीला कधी येणार नाही. सामान्य मानवी चक्षु, अध्यात्मिक प्रज्ञाचक्षूंशीबरोबरी करू शकतील काय हां, प्रेम, भक्ती व परिपूर्ण शरणागतीद्वारे आमच्याशी मानसिक संपर्क करू शकाल. मात्र ते अनुभवजन्य ज्ञानानेच कळू शकेल. असो.\nहा जातक फार तळमळीचा आहे. त्याला आलेल्या नाडीग्रंथांच्या अनुभवावरून सगळ्या जगाला आमच्या कथनाचे महत्त्व व मर्म सांगण्याच्यासर्वतोपरी प्रयत्नांचीघाईझाली आहे. चांगली गोष्ट आहे.पण लक्षांत असू दे की हे काम इतके सहजासहजी होणारे नाही. आम्ही त्याला या घटकेला सांगू इच्छितो की त्याने आमच्यासाठी कार्य ���रताना पंचाक्षर मंत्र सदैव मुखात ठेवावा. शिवांच्या आज्ञेने जर तो आमच्या कुटीरात योग्य वेळी पुन्हा भेट द्यायला प्रत्यक्ष आला तर योग्य मार्गदर्शन केले जाईल. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की सध्याच्या काळात त्याची मनस्थिती गोंधळलेली आहे. तेंव्हा हे आशीर्वचन ऐकून तो आणखी बुचकळ्यात पडेल. तो त्याच्या प्राक्तनाचा भाग आहे. ते त्याला भोगून संपवावे लागेल. म्हणून आम्ही त्याला सांगतो की तुझ्या कुवतीप्रमाणे लोकसेवा व ईशसेवा पूर्ण श्रद्धाभावाने चालू ठेवावी. उर्वरित अरुल वाक्य योग्य वेळी मिळेल. तोवर आमचे शुभाशीर्वाद....\nज्योतिष तंत्र मंत्र 2012 - नाडीग्रंथ दिवाळी विशेषांक\nनाडी ग्रंथांच्या सावलीत स्लाईड शो\nतंजावरच्या अरुल कुटीर केंद्रात गणेशन नामक नाडी वाच...\nनाडी ग्रंथ पट्टी मिळणे ही किती अशक्यप्राय गोष्ट आह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180701", "date_download": "2019-01-16T09:58:27Z", "digest": "sha1:PT6QIANTMYB6BMUZACGNZ2CZLS5H7NJH", "length": 6986, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "1 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nवाडा : सामाजिक कार्यकर्ते अनंत (बंड्या) सुर्वेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर\nComments Off on वाडा : सामाजिक कार्यकर्ते अनंत (बंड्या) सुर्वेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर\nराजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. ०१ : बहुजन विकास आघाडीचे तालुका सचिव व सामाजिक कार्यकर्ते अनंत (बंड्या) सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात वाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत चार तासात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयातील रक्तपेढी विभागात या बाटल्या संकलित करण्यात आल्या असल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले. शिबिरास पालघर जिल्हा ...\tRead More »\nपालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकवटल्या, पोलीसांच्या मुस्कटदाबीविरोधात आक्रमक भूमिका\nComments Off on पालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकवटल्या, पोलीसांच्या मुस्कटदाबीविरोधात आक्रमक भूमिका\nराजतंत्र न्यूज नेटवर्क : दि. 01 : पालघर पोलीस स्टेशनमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या आजतक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी राम परमार यांच्याशी गैरकायदेशीर वर्तन करुन उलट त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली कारवाई करणार्‍या पोलीस प्रशासनाच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकत्रित आल्या आहेत. काल पालघर येथे पार पडलेल्या सभेमध्ये हा लढा पुढे नेण्यासाठी ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dattaguru.myarpan.in/post/51/%E0%A5%A8%E0%A5%A7.%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%20::%20%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-01-16T10:38:53Z", "digest": "sha1:5SXH3PQ7OFKSWX2ZXAGGPN223E2DFPVT", "length": 35687, "nlines": 555, "source_domain": "dattaguru.myarpan.in", "title": "२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी | Shri Dattaguru (श्री दत्तगुरू) | Arpan (अर्पण)", "raw_content": "\n२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी\nसर्प ह्या एकविसाव्या गुरुकडून एकांतवासाचा बोध होतो. सर्प हा एकाकी जगणारा जीव आहे. तो स्वतःचं घरसुद्धा बांधत नाही. मुंग्यांनी कष्टाने बनवलेल्या आयत्या वारुळात तो निवांत जाऊन वास्तव्य करतो. आणि पुन्हा मनात येईल तेव्हा मुक्तपणे संचार करीत राहतो. सर्प सहसा कोणाच्याही दृष्टीक्षेपात न पडता त्याचा तो एकटा विहार करतो. ह्यावरून योगी माणसाने मुक्तासंचारी असावे. निवाऱ्याची विवंचना न करता मुक्तसंचार करावा जिथे विसाव्���ास जागा मिळेल तिथे काही क्षण विसावा घेऊन पुन्हा आपली मार्गक्रमणा चालू ठेवावी. त्याचप्रमाणे एकांतवास पत्करावा. योग्यांनी वाईट अथवा चांगल्यांची संगत न करता आपल्या जीवनाची एकाकी वाटचाल करावी जी त्याला परमेश्वरा नजीक पोहोचवेल.\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपना�� :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: हनुमान मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री लक्ष्मी\nजपनाम :: लेख २. मंत्र संजीविनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - केतू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - राहू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शुक्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - गुरु\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - बुध\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - मंगळ\nजपनाम :: लेख १. ॐ कार स्वयंभू प्रणवाकार\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - चंद्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - सूर्य\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शिवमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गणेश मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेपन्नावा (अवतरणिका)\nसर्व दत्तभक्तांना श्री दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचा���ीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा (संपूर्ण)\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सव्विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सतरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सोळावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौदावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बारावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय नववा (संपूर्ण)\nगीत गुरुचरित :: श्री गुरुचरित्राची काव्यमय अनुभूती\nश्री गुरूचरित्र :: अध्याय आठवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सातवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पाचवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्या�� चौथा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दुसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)\nश्री दत्ताचें नाम मुखीं - कवी :: गिरीबाल\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nसप्तशती गुरूचरित्र :: दत्तजन्म\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय विसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सतरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सोळावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौदावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बारावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अकरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय नववा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय आठवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सातवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पाचवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौथा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दुसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बावन्नवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौव्वेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अडतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सदतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय छत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पस्तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेहतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चोविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेविसावा\n|| आम्हीं दत्ताचे नोकर ||\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय विसावा\nगुरुपौर्णिमेची एक सुंदर भेट, आपल्यासाठी\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठरावा\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सतरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सोळावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंधरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौदावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बारावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अकरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय नववा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय आठवा\n२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास\n२३. कातणी (कोळी) :: निर्विकार\n२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त\n२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी\n२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य\n१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता\n१८. टिटवी :: लोभाचा त्याग\n१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\n१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग\n१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन\n१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | यदूचे वैराग्य व अवधूत दर्शन\n१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त\n११.पतंग :: मोहाचा त्याग\n१०. समुद्र :: समतोल\n९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट\n८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती\n७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार\n५. अग्नी :: पवित्रता\n४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता\n३. आकाश :: अचल, अविनाशी\n२. वायु :: विरक्ती\n१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सातवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पाचवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौथा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसरा\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कमललोचन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: देवेश्वर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: शिवरूप\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: आदिगुरु\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायायुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: विश्वंभरावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: सिद्धराज\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: लिलाविश्वंभर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीजनवल्लभ\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कालाग्निशमन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दत्तात्रेय\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: अत्रिवरद\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nOvi Shri Gururayanchi (ओवी श्री गुरुरायांची)\nShri Dattamahatmya (श्री दत्तमाहात्म्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-wins-gold-in-mens-table-tennis-in-cwg-2018/", "date_download": "2019-01-16T10:07:23Z", "digest": "sha1:VYAUWR4YCTGJXXB4VQOF667RBS7S7XGU", "length": 7420, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुवर्ण दिवस, भारताचा पदकांचा धडाका सुरूच", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुवर्ण दिवस, भारताचा पदकांचा धडाका सुरूच\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुवर्ण दिवस, भारताचा पदकांचा धडाका सुरूच\nऑस्ट्रेलियात चालू असलेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट कायम ठेवली आहे. आज भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने नायजेरियाला पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.\nभारतीय संघाने नायजेरियाला अंतिम फेरीत ३-० असे पराभूत करत आजच्या दिवसातले भारताचे तिसरे सुवर्णपदक तर एकूण नववे सुवर्णपदक जिंकले आहे.\nभारतीय संघातील हरमीत देसाई आणि जी. साथियन या जोडीने मोटायो आणि एबीओडुन या नायजेरियाच्या जोडीला पराभूत करून भारताचे सुवर्णपदक निश्चित केले. त्याचबरोबर ए शरथ कमलनेही चांगली कामगिरी करून सुवर्णपदक मिळवण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे.\nविशेष म्हणजे कालच भारतीय महिला संघानेही टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला टेबल टेनिसमध्ये कधीही सुवर्णपदक मिळाले नव्हते पण यावर्षी महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदक मिळवल्याने नवा विक्रम रचला आहे.\nयामुळे भारताच्या खात्यात आता १८ पदके झाली असून. यात ९ सुवर्णपदक, ४ रौप्य पदक तर ५ कांस्य पदकाचा समावेश आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sushil-kumar-claims-third-straight-cwg-gold/", "date_download": "2019-01-16T10:12:16Z", "digest": "sha1:ZP6KZEF4PJ236XFTPVGSOSWL6DPOIMNJ", "length": 7614, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुशील कुमारची सुवर्णमय कामगिरी", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुशील कुमारची सुवर्णमय कामगिरी\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुशील कुमारची सुवर्णमय कामगिरी\nऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने आज सुवर्णपदक जिंकून भारताला आजच्या दिवसातले दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.\nत्याने फ्रीस्टाईलमध्ये ७४ किलो वजनी गटात खेळताना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर १०-० ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.\nयामुळे आता भारताच्या खात्यात एकूण २९ पदके झाले आहेत. यात १४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कांस्य पदकांची समावेश आहे. भारत सध्या पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nआज सकाळीच भारताला कुस्तीमध्ये आजच्या दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळाले होते. राहुल आवारेने ५७ किलो वजनी गटात ही सुवर्णमय कामगिरी केली.\nसुशील कुमारचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे. याआधी त्याने २०१० च्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात आणि २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.\nतसेच सुशील कुमार हा भारताला दोनवेळा ऑलिंपिक पदके मिळवून देणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते, तर २०१२च्या लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांन��� त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180702", "date_download": "2019-01-16T10:58:23Z", "digest": "sha1:4UG4BTUN2AQAUUBTXEE5UFOTSTSBRMBS", "length": 14708, "nlines": 81, "source_domain": "rajtantra.com", "title": "2 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nमुले चोरणार्‍या टोळींसारख्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन\nComments Off on मुले चोरणार्‍या टोळींसारख्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन\nराजतंत्र न्युज नेटवर्क/नवी मुंबई, दि. 2 : मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे वाटसरु, प्रवासी व अन्य निष्पाप व्यक्तींचा छळ होतो. त्यामुळे मारहाणीच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मिडीयावरील अश्या कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू ...\tRead More »\nवाडा-मनोर महामार्गावर खड्ड्यामुळे अपघात, 1 जखमी\nComments Off on वाडा-मनोर महामार्गावर खड्ड्यामुळे अपघात, 1 जखमी\nदिनेश यादव /वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील सापणे हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने अनियंत्रित झालेला कंटेनर कारला धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे. वाडा-मनोर महामार्गावरील सापणे येथील पिंजाळ नदीवरील पुलावर मनोरकडून वाड���याच्या दिशेने येत असलेला जी.जे. 06/व्ही.व्ही. 8864 क्रमांकाचा कंटेनर पूलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आदळल्याने कंटेनरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर थेट विरुद्ध दिशेने येणार्‍या एम.एच.04/जी.झेड. 3379 या ...\tRead More »\nकुडूस येथील विद्यार्थ्यांनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ पिशव्या\nComments Off on कुडूस येथील विद्यार्थ्यांनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ पिशव्या\nअशोक पाटील/कुडूस, दि. 2 : महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर नागरिकांमध्ये प्लास्टिक पिशवीला पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतरच बंदी योग्य होती, अशी एकच चर्चा रंगली, मात्र हे रडगाणे गाण्यारांना कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी नवा पर्याय प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील जुन्या टाकाऊ कपड्यांपासून टिकाऊ कापडी पिशव्या बनवून त्या शिक्षक व पालकांच्या हाती बाजार ...\tRead More »\nपालघर येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते वृक्षारोपण\nComments Off on पालघर येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते वृक्षारोपण\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि.१ : राज्यभरात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते पालघर वनक्षेत्रातील पडघा हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे ...\tRead More »\nकेशवसृष्टि संस्थेचे २० हजार फळझाडे लावण्याचे उद्दिष्ट\nComments Off on केशवसृष्टि संस्थेचे २० हजार फळझाडे लावण्याचे उद्दिष्ट\nराजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. ०१ : मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील केशवसृष्टि या संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात येणार ८ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड व जव्हार तालुक्यातील ४० गावांमध्ये एकाच दिवसात २० हजार फळझाडे लावण्यात येणार आहेत. यामध्ये केसर आंबा, काजू आणि पेरू याची लागवड केली जाणार आहे. ...\tRead More »\nपालघर बोईसमधील चित्रपटगृहांना मनसेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन\nComments Off on पालघर बोईसमधील चित्रपटगृहांना मनसेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन\nवार्ताहर बोईसर, दि. ०१ : चढ्या दराने खादय पदार्थ विक्री करणाऱ्या विविध शहरातील चित्रपटगृहविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येत असून पालघर व बोईसरमधील चित्रपटगृहांना खाद्यपदार्थ योग्य किमतीत विका, बाहेरुन खाद्य पदार्थ आणण्यास परवानगी दया, मोफत फिल्टरचे थंड पाणी उपलब्ध करा, अश्या विविध मागण्यांचे पत्र पालघर जिल्हा मनसेतर्फ़े चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे. पुढील ...\tRead More »\nडहाणू : ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण\nComments Off on डहाणू : ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण\nराजतंत्र न्युज नेटवर्क दि. १: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून त्याचा भाग म्हणून डहाणू तालुक्यातील नरपड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. छायाचित्रात नूतन बाल शिक्षण संघाचे सचिव दिनेश पाटील वृक्षारोपण करताना दिसत आहेत. Share on: WhatsApp\tRead More »\nपंतप्रधान मोदी पालघरमधील शेतकऱ्यांच्या मन कि बात जाणणार का \nComments Off on पंतप्रधान मोदी पालघरमधील शेतकऱ्यांच्या मन कि बात जाणणार का \nवार्ताहर बोईसर, दि. ०१ : गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे प्रकल्प न देता बुलेट ट्रेन व एक्स्प्रेस हायवे सारखे प्रकल्प हुकूमशाही पद्धतीने पालघर जिल्ह्यावर लादण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहेत. नरेंद्र मोदी देशातील जनतेची मन की बात जाणतात मात्र पालघर जिल्ह्यातील नागरिकांच्या मनातील असलेला प्रकल्पाला विरोध जाणातील का असा असल्याचे शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/pm-modi-become-most-talked-about-indian-personalities-on-twitter-in-2018/articleshow/66973333.cms", "date_download": "2019-01-16T11:23:40Z", "digest": "sha1:OJCK2JNPPVJL4KHE3R7TZODEHQ76ZFZX", "length": 10600, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Modi on twitter: pm modi become most talked about indian personalities on twitter in 2018 - टि्वटरवर PM मोदी २०१८ चा सर्वात चर्चित चेहरा! | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nटि्वटरवर PM मोदी २०१८ चा सर्वात चर्चित चेहरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी टि्वटरवर २०१८ मधील सर्वाधिक चर्चित चेहऱ्याचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या खालोखाल क्रमांक आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा. मोदींसह भाजपच्या चार नेत्यांचा टि्वटरवरील सर्वात चर्चेत राहिलेल्या व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.\nटि्वटरवर PM मोदी २०१८ चा सर्वात चर्चित चेहरा\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची सोशल मीडियावरील लोकप्रियता वादातित आहे. ते टि्वटरवर २०१८ मधील सर्वाधिक चर्चित चेहऱ्याचे मानकरी ठरले आहेत. त्यांच्या खालोखाल क्रमांक आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा. मोदींसह भाजपच्या चार नेत्यांचा टि्वटरवरील सर्वात चर्चेत राहिलेल्या व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.\nटि्वटर इंडियाने हे टि्वट केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजप अध्यक्ष अमित शाह, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही टि्वटरवर चर्चेत राहिलेल्या टॉप १० चेहऱ्यांमध्ये समावेश आहे. राजकारण्यांव्यतिरिक्त अभिनेता शाहरुख खान (७), पवन कल्याण (६) आणि विजय (८), महेश (९) यांचा समावेश आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्र��� विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nटि्वटरवर PM मोदी २०१८ चा सर्वात चर्चित चेहरा\nकाश्मीर: पाकच्या गोळीबारात जवान शहीद...\nडॉक्टरने केली चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया\nसावित्रीबाई फुलेंनी दिला भाजपचा राजीनामा...\nसुबोध कुमार सिंह यांच्या कुटुंबीयांनी घेतली योगींची भेट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180505", "date_download": "2019-01-16T10:12:28Z", "digest": "sha1:B5QR6EMZYIUPYF6WH36TKIGJ7G2KJHUA", "length": 6987, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "5 | May | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nआचार संहितेचे काटेकोर पालन करा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य द्या\nComments Off on आचार संहितेचे काटेकोर पालन करा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य द्या\nराजतंत्र न्यु नेटवर्क पालघर, दि. ४ : निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केल्या. पालघर लोकसभेचे खासदार ऍड. चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीयेत्या २८ मी रोजी निवडणूक होत असून त्या निमित्ताने काळ गुरुवारी जिल्हाधिकारी ...\tRead More »\nजव्हार : रोहियो कामे मागूनही मिळेनात, साकुर येथील रोहयो मजुरांकडून बेरोजगार भत्��ाची मागणी.\nComments Off on जव्हार : रोहियो कामे मागूनही मिळेनात, साकुर येथील रोहयो मजुरांकडून बेरोजगार भत्याची मागणी.\nप्रतिनिधी जव्हार, दि. ०४: साकुर गावातील रोहयो मजुरांनी रोजगाराची मागणी करूनही रोजगार मिळालेला नसल्याने या मजुरांकडून बेरोजगार भत्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मजुरांवर केवळ मंजुरीसाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत गावात राहूनही कामे मिळावीत, या कामांमधून गाव परिसराचा कायापालट व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मागणी करेल त्याला कामे ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180703", "date_download": "2019-01-16T10:05:50Z", "digest": "sha1:3I5XO7RZEEMTN2HY6CZISUNZIM4G2WGM", "length": 13524, "nlines": 77, "source_domain": "rajtantra.com", "title": "3 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nकिशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 800 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप\nComments Off on किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 800 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप\nवैदेही वाढाण/बोईसर, दि. 3 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधे अभावी आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये या उद्देशाने किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालघर तालुक्यातील दहीसर तर्फे मनोर केंद्रातील 10 शाळांतील 800 विद्यार्थ्यांना रेनकोट, तीन हजार वह्या व 100 सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार विलास तरे, बीडीओ प्रदीप घोरपडे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, जिल्हा परिषद सदस्य जिवन सांबरे, पंचायत ...\tRead More »\nजिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांचे मानधन वर्षभरापासून प्रलंबीत\nComments Off on जिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांचे मानधन वर्षभरापासून प्रलंबीत\n> तांत्रिक सहाय्यकही वंचित; > 50 लाखांचे मानधन थकले; > मानद कर्मचार्‍यांची ओढातान दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 3 : पालघर जिल्ह्यातील 471 रोजगार सेवकांना मागील वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. तर 24 तांत्रिक सहाय्यकांचेही मानधन अटकलेले आहे. रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांच्या मानधनाबाबत आयूक्त कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याने या मानद कर्मचार्‍यांची मोठी आर्थिक ओढातान होत आहे. जिल्ह्यातील अत्यल्प मानधनावर कार्यरत असलेल्या 471 रोजगार ...\tRead More »\nकॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बाबूराव लहांगे यांचे निधन\nComments Off on कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बाबूराव लहांगे यांचे निधन\nप्रतिनिधी वाडा, दि. २: कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते तथा ठाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती बाबूराव काशीनाथ लहांगे यांचे रविवार दिनांक १ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बाबूराव लहांगे हे कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते होते तसेच ते ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून दोन वेळा निवडून आले होते. यामध्ये एक वेळेस त्यांनी समाज कल्याण समितीचे ...\tRead More »\nवाडा तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण\nComments Off on वाडा तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण\nप्रतिनिधी वाडा, दि. २ : राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असुन काल ठिकठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वाडा येथे तालुका कृषि कार्यालयासमोरील कृषि फाँर्ममध्ये उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गवांदे व कृषि भुषण शेतकरी अनिल पाटील यांच्या हस्ते नारळाची रोपे लाऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्व. वसंतराव ...\tRead More »\nदहिसर वनपरिक्षेतत्रात वनमहोत्सवास सुरुवात, आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nComments Off on दहिसर वनपरिक्षेतत्रात वनमहोत्सवा�� सुरुवात, आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षारोपण\nप्रतिनिधी मनोर,ता.२ : दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत १३ कोटी वृक्षलागवड महोत्सवाची सुरुवात गुंदावे येथे आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करून करण्यात आली. १ जुलै ते ३१ जुलै पर्यत चालणाऱ्या वनमहोत्सवात दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत ४८ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. बांबू, साग, वावळा, खैर, पळस, करंज, कुसुम, आपटा या जातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. ...\tRead More »\nधर्मवीर ग्रूप कडून गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, शिक्षण घेत असलेल्या तरुणाईचा स्तुत्य उपक्रम\nComments Off on धर्मवीर ग्रूप कडून गरीब विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, शिक्षण घेत असलेल्या तरुणाईचा स्तुत्य उपक्रम\nप्रतिनिधी वाडा, दि. २ : तालुक्यातील शिक्षण घेत असलेल्या तरुणांनी एकत्र येत ‘धर्मवीर’ या नावाने ग्रुप तयार केला असून या ग्रुपच्या माध्यमातून ही तरुण मंडळी अनेक लहान-मोठे सामाजिक उपक्रम राबवत असतात. आज तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता या तरुणांनी स्वत:च्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या पैशातून बचत करत पैसे जमा केले. आणि ...\tRead More »\nजागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघ कार्यकारणी निवड\nComments Off on जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघ कार्यकारणी निवड\nप्रतिनिधी जव्हार, दि. २ : आदिवासींची पारंपरिक कला सण व उत्सव तसेच दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघाची नव्याने कार्यकारिणी निवड करण्यात आली. या आदिवासी युवा संघ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी म्हणून महेश सखाराम भोये यांची निवड तर उपाध्यक्षपदी एकनाथ दरोडा, मनोज गवते, राहुल घेगड, दिनेश जाधव, संकेत माळगावी यांची निवड करण्यात ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय करा���े स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180308", "date_download": "2019-01-16T09:43:24Z", "digest": "sha1:I4MHBVVP2UWFZZJ4KSIJXPCGT4CFTXD6", "length": 6833, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "8 | March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nजागतिक महिला दिनानिमित्त डहाणूत महिला मेळावा संपन्न\nComments Off on जागतिक महिला दिनानिमित्त डहाणूत महिला मेळावा संपन्न\nडहाणू पंचायत समिती, एकात्मिक बालविकास सेवा योजना व शिक्षण विभाग यांच्यावतीने आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. रश्मी प्रशांत सोनी, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती रामदादा ठाकरे उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अमिता पाटील, गट शिक्षण अधिकारी विष्णु रावते, बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. पी. गोखले आदी उपस्थित होते. Read More »\nभगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे\nComments Off on भगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे\nजागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वसंतवाडी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संवाद साधताना संजीव जोशी यांनी ११० वर्षांपासून चालत आलेली जागतिक महिला दिनाची परंपरा, इंग्लंडमध्ये महिलांना १९१८ मध्ये मिळालेला मतदानाचा अधिकार, त्यानंतर १९२० मध्ये अमेरिकेत महिलांना मिळालेला अधिकार, आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच मिळालेला सर्वंकष असा समानतेचा अधिकार याबाबत आढावा घेतला.\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180704", "date_download": "2019-01-16T11:06:09Z", "digest": "sha1:UUHGHUMVPYH5MWIWWLBGZ7RVZF5JXRCI", "length": 6580, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "4 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nअफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका – पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांचे आवाहन\nComments Off on अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका – पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांचे आवाहन\nअशोक पाटील वाडा, दि. ३ : राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. वाडा तालुक्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी तातडीने पोलिस मित्र, शांतता कमिटी, पोलीस पाटील, पत्रकार, व्यापारी व सामाजिक संघटनांची मंगळवारी ( ...\tRead More »\nवाडा : अजरामर युथ क्लब च्या वतीने सुर्यमाळ केंद्रातील ७४३ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप\nComments Off on वाडा : अजरामर युथ क्लब च्या वतीने सुर्यमाळ केंद्रातील ७४३ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप\nप्रतिनिधी मोखाडा, दि. ३ : तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणा-या सुर्यमाळ जिल्हापरिषद केंद्रातील मौजे आमले, भवानीवाडी,सुर्यमाळ आदी नऊ जि.प.शाळा���ना अजरामर युथ क्लब संस्थेच्या वतीने संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यांत आलेले आहे. याकामी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र विशे यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यामूळे आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वेध अभ्यास करता येणार आहे. ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-govt/all/page-3/", "date_download": "2019-01-16T09:52:45Z", "digest": "sha1:MFCMLYYPPZQIK245WCCBMZNATSZH5TYR", "length": 11226, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Govt- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nभाजपाच्या राज्यात डान्सबारला अच्छे दिन - राज ठाकरे\n15 मार्चपूर्वी डान्सबार मालकांना परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश\nडान्सबारच्या जाचक अटींवरून सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं\nमॅगीवर पुन्हा बंदीसाठी राज्य सरकार पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात\nमुनगंटीवारांचं पहिलं बजेट राज्यात 'अच्छे दिन' आणेल का\nफडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट\nएकनाथ शिंदे यांची संपूर्ण मुलाखत\nसुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत\n100 दिवसातली देवेंद्र सरकारची कामगिरी समाधानकारक आहे का\nपंकजा मुंडे ठरल्या स्टार मंत्री, मुख्यमंत्री दुसर्‍या स्थानावर \n, सर्व्हेला जनतेचा उदंड प्रतिसाद\nविनोद तावडे यांची संपूर्ण मुलाखत\nतिसर्‍या दिवशीही पंकजा मुंडे आघाडीवर, मुख्यमंत्री दुसर्‍या तर शिंदे तिसर्‍या क्रमांकावर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/ajit-pawar-on-petrol-price-hike-291312.html", "date_download": "2019-01-16T10:41:23Z", "digest": "sha1:INRXLOASQWPOSOY45LLZATOSML2R2QRU", "length": 13634, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'इंधन दरवाढ हे सरकारचं अपयश'", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिल��� नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\n'इंधन दरवाढ हे सरकारचं अपयश'\n'इंधन दरवाढ हे सरकारचं अपयश'\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nSpecial Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही\nSpecial Report : या ठिकाणी भरते भुतांची यात्रा\nVIDEO : महामेट्रोचे China Made कोचेस नागपुरात दाखल\nLIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा 'मोदी पॅटर्न'\nVIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना\nVIDEO: पुणतांब्यातून पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक\n#MustWatch: मंगळवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nधारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO\nVIDEO : नागपुरातही पतंगबाजीला उधाण\nVIDEO : शिवसेनेनं वाटल्या 'ठाकरे' पतंग\nVIDEO : पुण्यात भररस्त्यात धावती कार पेटली; परिसरात धुराचे लोट\nVIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल\nVIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू\nVIDEO : सलग पाचव्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव\nVIDEO : 'आता बोडक्याचं सांगणार' अजित पवारांचा भाजप मंत्र्यांवर घणाघात\nSpecial Report : 4 मिनिटांच्या चर्चेमागचं 'राज'\nSpecial Report : कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'\nSpecial Report : मोहिते पाटलांना 'कात्रजचा घाट'\nSpecial Report : पुण्याच्या दाम्पत्यानं चंद्रावर बुक केला प्लॉट\nरामदास आठवलेंच्या सभेत तुफान गोंधळ, दुसरा VIDEO समोर\nSpecial Report : 1 इंजेक्शन, 13 वर्षं मुल होण्याची चिंता नाही\nSpecial Report : खरंच येणार क��� करदात्यांना 'अच्छे दिन'\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nमोदी सरकारची नवी योजना, आता ATM मधून मिळणार मोफत औषधं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-117041900008_1.html", "date_download": "2019-01-16T10:59:22Z", "digest": "sha1:X2K6TB5DCL3Z2OL5SJU6KPYSFNBHAIM3", "length": 8169, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नशिबात प्रायश्चित | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्यांच्या नशिबात प्रायश्चित लिहिलेलं असतं.....\nशक्यतो त्यांच्या बायका सुट्टीत माहेरी जात नाहीत....\nगोलूला आवडली विवाहित स्त्री\nउन्हाळ्यात थंडावा जाणवतो जेव्हा...\nविमानात 4 ते 5 ड्रिंक घेतल्यावर....\nगंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर\nयावर अधिक वाचा :\nव्हॉट्स अॅप मराठी विनोद\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवड��ेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...\nफराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच 'ओम शांती ओम' या ...\nमणिरत्नमच्या आगामी चित्रपटाट अमिताभ ऐश्वर्या\nमाजी विश्वसुंदरी व अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने मणिरत्नम यांचा चित्रपट साईन केला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180705", "date_download": "2019-01-16T10:12:57Z", "digest": "sha1:W4G2BOR764VLHG43VJIOXMOPS5XS6EPX", "length": 13267, "nlines": 77, "source_domain": "rajtantra.com", "title": "5 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nनादुरुस्त रस्त्यांसाठी श्रमजीवीचा रास्तारोको, कुडूस नाक्यावर दीड तास रोखला रस्ता\nComments Off on नादुरुस्त रस्त्यांसाठी श्रमजीवीचा रास्तारोको, कुडूस नाक्यावर दीड तास रोखला रस्ता\nदिनेश यादव वाडा, दि. ५ : तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांविरोधात आज श्रमजीवी संघटनेने कुडूस नाका येथे तब्बल दीड तास रास्ता रोखून आंदोलन केले. संबंधितांना वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात टाळाटाळ केल्याने आज श्रमजीवी संघटना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्तावर बसवून ...\tRead More »\nमधमाशी पालन उद्योग प्रशिक्षणासाठी इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन\nComments Off on मधमाशी पालन उद्योग प्रशिक्षणासाठी इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. ४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळामार्फत आग्या व सातेरी मधमाशीपालन उद्योग करु इच्छिणार्‍या मधपाळ लाभार्थ्यास तालुक्याच्या ठिकाणी ५ ते १० दिवसांचे प्रशि���्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असुन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता ठाणे जिल्ह्यातील शहापुर, मुरबाड व पालघर जिल्ह्यातील डहाणू, ...\tRead More »\nसुशिक्षित बेरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.\nComments Off on सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.\nप्रतिनिधी : केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजने अंतर्गत कुडूस येथे बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी बँकेद्वारे मिळणार्‍या अनुदानाच्या प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कुडूस ...\tRead More »\nकेळव्याच्या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून डहाणू लोकलला लागलेली आग विझवली\nComments Off on केळव्याच्या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून डहाणू लोकलला लागलेली आग विझवली\nवार्ताहर बोईसर, दि. ०४ : विरार येथे रेल्वे स्थानकात काल मंगळवारी शॉर्टसर्किट मुळे चर्चगेट – डहाणू लोकलला आग लागण्याची घटना घडली. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर हि आग विझवण्यात आली. मात्र ह्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवण्याकामी धावून आलेला केळव्याचा एक तरुण देवदूत ठरला. दिलीप मोतीराम भोईर असे या तरुणाचे नाव आहे. काल अंधेरी येथे ...\tRead More »\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी सुनिल भुसारा.\nComments Off on राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी सुनिल भुसारा.\nप्रतिनिधी जव्हार, दि. ०४ : जव्हार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी सुनील भुसारा यांची दुस-यांदा निवड करण्यात आली आहे, त्या अनुषंगाने जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नवीन कार्यकारणी लवकरच तयार करण्यात येणार आहे. नवीन जिल्हा कार्यकारिणीमध्ये तरुण व एकनिष्ठपणे पक्षाला वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश जिल्हा कार्यकारणीमध्ये घेतला जाईल असे भुसारा यांनी पत्रकारांशी ...\tRead More »\nजव्हार नगरपरिषद प्रभाग ६ पोट निवडणूक, स्वप्नील औसरकर बिनविरोध\nComments Off on जव्हार नगरपरिषद प्रभाग ६ पोट निवडणूक, स्वप्नील औसरकर बिनविरोध\nप्रतिनिधी जव्हार, दि. २६ : जव्हार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील शिवसेनेचे नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या पोटनिवडणुकीत स्वप्नील औसरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारानी आपले अर्ज माघारी घेतल्याने औसरकर हे विजयी ठरले आहेत. दिवगंत नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनानंतर ...\tRead More »\nऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे आज जिल्हाधिकारी कार्यलयावर धरणे आंदोलन\nComments Off on ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे आज जिल्हाधिकारी कार्यलयावर धरणे आंदोलन\nवार्ताहर बोईसर : विद्यार्थी, आदिवासी कर्मचारी वर्ग, महिला तसेच स्थानिकांना नोकरीत समावेश करण्यांसह जिल्ह्यातील विविध समस्यांविरोधात ऑल इंडिया आदिवासी एम्पल्योईज फेडरेशन आज गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र या योजना कार्यरत ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/citizens-of-the-people-to-get-the-last-glimpse-of-dr-patangrao-kadam-new/", "date_download": "2019-01-16T10:15:59Z", "digest": "sha1:TP2IQHOYKIGR5ZTXUQEUSBE23BTXMLK7", "length": 7422, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डॉ.पतंगराव कदम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी उसळला नागरिकांचा जनसागर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडॉ.पतंगराव कदम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी उसळला नागरिकांचा जनसागर\nडॉ.कदम यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने सांगलीला नेणार\nमुंबई: डॉ पतंगराव कदम यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांचा जनसागर उसळला. तसेच अंत्यदर्शनासाठी राजकीय,सामाजिक,शैक्षण���क क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ.कदम यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्यातील ‘सोनहिरा सहकारी साखर कारखाना’ मोहनराव कदम नगर वांगी येथे नेण्यात येणार आहे.\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nकाँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार केले जात होते. पतंगराव कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदाची धुरा सक्षमपणे संभाळलेली होती.\nमहाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा विजयी झालेल्या डॉ. कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात वने,मदत भूकंप पुनर्वसन मंत्रीपदांची धुरा संभाळलेली होती. त्यांनी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज भारतासह जगभरातील अनेक शहरांत भारती विद्यापीठाची महाविद्यालयांचे जाळे पसरले आहे. अत्यंत शांत मितभाषी आणि अभ्यासू म्हणून डॉ. कदम हे ओळखले जायचे. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार होते. परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post_39.html", "date_download": "2019-01-16T09:41:54Z", "digest": "sha1:FM5WGKTCYUDDCC76PAKUOUS4DEZHJ5QS", "length": 39233, "nlines": 236, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): कोलाहलातून नवी रचना?", "raw_content": "\nआजचा राष्ट्रवाद हा द्वितीय विश्वयुद्धकालीन राष्ट्रवाद राहिलेला नाही. स्वत:च्या देशावर प्रेम करायला शिकवत असतांनाच दुस-या देशांचा कोणत्या ना कोणत्या पातळीवरून द्वेष करायला काही \"राष्ट्रवादी\" शिकवत असले, तसा आग्रह धरत असले तरी त्यांच्याकडे फारशा सहानुभुतीने कोणी पहात नाही. राष्ट्रवादापेक्षा \"राष्ट्रप्रेम\" महत्वाचे असे बव्हंशी लोक मानतात. एकीकडे सर्वच राष्ट्रे परस्परावलंबी असली तरी \"वेगळे\"पणाची भावना सर्वत्र जोपासू पाहणारे आंतरराष्ट्रीय गट आहेत तर दुसरीकडे जागतिकीकरणाचा लाभ आपल्याही पदरात पडावा यासाठी धडपडनारेही असंख्य आहेत. एकीकडे \"स्वदेशी\"चा नारा जोमात असतो तर दुसरीकडे परकीय गुंतवणूक जास्तीत जास्त आपल्या राष्ट्रात कशी येईल हेही पाहिले जाते. आपल्या मालाला अन्य राष्ट्रांत अधिकाधिक बाजारपेठ कशी मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न तर होतातच पण प्रगत राष्ट्रातील रोजगाराच्या संधी आपल्या होतकरू तरुणांना कशा मिळतील यासाठीही प्रयत्न होत असतात. त्यात दुस-या राष्ट्रांवर राजकीय अथवा सामरिक कुरघोड्या करून आपल्याच राष्ट्राचे अन्यांवर कसे वर्चस्व राहील या स्पर्धेतही एनकेन प्रकारेन बव्हंशी राष्ट्रे असतात.\nएकुणात जग एका वेगळ्या विसंगतीपुर्ण कोलाहलात सापडले आहे असे आपल्या लक्षात येईल. विसंगती सुसंगतीकडे जाईल की अधिकाधिक विसंगत होत नव्या जागतिक उध्वस्ततेकडे वाटचाल करेल हा जागतिक विचारवंतांसमोरील मोठा प्रश्न आहे व त्यावर तोडगे काढत वा सुचवत सध्याची वाटचाल सुरु आहे. ही वाटचाल नवी जागतिक व्यवस्था आकारास यायला मदत करेल हा आशावाद जरी जीवंत असला तरी प्रवाहाला त्याच्या नैसर्गिकतेने वाहू द्यायचे की मानवतावादी मानवी हस्तक्षेप करत त्याला अर्थपूर्ण दिशा द्यायची हे जागतीक मानवाच्याच हाती आहे याबाबत दुमत नसावे. अर्थात एकमत नसते नेमकी कोणती व्यवस्था नव्या जगासाठी उपकारक ठरेल याबाबत.\nजागतिक सौहार्द वाढावे, परस्पर व्यापारही सुरळीत व्हावा, जागतिक ज्ञान व तंत्रज्ञानही सर्वच राष्ट्रांना उपलब्ध व्हावे, राष्ट्रा-राष्ट्रांतले तंटे युद्धाने नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयांत सोडवले जावेत, जागतिक मानवाचे मुलभूत अधिकार जतन केले जावेत अशी अनेक मानवतावादी उद्दिष्टे घेऊन युनायटेड नेशन्सची स्थापना झाली. द्वितीय महायुद्धाची सर्वसंहारक पार्श्वभुमी याला कारण ठरली. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी युनोची घटना अस्तित्वात आली. जागतिक शांतता हे मुख्य ध्येय होते. पण आधीच्या अकार्यक्षम ठरलेल्या लीग ऑफ नेशन्सचेच हे एक सुधारित स्वरुप होते. त्यात अमेरिका आणि सोव्हिएट रशियामधील शितयुद्धाने युनोच्या सुधारित कामांत कोलदांडा घातला. सुरक्षा समितीच्या मर्यादित सदस्यांना असलेल्या नकाराधिकारामुळे तर युनो अजुनच दुर्बळ झाली. शितयुद्धोत्तर काळातही युनो जागतिक शांततेच्या परिप्रेक्षात उठावदार कामगिरी करू शकली नाही. आपला काश्मिरचा प्रश्नही कितीतरी दशके युनोच्या दरबारात लोबकळत पडला आहे. युनोने जागतिक समस्या सोडवण्याऐवजी त्यात भरच घातली आहे असेही आरोप डोरी गोल्डसारखे अभ्यासक करतात. आपापले अजेंडे राबवू पाहणारे सुरक्षा समितीवर असलेले देश ही एक मोठी समस्या आहे हेही खरे आहे. अमेरिकेने तर स्थापनेपासुन युनोला हवी तशी वापरली आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्स हे सामर्थ्यशाली राष्ट्रांच्या हातचे बाव्हले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. थोडक्यात अंतिम उद्दिष्ट जरी श्रेष्ठ असले तरी युनो त्या दृष्टीने अपेशी ठरत आहे.\nखरे तर युनोमुळे एक नवी जागतिक व्यवस्था जन्माला येण्याची आशा होती. युनो एक जागतिक सरकार बनवेल अशीही अपेक्षा अमेरिकेतील काही विद्वान बाळगून होते तर याच साठी युरोपियन विद्वान यावर टीकाही करत होते. याचे कारण म्हणजे \"जागतिक सरकार\" म्हणजे अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील सरकार असाच अर्थ घेतला जात होता आणि त्यात तथ्य नाही असे म्हणता येत नाही. युनोच्या एकंदरीत घटनेतच दोष असल्याने ख-या अर्थाचे, सर्वांना प्रतिनिधित्व मिळेल असे सरकारही स्थापन होणे शक्य नव्हतेच किंबहुना राष्ट्रांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षांना आळा घालत दुर्बल राष्ट्रांना न्याय देण्याचे कार्यही युनो नीटपणे करू शकलेले नाही. त्यामुळे आजही जगात तणावाची, हिंसाचाराची केंद्रे जीवंत आहेत. नॉर्थ कोरिया, इझ्राएल, पाकिस्तान, चीनसारखी राष्ट्रे तर कधी तालिबान, इसिससारख्या दहशतवादी संघटना जगाला वेठीला धरत आहेत असेही चित्र आपण रोज अनुभवतो आहे. तिस-या महायुद्धाचा धोका उंबरठ्यावर आला आहे की काय अशी भिती निर्माण व्हावी असे प्रसंग अधून मधून घडतच असतात हेही आपण पहातच असतो.\nजगात राष्ट्रसमुहांचे विशिष्ट उद्दिष्टांसाठी महासंघ बनवले जाणे हे आपल्याला नवे उरलेले नाही. ’युरोपियन युनियन’च्या नांवाखाली युरोपियन राष्ट्रे एकत्र येतात, एकच चलन वापरू लागतात आणि अनेक पण एकखंडीय राष्ट्रांचा महासंघ बनवतात. त्याच वेळीस इंग्लंडसारखे राष्ट्र या महासंघातून बाहेरही पडते. राष्ट्राच्या व्यक्तिगत आकांक्षा व्यापक जागतिक अथवा किमान खंडीय हितापेक्षा काहीवेळा महत्वाच्या होऊन जातात. सार्क, ब्रिक्स, कॉमनवेल्द राष्ट्रे असे काही उद्दिष्टे घेत स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघांची जगात कमतरता नाही. त्यातून काय साध्य झाले यापेक्षा परस्पर सहकार्याची गरज सर्वच राष्ट्रांना तीव्रतेने भासत असते आणि त्यासाठी महासंघ बनवले जातात हे आपण पाहू शकतो. युनो हा सर्वात मोठा जागतीक महासंघ असला व आज दुर्बळ असला तरी भविष्यात तो आजच्या अडचणींवर मात करत \"सर्व-राष्ट्र-हितकारी\" बनण्याच्या दिशेने वाटचाल करणारच नाही असेही नाही. त्याहीपलीकडे अवघे जग हेच एक राष्ट्र बनवत आंतरराष्ट्रीय लोकशाहीवादी सरकार येण्याकडे वाटचाल होणारच नाही असे नाही. त्याबद्दल आपण पुढे चर्चा करुच पण यातील अडथळेही समजावून घ्यायला हवेत.\nजगात दोन महत्वाच्या अर्थ-राजकीय विचारसरण्या प्रबळ आहेत. साम्यवादी आणि भांडवलशाही. या दोघांचे हवे तसे मिश्रण करत अनेक राष्ट्रे आपापले अर्थ-राजकीय तत्वज्ञान बनवत आपापल्या राष्ट्राचा गाडा हाकत असतात. शुद्ध साम्यवादी आणि शुद्ध भांडवलशाहीवादी म्हणता येईल असे आज जगात एकही राष्ट्र अस्तित्वात नाही. असे असले तरी आपापलाच वाद श्रेष्ठ आहे असे मानत त्याच प्रमाणे जागतीक अर्थ-राजकीय व्यवस्था यायला हवी असे मानणारे प्रभावशाली गट सर्वत्र आहेत. साम्यवादाला खरे तर राष्ट्रवादच मान्य नाही. पण लोकशाहीही मान्य नाही. वर्गीय संघर्षावर आधारीत तत्वरचना असलेले साम्यवादी बुर्झ्वा वर्गाचा समूळ अंत करीत कष्टकरी-कामक-यांचे राज्य आणण्याचे स्वप्न पाहतात. त्यासाठी हिंसक लढ्यांना त्यांची मुळीच हरकत नाही. किंबहुना भारतात फोफावलेला माओवाद याच तत्वज्ञानाचे फलित आहे. माओवाद युरोप व लॅटिन अमेरिकेतही बस्तान मांडत आहे. काही साम्यवादी पक्षांनी अस्तित्व टिकवण्यासाठी लोकशाही स्विकारली असली तरी त्यांचेही अंतीम ध्येय लोकशाही हे नाही हे उघड आहे.\nजागतीक शांतता व सौहार्द यात \"कोणती व्यवस्था मानवजातीला उपकारक\" या प्रश्नानेच मोठी खीळ घातली आहे हे आपण पाहू शकतो. भांडवलशाहीची फळे चाखतच असले वाद आज जगाची एक विभागणी करून बसलेले आहे. पण दुसरीकडे अतिरेकी मक्तेदारीयुक्त भांडवलशाहीही राष्ट्रांचे सार्वभौम अस्तित्वच दुबळे करत चालली आहे असेही चित्र आपल्याला दिसते. यातून एक वेगळी व्यवस्था आजच आकाराला आली आहे. जनसामान्यांना समजू दिले जात नसले तरी नागरिकांच्या हिताविरुद्धचे निर्णय सरकारांना घ्यायला लावण्याचे अघोरी सामर्थ्य या व्यवस्थेत आहे. आज भांडवलदारी कंपण्यांची संख्या मोठी असली तरी त्यांचेही एकत्रीकरण होत एकमेव जागतीक कंपनीत त्यांचे रुपांतर होऊच शकणार नाही असे नाही.\nधर्म ही एक कळीची बाब आहे. यात राष्ट्रवाद नव्हे तर धर्मवाद प्रमूख मानणारा इस्लाम आघाडीवर आहे. सारे जग इस्लामच्याच शरियाप्रमाणे चालावे, आजच्या सर्व इस्लामियांनी इस्लामिक स्टेट्सच्या छत्राखाली एकत्र यावे यासाठी इसिसची स्थापना झाली. इसिसला अपवाद वगळता जगभरातील मुस्लिमांचा छुपा पाठिंबा असल्याचे चित्र आहे. अल बगदादीची नवखिलाफत वेगळी जागतीक व्यवस्था आणण्याच्या प्रयत्नात आहे. तिचा मार्गही मानवताशून्य क्रौर्याने भरलेला आहे. किंबहुना आजच्या जागतीक तणावाचे ते एक केंद्रबिंदू झाले आहे. इसिसच्या जन्माला अमेरिका व इझ्राइल जबाबदार आहेत असे आरोपही होत असतात. अमेरिकेचा सर्वग्रासी महत्वाकांक्षी जागतीक सम्राटवाद कधी लपून राहिलेला नाही. पण या संघर्षाचा निर्णायक अंत जागतीक व्यवस्थेला समुळ हादरे देऊनच होऊ शकतो हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.\nथोडक्यात आजचे जग हे द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळचे जग राहिलेले नाही. नवनवीन तत्वधारा आजही जन्माला येत आहेत. यात कोणती विचारधारा मानवजात एकमताने मान्य करत आपले जग सुंदर बनवेल हे सांगता येत नाही. पण आपल्याला या विचारधारांची दखल तर घेतलीच पाहिजे\nLabels: एक जग:एक राष्ट्र\nस्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादाची खूप चर्चा झाली. ब्रिटिश भारतीयांना हिणवत होते, की तुम्ही एक राष्ट्र नाही आहात, भारतात अनेक राष्ट्रे आहेत. यास उत्तर देण्यासा���ी आपण आग्रहाने मांडू लागलो, की आम्ही एक राष्ट्रच आहोत. जसे ब्रिटिश हे एक राष्ट्र आहे, तसेच आम्हीही एक राष्ट्र आहोत. त्या काळात भारत हे एक राष्ट्र आहे, की ते अनेक राष्ट्रांनी बनलेले आहे, असा कडाक्याचा वादविवाद चालत असे. परंतु भारतीय एक राष्ट्रवाद मानणाऱ्यांनीही त्या राष्ट्रवादाची मूलतत्त्वे वा आशय मांडणारा एखादा आधारभूत ग्रंथ लिहिलेला नाही. त्या काळात आग्रहाने मांडला जाणारा मुस्लिम राष्ट्रवाद व हिंदू राष्ट्रवाद यास विरोध करणारे प्रतिपादन एवढ्यापुरतेच त्या भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीचे स्वरूप राहिले. स्वातंत्र्योत्तर काळातही या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. भारतीय राष्ट्रवादाची समग्र मांडणी करणारा ग्रंथ अद्यापही उपलब्ध नाही. असे का झाले\nयाचे एक कारण हे, की स्वातंत्र्योत्तर काळात देशात डावे व उजवे अशी विचारवंतांची विभागणी करण्यात आली. मार्क्सवादाच्या प्रभावाखाली असलेल्या डाव्या विचारवंतांना मूलतः राष्ट्रवादच मान्य नव्हता. साम्यवाद वा समाजवाद हीच त्यांची सर्वोच्च विचारसरणी होती. राष्ट्रवादाला ते प्रतिगामी मानत असत. आजचे सहिष्णू व असहिष्णू हे अनुक्रमे त्याच डाव्या व उजव्यांचे वैचारिक वारसदार होत. त्यामुळे त्यांच्याकडून भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीची अपेक्षा करता येत नव्हती. आता उरले तथाकथित उजव्या विचारांचे नेते व विचारवंत. त्यांना एखाद्याचा अपवाद वजा जाता पाहिजे होता धार्मिक राष्ट्रवाद. त्याला ते सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणत असले, तरी आशय धार्मिक राष्ट्रवादाचा. अल्पसंख्याकांनाच काय, पण हिंदूंतील बहुसंख्याकांनाही तो मान्य होणारा नव्हता. त्यामुळे त्यांनाही भारतीय राष्ट्रवादाची मांडणी करता आली नाही. एवढेच काय, पण त्यांना हिंदू राष्ट्रवादाचीही समग्र वा नीट मांडणी करता आली नाही. आजही भारतीय राष्ट्रवाद त्याच्या समग्र मांडणीअभावी डावीकडे व उजवीकडे असे हेलकावे खात अभ्यासकांसमोर प्रश्न म्हणून उभा आहे.\nउजव्यांच्या दृष्टीने फक्त भाजप राष्ट्रवादी व अन्य सर्व राष्ट्रविरोधी, तर डाव्यांच्या दृष्टीने फक्त ते व काँग्रेस धर्मनिरपेक्ष, बाकीचे सर्व जमातवादी. मुस्लिम धर्मांधता चोखाळणे म्हणजे धर्मनिरपेक्षता नव्हे. हे वास्तव सांगणारे, परखड धर्मचिकित्सा करणारे नरहर कुरुंदकर समजून घ्यावे लागतील. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादासाठी कुरुंदकर एक व्यावहारिक कसोटी सांगतात. 'ज्याची भारतीय संविधानावर निष्ठा आहे व त्या संविधानास जो आपल्या धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ मानतो तो धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी समजावा' ही ती कसोटी. भारताचे संविधान हा भारतातील वेगवेगळ्या संस्कृतींनी सहमतीने स्वीकारलेला 'किमान समान कार्यक्रम' आहे, जो राबवणे कोणत्याही विचारधारेचे सरकार आले, तरी बंधनकारक आहे. आपण असे म्हणू शकतो, की हा 'घटनात्मक राष्ट्रवाद' आहे. त्याचा पाया एक संस्कृती, एक धर्म असा सांस्कृतिक वा धार्मिक संकुचिततेचा नसून, बहुसांस्कृतिक, धर्मनिरपेक्ष उदारमतवादी आहे. सहिष्णुता हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असून, द्वेषविरहित समाजरचना हा त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असा घटक आहे. परंतु आज अतिरेकी विरोधातून भारतीय दंड विधानाचे कलम १२४-अ रद्द करा, अशी मागणी करत आहेत. राष्ट्रद्रोहासाठीचे कलम रद्द करून कायद्याचे राज्य कसे अस्तित्वात येईल हे खरे, की सरकारने त्याचा उपयोग त्यांच्या विरोधातील आवाज दाबून टाकण्यासाठी करू नये, म्हणून राज्यघटनेने कलम १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे.\nजीनांच्या मुस्लिम लीगने 'मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत' असा सिद्धांत मांडला. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यामुळे उर्वरित भारताला 'हिंदुस्थान' हे नाव देणे तर्कशुद्ध व स्वाभाविक ठरले असते. आजही सामान्यतः उपखंडातील मुसलमान या देशाचा उल्लेख हिंदुस्थान असा करतात. असे असतानाही आपण या देशाचे नाव 'हिंदुस्थान' न ठेवता 'भारत' असे ठेवले. ऐतिहासिक दृष्टीने पाहता भारत हे नाव प्राचीन असून, 'हिंदू' मध्ययुगीन नाव आहे. डॉ आंबेडकरांच्या मते हिंदू हे नाव भारतात आल्यावर मुस्लिमांनी दिलेले आहे व तत्पूर्वीच्या धर्मग्रंथात व इतिहासात ते सापडत नाही. 'भारतीयत्व' हे हिंदुत्वापेक्षा प्राचीन होते. भारतीय नेत्यांना हेच अभिप्रेत होते. म्हणून त्यांनी या देशाचे नाव 'भारत' ठेवले. या भारतीयत्वाचा शोध आपल्याला घ्यायलाच हवा.\nसर, आजकाल UN ची अवस्था बेवारस झालीय. काही देश फक्त आपापल्या फायद्यासाठी करून घेतात\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणार��� लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180416&paged=2", "date_download": "2019-01-16T09:42:22Z", "digest": "sha1:O6Z6Y7CEIILMLXZOOBQD7X2OHZASGBKK", "length": 10733, "nlines": 70, "source_domain": "rajtantra.com", "title": "16 | April | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 2", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अत��क्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nजव्हारमध्ये आंबेडकर जयंती साजरी\nComments Off on जव्हारमध्ये आंबेडकर जयंती साजरी\nप्रतिनिधी जव्हार, दि. १५ : भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर याच्या १२७ व्य जयंती निमित्त काल, १४ एप्रिल रोजी शहरातील विजयस्तंभ ते अंबिका चौकदरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच येथी यशवंत नगर मध्ये व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम बाबासाहेब आंबेडकरांसह महात्मा फुले, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा ...\tRead More »\nबाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो… – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार\nComments Off on बाबासाहेबांमुळे मी इथपर्यंत पोहोचलो… – आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे कृतज्ञतापूर्वक उद्गार\nप्रतिनिधी वाडा, दि. १५ : बाबासाहेबांचे दीन-दलित व उपेक्षित समाजावर अनंत उपकार असून त्यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील व्यक्तीला राज्याच्या मंत्रिपदाचा मान मिळाला, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णुजी सवरा यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना काढले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी ( दि . १४ ...\tRead More »\nप्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nComments Off on प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट\nविशेष प्रतिनिधी वाडा, दि. १५ : येथील नगरपंचायत आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली असताना नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली ‘गोवा’ वारीचा घाट घातला जात आहे. नगर पंचायतीकडे पैसा नसल्याने कोणतीही विकासकामे होत नाहीत. मात्र प्रशिक्षणावर लाखो रुपये उधळले जाणार असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाडा नगर पंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगर पंचायत असून डिसेंबर २०१७ मध्ये ...\tRead More »\nबोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nComments Off on बोईसर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली\nवार्ताहर बोईसर दि. १४ : बोईसरमध्ये डॉ बाबासाहेब आबेडकर यांची 127 वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक भागात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शेकडो तरुणांचा सहभाग असलेली बाईक रॅली काढण्यात आली. बोईसरमध्ये स्टेशन परिसरातून काढण्यात आलेली हि बाईक रॅली संपूर्ण शहरात फिरून मधुर हॉटेलजवळ बाबासाहेबाना अभिवादन करून रिलीची सांगता झाली. यावेळी सरावली ग्रामपंचयत च्या सरपंच लक्ष्मी चांदे, बोईसर चे ...\tRead More »\nउद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nComments Off on उद्योजकता विकास प्रशिक्षण समारोप संपन्न\nप्रतिनिधी जव्हार दि. १३ : शहरातील बायफ प्रशिक्षण केंद्रात अनुसूचीत जाती/जमाती करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अदिवासी युवक युवतीसाठी दि. २७ मार्च २०१८ ते दि.१३ एप्रिल २०१८. या कालावधीत निवासी १८ दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता .त्याची आज सांगता झाली. हा कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष यांच्या वतीने राबविण्यात ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180904", "date_download": "2019-01-16T11:06:46Z", "digest": "sha1:FH35PFF4DAXFXV7RTA6RFYOINX3SBGWK", "length": 8225, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "4 | September | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nखोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार\nComments Off on खोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार\nदीपक गायकवाड/ राजतंत्र मिडीया मोखाडा, दि. 27 : खोडाळा गावचे भुमीपुत्र दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार जाहीर झालळ आहे. उद्या, 5 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन फसाळेंना गौरविण्यात येणार आहे. त्यांची आदर्श शिक्षक म्हणून झालेली निवड ही सत्पात्री असल्याचे सांगत त्यांच्यावर शिक्षक वृंद, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाकडून अभिनंदनाचा वर्षाव ...\tRead More »\nइस्रायली महावाणिज्यदूतांची ऐनशेत गावाला भेट\nComments Off on इस्रायली महावाणिज्यदूतांची ऐनशेत गावाला भेट\nजिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करणार्‍या इस्रायली विद्यार्थ्यांचे केले कौतुक दिनेश यादव/राजतंत्र मिडीया : वाडा, दि. 4 : इस्रायलच्या व्यवस्थापन महाविद्यालयातील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (एश्र अश्र) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्य दूत याकोव फिंकलश्टाईन हे वाड्यात आले होते. ...\tRead More »\nआदिवासी विकासात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार शरद पाटील यांची फौजदारी कारवाईची मागणी\nComments Off on आदिवासी विकासात कोट्यावधीचा भ्रष्ट्राचार शरद पाटील यांची फौजदारी कारवाईची मागणी\nवैदेही वाढाण / राजतंत्र मिडीया पालघर, दि. ४: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत राबविल्या जाणाऱ्या ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेत एकट्या विक्रमगड तालुक्यातून २६ कोटी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुबंई) या संस्थेने शासनास सादर केलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाल्याने आता या भ्रष्ट्राचारास जबाबदार असलेल्या कंत्राटदार ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-on-atal-bihari-vaajpayee-new/", "date_download": "2019-01-16T10:46:26Z", "digest": "sha1:LDT63OFB2ZI4WSDHIK4DWYNQ7FM4M6WH", "length": 10604, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारताने एक महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारताने एक महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी\nटीम महाराष्ट्र देशा- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.\nभारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख अनेकांगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी 5.05 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राजकीय, सामिजीक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारताने एक महान सुपुत्र गमावला असे ट्वीट करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nचालता-बोलता विश्वकोष काळाच्या पडद्याआड गेला : सुप्रिया सुळे\nउद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी वाहिली श्रद्धांजली.\nअटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडिलधाऱ्याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले.\nत्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती. शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा होत असत. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्वास सांष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत. शिवसेना परिवार त्यांना मानवंदना देत आहे. अटलजी, तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही.\nअटलजी सर्वसमावेशक, ते मोदी सरकारसारखे नव्हते : ममता बॅनर्जी\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nइंदिराजींनी आरक्षणाच्या कुबड्या घेतल्या होत्या काय नितीन गडकरींचे इंदिरा गांधींवर…\n‘2019 ची निवडणुक ही मोदी विरूद्ध सर्व अशी नाही तर जनता विरूद्ध आघाडी अशी…\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आपापल्या मतदार संघामध्ये विकास कामांचे उद्घाटन करत…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनं��राज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-villagers-demands-to-stop-shooting-of-tuzyat-jeev-rangla-seria/", "date_download": "2019-01-16T10:23:31Z", "digest": "sha1:2L4C2NA4OXJD7L3RMFFZPHMAXYZKBPIE", "length": 6686, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुझ्यात जीव रंगला मालिकेचे शुटींग थांबवण्याची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतुझ्यात जीव रंगला मालिकेचे शुटींग थांबवण्याची मागणी\nका आणि कोणी केली आहे मागणी जाणून घ्या सविस्तर \nटीम महाराष्ट्र देशा: तरुणाईच्या पसंतीला आलेली ‘झी मराठी’ वरील मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे, या मालिकेमुळे कोल्हापुरात तर चक्क वादंग उठल आहे,मालिकेचे शुटींग कोल्हापुरातल्या ज्या गावात चालू आहे त्या गावातल्या गावकर्यांनी या मालिकेचे शुटींग थांबवण्याची मागणी केली आहे, त्याबद्दलच निवेदन गावकर्यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.\n‘शत्रूचा शत्रू… तो आपला मित्र’ ;…\nमराठमोळ्या अनुजा पाटीलकडे महिला क्रिकेट संघाची धुरा\nकोल्हापुरातल्या वसगडे या गावात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचं शुटींग केलं जातं. चित्रीकरणावेळी चाहते मोठ्या संख्येने या गावात येतात. परिणामी या ठिकाणी गर्दी होऊन गावकऱ्यांना मनस्ताप होतो, असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर गावातल्या ज्या वाड्यामध्ये शुटींग चालू आहे त्या वाड्याच्या मालकाकडूनही शिवीगाळ व दमदाटी होत असल्यचा आरोप आता गावकर्यांनी केला आहे.\n‘शत्रूचा शत्रू… तो आपला मित्र’ ; कोल्हापुरात चव्हाण- शेट्टी भेट\nमराठमोळ्या अनुजा पाटीलकडे महिला क्रिकेट संघाची धुरा\nराणाने दिले अंजलीला वाढदिवसाचे हटके गिफ्ट\nकोथळे प्रकरणी नांगरे पाटलांची धडक कारवाई ; पोलिस उपनिरीक्षकासह अन्य पाच पोलीस बडतर्फ\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ शिंदे\nजव्हार - कुपोषण मुक्ती च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या पालघर जिल्हयातील जव्हार मधिल जामसर, दाभेरी, साखरशेत येथील…\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘ख���ली छूट’…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://neue-presse.com/hi/category/handel-und-dienstleistung/", "date_download": "2019-01-16T11:05:45Z", "digest": "sha1:2OLVOIAYHBOQH5JX4HSMWCTTD2GBXQSK", "length": 7873, "nlines": 97, "source_domain": "neue-presse.com", "title": "व्यापार और सेवाओं – Neue-Presse.com", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य और इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nआराम शौक और आराम क्रियाएँ\nकंपनी, राजनीति और कानून\nअचल संपत्ति, आवास, घरों, Immobilienzeitung\nआईटी समाचार, NewMedia और सॉफ्टवेयर देव पर खबर\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nमशीनरी और मैकेनिकल इंजीनियरिंग\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, मोड रुझान und जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसंघों, खेल क्लबों और संगठनों\nविज्ञापन और मार्केटिंग, प्रचारक उत्पादों, विपणन परामर्श, विपणन और ज्यादा\nशेयरों शेयर की कीमत शेयर बाजार ऑटो ऑटो समाचार गठन रंगीन बोर्स एक्सचेंजों समाचार कंप्यूटर सेवाएं वित्तीय वित्त अवकाश पैसा कंपनी स्वास्थ्य Gold व्यापार सुविधाजनक शौक घरों अचल संपत्ति व्यवसाय संस्कृति कला जीवन शैली विपणन दवा मोड समाचार वास्तविक समाचार समाचार समाचार राजनीति सही यात्रा दूरसंचार पर्यटन रुझान कंपनी यातायात की जानकारी आगे की शिक्षा कल्याण अर्थव्यवस्था आवास\nकॉपीराइट © 2019 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/industrial-electrical-systems-i", "date_download": "2019-01-16T09:56:24Z", "digest": "sha1:CXGXQL7F3KXXRRIQYMJPWAI4JQDMZ3MY", "length": 14885, "nlines": 404, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Industrial Electrical Systems-I पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 290 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक एम ए चौधरी , बी.पी.पाटील\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमहाराष्ट्राचा भूगोल (शासकीय सांख्यिकीय विश्लेषण...\nचालू घडामोडी डायरी अंक २\nचालू घडामोडी डायरी अंक २\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/decision-yeddyurappas-appointment-cm-supreme-court-117326", "date_download": "2019-01-16T10:43:56Z", "digest": "sha1:VIKP774CO6V6KO4E4T7B5GZHMOWCS77L", "length": 12927, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Decision On Yeddyurappas Appointment of cm In Supreme Court येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा आज निकाल, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | eSakal", "raw_content": "\nयेडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा आज निकाल, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nशुक्रवार, 18 मे 2018\nआज या सुनावणीत येडियुरप्पा यांना बहुमताचा आकडा दाखवणारी यादी न्यायालयात सादर करावी लागेल, तसे न झाल्यास त्यांचे सरकार व मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली : कर्नाटकात सत्तास्थपनेवरून रंगलेले नाट्य आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर आज (ता. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी काल (ता.17) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक आमदारांच्या सह्यांची यादी न्यायालयात सादर करावी आहे.\nयेडियुरप्पांना बहुमत नसल्याने लोकशाहीविरोधात होणारा त्यांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. पण राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपले विशेषाधिकार वापरत आम्ही हा शपथविधी रोखू शकत नसल्याचे जाहिर केले. तसेच या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.\nआज या सुनावणीत येडियुरप्पा यांना बहुमताचा आकडा दाखवणारी यादी न्यायालयात सादर करावी लागेल, तसे न झाल्यास त्यांचे सरकार व मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.\n15 दिवसात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून फोडाफोडीचे राजकारणही करण्यात आले. काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांना पैसे व मंत्रीपदाच्या ऑफरही भाजपने देऊ केल्या. आपले आमदार भाजपच्या जाळ्य़ात ओढले जाऊ नये यासाठी काँग्रेस व जेडीएसकडून आमदारांना अज्ञात स्थळीही ठेवण्यात आले. राज्यपालांनी दिलेला निर्णय हा लोकशाही विरोधी असल्याचे मत या दोन्ही पक्षांकडून व्यक्त केले जात आहे.\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती ���ेवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nकर्नाटक सरकार संकटात; दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा\nनवी दिल्ली- कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार हादरले असून दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला असून दोन...\nमोदी सरकारकडून स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार;कॉंग्रेसचा आरोप\nनवी दिल्ली - यूपीए सरकारच्या काळात स्पेक्‍ट्रम गैरव्यवहाराच्या आरोपांनी होरपळलेल्या कॉंग्रेसने आता मोदी सरकारवर 69381 कोटी रुपयांचा स्पेक्‍ट्रम...\nकर्नाटक भाजपचे आमदार हरियानात;'ऑपरेशन कमळ'च्या हालचाली वाढल्या\nबंगळूर - संक्रांतीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपने आपल्या हालचाली वाढविल्या आहेत. गेले चार दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेले भाजप...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-play-aggressive-cricket-against-new-zealand-says-ajinkya-rahane-13647", "date_download": "2019-01-16T10:57:23Z", "digest": "sha1:AUBGMFX2UWFHQRWFK7J3HMJMQ3O4JE2C", "length": 12915, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "India to play aggressive cricket against New Zealand, says Ajinkya Rahane 'वनडे'मध्येही आक्रमक खेळणार : रहाणे | eSakal", "raw_content": "\n'वनडे'मध्येही आक्रमक खेळणार : रहाणे\nशनिवार, 15 ऑक्टोबर 2016\nमैदानावर असताना प्रत्येक क्षणी खेळातील बदलत्या परिस्थितीबाबत सतर्क राहणे आवश्‍यक आहे. कर्णधाराच्या डोक्‍यात सतत असंख्य विचार सुरू असतात. त्यामुळे उपकर्णधार म्हणून सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच, आपण काय योगदान देऊ शकतो, कुठली योजना राबवू शकतो, याविषयीही मुद्दे मांडू शकतो.\n- अजिंक्‍य रहाणे, भारतीय कसोटी संघाचा ��पकर्णधार\nधरमशाला: 'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील यशामागे 'संघाचे आक्रमक धोरण' हे महत्त्वाचे कारण होते. आता एकदिवसीय मालिकेमध्येही आम्ही हेच धोरण कायम ठेवत आक्रमक खेळ करणार आहोत,' असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघातील भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणे याने काल (शुक्रवार) केले. भारत आणि न्यूझीलंडमधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेस उद्यापासून (रविवार) सुरवात होत आहे.\nनुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने न्यूझीलंडवर 3-0 असा दणदणीत विजय मिळविला. या विजयासह कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल क्रमांकही पटकाविला. या विजयाचे श्रेय रहाणेने संघाच्या आक्रमकतेला दिले.\nरहाणे म्हणाला, \"न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध खेळ महत्त्वाचा असेल. कसोटी मालिकेत आम्ही प्रत्येक सत्रात आक्रमक खेळ केला. त्यामुळे आता एकदिवसीय मालिकेतही आम्ही असाच खेळ करू. प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीवर किंवा उणीवांवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा आम्ही स्वत:च्या ताकदीनुसार खेळ करणार आहोत.''\nया मालिकेसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने आर. आश्‍विन, महंमद शमी, रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत जयंत यादव, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, मनदीपसिंग, मनीष पांडे या तरुण खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nशिवनेरीवर सातवाहनकालीन वस्तू संग्रहालय\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सातवाहन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय साकारणार आहे. जुन्नरची सह्याद्री...\nसुवर्ण बाजाराला पुन्हा झळाळी\nजळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊन डॉलर वधारल्याने सोन्याच्या दरात तोळ्यामागे गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ८०० रुपयांची, तर...\nप्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षाचा पर्याय\nमुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/we-are-ready-go-jail-reservation-said-imran-daruwale-136254", "date_download": "2019-01-16T10:36:18Z", "digest": "sha1:QOJTFX2UBJE77UATUY7RLG5GCDCKVZ2Y", "length": 14293, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "we are ready to go to the jail for reservation said imran daruwale हक्काच्या आरक्षणासाठी जेल मध्ये जाण्याची तयारी ठेऊ : इम्रान दारुवाले | eSakal", "raw_content": "\nहक्काच्या आरक्षणासाठी जेल मध्ये जाण्याची तयारी ठेऊ : इम्रान दारुवाले\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nनेवासे : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासे फाटा येथे मंगळवारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते इम्रान दारुवाले व अल्ताफ पठाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.\nमंगळवारी नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथे राजमुद्रा चौकात मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मुस्लिम समाजातील रस्त्यावर आले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार रास्तारोको केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली.\nनेवासे : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नेवासे फाटा येथे मंगळवारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते इम्रान दारुवाले व अल्ताफ पठाण यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.\nमंगळवारी नगर-औरंग���बाद महामार्गावरील नेवासे फाटा येथे राजमुद्रा चौकात मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत मुस्लिम समाजातील रस्त्यावर आले. पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार रास्तारोको केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली.\nयुवा नेते इम्रान दारुवाले म्हणाले की, आज मुस्लिम समाज उपेक्षित जीवन जगत आहे. त्यामुळे समाजाचा उत्कर्ष नाही आमची ही मुलं बाळ अधिकारी व्हावेत असे आमचे स्वप्न असल्याने सरकारने अधिक अंत न पाहता मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने भूमिका घ्यावी अशी मागणी करत हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने करत असून आमच्या न्यायहक्का साठी आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन त्रिव करू प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेऊ असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.\nयावेळी अॅड. राजुभाई इनामदार, जेष्ठ नेते गफूरभाई बागवान, राजमहंमद शेख, अॅड. जमीर शेख, रिपाईचे नेते अशोक गायकवाड, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. वसंतराव नवले, मराठा महासंघाचे गणेश झगरे, मौलाना जाकिर शेख, मुन्ना शेख, नजीर सय्यद, इरफान शेख, हारूण जहागीरदार, नवीद दारुवाले, युनुस नाईकवाडी, नगरसेवक फारुक आतार, फारुक कुरेशी, फिरोज पटेल, असिर पठाण, एजाज पटेल, अब्बास बागवान, इसाक इनामदार, मुस्तकीम शेख, समीर फिटर, शेखर अहिरे, सोहेल सय्यद, शाहिद पठाण, सलमान आतार, अज्जू पठाण, अमीन शेख, शाहरुख शेख, जिशान दारुवाले यांच्यासह सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nदुष्काळी जिल्ह्यांना लाल परीचा आधार\nसोलापूर - राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक जण स्थलांतर करीत आहेत. त्या...\n'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'\nमुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज...\nमास्टरस्ट्रोक की उतावीळ खेळी\nनरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक...\nगुजरातमध्ये दहा ट���्के आरक्षण लागू\nअहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (...\n'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'\nऔरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/26-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-110012500045_1.html", "date_download": "2019-01-16T09:55:37Z", "digest": "sha1:AAVLSCFHRR6GYFE34UAQFWYTAVLZJH3V", "length": 13442, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | 26 नोव्हेंबर हा ''संविधान दिन'' | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n26 नोव्हेंबर हा 'संविधान दिन'\nभारतीय इतिहासातील 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून जरी साजरा केला जात असला तरी संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आहे. भारतीय लोकशाही आज, 26 जानेवारी 2013 रोजी 63 वर्ष पूर्ण करत आहे. मात्र भारत सरकारसह भारतीय जनतेला या द‍िनांचा विसर पडत आहे. असे निदर्शनात आले आहे. 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला झाल्यापासून हा दिवस 'काळा दिन' म्हणून पाळत आहे.\nजगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. मात्र त्याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली.\nभारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हा���ी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे.\nगतवर्ष 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून शासन दरबारी हा दिवसाची 'काळा दिन' म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवस 'काळा दिवस' म्हणून भारतीय जनतेमध्ये कायमचाच रूजला जात असून शासनाला आता संविधान दिनाचा पुरता विसर पडला आहे.\nदेशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, सारे भेद विसरून एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.\n20 ते 26 नोव्हेंबर 2016 भविष्यफल\nजन गण मन अधिनायक जय हे\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nआता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ...\nआर्थिकदृट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती ...\nराज यांचे मोदी, भक्त आणि शहा यांच्यावर फटकारे पहा व्यंग ...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180905", "date_download": "2019-01-16T10:13:35Z", "digest": "sha1:DYONUWX4XD2BBTB7UDB7BT6R4IL7HVI7", "length": 4962, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "5 | September | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nसिंधूताई अंबिकेंचा वारली भाषेतील साहित्य संग्रह प्रकाशित\nComments Off on सिंधूताई अंबिकेंचा वारली भाषेतील साहित्य संग्रह प्रकाशित\nRAJTANTRA MEDIA कोसबाड, दि. ५: सिंधूताईंकडे असलेला अमुल्य ठेवा जर डॉक्यूमेंटेशन झाले नसते तर काळाच्या पडद्याआड जाऊ शकला असता. ते आपल्याला परवडण्यासारखे नाही. आणि म्हणून आणखी कुणाकडे जर असे मौलिक ठेवे असतील तर ते प्रसिद्ध करण्यासाठी आपण निश्चित पुढाकार घेऊ अशी आश्वस्त ग्वाही ज्येष्ठ शिक्षणप्रेमी समाजसेवक शाम वाघ यांनी पद्मभूषण ताराबाई मोडक विद्यानगरी (कोसबाड – डहाणू ) येथे बोलताना दिली. ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलर��ंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180708", "date_download": "2019-01-16T09:43:37Z", "digest": "sha1:XE6T3WSLOU4S2G6FNPYPVXIQE4Z6TL7W", "length": 8054, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "8 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\n12 जुलै पर्यत अतिवृष्टीच्या इशाऱ्याने पालघर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज\nComments Off on 12 जुलै पर्यत अतिवृष्टीच्या इशाऱ्याने पालघर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. ८ :- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. 12 जुलै पर्यत जिल्हयात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हयातील काही ठिकाणी पुरपरिस्थती निर्माण होण्याची शक्याताआहे. समूद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार आहे.त्यामूळे ...\tRead More »\nपालघर जिल्ह्यातील पोलीस पत्रकार तिढा कायम\nComments Off on पालघर जिल्ह्यातील पोलीस पत्रकार तिढा कायम\nराजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : पालघर पोलिसांनी वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत पालघर पोलीस स्टेशनमध्ये जेल भरो आंदोलन केल्यानंतरही गुन्हा मागे घेण्यास पोलीसांनी नकार दिल्याने तिढा कायम राहिला आहे. असे असले तरी पत्रकारांवर गुन्हा दाखल करताना यापुढे अधिक दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी ...\tRead More »\nडहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे नगरसेवक पद धोक्यात\nComments Off on डहाणूचे नगरसेवक गोहिल यांचे नगरसेवक पद धोक्यात\n> मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात अपयश राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 8 : डहाणू नगरपरिषदेचे आरोग्य सभापती निमिल गोहिल यांनी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. निमिल हे डिसेंबर 2017 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivsena-is-b-team-of-congress-says-c-m-devendra-fadanvis-at-nanded/", "date_download": "2019-01-16T10:22:14Z", "digest": "sha1:Z5V2VNYFL4CMA5GQ26AQ4SS2LWPCADPL", "length": 7345, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हे तर कॉंग्रेसची 'बी टीम' ; मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहे तर कॉंग्रेसची ‘बी टीम’ ; मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका\nटीम महाराष्ट्र देशा : नांदेड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या चांगलाच शिगेला पोहचल्याच दिसत आहे. काल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधत ‘थापाड्यांच्या आश्वासनांना भुलू नका’ अशी टीका केली होती. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नांदेडमधील शिवसेना म्हणजे काँग्रेसची ‘बी टीम’ आहे. तसेच महापालिकेत शिवसेनेला सत्ता तर सोडा पण दोन आकडी नगरसेवकही निवडून आणता येणार नाहीत’ म्हणत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. नांदेड महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. आज या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला…\nपुढे बोलताना फडणवीस यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली ‘काँग्रेस ७० वर्षे सत्तेत तरीही गरीबांना अजूनही घरे मिळू शकलेली नाहीत. अशोक चव्हाणांचे मुंबईत फ्लॅट झाले. मात्र, नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. एकट्या नांदेडमध्ये ५० हजार लोक बेघर आहेत. त्यांना नरकयातना भोगावी लागत आहे. मग हे सर्व हाल त्यांना दिसत नाहीत का असा सवाल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला मुदतवाढ\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nकोणतेही पवार माझ्या विरोधात असले तरी मीच खासदार होणार\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sonai-stabilized-for-three-days/", "date_download": "2019-01-16T10:16:58Z", "digest": "sha1:SOBPMXLCYV4QSHTS44Y2DMQL2GODMYL7", "length": 9414, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण : सोनईमध्ये तीन दिवसांपासून ठिय्या !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षण : सोनईमध्ये तीन दिवसांपासून ठिय्या \nटीम महाराष्ट्र देशा : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात हिंसेचा आगडोंब उडाला आहे. तर राज्यात काही ठिकाणी लोकशाही मार्गाने सरकारी कार्यालया समोर ठिय्या मांडून मराठा तरुण आपल्या मागण्यांवर अडून आहेत.\nमराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यायला हवं : एकनाथ खडसे\nनेवासा तालुक्यातील सोनई येथे गेल्या तीन दिवसंपासून कृष्णा दरंदले, अमोल चव्हाण, संदीप लांडे , अविनाश दरंदले, अनिकेत दरंदले, सोमा तांबे यांच्यासह अनेक तरुणांनी ठिय्या मांडत आंदोलन सुरूच ठेवले आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जल समाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या निधनानंतर आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. मात्र दुसरीकडे हिंसेच समर्थन न करत सोनईमधील या तरुणांनी लोकशाही मार्गातून आपलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.\nछत्रपती संभाजीराजेंनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे : प्रवीण गायकवाड\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nराज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.\nमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची माफी मागावी : अशोक चव्हाण\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nashik-north-maharashtra-news/nashik/digital-numbers-for-roads-streets-and-houses/articleshow/65724285.cms", "date_download": "2019-01-16T11:25:46Z", "digest": "sha1:JFQHQGFCEMIHJY32CELAHXQE7C3TELPL", "length": 13468, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: digital numbers for roads, streets and houses - रस्ते, गल्ल्या अन् घरांनाही डिजिटल क्रमांक | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nरस्ते, गल्ल्या अन् घरांनाही डिजिटल क्रमांक\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nशहरातील प्रत्येक नागरिकाला आधारकार्डमुळे एक स्वतंत्र यूआयडी क्रमाकांच्या माध्यमातून ओळख मिळाली असतानाच, त्याच धर्तीवर शहरातील प्रत्येक रस्ता, गल्ल्या, घरे आणि महापालिकेच्या मिळकतींना स्वतंत्र डिजिटल क्रमांक मिळणार आहे. नगरसेविका वर्षा अनिल भालेराव यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली असून, तो अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणेच शहरातील घरांनाही आता आधारच्या धर्तीवर स्वतंत्र ओळख क्रमांक मिळणार आहे.\nशहर सुधारणा समितीची सभा सभापती पूनम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समितीच्या सदस्या आणि नगरसेविका प्रा. वर्षा अनिल भालेराव यांनी बृहन्मुंबईच्या धर्तीवर शहरातील घरांना डिजिटल क्रमांक देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. ही योजना बृहन्मुंबई महापालिकेने अगोदरच अंमलात आणली आहे. पुणे महापालिकेनेदेखील यासंदर्भातील प्रस्तावाला काही महिन्यांपूर्वी मंजुरी दिली असून, त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्मार्ट नाशिकमधील घरांनादेखील डिजिटल क्रमांक देण्याची मागणी भालेराव यांनी सभेत केली. हा क्रमांक गुगल मॅपवर आपोआप लोकेट होणार असून, घराचा पत्ता सापडण्यास मदत होईल. त्यामुळे घरांचे पत्ते शोधण्यासाठी डिजिटल क्रमांक उपयुक्त ठरणार आहेत. या डिजिटल कोडमध्ये संबंधित घराचा पत्ता, फोटो, घरपट्टी भरल्याबाबतची माहिती, क्षेत्रफळ, एसटी कोड, शहराचा कोड, अशी इत्थंभूत माहिती असेल. करवसुलीत सुसूत्रता येईल, असा दावा भालेराव यांनी केला. त्यामुळे यावर चर्चा होऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याचे सभापती सोनवणे यांनी जाहीर केले. उपसभापती अंबादास पगारे, रवींद्र धिवरे, सुमन भालेराव, पूनम मोगरे, राधा बेंडकुळे यांनीही या विषयाला अनुमोदन दिले. हा ठराव करून प्रशासनाला पाठविला जाणार असून, त्याची अंमलबजावणी करण्याचेही आदेश सभापतींनी दिले आहेत.\nमिळकती होणार ऑनलाइन 'ट्रॅक'\nएखाद्या मिळकतीमध्ये कोणताही बदल झाला तरी डिजिटल नंबर जुनाच राहणार आहे. त्यामुळे मिळकतीत होणारे सर्व बदल ऑनलाइन ट्रॅक करता येणार आहेत. तसेच नवीन मिळकतींनाही ही प्रणाली लागू केल्यास सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन मिळकतीची माहिती प्राप्त होण्यात पारदर्शकता येईल. तसेच मिळकत कर वसुलीत त्याचा भविष्यात फायदा होईल. शासकीय यंत्रणांसाठीही त्याचा मोठा उपयोग होणार आहे.\nस्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना घरांनाही डिजिटल क्रमांक देणे आवश्यक आहे. या क्रमांकामुळे घर शोधताना येणाऱ्या अडचणी दूर होतील. थेट गुगल मॅपवर जाऊन घरांपर्यंत पोहचणे सोपे होईल.\n- वर्षा भालेराव, नगरसेविका\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरस्ते, गल्ल्या अन् घरांनाही डिजिटल क्रमांक...\nआम्हीही बजावणार मतदानाचा हक्क\nजम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्रमी सहभाग...\nडेंग्यूच्या उद्रेकास ठेकेदारच जबाबदार...\nखुनातील आरोपींचा आडनावावरून सुगावा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180709", "date_download": "2019-01-16T10:27:24Z", "digest": "sha1:W7QAX3B7CVAM7BHUE3VIAYUQMAU74UFO", "length": 4922, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "9 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nबोईसर : भंगारच्या गोदामात सिलेंडरचा स्फोट, 1 ठार\nComments Off on बोईसर : भंगारच्या गोदामात सिलेंडरचा स्फोट, 1 ठार\nवैदेही वाढण/बोईसर, दि. 9 : येथील अवधनगर भागात भंगारच्या गोदामात वेल्डिंगचे काम सुरु असताना सिलेंडरचा स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हजा��ी मौर्या असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या अवधनगर भागात मोठ्या प्रमाणात भंगार व्यवसाय केला जातो. त्यामुळे येथे मोठं-मोठे भंगारचे गोदाम आहेत. यातील अनेक गोदामांमध्ये ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4271", "date_download": "2019-01-16T10:50:54Z", "digest": "sha1:CSB7NLPC2V4YYN6BX6CUHSTZZYP3G4GO", "length": 9844, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणूत नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » डहाण���त नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन\nडहाणूत नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन\nडहाणू, दि. १२ : पतंजली योग समिती डहाणू आणि लायन्स क्लब ऑफ़ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १૪ ते १९ एप्रिल ૧૮ दरम्यान नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन जयंतीभाई दोषी यांच्या मैदानावर सदर कालावधीत सकाळी ६ ते ७. ૩૦ वाजे पर्यंत असणार आहे.\nप्रा. उत्तम सहाणे यांनी शिबिरा विषयी माहिती देताना सांगितले की शिबिरामध्ये मुंबईच्या जेष्ठ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दैनंदिन जीवनात आपण बर्‍याच चुकीच्या सवायीं कडे दुर्लक्ष करतो आणि अनेक गंभीर आजार जवळ करत असतो त्यापैकीच स्थूलपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग या व अशा प्रकारचे इतर गंभीर आजार बरे होण्याचे दृष्टीने योग व औषधाद्वारे योग्यते मार्गदर्शन शिबिरात होणार आहे. तरी शिबिरार्थीनीं १० मिनिटे आधी स्थानापन्न व्हावे व येताना पेन वही घेऊन यावे. समिती तर्फे लोकांना प्रत्यक्ष भेटून, माहिती पत्रके देऊन शिबिराची माहिती करून दिली जात आहे. आपला थोडा अमूल्य वेळ मौल्यवान आरोग्यासाठी देऊन डहाणू तील विशेषत: पूर्व भागातील नागरिकांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष राजूभाई पारेख यांनी केले आहे.\nPrevious: पत्रकार राजन मुळे यांचे निधन\nNext: निवृत्त हवालदार दत्तात्रय नाईक यांचा विषप्राशनाने आत्मत्याग करण्याचा इशारा\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल��ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2018/08/blog-post.html", "date_download": "2019-01-16T10:24:43Z", "digest": "sha1:R2K3UKQTARNXGJPHJKB7IV4TLX5YIUAV", "length": 24483, "nlines": 258, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "मराठीच्या शुद्धतेचा अतिरेकी आग्रह कशाला? ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nमराठीच्या शुद्धतेचा अतिरेकी आग्रह कशाला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nमंगळवार, ऑगस्ट २८, २०१८\nमराठीच्या शुद्धतेचा अतिरेकी आग्रह कशाला\nप्रकाश पोळ 1 comment\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\n'मातृभाषेविषयी प्रामाणिक भूमिका' आणि 'मराठी शब्दांकडे दुर्लक्ष करणे चुकीचेच' ही पत्रं दि. २१ ऑगस्टच्या लोकसत्तामध्ये वाचली. अनेकदा मराठीच्या प्रमाणिकरणाचा किंवा शुद्धतेचा अतिरेकी आग्रह धरला जातो. मायमराठी जगली पाहिजे, वाढली पाहिजे ही प्रत्येक मराठी भाषिकांची प्रामाणिक इच्छा असेल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा म्हणूनही प्रयत्न चालू आहेत. परंतु मराठीचे संवर्धन करण्यासाठी आपण ती भाषाच शुद्ध उच्चार, प्रमाणीकरण, व्याकरण अशा कुंपणानी बंद करणार असू तर तिची अवस्था साचलेल्या डब���्याप्रमाणे होऊन जाईल. भाषा ही नेहमी प्रवाही असते व ती तशीच असली पाहिजे. ज्ञानेश्वरकालीन मराठी, शिवकालीन मराठी आणि सध्या वापरात असलेली मराठी यामध्ये खूप फरक आहे.\nभाषेचा लहेजा, उच्चार, व्याकरण यात काळानुसार खूप बदल होत असतात. इतर भाषांचा प्रभाव पडून अनेक नवनवीन शब्द तयार होत असतात. कालांतराने ते नवीन भाषेत इतके चपखल बसतात कि मूळचे कोणत्या भाषेचे शब्द आहेत हेही ओळखता येणे कठीण होते. मराठीवरही संस्कृत, उर्दू, हिंदी, कन्नड, तेलुगू, तामिळ, गुजराती या भारतीय भाषांप्रमाणे इंग्रजी, फारसी, अरबी, पोर्तुगीज या परकीय भाषांचा मोठा प्रभाव आहे. आज आपण मराठीत सर्रास वापरत असलेले अनेक शब्द या भाषांमधून आलेले आहेत.\nइंग्रजी- सिनेमा, बस, ड्रायवर, फी, एजंट, पेन, डॉक्टर\nफारसी- मादी, दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात\nअरबी- रयत, इनाम, मंजूर, बातमी\nपोर्तुगीज- बटाटा, तंबाखू, कोबी, हापुस\nकन्नड- अण्णा, आक्का, तूप, लवंग, गुढी, उडीद\nतेलुगू- डबी, अनारसा, गदारोळ\nतामिळ- पिल्लू, भेंडी, सार, मठ्ठा, चिलिपिल्ली\nअशा प्रकारे शब्दांची देवाणघेवाण झाल्याशिवाय भाषा प्रवाही राहत नाही. इतर भाषेतील शब्दांनी मराठीचे मूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.\nदुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषेच्या प्रमाणिकरणाचा व शुद्धतेचा. यातूनच प्रमाण मराठी व ग्रामीण मराठी असा भेद तयार झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या भाषेला कमी लेखले जाते. त्यांच्या भाषेतील उच्चाराच्या व व्याकरणाच्या चूका दाखवल्या जातात. महात्मा फुल्यांनी आपल्या रांगड्या शैलीत ग्रंथनिर्मिती केली जेणेकरून अशिक्षित/अल्पशिक्षित बहुजनांना आपला उपदेश समजेल. परंतु स्वतःला 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणवून घेणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी फुल्यांच्या विचारांवर प्रतिवाद न करता त्यांच्या व्याकरणाच्या चुका काढल्या. अशाच प्रकारे अनेक वर्षे ग्रामीण/बहुजन मुलांच्या मनात मराठीबद्दल न्यूनगंड तयार करण्यात आला. मराठी भाषेतील देशी शब्द खरेतर अस्सल मराठी शब्द असताना त्यांना कमी लेखण्यात आले. अशा प्रवृत्तींमुळे खरेतर मराठीचे नुकसान झाले. इथून पुढे हे नुकसान टाळायचे असेल आणि खऱ्या अर्थाने मराठीचे संवर्धन करायचे असेल तर मराठीला तिच्या नैसर्गिक पद्धतीने वाढूदे.\nPosted in: अभिजात भाषा,प्रकाश पोळ,मराठी भाषा,लोकमानस,लोकसत्ता,संस्कृत भाषा\nनवीनत��� पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nव्याकरणाचं सोडा, अनेकवेळा, वि० मालिकांत भयानक मराठी असतं. शब्द थोडे इकडे-तिकडे केले तर अधिक परिणामकारक वाटलं असतं अस जाणवत राहतं. शेवटी भावना पोहोचाल्याशी मतलब पण, तरीही, कितीही झालं तरी, शब्दांचा, पुन्हा लिहितांना अचूक वापर हवाच. आपण https://www.facebook.com/praveenbardapurkarblog प्रवीण बर्दापुर्कारांचे लेख अवश्य वाचावेत. https://goo.gl/cLw3hL वर \"माझी माय मराठी, अचूक मराठी \" विषयावर त्यांचे विचार वाचायला मिळतील. बाकी लेखा बद्दल धन्यवाद.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस च���्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bestofasmee.blogspot.com/2011/03/blog-post_8169.html", "date_download": "2019-01-16T11:15:34Z", "digest": "sha1:6NTMGEJKCYJ2E3DWQCYO3RITFUNEGAYX", "length": 11377, "nlines": 262, "source_domain": "bestofasmee.blogspot.com", "title": "साऊली", "raw_content": "\nमाझ्या अंगणात स्वागत आहे तुमचं....माझ्याच शब्दांच्या फुलांनी..तुम्हाला ती आवडतील याची खात्री आहे..खूप लहानपणी मी हे रोपट लावलं..माझ्या वयानुसार तेही मोठं झालंय ...बहर अजूनही येतोय..सडा अजून पडतोय..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत....नक्की द्या..आणि माझी शब्द फुलं अशीच वेचत राहा..\nवाहत गेल्या अश्रू धारा..\nठाऊक आहे मला हक्क नाही\nतुला पुन्हा ये म्हणायचा,\nतुझ्या गालावर गालगुच्चा घेत\nमी..मनात आल ते लिहिते.. माझे विचार माझ्याशीच भांडत असतात कित्येकदा. लिहिण्यासाठी हातात काही नसलं तरी सुद्धा...जमेल तिथे व्यक्त करण्यासाठी मांडत असतात कित्येकदा. एवढा मात्र नक्की मी एक पवित्र आत्मा आहे. जग सुंदर आहे.प्रत्येक गोष्टीत एक वेगळंच सौंदर्य आहे.पाहिलं म्हणजे दिसत.हे खरं.हो......काही वाटा जरा अवघड असतात ...काही प्रश्न अनुत्तरीत असतात.म्हणून काय झालंत्याच जीवनांत रंग भरतात.वाटलं तेव्हा पावसात ओलंचिंब भिजून घ्यावं,कडकडीत थंडीत शेकोटीची ऊब घेत बसावं,सरबरीत उन्हाळ्यात झाडाखाली निजावं.समुद्र असेलच तर किनाऱ्यावरुन दूरवर चालत जावं.नाहीतर असंच घराबाहेर पडून रस्त्यावर चालत राहावं.मनाला वाटलं ते वाटलं तेव्हा करत राहावं.नाहीतर तास तास भर लिहिण्यासाठी बसलं तरी काहीही न लिहिता उठावं.मी आहे त्यात रमणारी ..स्वप्नात गुंतणारी...मी माझ्याच मनाची उंच भरारी,मी क्रोधही आणि कोमल हास्यही...मी शब्दांची कुंभारी.\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nतू असशील रे धुरंधर.. मी आहे मग कलंदर.. थोडं अंदर,...\nकालच तुझ्यासाठी मी .. केला नवस कबूल.. तुझ्या डोळ...\nकालही तुझ्या त्या चलाखीने.. ढळली होती माझी नाव.. ...\nस्वतः च मुळ विसरलेला व्यक्ती... वरवर खोट पांघरून ...\nतू हमी दिलीस म्हणून खात्रीने पावलं पुढे टाकली अंधा...\nकालही मजला..छळून गेला.. लबाड..भयंकर..तुझाच वारा. ...\nसमुद्राच्या एक एक लाटेवर मांडून येते दुःख सारी.. ...\nमोजताच नाही हिशोब आता मी तू दिलेल्या घावांचे.. अज...\nपाटी आणि ५ पैसे...\nपाटी म्हटलं कि आपोआपच लहानपण डोळ्यासमोर येत.पाटी,पेन्सील,दप्तर,खाऊ या सगळ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी.एकदा असच लहानपणी मला खाऊला ५ पैसे भेटल...\nचौकटीत राहू जगणं म्हणजे.. अर्थहीन जीवन,अस्तित्वाचा खेळ. चौकट तोडून जगणं..म्हणजे.. नियम तोडल्याची भीती,लढाई... चौकटच ठरवते माणसाचं आयुष्य, आ...\nसंधीची वाट पाहत बसल कि हुकत असते....\nसध्याचे दिवस म्हणजे खूप कंटाळवाणे वाटताये.काहीतरी करायचं आहे.पण नक्की काय हे समझत नाहीये.सध्या सगळेच छंद दुर्लक्षित आहेत.वाचनाला तर पार विस...\nकश्यासाठी अपेक्षा करावी कुणाकडून, जर एकटाच येतो जन्माला, अन जातोही एकटच आपण. रडावसं वाटल्यावर, खांदा द्यायला कुणीच नसतं. आपली मतं जाणून घ...\nआता फक्त नहात राहावं, आल्या सरीत चिंब. आता फक्त गात राहावं, होईल तितका दंग. लागणार नाही आरसा आता, पाहण्या प्रतिबिंब. डोळ्य...\nशब्द जिव्हारी लागे लागे, शब्दच देती अपार माया. शब्द सुगंधी सडा मोगरा, अन तेच शस्त्रही मुखवटे ओळखाया. शब्द जप-जप साधू संतांच...\nमाझे मलाच मीही समजावयास होते झाले कधी न पूर्वी ते व्हावयास का होते केली किती उपवासे अन पारायानेही श्रध्देने त्यास व्यर्थ समजुनी म...\nजिवापलीकडे प्रेम केलं कि जिवापलीकडच्या जखमाही होतात...\nकळी उमलते, फुल बनते. सुगंध पसरवते, मनाला प्रफुल्लीत करते. नंतर कोमजते. न सुगंध येतो. न उरते ती प्रफुल्लता, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/others/traffic-obstacles/articleshow/66962673.cms", "date_download": "2019-01-16T11:24:18Z", "digest": "sha1:URVPJ6OIB4RUR3EUHZBVP5CYDSANPJ5F", "length": 7806, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "others News: traffic obstacles - वाहतुकीस अडथळा | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nडोंबिवली पूर्वेला चार रस्ता इथे राजरोसपणे रात्री 9 नंतर फालुदा आईस्क्रीमची गाडी लागते. सदर गाडीवरील गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. महापालिका / वाहतूक पोलीस इथे लक्ष देईल का \nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पा���वा\nothers News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mithali-raj-is-second-women-cricketer-to-be-the-part-of-most-match-win-for-india-in-odi/", "date_download": "2019-01-16T10:07:15Z", "digest": "sha1:QCYJLTDRDP5RA64FKOA66X2W66P3GRWY", "length": 6589, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला विश्वचषक स्पर्धा: मिताली राजचा नवा विश्वविक्रम", "raw_content": "\nमहिला विश्वचषक स्पर्धा: मिताली राजचा नवा विश्वविक्रम\nमहिला विश्वचषक स्पर्धा: मिताली राजचा नवा विश्वविक्रम\nभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार सध्या प्रत्येक सामन्यात रोज नवीन विश्वविक्रमांना गवसणी घालत आहे. काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात तिने अशाच एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.\nमिताली राज भारताकडून आजपर्यँत १८० एकदिवसीय सामने खेळली असून त्यात तब्बल १०४ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. सर्वाधिक वेळा विजयी संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मिताली याबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. १०४ पैकी ६४ विजय हे तिने कर्णधार म्हणून मिळवले आहेत हे विशेष.\nसध्या सर्वाधिक वेळा विजयी संघाचा भाग असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे ती ऑस्ट्रेलियाची कारेन रोलटोन. ती संघात असताना १४१ सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल १०८ विजय मिळवले आहेत.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स स���घाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180909", "date_download": "2019-01-16T10:28:08Z", "digest": "sha1:2LQDFS3ATGAAT4KKKTBJQXCQUX5AU2ZZ", "length": 5097, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "9 | September | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nकर्णबधिर शाळेचे कार्य खूपच कौति��ास्पद\nComments Off on कर्णबधिर शाळेचे कार्य खूपच कौतिकास्पद\nराजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. ९: येथील ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती संचलित कर्णबधिर विद्यालयाचे कार्य खूपच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी अतिशय अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात असल्याचे पाहुन समाधान वाटल्याचे प्रशंसोद्गार मुंबईचे माजी नगरपाल तथा ज्येष्ठ समाजसेवक मोहनभाई पटेल यांनी डहाणू येथे बोलताना काढले. मुक बधिर बाल विकास केंद्राच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ” जिद्द स्वावलंबनाची ” या माहितीपटाचे पटेल ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4075", "date_download": "2019-01-16T10:22:57Z", "digest": "sha1:TVJTPRTVCEH6KGZBMB7KD3B7T3B5HDMA", "length": 11799, "nlines": 99, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्का�� दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » बोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल\nबोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल\nबोईसर दि. २९ कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीचा नियमियपणे भरणा न करणाऱ्या तारापूर औद्यगिक परिसरातील काही नामांकित कारखान्याविरोधात भविष्य निर्वाह निधी विभागाने तहसीलदार व पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.\nक्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त उदय बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील सेंट्रल इंटिलिजिट युनिट मार्फत तारापूर औद्योगिक परिसरातील कामगारांचे भविष्य निर्वाह निधी जमा न करणाऱ्या कारखान्याची माहिती मिळताच तारापूरचे भविष्य निर्वाह निधी इन्स्पेक्टर यांनी कापड\nउद्योगातील नामांकित असलेल्या व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीच्या नावाखाली ७१.८१ लाख रुपये कपात केलेल्या मे.बोमबे रेयान, ९.२४ लाख रुपये कपात केलेल्या रसायन उत्पादन करणाऱ्या मे. साळवी केमिकल इंडस्ट्रीज. लिमिटेड, १९.३६ लाख रुपये कपात केलेल्या मे. युनिटेक फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड आदी कंपन्यांवर कामगारांच्या वेतनातून कपात केलेल्या व कारखान्याच्या वाटणीच्या पैशांचा भरणा न केल्याने पालघर तहसील कार्यालयामध्ये सीआरपीसी कायद्यांतर्गत कलाम ११० नुसार व पोलीस अधीक्षकांकडे आयपीसीचे कलाम ४०६ व ४०९ नुसार तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी योग्य ती चैकशी करून नंतर गन हा नोन्दविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nसादर कंपन्यांकडून कामगारांचे एक प्रकारे शोषण हात आहे. कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला व सरकारी भविष्य निर्वाह निधी हा त्यांचा हक्काचा असून जर कारखानदार भविष्य निर्वाह निधी भरत नसतील तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. तसेच तारापूर औद्यगिक परिसरातील जे कारखानदार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा भरणा करीत नाहीत अस्या कंपन्यांच���ही चौकशी करून त्यात अनियमितता आढळल्यास अश्या कारखान्यांवर देखील कारवाई करणार येणार असल्याचे घयावत यांनी सांगितले\nPrevious: आरोग्य केंद्र व आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिका-यांचे मानधन वाढविण्याची मागणी\nNext: पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shivsena-vote-chief-minister-filding-politics-117277", "date_download": "2019-01-16T10:24:20Z", "digest": "sha1:Y2U7I33XWRM6PZM3A5RSK25Z3X3BM35O", "length": 13407, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "shivsena vote chief minister filding politics शिवसेनेच्या मतांसाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग' | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेच्या मतांसाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग'\nशुक्रवार, 18 मे 2018\nमुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जाहीर युती टाळत शिवसेनेने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्वबळाचा डाव टाकला असताना, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी \"फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे.\nमुंबई - भारतीय जनता पक्षासोबत जाहीर युती टाळत शिवसेनेने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत स्वबळाचा डाव टाकला असताना, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते खेचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी \"फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे.\nकोकणात भाजपने, तर उस्मानाबाद-लातूर-बीडमध्ये शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. यामुळे दोन्ही पक्षांतल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यात बीड-उस्मानाबाद-लातूर मतदारसंघाची निवडणूक स्वत: मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना विजयी करण्यासाठी येथे शिवसेनेच्या मतांची गरज आहे. या मतदारसंघात शिवसेनेची जवळपास 65 मते आहेत. मात्र, अद्याप शिवसेनेला मतदानात कोणती भूमिका घ्यायची, याबाबत आदेश नाहीत.\nदरम्यान, शिवसेनेची ही मते भाजप उमेदवाराला मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तर, शिवसेनेने कोकणातील भाजपच्या 142 मतांसाठी मराठवाड्यातील बीड मतदारसंघात दबावतंत्र सुरू केल्याची चर्चा आहे. बीड-लातूर-उस्मानाबादमध्ये शिवसेनेचा उमेदवार नसल्याने भाजपला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना केल्याचे सांगण्यात आले. या मतदारसंघात शिवसेना भाजप उमेदवाराला दगाफटका करणार नाही, याची पूर्णत: काळजी मुख्यमंत्री घेत असल्याचा दावाही करण्यात आला.\nभाजप-शिवसेनेतील या राजकीय कुरघोडीच्या नादात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फायदा होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतल्याचे सांगण्यात येते.\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nदानवेंनी केले पतंगबाजीतून 'ठाकरे' चित्रपटाचे प्रमोशन\nऔरंगाबादः शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या महत्वाकांक्षी चित्रपटाकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे....\nआम्ही कोणाला घाबरत नाही, आमच्या नादी लागू नका : नितेश राणे\nमुंबई : स्वाभिमानचे सरचिटणीस आणि आमदार निलेश राणेंनी काल (ता.14) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर स्वाभिमान संघटनेचे नेते...\nबाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस\nमुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा \"रिमोट कंट्रोल'...\nबाळासाहेबांकडून आनंद दिघेंची हत्या : निलेश राणे (व्हिडिओ)\nरत्नागिरी - नारायण राणे हे माझ्यासाठी साहेब आहेत. त्यांच्यावर कुणीही ऐरागैरा खासदार आणि आमदार जाहीर टीका करत असेल तर आम्हालाही शिवसेनाप्रमुखांची...\nबेस्टचा संप सातव्या दिवशीही सुरूच\nमुंबई : बेस्ट ठप्प असल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरु आहेत. संपाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=21&paged=20", "date_download": "2019-01-16T09:51:26Z", "digest": "sha1:3JDKKCF6I2LONG6IPH4XUBVVC5V57K2H", "length": 19847, "nlines": 118, "source_domain": "rajtantra.com", "title": "महान्यूज़ | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 20", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ह��जी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nचालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात\nComments Off on चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात\nप्रतिनिधी वाडा, दि. २५ : वाडा आगाराची बस शहापुरहून वाड्याच्या दिशेने येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास शहापूरहुन निघालेली बस क्रं.एम.एच.१३ बी.टी.१३८९ नेहलपाडा या क्रमांकाची बस नेहलपाडा येथील फॉरेस्ट चौकीच्या जवळ येताच चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्ता सोडून खड्डयात आदळली. या अपघातात एकूण आठ प्रवाशी ...\tRead More »\nबोईसरमध्ये पावसाची दमदार हजेरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांचे हाल\nComments Off on बोईसरमध्ये पावसाची दमदार हजेरी अनेक ठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांचे हाल\nवार्ताहर दि. २४ : पालघर जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बोईसरमधील अनेक ठिकाणी नद्या नाले तुडुंब भरून वहात आहेत. पहाटेपासून सुरु झालेला पाऊस ५ ते ६ तास कोसळल्याने येथील सखोल भागात पाणी साचले आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने व रस्त्यांवर पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. बोईसर- पालघर दरम्यान रेल्वे रूळांवर पाणी ...\tRead More »\nअतिवृष्टीमुळे आदिवासीचे घर कोसळले, भर पावसात घरातील आठ सदस्यांना झोपडीचा आसरा\nComments Off on अतिवृष्टीमुळे आदिवासीचे घर कोसळले, भर पावसात घरातील आठ सदस्यांना झोपडीचा आसरा\nप्रतिनिधी मनोर,ता.२४ : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाट्यानजीकच्या कानल पाडा येथील लक्ष्मण झुनर यांचे घर आज झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळले.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. चिल्हार आवढाणी ग्रामपंचायत हद्दीत कानल पाडा येथे आदिवासी बहुल वस्ती आहे. लक्ष्मण जुनर यांनी २००४ साली येथे घर बांधले होते. आज झालेल्या अतिवृष्टीमुळे घराचे प्रथम छप्पर ...\tRead More »\nपत्रकारांच्या विरोधात पोलीसांची दडपशाही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जुलमी कारवाई\nComments Off on पत्रकारांच्या विरोधात पोलीसांची दडपशाही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर जुलमी कारवाई\nराजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. २४ : कथीत दरोडेखोरांना अटक केल्याप्रकरणी बातमी घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या आज तक ह्या वृत्तवाहिनीचे प्रतिनिध�� हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्स ह्या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी राम परमार यांना पालघर पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत अटक केली आहे. ह्या कारवाईच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना पसरली आहे. पत्रकारांना धक्काबुक्की करुन उलट खोटी तक्रार ...\tRead More »\nदहिसर चा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद\nComments Off on दहिसर चा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद\nप्रतिनिधी मनोर, दि. २३ : वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यामुळे दहिसरचा शासकीय आयुर्वेदिक दवाखाना चार दिवसांपासून बंद आहे.त्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. दहिसर येथे आरोग्य विभागाचा आयुर्वेदिक दवाखाना आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र चहाडे या दवाखान्यापासून लांबच्या अंतरावर असून तिथपर्यंत येण्याजण्याच्या सुविधा मार्यदित आहेत. प्रत्येक दिवसाला 40 ते 50 बाह्यरुग्ण या ...\tRead More »\nप्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे योग कार्य शाळेचे आयोजन\nComments Off on प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे योग कार्य शाळेचे आयोजन\nगिरीश कोकीळ डहाणू, दि. २० : प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या डहाणू केंद्रातर्फे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सेंट मेरी हायस्कूलच्या सभागृहात मसोली येथे मंगळवार १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रम्हाकुमारी संस्थेचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते डॉ प्रेम मसंद हे प्रमुख व्याख्याते म्हणून तर संस्थेच्या आध्यात्मिक वक्त्या व फिजीयो डॉ ...\tRead More »\nचिल्हार फाट्यावरील पागी पाडयाचा वीजपुरवठा सुरळीत सुरु\nComments Off on चिल्हार फाट्यावरील पागी पाडयाचा वीजपुरवठा सुरळीत सुरु\nराजतंत्र न्युज नेटवर्क मनोर, ता.१७ : चिल्हार फाटा येथील पागी पाडयाचा वीजपुरवठा शुक्रवार (ता.१५)सायंकाळी पूर्ववत करण्यात आला. दैनिक राजतंत्र मध्ये विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच महावितरण च्या अभियंत्यांनी हालचाल करून ताबडतोब वसई च्या कंत्राटदारामार्फत शुक्रवारी सकाळी काम सुरू केले. सायंकाळपर्यंत नवीन खांब उभे करून त्यावर जुनेच रोहित्र बसविण्यात आले. ...\tRead More »\nवाडा : शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे ज��ल्हा परिषद उपाध्यक्षांनी भरवली शाळा\nComments Off on वाडा : शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी भरवली शाळा\nप्रतिनिधी वाडा, दि. १५: शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस, छोटे शाळकरी विद्यार्थी उत्साहात शाळेच्या प्रांगणात हजर, मात्र शाळेतील शिक्षकच गैरहजर. अशा परिस्थितीत पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे हे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले, शिक्षक हजर नसल्याने गंधे यांनीच विद्यार्थ्यांची शाळा भरवून विद्यार्थ्यांना धडे दिले. एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना जेवणही वाढले. ...\tRead More »\nपोलीस अधिकाऱ्याच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सर्वपक्षीय आक्रमक\nComments Off on पोलीस अधिकाऱ्याच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सर्वपक्षीय आक्रमक\nपोलीस अधिक्षकांकडे केली तक्रार; बदलीची केली मागणी प्रतिनिधी वाडा: दि.१५ : वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार सुरु आहे.तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना ते अपमानास्पद वागणूक देत असल्याने वाड्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आक्रमक झाले असून शिंदे यांची तत्काळ बदली करा अशी मागणी सर्व पक्षीय संघर्ष समितीने पालघरच्या पोलीस अधिक्षकांकडे एका तक्रारीद्वारे केली आहे. ...\tRead More »\nशिस्त आणि मेहनतीमुळेच यश प्राप्त होते\nComments Off on शिस्त आणि मेहनतीमुळेच यश प्राप्त होते\nप्रतिनिधी कुडूस दि. १३ : शाळेतील शिक्षकांची मेहनत व शिस्त याचे फलीत विद्यार्थ्यांच्या यशातून मिळते. विद्यार्थी तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून घेतात. असे प्रतिपादन नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभातुन केले. कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूल मधील कला, वाणिज्य ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/provide-clean-drinking-water-to-the-rehabilitated-villages-says-cm-devendra-fadnvis/", "date_download": "2019-01-16T10:21:34Z", "digest": "sha1:OI7ZSGMIMWNOR44DTAWRXVHOK7GZKQVQ", "length": 12413, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुनर्वसित गावांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी - मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुनर्वसित गावांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी – मुख्यमंत्री\nमुंबई : गोसीखुर्द प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केलेल्या गावांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करावे. खुल्या विहिरींमधून पाण्याचा पुरवठा करताना त्या विहिरींचे कायम पुनर्भरण होत राहिल, तसेच नदी व इतर स्त्रोतांमध्ये सातत्याने पाणी राहील आणि प्रत्येक कुटूंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गोसीखुर्द प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहित केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त जमिनींचा पर्यायी विचार करण्यात यावा. दहा बारा हेक्टर या मोकळ्या जमिनींचा वापर शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी करावा. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांची भेट या शेतकऱ्यांसोबत घालून देण्यात यावी. या जागांना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या कालावधीसाठी या जागा भाडेतत्वावर दिल्यास यातून शेतकऱ्यांना नियमीत उत्पन्नाची सोय होईल, अशा शक्यतांना पडताळून पहावे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nस्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तरूण उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी देण्यात येणारे मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देताना प्रकल्पग्रस्तांचा प्राधान्यांने विचार करण्यात यावा तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी मदत व्हाव�� याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nराज्य शासनाने एन बी सी सी यांच्या बरोबर नुकत्याच केलेल्या करारानुसार नागपूर व भंडारा जिल्ह्यातील उर्वरित पाच पर्यायी गावठाणातील 18 नागरी सुविधांची कामे व 64 पर्यायी गावठाणातील दर्जेदार पुनर्वसनांतर्गत करावयाची कामे एन बी सी सी यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. पाच पैकी चार गावांचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील 22 अंदाजपत्रकांना आणि भंडारा जिल्ह्यातील 18 अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल यांनी दिली.\nया बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे, नागपूर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, गोसीखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी संचालक ए. व्ही सुर्वे व स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nगोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, हा गोसीखुर्द गावाजवळ (तालुका पवनी) जिल्हा भंडारा येथे वैनगंगा नदीवर बांधकामाधीन आहे. महाराष्ट्रातील हा एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असून यास केंद्र शासनाकडून 90% निधी प्राप्त होत आहे. पूर्व विदर्भातील हा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प असून याद्वारे सिंचन, पिण्यासाठी पाणी पुरवठा, औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय व जलविद्युत निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील एकूण 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार असून त्यापासून 2 लाख 50 हजार 800 हे. इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार होते. परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?cat=21&paged=21", "date_download": "2019-01-16T09:59:08Z", "digest": "sha1:2ZT6VXLAS5R4G27UGQS6ENRRP43VW7A6", "length": 20711, "nlines": 118, "source_domain": "rajtantra.com", "title": "महान्यूज़ | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090) | Page 21", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nविजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात.\nComments Off on विजेविना चिल्हार पागी पाडा तीन दिवसांपासून अंधारात.\nराजतंत्र न्युज नेटवर्क मनोर, ता.१२ : चिल्हार फाटा येथील पागी पाड्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्राचे (ट्रान्सफॉर्मर) खांब गंज लागून वाकल्याने उच्च विद्युत दाबाची तार तुटली आहे. त्यामुळे पागी पाडा तीन दिवसापासून अंधारात आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालागतच्या चिल्हार पागी पाड्याला महावितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहीत्राचे खांब गंजले आहेत.आणि त्यांमुळे रोहित्र कलंडण्याच्या स्थितीत आले ...\tRead More »\nमहावितरणवर श्रमजीवीचा हल्लाबोल मोर्चा काढून विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले\nComments Off on महावितरणवर श्रमजीवीचा हल्लाबोल मोर्चा काढून विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले\nराजतंत्र न्युज नेटवर्क वाडा, दि. ११: आपल्या विविध विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. विद्युत वितरण कार्यालयासमोर मोर्चा विसर्जित होऊन त्याचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवीचे जिल्हा संघटन प्रमुख किशोर मढवी, संघटक सरिता जाधव, ...\tRead More »\nडहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश\nComments Off on डहाणूच्या रुस्तमजी अकादमीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय महाकौशल्य स्पर्धेत दैदीप्यमान यश\nराजतंत्र न्यु नेटवर्क डहाणू, दि. ११ : भारत सरकारच्या कौशल्य विभागाकडुन १३ व १४ मे रोजी कुर्ल्यातील डॉन बॉस्को महाविद्यालयात राज्यस्तरीय महाकौशल्य “महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील साधारण १०० महाविद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. डहाणूतील रुस्तमजी अकादमी फॉर ग्लोबल करिअरच्या कौशल्य शिक्षणाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी ...\tRead More »\nजागतिक पर्यावरण दिनी स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार \nComments Off on जागतिक पर्यावरण दिनी स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार \nप्रतिनिधी मनोर, दि. ०६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आदिवासी एकता परिषद आणि भूमिपुत्र बचाव आंदोलन समिती मार्फत काल मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील टेन नाका येथे पर्यावरण संवर्धन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने स्थानिक भूमीपुत्रांचा पर्यावरण वाचवण्यासाठी एल्गार पुकारला होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण सभेत उपस्थित ...\tRead More »\nतारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड\nComments Off on तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्थांकडून वाहनांवर दगडफेक व तोडफोड\nवार्ताहर बोईसर, दि. ०४ : तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना जाणूनबुजून डावलले जात असल्याच्या भावनेतून आज, सोमवारी परिसरातील तरुणांनी पंचमार्ग येथील रस्त्यावर बसून आंदोलन केला. यावेळी संयमाचा बांध फुटलेल्या तरुणांनी अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या बसेसवर दगडफेक करत तोडफोड केली. यात काही कामगार किरकोळ जखमी झाल्याचे कळते. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात ...\tRead More »\nमहावितरण चा ढिसाळ कारभारामुळे मनोरमधील 15 गाव पाडे अंधारात\nComments Off on महावितरण चा ढिसाळ कारभारामुळे मनोरमधील 15 गाव पाडे अंधारात\nप्रतिनिधी मनोर, दि. ०३ : सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मनोर परिसरातील टेन,मस्तान नाका,ढेकाळे भागातील सुमारे 15 गाव पाडे शनिवार (ता.२)सायंकाळपासून अंधारात आहेत.मॉन्सून पूर्व तीन तासाच्या पावसाने महावितरण च्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. शनिवारी सायंकाळी 7 वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने मनोर नजीकच्या सावरखंड सबस्टेशन अंतर्गत असलेल्या टेन, मस्तान नाका इंडस्ट्रियल फिडर आणि ढेकाळे फिडर वरील टेन ...\tRead More »\nजव्हारमधील आदिवासी कुटुंबातील कल्पेश जाधवचे राज्यसेवा परीक्षेत यश\nComments Off on जव्हारमधील आदिवासी कुटुंबातील कल्पेश जाधवचे राज्यसेवा परीक्षेत यश\nप्रतिनिधी जव्हार, दि. ०३ : पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाड्यात रहाणाऱ्या कल्पेश जाधवने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोठे यश मिळवीत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच तो यंदाच्या राज्यसेवा परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांमधील सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला असून वयाच्या २१ व्य वर्षी क्लासवन अधिकारी झाला आहे. कल्पेशची घरची परिस्थिती तशी अगदी बेताचीच आहे. अाई-वडिल दाेघेही निरक्षर असून, माेलमजुरी ...\tRead More »\nपालघर : ड्राय डे ला मद्यविक्री, एकावर गुन्हा दाखल, एक लाख रुपये किमतीचा मद्य साठा जप्त\nComments Off on पालघर : ड्राय डे ला म��्यविक्री, एकावर गुन्हा दाखल, एक लाख रुपये किमतीचा मद्य साठा जप्त\nराजतंत्र न्यु नेटवर्क दि. ०१ : पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकालाच्या पार्शवभूमीवर का, गुरुवारी जिल्ह्यात ड्राय डे (मद्यविक्रीवर) बंदी घोषित केली असताना हा आदेश धुडकावून पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मद्यविक्री करणाऱ्या एका व ऐन शॉप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख २ हजार रुपयाची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली आहे. पालघर पोलीस याप्रकरणी ...\tRead More »\n मतमोजणीचा खरा आकडा बाहेर पडू दे\n मतमोजणीचा खरा आकडा बाहेर पडू दे\nराजतंत्र न्यूज नेटवर्क : पालघर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत मतदान प्रक्रिया २८ तारखेला एकदाची पार पडली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली याआधी पार पडलेल्या डहाणू, जव्हार व वाडा नगरपालिकांच्या निवडणूकीत झालेल्या गोंधळामुळे निवडणूका लांबणीवर पडण्याची नामुष्की ओढवली होती. कॉंग्रेसचे सईद शेख व राष्ट्रवादीचे राजेंद्र माच्छी यांना छाननीत बेकायदेशीरपणे अपात्र ठरवून निवडणूकीच्या ...\tRead More »\nकोसबाडच्या नूतन बाल शिक्षण संस्थेत सॅनिटरी नेपकीन बनविण्याच्या युनिटचे उद्दघाटन\nComments Off on कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण संस्थेत सॅनिटरी नेपकीन बनविण्याच्या युनिटचे उद्दघाटन\nप्रतिनिधी डहाणू, दि. २९ : महिलांच्या मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनेटरी नॅपकिन समाजातील तळागाळातील गोरगरीब महिलाना चांगल्या प्रतीचे आणि माफक दरात उपलब्ध व्हावेत या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त वडोदरास्थित वात्सल्य फाउंडेशनतर्फे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण संस्थेला सॅनेटरी नॅपकिन तयार करण्याचे युनिट देणगी म्हणून देण्यात आले. ૨૮ मे रोजी डॉ. वसुधा कामत, डॉ प्रितम पाठारे यांच्या हस्ते या युनिटचे उदघाटन करण्यात ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मि��न अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4077", "date_download": "2019-01-16T10:09:16Z", "digest": "sha1:SNRJQJ7JUJJWDBEXBAFA57FRT46SKNI6", "length": 9847, "nlines": 99, "source_domain": "rajtantra.com", "title": "पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन\nपाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन\nतारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर फांडातून पाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर रस्त्याचे काल स्थळ निर्देशक तारापूर हेमंत कुमार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.\nपाचमार्ग ते अक्करपट्टी या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सीएसआर विभागाकडे पाठपुरवठा करण्यात आला होता. त्यास प्रतिसाद देत सीएसआर विभागाने या रस्त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. नुकतेच या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून काळ त्याचे उदघाटन करण्यात आले. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे येथून प्रवास करणाऱ्या अक्करपट्टी व पोफरंण या प्रकल्पग्रस्त गावासह भेदवाड, दहिसर, जांभळे. आदी गावांतील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.\nया उदघाटन प्रसंगी मुख्य अभियंता आर भारद्वाज , सीएसआर अध्यक्ष अभिजित कुलकर्णी , सचिव प्रिया कर्वे , सदस्य जयदेव शील , एस डी परसवार, एम एन वर्मा , डॉ मेरी कुट्टी डॅनियल ,एस नागराजन , बी व्हाय कोरे , एन बी बारी , आर जी शेट्टी , एस एन धोते या कार्यक्रमाला उपस्थित होते .\nPrevious: बोईसर : कामगारांचा पीएफ न भरणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार दाखल\nNext: विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@12012", "date_download": "2019-01-16T10:50:11Z", "digest": "sha1:BUMPZZRGURU4WK7U2CRWMLS5K42TLVXD", "length": 9835, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| चंद्रकांतदादांना वाढदिवसाची भेट", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरु��ीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असल्याने , त्त्यांचा प्रभारी पदभार राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देणयात आला आहे. याशिवाय, पाटील यांना दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कृषीमंत्री पदही मिळण्याचे सुतोवाच आहे. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आज त्यांच्या वाढदिवसाची विशेष भेट मिळाली आहे.\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nचिपळुणातील एका व्यक्तीने दुस-या व्यक्तीच्या रो हाऊसची केली तोडफोड; कारण अस्पष्ट\nखासगी आराम बस पलटी; १७ जण जखमी\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे - अजित पवार\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्���ाच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4276", "date_download": "2019-01-16T10:17:57Z", "digest": "sha1:47E66NU3HH44D3RRCMZOKSCX4SHVZQYU", "length": 9396, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान\nडहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान\nडहाणू दि. १२: येत्या १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमीत्त दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांचे भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डहाणू शहरातील आंबेडकर नगर (मसोली) येथे सकाळी ११ वाजता हे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकर नगर मध्ये नेहमीच उत्साहात साजरी केली जाते. मात्र या वर्षी प्रथमच या निमीत्ताने भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान आयोजीत केले असून यातून मागासवर्गीय समाजाला संविधानाने दिलेले अधिकार समजावेत हा उद्देश आहे. लोकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक, तथा माजी नगरसेवक नगिन देवा यांनी केले आहे.\nPrevious: निवृत्त हवालदार दत्तात्रय नाईक यांचा विषप्राशनाने आत्मत्याग करण्याचा इशारा\nNext: मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2017/06/blog-post_19.html", "date_download": "2019-01-16T11:13:02Z", "digest": "sha1:VWR4L22UIPIP6MNWZXXLTYXG6R6N3P5H", "length": 12242, "nlines": 47, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: आठवणींच्या हिंदोळ्यावर! (पुरवणी लेख)", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\nमला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे.\nहे सांगण्याकरिता मी मूळ लेखावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला हा पुरवणी लेख लिहिण्याचा विचार करावा लागला.\n<<< त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे >>> हे सर्व अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे वर्णन आहे. तेव्हा मी ६-८ वीत असेन. आमच्या बिल्डिंगमध्ये माझ्याच वयाचा माझा मित्र होता. बऱ्याचवेळा त्याच्याबरोबर मी आमच्या घराजवळील उडूप्याच्या हॉटेलमध्ये डोसा खायला जात असे. त्याकाळात आणि त्यावयात तीच आमची छानछौकीची कल्पना होती. त्यावेळी डोश्याबरोबर मिळणारा सांबार आणि चटणी पुन्हा मागितली असता त्याला एक्सट्रा चार्ज लागत नसे. पण सांबारची वाटी चमचा बुडेल इतपतच छोटी असायची. तसेच चटणीची वाटीसुद्धा छोटी आणि चपटी असे. पुन्हा सांबार मागितला असता मोठ्या भांड्यातून आपल्या टेबलावर असलेल्या वाटीतच चमच्याने सांबार दिला जाई. पण चटणीची वाटी प्रत्येकवेळी नवीन दिली जाई. साहजिकच चटणी आमची आवडती असल्याने आम्ही सहा सात वाट्या सहजच चापायचो. आणि टेबलावर बाजूला वाट्यांची चळत उभी करायचो. जितक्यावेळा चटणी मागवू तितक्यावेळा बिचाऱ्या वेटरला हेलपाटे पडत. त्यामुळे तो काही न बोलता आमच्याकडे खुन्नसने पाही. नाहीतर बोलवूनसुद्धा दुसरीकडे बघत आमच्याकडे दुर्लक्ष करी. आजही मला त्याचा रागाने भरलेला चेहरा आठवतोय. बरं चूक की बरोबर हे समजण्याचं आमचं तेव्हा वयही नव्हतं. कदाचित आमच्यासारख्यांच्या त्रासानेच पुढील एकदोन वर्षातच हॉटेल असोसिएशनने एक्सट्रा सांबार आणि चटणीचा जादा चार्ज घ्यायला सुरुवात केली. खी:, खी:, खी:,\n<<< मी मुद्दाम इराण्यांची हॉटेलं कुठे दिसतात का ते बघत होतो. त्या हॉटेलांमध्ये असलेली पैसे टाकून गाण्यांची रेकॉर्ड ऐकायची मशीन मला आठवली >>> त्याकाळी, १९७५-७७ साली मुंबईत सर्व नाक्या नाक्यांवर इराण्यांची हॉटेलं होती. ती चांगलीच ऐसपैस असायची. गिर्हाईकांना कितीही वेळ हॉटेलात बसायची मुभा असायची. त्या हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात एक मोठ्ठा रेकॉर्डप्लेयर ठेवलेला असे. तुम्ही शुभ्रधवल सिनेमामधील गाण्यांमध्ये मोठ्ठा पियानो बघितला असेलच ना ज्यावर नायक किंवा नायिका विरहगीत आळवताना दिसत. अगदी तसाच तो रेकॉर्डप्लेयर असे. ज्यावर वरील काचेमध्ये साधारण पन्नासएक काळ्या रंगाच्या रेकॉर्ड लायनीत खोचलेल्या असत. त्याखाली त्या रेकॉर्डवरील गाण्याची माहिती आणि नंबर चिकटवलेला एक रोलर असे. आपल्या आवडीच्या गाण्याच्या नंबर आपण बाजूला असलेल्या बटनावर दाबायचा आणि बाजूला असलेल्या खाचेत चार आण्याचे नाणे टाकायचे. की लगेच रेकॉर्डप्लेयरची मशीन त्या नंबरची रेकॉर्ड बरोबर शोधून गाणे वाजवत असे. त्या रेकॉर्डप्लेयरमध्येच आतमध्ये मोठ्ठे स्पीकर बसवलेले असत. गाण्याचा आवाज पूर्ण हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरपर्यंत पोहचे. आम्ही लहान मुलं रस्त्यावर उभे राहून हॉटेलात वाकून वाकून रेकॉर्डप्लेयरच्या मशीनची कारागिरी पहात आणि फुकटची गाणी ऐकत असू. त्याकाळी इराण्यांच्या हॉटेलातील हा रेकॉर्डप्लेयर गिर्हाईक खेचण्याकरीता एक मोठाच आकर्षणाचा भाग होता.\n<<< जुनी थिएटरं पाहून तिथे तिथे अवघ्या तीन रुपये तिकिटात पाहिलेले पिक्चर मला आठवत होते. पिक्चरची तिकिटे काढायला मी तिथे लावलेल्या रांगा आणि दबलेल्या आवाजात तीन का चार म्हणत फिरणारे ब्लॅकवाले आठवत होते. >>> १९७५-७७ साली आमच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एक थिएटर होते. त्याकाळी थिएटरमध्ये स्टॉल, अप्परस्टॉल आणि बाल्कनी अशी रचना असे. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचे दर अनुक्रमे तीन रुपये, तीन रुपये तीस पैसे आणि तीन रुपये साठ पैसे असे असत. बाल्कनीत बसणारा प्रेक्षक उच्चभ्रू समजला जाई. त्यावेळच्या सर्व लहानथोरांप्रमाणे मलाही सिनेमाचा नाद होता. मी बऱ्याचदा ऍडव्हान्स बुकींग करून सिनेमा पाही. दोन दिवसांनंतरचं तिकिट मिळालेले असेल तरी ते दोन दिवस सिनेमा पहायच्या उत्सुकतेने आणि गोड हुरहुरीने निघत. कोणीही पुढे घुसू नये म्हणून तिकीट काढण्याकरिता असलेली रांग तिन्ही बाजूने लोखंडाची जाळी लावून बंद के���ेली असे. तरीही रोजचे ब्लॅक करणारे जबरदस्तीने जाळीवर उलटे लटकून रांग मोडून पुढे जाऊन तिकीट काढत. एकदा आठवते मी जाळीच्या आत रांगेत उभा असतेवेळी ब्लॅकवाल्यांची थिएटर मॅनेजरशी काहीतरी बाचाबाची झाली आणि त्यांनी लांबून रांगेवर जोरात दगडफेक करायला सुरवात केली. मी रांगेत जाळीच्या आत अडकलो होतो. मला कुठेही पळता येत नव्हते आणि वरून जाळीवर दणादण मोठमोठे दगड पडत होते. तेव्हा नशिबानेच मी थोडक्यात बचावलो होतो.\nह्या संबंधीचा मूळ लेख आपणांस पुढील लिंकवर टिचकी मारून वाचता येईल.\n अर्थात, ये है मुंबई मेरी ज...\nवयस्कर व्यक्तींचे आपल्या जीवनातील स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@12013", "date_download": "2019-01-16T10:51:26Z", "digest": "sha1:WBAL3N5N6BQQCAZQXL6AU332G22YBTDX", "length": 13496, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| खासगी आराम बस पलटी; १७ जण जखमी", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nखासगी आराम बस पलटी; १७ जण जखमी\nकोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रोडवर बोरपाडळे घाटात आंबवडे कमानीजवळ भरधाव खासगी आराम बस पलटी झाली. यावेळी झालेल्या अपघातात बसमधील १७ प्रवासी जखमी झाले. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी पन्हाळा फिरून कोल्हापूरकडे येत असताना हा अपघात झाला. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामध्ये केतन गोविंद महाजनी (वय ५४ ), रवींद्र गणपतदास शेठ (वय ५५), राधिका मोहन तक (वय ५५), विनोद बळवंत गोडबोले (वय ५२), मुकुंद विनायक मोघे (वय ५४), नलिनी विलास पोवार (वय ५४, रा. सर्व सातारा), प्रशांत मनोहर कुलकर्णी (वय ५४), रिता राजेश चिटणीस (वय ५५), विजय वसंत कुलकर्णी (वय ५५, रा. तिघे पुणे), अनुश्री चैतन्य चिरमुले (वय ५५), शिवानंद मधुकर देशपांडे (५६), विवेक नेवाळकर (५५), डॉ. दिनेश पेंढारकर (वय ४५, रा. चौघे मुंबई), नितीन बुधकर (वय ५६, रा. नाशिक), अंजली देशमुख (वय ५४, बेंगलोर), सुप्रिया फडणीस (वय ५५), उमेश कुलकर्णी (वय ५५, रा. दोघे पुणे) जखमी झाले आहेत. सातारा येतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या १० वीच्या १९७८ बॅचच्या विद्यार्थ्यांनी सहलीचे आयोजन केले होते. डॉ. गिरीश पेंढारकर हे सर्व मित्रांना एकत्र आणून गेल्या चार ते पाच वर्षांपासून मे-जून महिन्यात सहली आयोजित करत असतात. सर्व विद्यार्थी ५२ ते ५६ वयोगटातील असून डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकरदार, उद्योजक आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता ते पन्हाळ्यावर आले. संपूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर दुपारी जेवण करून कोल्हापुरात अंबाबाईदेवीच्या दर्शनाला येणार होते. दुपारी खासगी आराम बसमधून पन्हाळा येथून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना बोरपाडळे घाटात आंबवडे कमानीजवळ आल्यानंतर भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस एका वळणावर पलटी होऊन शेतवडीत कलंडली. यावेळी बसमध्ये ४० प्रवाशांपैकी १७ जण चिरडल्यामुळे जखमी झाले. प्रसंगावधान राखून काही प्रवासी बाहेर पडले. त्यांनी रस्त्याने जाणाऱ्या लोकांची मदत घेऊन इतरांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेस फोन केल्यानंतर ४ रुणवाहिका दाखल झाल्या. त्यातून जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले\nखासगी आराम बस पलटी; १७ जण जखमी\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nकेएमटीमधून पडलेल्या तरुणीचा मृत्यू\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे - अजित पवार\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे ���त्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2019-01-16T10:13:48Z", "digest": "sha1:2QENDK5KCQAIREIYZTSHY65MKXBLIOK4", "length": 21102, "nlines": 252, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "भारत-चीन संबंध: युद्ध व्यापाराच्या मैदानात... ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढ���\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nभय इथले संपत नाही...\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे...\nभारत-चीन संबंध: युद्ध व्यापाराच्या मैदानात...\nMPSC च्या निर्णयामूळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर ...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्��ेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nबुधवार, ऑक्टोबर ०१, २०१४\nभारत-चीन संबंध: युद्ध व्यापाराच्या मैदानात...\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\n19 सप्टेंबरच्या सकाळमध्ये 'सावध ऐका,चिनी हाका' हा अग्रलेख वाचला. अग्रलेखात म्हंटल्याप्रमाणे भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधामध्ये प्रगती साधण्यातील मुख्य अडथळा सीमाप्रश्नाबरोबरच परस्पर व्यापारातील तूट हाही आहे. गेल्या काही वर्षात चीनकडून होणारी भारताची आयात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. परंतू भारत करत असलेली निर्यात मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. 1990-91 पर्यंत भारतासोबत\nनगण्य व्यापार असणार्या चीनने सध्या भारतीय बाजारपेठ काबीज करुन टाकली आहे. भारत चीनला लोहखनिज निर्यात करतो तर चीनकडून भारत अनेक गोष्टी आयात करतो. चीनकडून भारताला होणारी निर्यात वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे चीनमध्ये तयार होणार्या स्वस्त मालाशी भारतीय माल स्पर्धा करु शकत नाही. उदाहरण सांगायचे तर रक्षाबंधनला लागणार्या राख्या चीनमधून आल्या होत्या. दिवाळीत आपण वाजवत असणारे फटाके मोठ्या प्रमाणात चीनमधून येतात. हा माल भारतात तयार होणार्या मालापेक्षा स्वस्त आणि आकर्षक असतो. त्यामूळे ग्राहकांची पसंतीसुद्धा चीनी मालालाच अधिक मिळते. गेल्या काही वर्षात चीनला भारताकडून होत असणार्या निर्यातीचे प्रमाणही वाढून 7.5% झाले आहे. परंतू भारत करत असलेली आयात ही 11.4% आहे. चीनचा भारतीय व्यापारातील चीनचा हिस्सा 9.52% असून तो प्रथम क्रमांकाचा भागीदार देश आहे. चीनकडून भारत करत असलेली आयात काळाच्या ओघात वाढणार आहे हे ग्रुहित धरुन आपली त्याना होणारी निर्यात कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी दर्जेदार मालाचे उत्पन्न, बाजारपेठेचा अभ्यास या गोष्टींवर प्रामुख्याने भर द्यावा लागेल.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://steroidly.com/mr/deca-durabolin-alternatives/", "date_download": "2019-01-16T10:08:40Z", "digest": "sha1:7TSRBJDBNUL3CSQ7MUAOVFMT4FTNTNVL", "length": 29193, "nlines": 234, "source_domain": "steroidly.com", "title": "6 आकार दहा दर्शक उपसर्ग Durabolin विकल्प, शक्ती & पुनर्प्राप्ती - Steroidly", "raw_content": "\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nवृषणात तयार होणारे लैंगिक वैशि���्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक\nघर / दहा दर्शक उपसर्ग Durabolin / 6 आकार दहा दर्शक उपसर्ग Durabolin विकल्प, शक्ती & पुनर्प्राप्ती\n6 आकार दहा दर्शक उपसर्ग Durabolin विकल्प, शक्ती & पुनर्प्राप्ती\nनोव्हेंबर 23 रोजी अद्यतनित, 2017\nलोड करीत आहे ...\n2. दहा दर्शक उपसर्ग Durabolin विकल्पे\n6. दहा दर्शक उपसर्ग Durabolin पुनरावलोकन\nअधिक जाणून घ्या ❯\nCrazyBulk करून DecaDuro स्टिरॉइड दहा दर्शक उपसर्ग Durabolin कायदेशीर पर्याय आहे (चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate). दहा दर्शक उपसर्ग नायट्रोजन शिल्लक वाढविण्यासाठी एक अॅनाबॉलिक राज्य प्रोत्साहन देते, प्रथिने संश्लेषण आणि आपल्या स्नायू मेदयुक्त च्या ऑक्सिजनचे परिपूर्ण. हे कोणीच पुनर्प्राप्ती जाहिरात आदर्श आहे आणि संयुक्त आरोग्य प्रोत्साहन देते.येथे वाचन सुरू ठेवा.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin काय आहे\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin सायकल्स\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin परिणाम\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin नफ्यावर\nइनजेक्टेबल दहा दर्शक उपसर्ग Durabolin\nचयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate\nचयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Phenylpropionate\nखरेदी दहा दर्शक उपसर्ग Durabolin\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin रास\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin विकल्पे\nउदाहरणार्थ, नाही फक्त दहा दर्शक उपसर्ग Durabolin एक सुरक्षित पर्याय आहे पण पूर्णपणे कायदेशीर आहे.\nजसे, हे अत्यंत नाही फक्त हौशी मिळवली शिफारस केली आहे पण वजन आणि मेगा शक्ती मिळविण्यापासून गंभीर आहे जो कोणी, तसेच तसेच स्पर्धा कोण व्यावसायिक मिळवली म्हणून.\nशिवाय, त्याच्या अॅनाबॉलिक सूत्र वाढ प्रथिने संश्लेषण मदत करते, नायट्रोजन धारणा, आणि लाल रक्तपेशींची निर्मिती; खेळाडूंनी स्नायू आणि नियमित वापर शक्ती दोन्ही वाढवणे मदत करण्यासाठी सेवा.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी बर्नशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\nसर्वोत्तम दहा दर्शक उपसर्ग Durabolin विकल्प (किंमत सूची)\nमुले 200 अॅनाबॉलिक संशोधन करून $118\nपवित्रता निवडा इन्क Dek-ka मास नशीबवान ठरले. (HGH.com) $71.96\nकार्यक्षमता दृष्टीने, प्रथिने मूलभूत इमारत ब्लॉक स्नायू वस्तुमान तयार करण्यासाठी शरीर आवश्यक आहे.\nनायट्रोजन एक प्रथिन इमारत ब्लॉक आह��� की दिले, शरीर अधिक नायट्रोजन कायम करण्याची परवानगी देऊन दहा दर्शक उपसर्ग Durabolin आणि DecaDuro कार्य.\nअसं केल्याने, शरीर अधिक प्रथिने निर्माण करण्यास सक्षम आहे, रेकॉर्ड वेळेत स्नायू वाढ परवानगी. आणखी, लाल रक्त पेशी-जे संपूर्ण ऑक्सिजन वाहतूक सेवा वाढ स्नायू अधिक ऑक्सिजन प्राप्त करण्यासाठी शरीर-परवानगी देते.\nऑक्सिजन मध्ये वाढ मिळवली आणि इतर एलिट खेळाडूंना परवानगी देते यापुढे आणि अजून कोणीच करण्यासाठी, व्यायाम दरम्यान लहान पुनर्प्राप्ती वेळा.\nयाव्यतिरिक्त, DecaDuro आणि दहा दर्शक उपसर्ग Durabolin देखील कोलेजेन संश्लेषण वाढ; स्नायू मध्ये ligaments आणि tendons दोन्ही मजबूत.\nविशेष म्हणजे, संबंधित उती बळकट फायदे एक एक गहन नंतर संयुक्त वेदना कमी करण्यात मदत करू शकता की आहे, पुनरावृत्ती व्यायाम सत्र.\nअधिक जाणून घ्या ❯\nवापर अटी, DecaDuro घेतले पाहिजे 3 वेळा चांगल्या परिणाम एक दिवस.\nदेखील काळजी नाही सुया किंवा चांगले आहे, आणि मानक बाटली घरे 30 कॅप्सूल गिळणे सोपे.\nतसेच आपण पाणी प्रत्येक कुपी घेऊन हे शिफारसीय आहे की, अंदाजे 45 आपल्या workout सुरू आपण आधी मिनिटे.\nआपण किमान साठी DecaDuro वापर करावा 2 क्रमाने महिने उत्तम परिणाम आनंद.\nयाचाच, नियमितपणे घन व्यायाम पलटण आणि योग्य आहार संयोगाने DecaDuro वापरून लाभ मिळवणे मदत करेल. आपण देखील उपचार प्रक्रिया गती मदत करण्यासाठी बिगर कोणीच दिवशी डिनर करण्यापूर्वी दर दिवसाला एकदा DecaDuro वापर करावा.\nप्रारंभ करण्यासाठी त्या उत्सुक, DecaDuro वेगाने मुक्त द्वारे शिप जाऊ शकते, जगभरातील एकूण धावसंख्या:, आणि अनेक मिळवली आणि इतर एलिट खेळाडूंना आत जलद परिणाम लक्षात 30 वापर दिवस.\nरक्कम, DecaDuro दहा दर्शक उपसर्ग Durabolin अनेक फायदे आघाडीवर. अधिक सुरक्षित पासून, कायदेशीर, आणि नैसर्गिक, त्याचे फायदे आनंद एक जुनी वहिवाट किंवा कोणत्याही इंजेक्शन आवश्यक नाही, DecaDuro इतर उत्पादन पूरक आणि द्वेष स्टिरॉइड्स करण्यासाठी बोलतच पर्यायी म्हणून करते.\nBulking स्टॅक CrazyBulk उच्च-विक्री स्नायू इमारत पूरक चार समाविष्टीत आहे, स्नायू वस्तुमान नफ्यावर जास्तीत जास्त आणि शक्ती वृद्धिंगत करण्यासाठी डिझाइन. येथे अधिक जाणून घ्या.\nमोठ्या प्रमाणात स्नायू नफ्यावर डी-BAL\nउत्कृष्ट शक्ती साठी TRENOROL\nजलद पुनर्प्राप्ती साठी DECADURO\n❯ ❯ ❯ खरेदी 2 बाटल्या आणि 1 फुकट ❮ ❮ ❮\nअधिक जाणून घ्या ❯\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin पुनरावलोकन\nचयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य संप्रेरक पहिल्या देखावा केले 1960 आणि व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले 1962 व्यापार नाव दहा दर्शक उपसर्ग Durabolin अंतर्गत.\nकाय अधिक आहे, अनेक चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य Decanoate रूपे तेव्हापासून बाजार वर त्यांचे मार्ग केले आहे, तर, दहा दर्शक उपसर्ग Durabolin आज सर्वात लोकप्रिय एक राहते.\nखरं तर, दहा दर्शक उपसर्ग Durabolin सामान्यतः त्यांचे प्रतिस्पर्धी प्रती एक धार मिळविण्यासाठी खेळाडूंनी कामगिरी सुधारित वापरली जाते. विशिष्ट व्याज एक बंद-हंगाम वस्तुमान स्टिरॉइड म्हणून त्याचा वापर आहे. मात्र, अनेक खेळाडूंनी मुळे हंगाम दरम्यान उपचारात्मक फायदे त्याच्या असंख्य करण्यासाठी स्टिरॉइड वापर.\nमात्र, एक विशिष्ट इशारा जोरदार अॅनाबॉलिक स्टिरॉइड प्रसार आणि अवलंब अडथळा आहे, आणि त्या वादंग मीडिया मध्ये अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स आसपासच्या आणि प्रेमाचे खेळ खेळण्यात रंगल्याचे जग आहे.\nजसे, दहा दर्शक उपसर्ग Durabolin वापर अनेक वर्षे युनायटेड स्टेट्स मध्ये मर्यादित केला गेला आहे, त्याचा वापर अनेक उपचारात्मक उपचार योजना अंतर्गत आउट-ऑफ-राज्य बाजारात अधिक प्रचलित आहे यद्यपि.\nतत्सम स्टिरॉइड कायदे ऑस्ट्रेलिया मध्ये अस्तित्वात, कॅनडा, आणि ब्रिटन. मिळवली अनेकदा पाकिस्तान या देशांतही भूमिगत प्रयोगशील दिसत आणि भारताबाहेरील, भारत, चीन, थायलंड आणि मेक्सिको कारण कायदे दहा दर्शक उपसर्ग खरेदी.\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्नवृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवण्याची\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin सुरक्षित आहे तो अनेकदा एक सह्य स्टिरॉइड मानले जाते तरी, तो देखील संभाव्य वापरकर्ते माहिती असणे आवश्यक आहे की, काही साइड इफेक्ट्स सादर.\nउदाहरणार्थ, दहा दर्शक उपसर्ग Durabolin इंजेक्शन परिणाम पुरुष काही androgenic साइड इफेक्ट्स येऊ शकते; अशा androgenetic टक्कल पडणे करण्यासाठी predisposed माणसे गती केस गळणे म्हणून (नर नमुना मुंडण). जादा शरीर केस वाढ देखील उद्भवू शकते, तसेच पुरळ म्हणून.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin देखील माणसे प्रोजेस्टेरॉनचे पातळी वाढू शकतो. प्रोजेस्टेरॉनचे विवाहासाठी रुपांतरीत की एक महिला गर्भधारणा संप्रेरक आहे.\nमाणसे प्रोजेस्टेरॉनचे वाढते पातळी खूप सुंदर आहेत तर एक enlargened पुर: स्थ तसेच स्थापना बिघडलेले कार्य होऊ शकते.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolin देखील एक मध्यम दराने विवाहासाठी रुपांतरीत. जसे, वापरकर्ते शक्यता जास्त पाणी धारणा अनुभव नाही. मुळे या समस्या, gynecomastia ग्रस्त लोक (नर स्तन) दहा दर्शक उपसर्ग Durabolin टाळावे.\nमहिला म्हणून, अॅनाबॉलिक स्टिरॉइड androgenetic गुणधर्म स्टिरॉइड घेऊन स्त्रियांमध्ये समस्या virilizaiton होऊ शकते. उदाहरणे बोलका जीवा खोल समावेश, जादा शरीर केस वाढ, तसेच क्लिटॉरिस करणे म्हणून.\nजिम मध्ये चांगले परिणाम मिळविण्यासाठी शोधत गंभीर bodybuilder साठी, का त्यांना जवळचा गोष्ट आपण समान परिणाम मिळवू शकता तेव्हा धोका बेकायदेशीर स्टिरॉइड्स खरेदी आपल्या आरोग्यासाठी घेऊन.\nएक दहा दर्शक उपसर्ग Durabolin पर्यायी वापर करून आपण गुणवत्ता स्नायू लाभ मदत करू शकता, वाढ शक्ती आणि सहनशक्ती, संयुक्त वेदना आराम, जलद पुनर्प्राप्ती आणि सायकल bulking किंवा कापून प्रभावी असू शकते.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolinदहा दर्शक उपसर्ग Durabolin 50दहा दर्शक उपसर्ग Durabolin विकल्पेआधी आणि नंतर दहा दर्शक उपसर्ग Durabolinदहा दर्शक उपसर्ग Durabolin फायदेदहा दर्शक उपसर्ग Durabolin ब्रांडदहा दर्शक उपसर्ग Durabolin सायकल्सदहा दर्शक उपसर्ग Durabolin डोसचालू साठी दहा दर्शक उपसर्ग Durabolinदहा दर्शक उपसर्ग Durabolin नफ्यावरदहा दर्शक उपसर्ग Durabolin अर्धा जीवनवेळ दहा दर्शक उपसर्ग Durabolin किकदहा दर्शक उपसर्ग Durabolin निकालदहा दर्शक उपसर्ग Durabolin पुनरावलोकनेदहा दर्शक उपसर्ग Durabolin दुष्परिणामदहा दर्शक उपसर्ग Durabolin वजन कमी होणेदहा दर्शक उपसर्ग Durabolin महिलादहा दर्शक उपसर्ग चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्यDeca SteroidsDurabolinBest Time Day Take Deca Durabolinइनजेक्टेबल दहा दर्शक उपसर्ग DurabolinHow to Take Deca Durabolin\nप्रचंड स्नायू & सत्ता मिळवली,\nसंयुक्त आराम & स्नायुबंध वेदना\n100% कोणत्याही लिहून दिलेली औषधे सह कायदेशीर\nअधिक जाणून घ्या ❯\nपेन सी. इश्केमिया / reperfusion इजा झाली आहे आणि ह्रदयाचा अतीवृद्धी चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य उपचार उंदीर मध्ये विकसित म्हणून एक postconditioning प्रोटोकॉल करून cardioprotection गमावले आहे. मूलभूत द्यावे Cardiol. 2011 मे.\nPiovesan आरएफ. skeletal स्नायू दुरुस्त चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य decanoate प्रभाव. Int जॉन क्रीडा मध्य. 2013 जानेवारी.\nसरदार पी. एड्स वाया सिंड्रोम प्रौढ नर एचआयव्ही रुग्ण���ंना चयापचयातील पुर्नघटनांस मदत करणारे द्रव्य आणि वृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक उपचारात्मक परिणाम (ऑव्हज): यादृच्छिकरित्या, डबल आंधळा, रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून दिलेले परंतु औषध नसलेले असे काही-नियंत्रित चाचणी. एचआयव्ही Clin चाचण्या. 2010 जुलै-ऑगस्ट.\nदहा दर्शक उपसर्ग Durabolinस्टिरॉइड्स\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nयेथे आपला अॅनाबॉलिक सायकल मिळवा\nसानुकूल सायकल खाली आपले ध्येय निवडा आणि शिफारसी स्टॅक.\nस्नायू तयारशक्ती वाढवाफाडून टाकले कराकामगिरी सुधारण्यासाठीवजन कमीचरबी बर्न\nअधिक जाणून घ्या ❯\nमिळवा 20% आता बंद\nआमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | साइटमॅप | गोपनीयता धोरण | सेवा अटी\nकॉपीराइट 2015-2017 Steroidly.com. सर्व हक्क राखीव.\nस्नायू तयारफाडून टाकले कराचरबी कमी होणेशक्ती वाढवागती & तग धरण्याची क्षमतावृषणात तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक वाढवावजन कमी\nआपण किती वेळा काम नका\n0-1 टाइम्स प्रति आठवडा2-3 टाइम्स प्रति आठवडा4-5 टाइम्स प्रति आठवडा6+ टाइम्स प्रति आठवडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-343-1630668/", "date_download": "2019-01-16T10:29:36Z", "digest": "sha1:RRVUGQ4FH32WGQMOVXC4B47OULSC5F2N", "length": 27684, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers letter | हवामान खात्याच्या कारभाराला काय म्हणावे? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nहवामान खात्याच्या कारभाराला काय म्हणावे\nहवामान खात्याच्या कारभाराला काय म्हणावे\nतालुकानिहाय गारपिटीचे लघुसंदेश राज्यातील कोटय़वधी शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत.\nमहिन्यापूर्वी केंद्रीय भूविज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते पुणे येथील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेचा (आयआयटीएम)‘प्रत्युष’ या सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन झाले. एक पेटीफ्लॉप संगणकीय क्षमता म्हणजे प्रति सेकंद एक दशलक्ष अब्ज फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स होय. ४५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ‘प्रत्युष’ हा चार पेटीफ्लॉप क्षमतेचा महासंगणक जो की जगातील चार नंबरचा महासंगणक आहे, तो गारपिटीच्या वेळी बंद होता. त्यामुळे तालुकानिहाय गारपिटीचे लघुसंदेश राज्यातील कोटय़वधी शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत. याला सर्वस्वी आयआयटीएम जबाबदार आहे. मात्र आपले काम हे फक्त संशोधन करणे असून हवामानाचे अंदाज देणे हे भारतीय हवामान संस्था (आयएमडी)ची जबाबदारी आहे असे आयआयटीएमचे म्हणणे आहे. आम्ही आमचे निष्कर्ष नेहमीच आयएमडीला कळवितो आणि त्यानुसार आयएमडी शेतकऱ्यांना आणि जनतेला गारपिटीचे तालुकानिहाय अ‍ॅलर्ट देते.\n‘आपल्याकडे जनतेला माहिती अथवा अ‍ॅलर्ट पोहोचविण्यासाठीची यंत्रणा नाही’ असे बिनदिक्कतपणे सांगत हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) हात वर करते. तर ‘शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती पोहोचविणे ही जबाबदारी आपली नाही’ असे निर्लज्जपणे आयआयटीएम सांगते. १० तारखेला गारपीट होणार असा इशारा महाराष्ट्राला दिला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्रात गारपीट झाली. आता आमची जबाबदारी संपली असंही आयएमडी सांगत असते. डॉप्लर रडार यंत्रणा सुरू न ठेवल्यानेदेखील गारांच्या पावसाची व्याप्ती आणि प्रदेश हवामान खाते स्पष्ट करू शकले नाही. हवामान खात्याकडून गारपीट, अवकाळी पाऊस, कोणत्या वेळी होणार याची अचूक माहिती मिळणे शेतकऱ्यांसाठी जास्त गरजेचे आहे. हवामानाचे अंदाज देताना महाराष्ट्रात (कुठे तरी) गारपीट होणार असे ढोबळमानाने न सांगता कोणत्या जिल्ह्य़ात आणि तालुक्यात होणार असे स्पष्ट सांगितले आणि तिची तीव्रता कशी असेल हेदेखील सांगितल्यास ते शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल. सुपर कॉम्प्युटरचा उपयोग त्यासाठी व्हावा अशी ‘कार्यक्षम’ हवामान खात्याला सर्व शेतकरी जनतेच्या वतीने प्रार्थना\n– किरणकुमार जोहरे, पुणे\nप्रत्येक गुलाम संधीची वाट पाहतो..\n‘‘गुलामां’चे गुरकावणे’ या लेखात (लाल किल्ला, १२ फेब्रु.) एनडीएमधील घटकपक्षांना गुलामांची उपमा दिली आहे. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका विधानाची आठवण झाली. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामगिरीविरोधात बंड करून उठेल हे विधान वर्णवर्चस्वाविरुद्ध बंड करण्याविषयी होते. परंतु काळानुरूप शोषणाचे स्वरूप बदलले असले तरी संदर्भ तेच आहेत. कोणत्याही गुलामाला त्याचे शोषण नको असते, परंतु मालक अडचणीत कधी येतोय, त्या अनुकूल परिस्थिती येण्याची तो वाट पाहात असतो. त्यानुसार मोदींच्या पडत्या काळाचा सांगावा गुजरात, राजस्थानच्या निकालांनी दिला आहे. आता घटकपक्ष आपल्या कुवतीनुसार तात्पुरत्या स्वामीची गैरसोय करतीलच. पण यापेक्षा जास्त धोका मूळचे भाजपचे खासदार व ऐनवेळी काँग्रेसमधून येऊन भाजपची उमेदवारी घेऊन खासदार झालेले अनेक जण मोदी-शहांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्यामुळे भाजपला मोठे नुकसान होणार आहे. कारण घटकपक्षांना अधिक मंत्रिपदे, आर्थिक रसद पुरवून त्यांना थंड करता येईल, पण व्यक्तिगणिक होणारे हे बंड शमविणे फारच कठीण होणार आहे. एकूणच येणाऱ्या काळात भाजपला प्रत्येक राज्याचे व पोटनिवडणुकींचे निकाल अनुकूल लागतील हे पाहावे लागेल. अन्यथा गुलामांच्या बंडाला हे निकाल ताकद देणारे ठरतील यात काही शंका नाही.\n– मनोज वैद्य, बदलापूर (ठाणे)\nमालदीवमध्ये भारताचा हस्तक्षेप नकोच\n‘असून अडचण आणि..’ हे संपादकीय (१२ फेब्रु.) वाचले. १९८८ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना ‘ऑपरेशन कॅक्टस’द्वारे मालदीवमध्ये हस्तक्षेप करता आला. त्याची पाश्र्वभूमी अशी – तेव्हा राष्ट्रपती गयूम यांनीच भारताकडे मदतीची याचना केली होती, कारण मालदीवच्याच एका व्यक्तीने श्रीलंकेतून भाडोत्री हल्लेखोर आणून देश ताब्यात घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आज परिस्थिती वेगळी असून माजी राष्ट्रपती नशीद हे भारताच्या हस्तक्षेपाची मागणी करीत आहेत. मालदीवमधले सत्ताधारी राष्ट्रपतीच आज लोकशाहीला धाब्यावर बसवून विरोधक, संसद व सर्वोच्च न्यायालयाला कवेत घेऊ पाहत आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत, भारताने लष्करी मार्गाने हस्तक्षेप करणे योग्य होणार नाहीच.\n– कौ. बा. देसाई, मडगांव (गोवा)\nलोकप्रतिनिधींनाही आश्वासनपूर्तीची सक्ती करावी\nमुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘मतदानसक्ती’ करावी, हे मत नक्कीच स्वागतार्ह आहे. पण याबरोबरच हेही लक्षात घेतले पाहिजे की सर्वच पक्षांचे नेते प्रचारात खोटी आश्वासने देतात. त्याला भुलून जनता मते देते. मग सत्तेवर आल्यानंतर बहुतेक सर्वाना दिलेल्या वचनांचा विसर पडतो. मग कर्तव्यासाठी मतदाराने दिलेले मत वाया तर जातेच, परंतु त्याला आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा सरकारविरोधात लढा द्यावा लागतो. अशा वेळी निवडणूक आयोगाने अश��� व्यवस्था उभारावी की कोणते पक्ष निवडणुकीपूर्वी काय आश्वासन देतात ते पुराव्यासह संग्रहित ठेवावे. त्यातील किमान ८० टक्के आश्वासने तरी पूर्ण करायला हवीत अशी सक्ती केली गेली पाहिजे. म्हणजे खोटी आश्वासने देण्याचे प्रकार बंद होतील व आश्वासनांची पूर्ती झाली की मतदारांमध्येही विश्वास निर्माण होईल. अन्यथा पटेल, मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण दिले जाईल वा प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे प्रचारात म्हणायचे. मग निवडून आल्यावर तो चुनावी जुमला होता म्हणायचे, हेच प्रकार चालू राहतील.\n– सूरज ढवण, लातूर\nआजार होऊच नये म्हणून काळजी घेणे उत्तम\n‘डॉक्टर झालो हाच आमचा आजार’ हा लेख (रविवार विशेष, ११ फेब्रु.) वाचला. यात उल्लेखलेल्या बहुतेकांना उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक व्हायचे होते. चरितार्थ चालवण्यासाठी कोठले शिक्षण उपयुक्त ठरू शकते याचा विचार करून शिक्षण घेणे किती आवश्यक आहे हे यातील उदाहरणांवरून कळून येते. हे वाचून अन्य हजारो तरुणांनी बोध घेणे आवश्यक आहे. आजार झाल्यावर चिंता करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणे केव्हाही श्रेयस्करच. त्याचप्रमाणे पदवी शिक्षण घेताना भाषा माध्यम कुठले घ्यावे याचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण मराठी माध्यमातून शिक्षण झाले असेल तर नोकरी मिळण्याच्या शक्यता सीमित होतात याचाही वेळीच विचार केलेला बरा.\n– मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)\nपाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर कधी देणार\n‘गाफिलांचे गर्वगीत’ हा अन्वयार्थ (१२ फेब्रु.)वाचला. काश्मीरची स्थिती इतकी भयावह असताना आपले गृहमंत्री प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ‘ये पाक की नापाक करतूत है और मैं उसकी कडम्ी निंदा करता हूं’ या वाक्याशिवाय काही खास बोलताना किंवा करताना दिसून येत नाही. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी म्हणाले होते पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर दिले पाहिजे आणि ‘लव्ह लेटर’ लिहिणे बंद केले पाहिजे. मग ही वाक्ये आज कुठे हरवली कळत नाही कुठे गेले ते मोदी, जे काश्मीर प्रश्न काही दिवसांत सोडवून दाखवणार होते कळत नाही कुठे गेले ते मोदी, जे काश्मीर प्रश्न काही दिवसांत सोडवून दाखवणार होते आज काश्मीरमध्ये रोज हिंसक घटना घडत आहेत. जवानांच्या सामर्थ्य किंवा क्षमतेबद्दल तिळमात्र शंका नाही, परंतु यावर काही तरी मार्ग निघाला पाहिजे. पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, जेणेकरून काश्मीर सुरक्षित राहील.\n– मोईन शेख, दापचरी (पालघर)\nचारुशीला जुईकर यांनी ‘कुतूहल’ या सदरात (१२ फेब्रु.) हिरा आणि ग्राफाइट या कार्बनच्याच रेण्विक रचना असल्याचे योग्यच सांगितले आहे. परंतु त्यांचे एक वाक्य ‘‘ग्राफाइटच्या प्रत्येक अणूभोवतीही कार्बनचे चार अणू असतात,’’ असे येते. आकृतीत मात्र प्रत्येक कार्बनभोवती चार नव्हे तर तीनच अणू दाखवलेले आहेत. पुढे असेही वाक्य येते की ‘‘पापुद्रय़ातील प्रत्येक अणूशेजारच्या तीन अणू १२० अंश कोन करतो.’’ तीनच अणू हे योग्यच आहे. मात्र पहिले ‘चार अणू’वाले वाक्य चुकीचे ठरते. या चुकीमुळे हिऱ्याबाबत चार सिंगल-बाँड असले तरी ग्राफाइटबाबत दोन सिंगल आणि एक डबल असे बाँड असतात हे महत्त्वाचे तथ्य सांगितलेच गेले नाही.\n– राजीव साने, पुणे\nउपजीविकेसाठी प्रयत्न करणे हा मूलभूत हक्क\n‘सरकारने आवश्यक तेवढय़ाच जागा भराव्यात’ हे पत्र (लोकमानस, १२ फेब्रु.) वाचले. त्याबद्दल काही मुद्दे : पत्रलेखक सरकारी कार्यालयात कामे लवकर होत नाहीत असे म्हणतात. खरं म्हणजे अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामे रखडली आहेत. अनेक अधिकाऱ्यांकडे दोन विभागांची कामे दिली असल्याने त्यांना योग्य तो वेळ देता येत नाही. आवश्यक तेवढय़ाच जागा म्हणजे किती ४४ हजार अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असताना ६९ जागांची जाहिरात दिली जाते. ही संख्या कितीही कपात केली तरी ‘आवश्यक तितक्याच’ या आकडय़ापेक्षा नक्कीच कमी आहे. नोकरी मिळवणे हे स्वार्थीपणाचे लक्षण नाही. उपजीविकेसाठी प्रयत्न करणे हा तर मूलभूत हक्क आहे. आंदोलने करण्यामागे दबाव आणणे हा उद्देश अजिबात नव्हता. नोकरभरतीबाबत जो धोरणलकवा आहे, त्याबद्दल व्यथा मांडायची होती. म्हणूनच हा मोर्चा अराजकीय ठेवण्यात आला होता.\n– विराज लबडे, पनवेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्र��ंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://manndeshibank.com/?language=Marathi", "date_download": "2019-01-16T10:44:32Z", "digest": "sha1:3YAMTHHD4U6ZTITU6ASIBGPDGAVRVVJV", "length": 28017, "nlines": 162, "source_domain": "manndeshibank.com", "title": "Mann Deshi Mahila Sahakari Bank", "raw_content": "\nग्रामीण भारतातील महिलांसाठी चालवली जाणारी पहिली महिला सहकारी बँक.\n'महिलांचा आर्थिक विकास हाच माणदेशी महिला बँकेचा ध्यास.' आम्ही केवळ बँकिंग सुविधा पुरवत नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासु व स्वावलंबी बनण्यास मदत करून त्यांच्या सबलिकरणासाठी वाहून घेतलेला समूह आहोत.\nलाखो महिला सूक्ष्म उद्योजिकांना यशस्वीरित्या आपला व्यवसाय वाढविता यावा आणि आपल्या कुटुंबात व समाजात त्यांना मान मिळावा या दृष्टीने सहाय्यक वातावरण निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.\nमाणदेशी च्या सहकार्याने मालमत्ता उभी करणे\nमाणदेशी च्या सहकार्याने मालमत्ता उभी करणे\nआमचे ग्राहक किती बचत करु शकतात हे समजावून देण्यास मदत करण्यासाठी, तसेच त्यांच्या व्यवसायात सुधारणा करण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी किती रकमेचे कर्ज घेणे योग्य राहील व ते परत कसे फेडता येईल हे ठरविण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन भेटतात. आमचे प्रतिनिधी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बचत व कर्जाचे हप्ते जमा करतात.\nमालमत्ता नाही, म्हणून चिंता नको\nएकत्रितपणे कर्ज घेण्यासाठी महिलांना कमीत कमी चार व जास्तीत जास्त सात जणींचा एक गट बनवावा लागतो. ही वैयक्तिक कर्जे असली तरी, एकमेकांसाठी ती जामीनदारांचे काम करतात. कर्जाची रक्कम वितरीत करण्यापूर्वी कागदपत्रांची पूर्तता करून परतफेडीचे सोयीस्कर वेळापत्रक बनवून देण्यातही आम्ही मदत करतो.\nग्राहकांच्या सोयीनुसार बनविलेल्या कर्ज योजना\nमहिला लघु उद्योजकांच���या विशिष्ट गरजा ओळखून त्यांना आपले खेळते भांडवल उभे करण्यास मदत करणाऱ्या कर्ज योजना आम्ही तयार करतो. ग्रामिण आठवडा बाजारांमधील महिलांसाठी आम्ही देत असलेली 'वीकली कॅश फ्लो' सुविधा हे असेच एक उदाहरण आहे.\nव्यावसायिक प्रशिक्षण व ​पाठिंबा\n‘स्वावलंबनाची जननी, माणदेशी उद्योगिनी.’ ग्रामीण महिलांसाठीच्या आमच्या व्यावसायिक प्रशाळा (माणदेशी उद्योगिनी) तसेच ग्रामीण महिला लघु उद्योजकांसाठी असलेल्या चेंबर्स ऑफ कॉमर्सनी ४,००,००० पेक्षा अधिक महिलांना आपला व्यवसाय उभा करण्यास व वाढवण्यात तसेच नव्या बाजारपेठेपर्यंत व ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे.\nमहिला उद्योजकांच्या गरजेनुसार तयार केलेली बँकींग उत्पादने व सेवा ग्रामीण महिलांना सहज उपलब्ध करुन देणे एवढेच आमचे उद्दीष्ट नसून, त्यांना संपन्नतेकडे घेऊन जाणारी एक परस्परसंबंधी यंत्रणा विकसित करण्याचा देखील उद्देश आहे.\nमहिलांच्या सूक्ष्मस्तरावरील व्यवसायांची आणि विशिष्ट परिस्थितींची आम्हाला मुलभूत पातळीवर जाणीव आहे. यामुळे uआमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि त्यांच्या गरजांनुसार विशेष आखलेली उत्पादने पुरविण्यात आम्हाला मदत होते.\nमहिलांनी यशस्वी होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे व बाजारपेठेपर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात. या माध्यमातून आम्ही महिलांना कर्जे, खाती व भरणा रकमांच्या पलीकडे जाऊन मदत करतो.\nलहान कर्जे उपलब्ध करुन देणे, हप्ते जमा करणे, तसेच बचत खात्यांमध्ये भरण्याच्या रकमा जमा करणे यांसाठी आम्ही आमच्या ग्राहकांना दररोज / आठवड्यातून एकदा जाऊन भेटतो.\nग्रामीण महिलांच्या रोख रकमेबाबतच्या विशिष्ट गरजांच्या मुलभूत समजांचा आधार घेऊन आम्ही आमची उत्पादने बनवून घेतो.\nग्राहकांच्या खात्यावरील माहितीची गोपनीयता राखली जाते, अशी माही संबंधित खातेदारांव्यातिरिक्त इतर कोणालाही दिली जात नाही.\nआमच्या दृष्टीने, पैसे उपलब्ध करुन देणे पुरेसे नाही. आम्ही महिलांना त्यांच्या स्वतःच्या अर्थकारणावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो. आमचे आर्थिक आणि डिजिटल साक्षरता कार्यक्रम अगदी हेच लक्षात घेऊन आखण्यात आले आहेत; महिलांचे आर्थिक नियंत्रण आणि गोपनीयता वाढविणे.\nएखाद्या कर्जाची मागणी करताना महिलांकडे तारण असण्याची आवश्य��ता नाही. त्या जामीनदार म्हणून इतर ४-५ महिलांसोबत एक गट बनवून एकत्रित कर्ज घेऊ शकतात.\nआमचे कर्मचारी हे आम्ही सेवा देत असलेल्या समूहामधूनच आलेले असतात. यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात व त्यांच्या प्रत्येक गरजेचे समाधान करण्यात आम्हाला मदत होते.\nमान देश महिला सहकारी बँक महिला उद्योजकांना वेळेवर, परवडण्यायोग्य आणि सानुकूलित क्रेडिट मिळवून देण्यास समर्पित आहे. आमची उत्पादने जे स्त्रियांच्या मायक्रो-बिझनेस आणि विशिष्ट परिस्थतींच्या आमच्या मूलभूत समजून घेतात.\nबँकेत पैसे वाचवणे हे सुरक्षित आहे हे सुनिश्चित करते. केवळ ग्राहकच त्यांचे खाते प्रवेश करू शकतात.\nदीर्घ कालावधीसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे उच्च व्याजदर मिळवतात.\nनियोजित कर्ज घेतल्याने ग्राहक त्यांचे व्यवसाय सुधारण्यास आणि उत्पन्नामध्ये वाढ करण्यास मदत करतात.\nविमा योजनेमुळे आमच्या उद्योजिकांचे, त्यांच्या कुटुंबांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण होते.\nनिवृत्तीवेतन जमा केलेल्या निधीमधून नियमितपणे निवृत्तीचे समर्थन करते.\nआमच्या सेवांमुळे बँकेचे व्यवहार सोपे होतात\nप्रत्येक व्यवहारासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यासोबत नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस.द्वारे सूचित करतो.\nप्रत्यक्ष घरपोच बँकींग सेवा\nआमच्या ग्राहकांना त्यांच्या दारात प्रत्यक्ष वेळेवर बँकिंग सेवा पुरवण्यासाठी आमच्या प्रतिनिधींना अद्ययावत हॅन्डहेल्ड तंत्रज्ञानाने सक्षम करण्यात आले आहे.\nबँकेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहक इतर कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला एन.ई.एफ.टी. आणि आर.टी.जी.एस. द्वारे पैसे पाठवू शकतात.\nकोणत्याही शाखेतून बँकींग व्यवहार\nमाणदेशीच्या आठ शाखांपैकी कोणत्याही शाखेतून ग्राहक आपले खाते वापरु शकतात व त्यावर त्वरित व्यवहार करु शकतात.\nचेक जलद गतीने क्लिअर होण्यासाठी आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेची चेक ट्रंकेशन सिस्टीम (सी.टी.एस.) वापरतो.\nआमच्या सुरक्षित डिपॉझिट लॉकर सेवेद्वारे ग्राहक आपल्या मौल्यवान वस्तू बँकेमध्ये सुरक्षित आणि निश्चिंतपणे ठेऊ शकतात.\nआमच्या म्हसवड आणि धायरी शाखांमध्ये प्रत्यक्ष ए.टी.एम. युनिट आहेत. लवकरच माणदेशी बँकेच्या सर्व शाखांमध्ये ती उपलब्ध होतील.\nग्राहकांना एक ���ेबिट कार्ड मिळते ज्यामुळे त्यांना ए.टी.एम.मधून पैसे काढता येतात आणि ई-कॉमर्स व्यापाऱ्यांकडे पेमेंट करता येतात.\nफक्त समोरच्या व्यक्तीचा आधार क्रमांक सांगून ग्राहक आपल्या खात्यातून त्यांना पैसे पाठवू शकतात.\nग्राहकांना लवकरच आमचे कलेक्शन प्रतिनिधी वापरत असलेले मोबाईल ऍप वापरायला मिळेल, ज्यातून त्यांना आपली खाती, ठेवी, आणि कर्जे यांचे व्यवस्थापन करता येईल.\nग्रामीण महिलांसाठी व्यावसायिक प्रशाला\nआपला व्यवसाय उभा करण्यासाठी व वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरतील अशी व्यावहारिक व तांत्रिक उद्योजकीय कौशल्ये आत्मसात करण्यासाठी महिलांना आर्थिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या २० व्यावसायिक प्रशाला माणदेशी फाउंडेशनमार्फत चालवल्या जातात.\nरोख-विरहीत व्यवहारांचा फायदा कसा करुन घ्यायचा व आपले आर्थिक नियंत्रण आणि गोपनीयता कशी वाढवायची हे महिलांना शिकविण्यासाठी आमची डिजिटल साक्षरता बस स्थानिक ग्रामीण साप्ताहिक बाजारांना भेट देते.\nआमच्या ग्रामीण महिला सूक्ष्म उद्योजकांना त्यांची उद्दीष्टे साध्य करण्यात कशी मदत करावी हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आम्ही दर महिन्याला ग्रामीण बाजारात आणि आमच्या कार्यालयांत समूह बैठकांचे आयोजन करतो.\nअधिक समावेशक बँकींगसाठी पाठपुरावा\nमहिलांसाठी आणखी समावेशक वित्तपुरवठ्यासाठी आम्ही नियमितपणे पाठपुरावा करीत असतो. आर्थिक वर्तुळात व आर.बी.आय. सोबत नियमितपणे संपर्कात राहून आम्ही घेतलेले धडे व अनुभव त्यांना कळवतो, तसेच अधिक उपयोगी धोरणे आणि उत्पादने सुचवतो. शून्य शिल्लक खात्यांना मुख्य प्रवाहात आणणे तसेच तारणाशिवाय कर्जांवरील मर्यादा वाढवणे अशा कित्येक यशस्वी प्रयत्नांमध्ये आम्ही आघाडीवर राहिलेलो आहोत.\nमहिला उद्योजकांना बँकींगच्या पलीकडे जाऊन मदत करण्यासाठी\nमाणदेशी फाउंडेशन माणदेशी बँकेसोबत काम करते.\nआमच्या ग्राहकांच्या कथा वाचा\nवनिता आणि तिच्या कुटुंबाच्या मालकीचा एक छोटासा चहा स्टॉल बाजारात होता. तिच्या कुटुंबासाठी आणि तिच्या तीन मुलींसाठी हा एकमेव उत्पन्न स्रोत होता. तिचा नवरा दारुडा होता आणि तिला चौथी मुलगी झाली तेव्हा त्याने गळफास लावून घेतला. तिच्या नवऱ्याचा आधार नाहीसा झाला तरी आपल्या मुलींचा आधार बनण्याचा तिने निश्चय केला. तिने मोडकळीस आलेल्या चहाच��या स्टॉलचा ताबा घेतला आणि आपल्या व्यवसायास आवश्यक असणाऱ्या पैशाच्या पुरवठ्यासाठी तिने माणदेशीला संपर्क केला. माणदेशीने तिला कर्जाचा प्रस्ताव तयार करण्यात मदत केली आणि तिला निधी पुरवला. आता तिने आपली विक्री दिवसाला ४० कपांवरुन ७० कपांपर्यंत वाढवली आहे. तिचे मासिक उत्पन्न रु. ३,५०० वरुन रु. ९,५०० पर्यंत वाढले आहे. आता एक वडा-पावचा स्टॉल सुरु करण्याचे तिचे नियोजन आहे.\nसाप्ताहिक बाजारात भाजी विकणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीकडून मला माणदेशी बँकेच्या कॅश क्रेडीट सुविधेची माहिती मिळाली. मी स्वतः माहिती शोधली तेव्हा लक्षात आले की कडधान्ये विकून पैसे कमावता येतील. पाच वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा ₹ २०,००० इतके कर्ज घेतले. तेव्हापासून मी ₹ ४ लाख इतकी रक्कम कर्जाऊ घेतली आहे आणि त्याची परतफेड केली आहे. मी फक्त गोंधवळ्याच्या बाजारात कडधान्ये विकण्यापासून सुरुवात केली आणि सध्या मी आणखी सहा साप्ताहिक बाजारांमध्ये विक्री करते.\nसविताने शेतमजूर म्हणून सुरुवात केली. औपचारिक शिक्षण घेतलेले नसूनही, माणदेशीकडून प्राप्त झालेल्या लक्षणीय कर्जाच्या मदतीने जमीन खरेदी करणे तिला शक्य झाले. ती आपल्या शेतावर शेळ्या आणि कोंबड्या पाळते. हंगामानुसार विक्री करण्याची फुले आणि भाजीपाला दोन्ही पिकवणारी एकाहून जास्त हरितगृहेदेखील ती चालवते. औपचारिक शिक्षण घेतलेले नसूनही सविताकडे आपले आर्थिक व्यवहार सांभाळण्याची एक नैसर्गिक क्षमता आहे. आपल्या पतीसोबत ती या मोठ्या शेताचे कामकाज चालवते आणि त्याच्या वाढत्या यशाबद्दल तिला अभिमान वाटतो.\nभारतातील बँकिंगची पुनर्बांधणी, एका वेळी एक दरवाजा\nइकॉनॉमिक टाईम्स भारतातील बँकिंगची पुनर्बांधणीची प्रशंसा करतात.\nचेतना कौन बनेगा क्रोरेपतिवर वैशिष्ट्यीकृत\nमान देश देश फाउंडेशन आणि ग्रामीण विकासासाठी आमच्या संस्थापक चेतना यांना ५० लाख रूपयांचे बक्षीस मिळाले\nजागतिक आर्थिक मंच २०१८ पर चेतना\nआमची संस्थापक चेतना डेव्होस स्वित्झर्लंडमध्ये जानेवारी २०१८ च्या जागतिक आर्थिक मंच बैठकीचे सह-अध्यक्ष होते\nभारतातील बँकिंगची पुनर्बांधणी, एका वेळी एक दरवाजा\nइकॉनॉमिक टाईम्स भारतातील बँकिंगची पुनर्बांधणीची प्रशंसा करतात.\nचेतना कौन बनेगा क्रोरेपतिवर वैशिष्ट्यीकृत\nमान देश देश फाउंडेशन आणि ग्रामीण विकासासाठी ��मच्या संस्थापक चेतना यांना ५० लाख रूपयांचे बक्षीस मिळाले\nजागतिक आर्थिक मंच २०१८ पर चेतना\nआमची संस्थापक चेतना डेव्होस स्वित्झर्लंडमध्ये जानेवारी २०१८ च्या जागतिक आर्थिक मंच बैठकीचे सह-अध्यक्ष होते\nआम्ही म्हसवड, सातारा येथे शाखा आहेत, पुणे आणि नवी मुंबई. आमच्या कोणत्याही शाखेत भेट द्या.\nसोमवार ते शुक्रवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६\nआमच्या सर्व शाखा पहा\nशाखा बातम्यां मधे आर्थिक गोपनीयता\nआम्ही म्हसवड, सातारा, पुणे आणि नवी मुंबई येथे आहोत. आम्हास भेट द्या\nम्हसवड, मान तालुक, सातारा जिल्हा,\nसातारा ४१५५०९. महाराष्ट्र. भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Municipal-Corporation-elections-ncp-congress-seats-demand/", "date_download": "2019-01-16T10:16:28Z", "digest": "sha1:GPVTUZGTX4JGSX2F4NVVO77L63L56WVZ", "length": 7479, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आघाडीसाठी राष्ट्रवादीचा ३५ जागांचा प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आघाडीसाठी राष्ट्रवादीचा ३५ जागांचा प्रस्ताव\nआघाडीसाठी राष्ट्रवादीचा ३५ जागांचा प्रस्ताव\nमहापालिका निवडणुकीत आघाडीसंदर्भात राष्ट्रवादीने काँगेसकडे 78 पैकी 38 जागांच्या मागणीचा प्रस्ताव नुकताच सादर केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, युवानेते विशाल पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांची यासंदर्भात सांगलीवाडीत बैठक झाली. यामध्ये चर्चेत बराच खल झाला. यानंतर जयंत पाटील यांच्या सूचनेने श्री. बजाज यांनी शुक्रवारी जयश्री पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.\nमहापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार तयारी केली आहे. केंद्र, राज्यातील भाजपचे सत्तेचे बळ महापालिका निवडणुकीत मिळणार आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने केंद्र-राज्यासोबतच मनपा निवडणुकीतही आघाडी करावी, असा सूर पुढे आला आहे.\nयासंदर्भात खुद्द जयंत पाटील यांनीच महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसला मोठा भाऊ म्हणत आघाडीसाठी साद घातली आहे. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर सोपविला. परंतु काँग्रेसमधून वेगवेगळी मते व्यक्‍त होत आहेत.\nगुरुवारी रात्री सांगलीवाडीत एका कार्यक्रमानंतर जयंत पाटील, जयश्री पाट��ल, विशाल पाटील आदींची बैठक झाली. या बैठकीतही जयंत पाटील यांनी जयश्री पाटील यांना आघाडीबाबत विचारणा केली. प्रचारात दोन्ही पक्षांकडून पुढे गेल्यानंतर आघाडीचा उशिरा निर्णय नको. यासाठी तत्काळ निर्णय द्यावा, अशी मागणी केली. श्री. बजाज हे यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव देतील, असे त्यांनी सूचित केले. त्यानुसार श्री. बजाज यांनी 35 जागा मागणीसह प्रभागनिहाय जागावाटपाचा प्रस्ताव जयश्री पाटील यांच्याकडे दिला. आता श्रीमती पाटील दोन-तीन दिवसांत याबाबत पक्षांतर्गत चर्चेनुसार निर्णय घेणार आहेत.\nतीनही शहरात प्रत्येक एक-दोन प्रभागात अडचण\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसंदर्भात दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद आहे. परंतु दोन्हीकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जागावाटपात जर इच्छुकांना संधी मिळाली नाही तर नाराजी निर्माण होऊ शकते. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असाही सूर पुढे आला आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय लगेच करायचा की आचारसंहिता लागू होऊन अर्ज भरेपर्यंत लांबवायचा, अशी वेगवेगळी मते व्यक्‍त होत आहेत. दरम्यान, सांगलीवाडी (प्रभाग 14), कुपवाड (प्रभाग 1) व मिरजेत (प्रभाग 5-6) अशा ठिकाणी जागावाटपात अडचण आहे.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Facebook-s-Women-s-Defamation-in-Satara/", "date_download": "2019-01-16T10:43:50Z", "digest": "sha1:VNTNWDB5NEAR2CON54QNF25MTPUK7BBO", "length": 5244, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात फेसबुकवर महिलेची बदनामी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात फेसबुकवर महिलेची बदनामी\nसातार्‍यात फेसबुकवर महिलेची बदनामी\nसातार्‍यातील एका महिलेचे फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून त्यावर अश्‍लील संवाद साधून बदनामी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेवरच गुन्हा दाखल झाला असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, रूपाल�� मयेकर या संशयित महिलेने अकाऊंट काढल्याने तसा गुन्हा दाखल झाला आहे; मात्र हे अकाऊंट संशयित महिलेने की अन्य कोणी काढले, याबाबतचा तपास सुरू आहे.\nसातारा शहर पोलिस ठाण्यात 31 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. दि. 18 ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीत या सर्व घटना घडल्या आहेत. तक्रारदार महिलेला या कालावधीत फोनवर अनेक अनोळखी फोन येत होते. फोनद्वारे बोलणारी व्यक्‍ती ‘तुम्हीच फोन करायला सांगितले आहे,’ असे म्हणायचे. धक्‍कादायक बाब म्हणजे, हे फोन रात्री अपरात्री येत होते. तक्रारदार महिलेने फोनवरील व्यक्‍तीला मोबाईल नंबरबाबत विचारल्यानंतर, फेसबुकवर तुम्हीच चॅटिंग करून दिला असल्याचे समजले. तक्रारदार महिलेने त्रासाला कंटाळून फेसबुक अकाऊंट तत्काळ बंद केले. मात्र, तरीही फोन येण्याचे प्रकार थांबत नव्हते. अखेर त्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सातारा सायबर सेल पोलिस ठाण्याने प्राथमिक तपासाला सुरुवात केल्यानंतर बनावट अकाऊंट काढल्याचे समोर आले. संबंधित बनावट अकाऊंट रुपाली मयेकर या महिलेने काढले असल्याचे समोर आल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेवरच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/action-on-factories-Member-numb/", "date_download": "2019-01-16T11:16:52Z", "digest": "sha1:YRFJ7XO3QBA2TYILS2VL5HNAAX4HJBOG", "length": 12177, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारखान्यांवरील कारवाईने सभासद सुन्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कारखान्यांवरील कारवाईने सभासद सुन्‍न\nकारखान्यांवरील कारवाईने सभासद सुन्‍न\nसातारा : सुनील क्षीरसागर\nऊस उत्पादक सभासदांची ऊस बिलाची थकीत रक्‍कम दिली नाही म्हणून सातारा जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांवर जप्‍तीच्या कारवाईची कार्यवाही सुरू झाल्याने जिल���ह्यातील सभासद सुन्‍न झाला आहे. सातारा जिल्ह्यात या कारवाईने तीव्र पडसाद उमटले असून सहकारातील जरंडेश्‍वर कारखाना संपला. त्या पाठोपाठ आणखी काही साखर कारखाने सहकारातून हद्दपार होताहेत की काय अशी चिंता ऊस उत्पादकांना लागून राहिली आहे.\nमहाराष्ट्र म्हणजे सहकार महर्षीची कर्मभूमी. विखेंच्या प्रवरानगरपासून महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा प्रवास सुरू झाला. तो सोलापूरपासून पश्‍चिम महाराष्ट्राकडे चांगलाच विस्तारत गेला. सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे तर साखरेचे आगरच बनले, असे म्हटल्यास वावगे वाटणार नाही.\nपद्मश्री विखे-पाटील, स्व. वसंतदादा पाटील, स्व. यशवंतराव चव्हाण, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, स्व. किसन वीर आबा आदी सहकार महर्षींनी आपापल्या कर्मभूमीमध्ये सहकाराचे इवलेशे रोपटे लावले. त्याचा काही वर्षांनंतर वटवृक्षच झाल्याचे चित्र महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळाले. या सहकारातील साखर कारखान्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याबरोबरच संपन्‍नही केला. गावोगाव सिंचन सोसायट्या स्थापन झाल्या. या माध्यमातून पाणीपुरवठा सहकारी संस्था उदयास आल्या. त्यातून ऊस उत्पादक सभासद वर्ग निर्माण होऊन गावोगावी उसाचे मळे बहरले. या मळ्याच्या अवती-भवती मग कुक्कुटपालन, दुग्धपालन, ऊस तोडणी यंत्रणा अशा विविध सहकारी संस्था, व्यवसाय उदयास आले. यातून अनेक जिल्ह्यांमध्येदुग्ध क्रांतीबरोबर हरीतक्रांतीही झाली. कारखाना परिसरात शाळा, महाविद्यालये, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजेस् उभी राहिली. त्यातून शेतकर्‍यांची मुले शिकू लागली.\nसहकार महर्षींनी पाहिलेले आणि त्यांच्या काळात साकार झालेले सहकारातील हे सकारात्मक चित्र आज पूर्णपणे भंगले आहे. कोणत्याही सहकारी संस्थेत जमा खर्चाचा ताळेबंद बसावा लागतो. हा ताळेबंदच अलिकडील काही वर्षांत पूर्णपणे विस्कटला गेल्याची स्थिती आहे. त्यामुळेच गेली अनेक वर्षे साखर कारखान्यांचा पर्यायाने मालकच असलेल्या ऊस उत्पादक सभासदावर गेली अनेक वर्षे आंदोलन करण्याची वेळ येत आहे. गेली काही वर्षे ऊस उत्पादकांची हिंसक आंदोलने अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. सहकार महर्षींनी याचसाठी केला होता का सहकारीतील कारखानदारीचा अट्टहास\nमहाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी तोंडात बो��� घालावे अशी कामगिरी केली असली तरी अनेक कारखान्यांची मात्र वाताहत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कशामुळे सहकारातील साखर कारखान्यांवर ही वेळ येते हा प्रश्‍न विचार करायला लावणारा आहे.\nसाखर कारखान्यांच्या माध्यमातून उपपदार्थांच्या प्रकल्पांची निर्मिती ही चांगली गोष्ट असली तरी कारखान्याची आर्थिक ताकद पाहूनच आणि त्यासाठी योग्य त्या बाजारपेठेचे अवलोकन करुन असे निर्णय घ्यायला हवेत, असे सहकारातील जाणकारांचे मत आहे. त्या माध्यमातून मिळणारा पैसा साखर कारखान्याच्या भरभराटीसाठी, कार्यक्षेत्रातील गावांमधील रस्त्यासाठी वापरला गेला तरी हरकत नाही. मात्र, त्या अगोदर ज्या शेतकर्‍यांच्या जीवावर ही अवघी साखर कारखानदारी उभी आहे त्या शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्‍नतीसाठी त्याला पुरेसा दर दिला पाहिजे. कारण पुरेसा दर दिला तरच तो ऊसाचे उत्पादन पुढे सुरु ठेवील. त्याला जर योग्य दर मिळाला नाही तर तो ऊसच लावणार नाही. पर्यायाने साखर कारखाने अडचणीत येतील. मात्र, कारखाना व्यवस्थापनाकडून हे होते का मग गेली 10 - 15 वर्षे ऊस उत्पादकांना दरासाठी का संघर्ष करावा लागतोय मग गेली 10 - 15 वर्षे ऊस उत्पादकांना दरासाठी का संघर्ष करावा लागतोय असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nसाखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकारण काही ठिकाणी होत असले तरी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभा तर अलिकडील काही वर्षांत केवळ फार्सच बनल्या आहेत. कोणते विषय अजेंड्यावर घेतले आहेत, याची पुसटशी माहितीही उत्पादकांना नसते. सभेच्या अगोदर नोटीस पाठवले तरी उत्पादक त्याबाबत काहीसा बेफिकीरच असतो. सर्व विषय हात वर करुन मंजूर केले जातात. तो विषय कोणता आहे त्याचा आपल्या कारखान्याला फायदा आहे का त्याचा आपल्या कारखान्याला फायदा आहे का याची साधी विचारपूसही कोण करत नाही.\nसाखर कारखाना चांगला चालला असेल तर त्या माध्यमातून कारखान्यावर सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घ्यायला काहीच हरकत नाही. शेतकर्‍यांच्या शेतीतून अधिक उत्पन्‍न मिळण्यासाठी तज्ञांचे प्रशिक्षण कार्यक्रमही घ्यायला हरकत नाही. मात्र असे होताना दिसते का साखर कारखान्यावर साखर कारखानदारीला पोषक असे कोणतेच उपक्रम राबवले जात नसल्याचे चित्र दिसते.\nबेहीशेबी संपत्‍ती प्रकरणी रल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍त मजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम न��ही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/kouyna-dam-Coenaculously-large-water-reservoir/", "date_download": "2019-01-16T10:34:01Z", "digest": "sha1:HDH7WASZIGBORKUAIDULDDJJRQGLNCDS", "length": 5868, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जानेवारीतही कोयनेत मुबलक पाणीसाठा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जानेवारीतही कोयनेत मुबलक पाणीसाठा\nजानेवारीतही कोयनेत मुबलक पाणीसाठा\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nजानेवारी उजाडला तरी कोयना धरणात तब्बल 94 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तांत्रिक महिन्यांपैकी पाच महिन्यांसाठी वीजनिर्मितीसह सिंचनासाठीही हा पाणीसाठा दिलासा देणारा आहे. या पाणीसाठ्यामुळे वीज निर्मितीसह व सिंचनाची चिंता मिटली आहे. मात्र त्याचवेळी मुबलक पाणी उपलब्ध असतानाही कमी पाणीवापर व त्याचपटीत कमी वीज निर्मिती यामुळे महसूली तोटा मात्र सहन करावा लागत आहे.\nकोयना धरणाचे तांत्रिक वर्ष 1 जून ते 31 मे असे असते. कॅलेंडर वर्षामुळे या तांत्रिक वर्षापैकी सात महिन्यांचा कालावधी संपला आहे. या काळात पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी पैकी केवळ 26.04 टीएमसी पाणीवापर झाला आहे. वीज निर्मितीला पाच महिन्यांसाठी 41.46 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या शिल्लक कोठ्यामुळे वीज निर्मितीची चिंता निदान या प्रकल्पापुरती तरी मिटली आहे. सिंचनाची गरज वाढत चालल्याचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून आहे. जवळपास 35 टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरण्यात आले. आत्तापर्यंत यासाठी 6.39 टीएमसी पाणीवापर झाला आहे.\nत्यामुळे आगामी काळात सुमारे 29 टीएमसीची गरज भागविणेही शक्य आहे. त्यामुळे आता एकूण 94 टीएमसी शिल्लक कोठ्यापैकी पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 41, सिचंनासाठी 29 व मृतसाठा 5 अशा 75 टीएमसी पाण्यानंतरही आगामी तांत्रिक वर्षाच्या सुरूवातीला 19 हून अधिक टीएमसी पाणीसाठा शिल्लक रहाणार आहे. शिवाय सर्वसामान्यांनासह उद्योजकांनाही हा दिलासा ठरणार आहे. ज्यादा पाणीसाठा शिल्लक असला तरी गतवर्षीच्या तुलन��त कमी पाणीवापर झाल्याने तब्बल 555 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती झाल्याने त्यातून राज्याला अब्जावधींच्या महसुली तोट्यालाही सामोरे जावे लागले आहे. मात्र पाण्याचा नियोजनबध्द वापर झाला तर हाही तोटा भरून निघेल.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sourabh-verma-pulls-out-of-national-badminton-championships/", "date_download": "2019-01-16T10:51:11Z", "digest": "sha1:GEZJHDHJT56ECDQUOBCB24POJLW5ITFA", "length": 7578, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "गतविजेता सौरभ वर्मा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून बाहेर", "raw_content": "\nगतविजेता सौरभ वर्मा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून बाहेर\nगतविजेता सौरभ वर्मा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून बाहेर\n गतविजेता सौरभ वर्माने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या दुखापतीमधून सावरत असून पुढील स्पर्धेच्या फिटनेससाठी तो लक्ष देणार आहे.\nसौरभ वर्माने सप्टेंबर महिन्यात झालेल्या जपान ओपन सुपर सिरीजमध्ये सहभाग घेतला होता. हैद्राबाद येथे सराव करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो डेन्मार्क आणि फ्रेंच ओपनमध्ये खेळू शकला नव्हता.\nसौरभ वर्मा २०११ आणि २०१६ यावर्षात वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकला आहे. तसेच मागच्या वर्षीची चायनीज ताइपे मास्टर्स ही त्याने जिंकली असून बिटबर्गर ओपनमध्ये तो मागच्या वर्षीचा उपविजेता होता.\n“मी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप खेळणार नाही. कारण सध्या मी सर्वात्कृष्ट कामगिरी करून शकत नाही. जपान ओपन सुपर सिरीज नंतर हैद्राबाद येथे तयारी करत असताना पायाला दुखापत झाल्यामुळे मी या आठवड्यापासून प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे.”\n“मी चायना ओपन आणि हाँग काँग ओपन खेळणार आहे. माझ्यासाठी हे वर्ष संमिश्र राहिले. त्यामुळे आता मी या गोष्टीचा खूप जास्त विचार करणार नाही.”\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/abhangdhara-31-1168763/", "date_download": "2019-01-16T10:28:16Z", "digest": "sha1:6SOHE553WWUK3GXJX7TL3UGXIBFKPEXN", "length": 16375, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४१. मन गेले ध्यानीं : ७ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n२४१. मन गेले ध्यानीं : ७\n२४१. मन गेले ध्यानीं : ७\nएकनाथी भागवतात सांगितलेला सगुणातून निराकारात जाण्याचा ध्यानमार्ग विठ्ठल बुवा उलगडून सांगत होते.\nएकनाथी भागवतात सांगितलेला सगुणातून निराकारात जाण्याचा ध्यानमार्ग विठ्ठल बुवा उलगडून सांगत होते. ते म्हणाले..\nबुवा – सर्वागसुंदर, गंभीर, सुमुख आणि सुप्रसन्न अशा मूर्तीचं ध्यान करता करता पुढे त्या ध्यानात स्वत:ला परमानंदात कसं तल्लीन करावं, हे नाथ सांगतात. ते म्हणतात, ‘‘अंगप्रत्यंगीं ध्यानयुक्त जडोनि ठेलें जें चित्त जडोनि ठेलें जें चित्त तें आवरूनि समस्त’’ त्या मूर्तीच्या सर्वागसुंदर अशा अंगप्रत्यंगाच्या ध्यानात चित्त जडलं की मग ते तिथून आवरून त्या मूर्तीच्या हास्यवदनात केंद्रित करावं.. कसं ‘‘ सर्वही सांडोनियां जाण ‘‘ सर्वही सांडोनियां जाण सांगोपांग मूर्तिध्यान’’ अंगप्रत्यंगाचं ध्यान पूर्णपणे सांडून केवळ स्वानंदघन अशा हरीच्या हास्यवदनाचं चिंतन करावं.. त्या हास्यवदनात मन तल्लीन करावं.. मग ‘‘ध्याना आलें जें हास्यवदन ‘‘ध्याना आलें जें हास्यवदन त्यांतूनही सांडोनि वदन केवळ हास्याचें करावें ध्यान हास्यामाजीं मन घालूनी\n कृष्णमूर्तीच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे त्यात मन इतकं तल्लीन करावं की हळूहळू त्या मुखाचंही भान उरू नये आणि त्या हास्यात, त्या प्रसन्नतेतं मन घालून त्या प्रसन्नतेचंच ध्यान सुरू व्हावं\nबुवा – एवढय़ावरच हे ध्यान पूर्ण होत नाही नाथ पुढे सांगतात, ‘‘त्याही हास्याचें सांडूनि ध्यान नाथ पुढे सांगतात, ‘‘त्याही हास्याचें सांडूनि ध्यान हास्यामाजीं जो आनंदघन’’ त्या प्रसन्नतेचंही ध्यान सांडून त्या प्रसन्नतेचं मूळ कारण जो परमानंद आहे त्यात मनाचा प्रवेश व्हावा.. अगदी दक्षतेनं.. निजनिष्ठेनं एकदा त्या आनंदात चित्तही आनंदयुक्त झालं की अखंड आनंदाची साधकाला प्राप्ती होईल.. मग सर्वत्र चिदाकाश दिसू लागेल.. मग चिदाकाश, चित्त आणि चिंतन हे ध्यानातील तिन्ही भेदही मावळतील आणि परिपूर्ण, भेदशून्य आणि चित्स्वरूप अशा आत्मस्वरूपात वृत्ती निमग्न होईल.. मग ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान यांचंही स्फुरण राहणार नाही..\nकर्मेद्र – बुवा, मगापर्यंत बरचंसं कळल्यासारखं वाटत होतं आता सगळं डोक्यावरून जातंय..\nबुवा – (हसत) बरं, पण सगुण रूपातून सूक्ष्म अशा आनंदरूपात निमग्न होण्याचा हा ध्यानमार्ग आहे, एवढं तरी लक्षात ठेवा.. म्हणजेच ध्यान हे सुरुवातीला कृष्णमुखाचं सुरू झालं तरी त्याची पूर्ती ही कृष्णमयतेत जो परमानंद आहे, त्या सूक्ष्म परमानंदात होते, एवढंच लक्षात ठेवा.. अगदी प्रपंचातलं उदाहरण घ्या.. आईला मुलाची सारखी आठवण येते म्हणजेच मुलाचं ध्यानच जणू सुरू असतं.. तेव्हा त्याचा चेहरा प्रथम नजरेसमोर असतोच, पण मग हळूहळू वात्सल्यभावना इतकी पराकोटीला जाते की त्या चेहऱ्याचंही ध्यान ओसरून मन त्या वात्सल्यप्रेमानं आकंठ भरून जातं.. अगदी तसंच कृष्णमुखाला नयनात साठवण्यापासून सुरू झालेल्या ध्यानाची अखेर ही कृष्णमयतेत आकंठ बुडून जाण्यात होते मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं\nबुवा – या ध्यानमग्नतेनं काय होतं भागवतात एकनाथ महाराज सांगतात, ‘‘यापरी साधकांची निजवृत्ती भागवतात एकनाथ महाराज सांगतात, ‘‘यापरी साधकांची निजवृत्ती माझ्या स्वरूपीं मीनल्या स्वरूपस्थिती माझ्या स्वरूपीं मीनल्या स्वरूपस्थिती तेव्हां मीपणाची स्फुरे जी स्फूर्ती तेव्हां मीपणाची स्फुरे जी स्फूर्ती तेही अद्वैती विराली जेवीं ज्योतीसी मीनल्या ज्योती दोहोंची होय एकचि दीप्ती दोहोंची होय एकचि दीप्ती तेवीं जीव चैतन्याची स्फूर्ती तेवीं जीव चैतन्याची स्फूर्ती अद्वैतसुखप्राप्ती समरसें’’ अवघा दोनपणा संपला.. ज्योतीनं ज्योत प्रकाशित व्हावी आणि एकसमान प्रकाशच उजळावा तशी जीवशिवाच्या ऐकत्येतून अद्वैताचीच सुखप्राप्ती समरसून यावी जणू नित्यता पर्वणी कृष्णसुख हीच स्थिती..\nकर्मेद्र – पण फार कठीणच आहे हे सारं.. (बुवा काही बोलू पाहातात तोच) हो.. काहीजणांना अशक्य नसलं तरीही\nबुवा – हे कठीण वाटतं कारण इंद्रियांना कृष्णमयतेची नव्हे तर प्रपंचमयतेची सवय आहे.. परमतत्त्वाकडे ओढ नसल्यानं मनही क्षुद्र गोष्टींच्या ध्यानातच रमतं.. त्यामुळे परमध्यान कठीण वाटतं.. पण जे कठीण भासतं ते साध्य कसं होईल, याचा मार्गही या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितला आहे हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला ��ाकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/loksatta-carol-series-6-1180769/", "date_download": "2019-01-16T11:04:27Z", "digest": "sha1:B6TCB3T5C22FXJJ4Y4FWZF6WKOKQ7YM5", "length": 17284, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२५६. अक्षर संगम.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nया चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे..\nया चार मित्रांची वाटचाल अद्याप सुरूच आहे. या अभंगधारेचा प्रवाह मात्र भावसागराला जाऊन मिळाला आहे.. या अक्षर संगमावर आपला निरोप घेताना अनेक गोष्टी मनात उमटत आहेत.. एकतर सदराचं हे व्यक्तरूप अगदी उत्स्फूर्त आणि मलाही चकीत करणारं होतं. ‘हृदयेंद्र’, ‘कर्मेद्र’, ‘योगेंद्र’ आणि ‘ज्ञानेंद्र’ ही नावंही अचानक समोर आली. त्यामागे एक विचार मात्र होता. या प्रत्येकाच्या नावात ‘इंद’्र आहे आणि तो इंद्रिय आधीनतेचं सूचन करतो. म्हणजेच हृदयेंद्र भक्तीमार्गावर असला तरी तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. तोही इंद्रियांच्या आधीन आहे. योगेंद्र योगमार्गावर असला तरी तोही पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. तोदेखील इंद्रियांच्या आधीन आहे. ज्ञानेंद्र हा ज्ञानमार्गानं जाणारा असला तरी तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही, इंद्रियांच्या आधीनच आहे. कर्मेद्र हा कर्ममार्गी असला तरी तो पूर्णत्वाला पोहोचलेला नाही. तोही ��ंद्रियांच्या आधीन आहे. थोडक्यात हे चौघंही एकेका मार्गाचं पूर्णत्वानं प्रतिनिधित्व करीत नाहीत. थोडा विचार केला तर जाणवेल, आपल्या प्रत्येकात हे चौघंजण आहेतच आपण अध्यात्माच्या मार्गावर आल्यापासूनची वाटचाल आठवून पहा. कधी भाव जागा झाल्यासारखं वाटून आपण हळवं होतो, कधी योगाचं आकर्षण वाटतं, कधी ज्ञानाची ओढ असते तर कधी स्वकर्तृत्वावर विश्वास वाटून कर्तेपण नकळत आपल्याकडे घेतलं जातं. तरीही प्रत्येकात या चारपैकी एकाची प्रधानता असते आणि त्यानुसार तो अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत असतो. या चारही मार्गानं जाताना एकच गोष्ट घडते. कुठच्याच मार्गानं परम सत्य काय ते गवसत नाही, हे उघड होतं आपण अध्यात्माच्या मार्गावर आल्यापासूनची वाटचाल आठवून पहा. कधी भाव जागा झाल्यासारखं वाटून आपण हळवं होतो, कधी योगाचं आकर्षण वाटतं, कधी ज्ञानाची ओढ असते तर कधी स्वकर्तृत्वावर विश्वास वाटून कर्तेपण नकळत आपल्याकडे घेतलं जातं. तरीही प्रत्येकात या चारपैकी एकाची प्रधानता असते आणि त्यानुसार तो अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत असतो. या चारही मार्गानं जाताना एकच गोष्ट घडते. कुठच्याच मार्गानं परम सत्य काय ते गवसत नाही, हे उघड होतं ‘पुढे पाहाता सर्वही कोंदलेसे’ अशी स्थिती उत्पन्न होते. मग मी इतका जप केला, मी इतका योगाभ्यास केला, इतका ज्ञानाभ्यास केला, इतकं कर्माचरण केलं तरीही सत्याचा साक्षात्कार का नाही, या विचारानं तळमळ निर्माण होते. या तळमळीनंच खरी वाट सापडते ‘पुढे पाहाता सर्वही कोंदलेसे’ अशी स्थिती उत्पन्न होते. मग मी इतका जप केला, मी इतका योगाभ्यास केला, इतका ज्ञानाभ्यास केला, इतकं कर्माचरण केलं तरीही सत्याचा साक्षात्कार का नाही, या विचारानं तळमळ निर्माण होते. या तळमळीनंच खरी वाट सापडते खरी आंतरिक वाटचाल सुरू होते खरी आंतरिक वाटचाल सुरू होते या मार्गाचा उपयोग आणि महत्त्व त्यामुळेच फार आहे.. या मार्गानं जाऊनच सद्गुरूंचं महत्त्व मनात बिंबू लागतं. मग आजवर भक्तीपंथावर असल्याचा आभास होता, तो ओसरतो आणि खरी भक्ती काय, ते उमगू लागतं. खरा योग कोणता, ते उमगू लागतं. खरं ज्ञान कोणतं ते उमगू लागतं. खरं कर्म कोणतं ते उमगू लागतं. आणि जोवर खरी साधना कोणती, हेच उमगत नाही तोवर आपल्या मनाजोगत्या साधनेनं खरा साक्षात्कारही घडत नाह���. त्यामुळे खऱ्या साधनेबाबत ओढ प्रत्येकाच्या मनात उत्पन्न व्हावी, सद्गुरू महात्म्याचा संस्कार मनावर पुन्हा पुन्हा घडावा, या हेतूनं ‘अभंगधारा’ प्रवाहित झाली. प्रत्येक अभंगाचा अर्थ माझ्यासाठीही अगदी नव्यानं समोर आला. अनेकदा अर्थ उकलण्याच्या प्रक्रियेत अनेक तज्ज्ञांनीही आत्मीय मदत केली. डॉक्टर नरेंद्र यांचे सर्व संवाद एका अत्यंत प्रथितयश अशा वैद्यकीय तज्ज्ञानं बारकाईनं तपासले. दादासाहेबांच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आलेला ‘देवा तुझा मी सोनार’चा अर्थही सुवर्णकाराच्या कामात ऐन बालवयापासून वाकबगार असलेल्या आणि आता वेगळ्या क्षेत्रातही स्वत:चं स्थान निर्माण केलेल्या तज्ज्ञानं उलगडून दाखवला. सुवर्णकाराच्या हत्यारांची पेटीही त्यांनीच माझ्यासमोर उघडून प्रत्येक हत्याराचा नाजूक वापर समजावला. प्रत्येक अभंगाचा अर्थ हा माझ्यासाठीही भावसंस्कार करणारा होता. नामदेवांच्या मुलांच्या अभंगांनी तो खोलवर केलाच. ‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज’ हा पू. बाबा बेलसरे यांचा अत्यंत आवडीचा अभंग. त्याच्या इतक्या अर्थछटा असतील, हे तो प्रथम वाचला तेव्हाही जाणवलं नव्हतं. मी जणू अचलानंद दादा, बुवा यांच्याकडे त्रयस्थाप्रमाणे पहात होतो आणि ते हा अर्थ सांगत गेले या मार्गाचा उपयोग आणि महत्त्व त्यामुळेच फार आहे.. या मार्गानं जाऊनच सद्गुरूंचं महत्त्व मनात बिंबू लागतं. मग आजवर भक्तीपंथावर असल्याचा आभास होता, तो ओसरतो आणि खरी भक्ती काय, ते उमगू लागतं. खरा योग कोणता, ते उमगू लागतं. खरं ज्ञान कोणतं ते उमगू लागतं. खरं कर्म कोणतं ते उमगू लागतं. आणि जोवर खरी साधना कोणती, हेच उमगत नाही तोवर आपल्या मनाजोगत्या साधनेनं खरा साक्षात्कारही घडत नाही. त्यामुळे खऱ्या साधनेबाबत ओढ प्रत्येकाच्या मनात उत्पन्न व्हावी, सद्गुरू महात्म्याचा संस्कार मनावर पुन्हा पुन्हा घडावा, या हेतूनं ‘अभंगधारा’ प्रवाहित झाली. प्रत्येक अभंगाचा अर्थ माझ्यासाठीही अगदी नव्यानं समोर आला. अनेकदा अर्थ उकलण्याच्या प्रक्रियेत अनेक तज्ज्ञांनीही आत्मीय मदत केली. डॉक्टर नरेंद्र यांचे सर्व संवाद एका अत्यंत प्रथितयश अशा वैद्यकीय तज्ज्ञानं बारकाईनं तपासले. दादासाहेबांच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आलेला ‘देवा तुझा मी सोनार’चा अर्थही सुवर्णकाराच्या कामात ऐन बालवयापासून वाकबगार असलेल्या आणि आता वेगळ्या क्षेत्रातही स्वत:चं स्थान निर्माण केलेल्या तज्ज्ञानं उलगडून दाखवला. सुवर्णकाराच्या हत्यारांची पेटीही त्यांनीच माझ्यासमोर उघडून प्रत्येक हत्याराचा नाजूक वापर समजावला. प्रत्येक अभंगाचा अर्थ हा माझ्यासाठीही भावसंस्कार करणारा होता. नामदेवांच्या मुलांच्या अभंगांनी तो खोलवर केलाच. ‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज’ हा पू. बाबा बेलसरे यांचा अत्यंत आवडीचा अभंग. त्याच्या इतक्या अर्थछटा असतील, हे तो प्रथम वाचला तेव्हाही जाणवलं नव्हतं. मी जणू अचलानंद दादा, बुवा यांच्याकडे त्रयस्थाप्रमाणे पहात होतो आणि ते हा अर्थ सांगत गेले एक सुहृद म्हणाला की, हे चार मित्र, हे अचलानंद आणि बुवा खरोखर कुठे असले तर मी त्यांना आनंदानं मिठी मारीन.. माझीही भावना वेगळी नाही एक सुहृद म्हणाला की, हे चार मित्र, हे अचलानंद आणि बुवा खरोखर कुठे असले तर मी त्यांना आनंदानं मिठी मारीन.. माझीही भावना वेगळी नाही वर्षभर या वेगळ्या धाटणीच्या अक्षरसत्संगात आपण सहभागी झालात. मी आपला ऋणी आहे. हा अक्षरप्रवाह आता भावसागरात विलीन होत असताना त्यांचं अध्र्य ओंजळीत घेत ते याच भावसागराला अर्पण करीत आहे.. हा प्रवाहच असा विलक्षण आहे, ज्यात भलं-बुरं सारं काही मिसळून जातं आणि अखेरीस त्याचं एकच एक रूप उरतं.. अथांग.. अनंत.. (समाप्त)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'मधील ८० टक्के दावे खोटे, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भडकले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\n��हामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4278", "date_download": "2019-01-16T10:04:21Z", "digest": "sha1:4YNRFL57S3PPK5J2UBLZM74LBAJI2OOC", "length": 14576, "nlines": 101, "source_domain": "rajtantra.com", "title": "मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा\nमूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा\nजव्हार, दि.१२ : तालुक्याच्या आमसभेत उपस्थित नागरिकांनी रोजगार, रेशनींग धान्य, रस्ते, पाणी, आणि विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नांवर आक्रमक होत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हे मूलभूत प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा तालुका विकासापासून वंचीत राहत असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्याने ही आमसभा मूलभूत प्रश्नांवर गाजली.\nतालुक्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारी आमसभा गुरुवारी ( दि. १२) कै. उत्तमशेठ मगन रजपूत स���ागृहात आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.\nजव्हार तालुक्यातील मूलभूत प्रश्न सुटावेत म्हणून शासन विविध योजनांच्या नावाखाली गेली कित्येक वर्ष मोठ्याप्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे या भागातील मूलभूत प्रश्न आजही सुटू शकले नसल्याने नागरिकांत तीव्र संतांप असल्याचे आजच्या आमसभेत दिसले.येथील मजूरांना मागणी करूनही १५ दिवसाच्या आत रोजगार मिळत नाही. ज्या रोहयो मजुरांना रोजगार हमीवर काम मिळतं, मात्र त्या रोहयो मजुरांना वेळेत मजुरी मिळत नाही. रोहयोवर काम करना-या रोहयो मजुरांना मजुरीसाठी महिने थांबावे लागते. या प्रश्नावर नागरिक आक्रमक झाले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची उत्तर देताना चांगलीच अडचण झाली.\nतर रेशनींगचे धान्य वेळेत मिळत नाही. जव्हार कुटीर रुग्णालयाला २०० खाटांची मंजुरी मिळूनही आजपर्यत अमलबजावणी नाही. त्यामुळे रुग्णाचे हाल मोठे होत असून, पावसाळ्यात एका खाटेवर दोन दोन रुग्णाला उपचार घ्यावे लागत आहेत. मागील वर्षी ३२ गावं पाडे पाणी टंचाई होते. मात्र या वर्षी पाणी टंचाईची गावं कमी झाली असून या वर्षी ७ गावे ५ पाडे पाणी टंचाई ग्रस्त आहेत. तसेच नागरिकांच्या समस्या, किंवा नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.\nतालुक्यातील अनेक पाडे विद्युतीकरणा पासून वंचित आहेत. यामध्ये घाटाळपाडा, दखनेपाडा, सोनगीरपाडा, कुंडाचापाडा, खैरमाळ, पाचबुड, खेत्रीपाडा, हे पाडे विद्युत जोडणीपासून वंचित आहेत. त्या पाड्यांचे विद्युत जोडणीचे काम प्रगतीत असल्याचे विद्युत अधिका-यांनी उत्तरं दिलं. ग्राहकांची स्टॅम्प वेंडरकडून अवाच्यासवा अधिक पैसे आकाररून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या. जातीचा, उत्त्पन्न, रहिवासी दाखला, असे अनेक दाखले काढण्यासाठी सेतू सेवा केंद्राकडून पावती न देता अधिक पैसे आकारणे, तालुक्यातील सिल्वासा हद्दीला लागून असलेल्या रुईघर, बोपदरी, डाहोळ, सागपाणी , या गावांना उन्हाळ्यात फक्त ४ महिने बस येते त्यामुळे अन्य हंगामात नागरिकांचे, रुग्णांचे, विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याचा प्रश्न येथील सरपंचांनी मांडला.\nयासभेला पंचांयत समितीच्या सभापती अर्��ना भोरे, उपसभापती सीताराम पागी, माजी जि. प . अध्यक्ष सुरेखा थेतले, माजी सभापती ज्योती भोये, जि. प. सदस्य रतन बुधर, अशोक भोये, प.स. सदस्य मनू गावंढा, सुधाकर वळे, तहसीलदार संतोष शिंदे, गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे, सहाय्यक गट विकास अधिकारी अतुल पारसकर, तसेच सर्व अन्य खात्यांचे अधिकारी वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious: डहाणू: १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेची तोंडओळख या विषयावर व्याख्यान\nNext: जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन.\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chhagan-bhujbal-and-ramesh-kadam-reaches-assembly-to-cast-vote-in-presidential-elections/", "date_download": "2019-01-16T10:25:06Z", "digest": "sha1:QTUPNNJALPCUER67TWE4FS3MNRSXJ7L7", "length": 7225, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आणि छगन भुजबळ आले जेलच्या बाहेर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआणि छगन भुजबळ आले जेलच्या बाहेर\nछगन भुजबळ आणि रमेश कदमयांची राष्ट्रपती निवडणूक मतदानासाठी एक तास जेलमधून सुटका\nमुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. देशभरातील आमदार . खासद���रांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला . राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील तुरूंगाबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ हे ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. भुजबळ यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहेत.\n‘देशात कुठेही संविधान मानलं जात नाही याची खंत…\nस्टॅम्प घोटाळ्यातील तेलगीसह इतर आरोपींंची निर्दोष सुटका\nया दोघांनाही पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आणण्यात आलं, त्यानंतर मतदानासाठी त्यांना विधानसभेत नेण्यात आलं. छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोन्ही नेत्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. राष्ट्रवादीचे इतर नेतेही यावेळी हजर होते.\nराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही पीएमएलए कोर्टाकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली होती. कोर्टानं ही विनंती मान्य करत या दोघांनाही परवानगी दिली होती. आता मतदानाचा हक्क बजावून झाल्यानंतर या दोघांनाही पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे\n‘देशात कुठेही संविधान मानलं जात नाही याची खंत वाटते’\nस्टॅम्प घोटाळ्यातील तेलगीसह इतर आरोपींंची निर्दोष सुटका\nदिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो : भुजबळ\nजामिनावर सुटले, पण जमिनीवर आले नाही,भुजबळांना उद्धव ठाकरेंचा टोला\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nपुणे : मी स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahatma-gandhi-national-rural-employment-guarantee-scheme/", "date_download": "2019-01-16T10:53:52Z", "digest": "sha1:BV56DAHTCP7N5NJDWKXWVUFE6EUUVPC3", "length": 7143, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयात कंत्राटी नेमणूका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तालयात कंत्राटी नेमणूका\n🔅 सहाय्यक राज्य समन्वयक (MIS) – २ जागा\nशैक्षणिक पात्रता – कॉम्प्युटर मध्ये पदवी, एमआयएस संबंधित किमान ३ वर्षाचा अनुभव तसेच राज्यात अथवा इतर राज्यात नरेगाशी संबंधित काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य\nवयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे\n🔅 राज्य तांत्रिक समन्वयक – २ जागा\nशैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका, किमान फिल्डवरील ३ वर्षाचा अनुभव तसेच राज्यात अथवा इतर राज्यात नरेगाशी संबंधित काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य\nवयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे\n‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा…\nपंडित नेहरूंबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून…\n🔅 राज्य प्रशिक्षण समन्वयक – १ जागा\nशैक्षणिक पात्रता – एचआयएम संबंधित पदवी/पदविका आणि प्रशिक्षणाबाबत ३ वर्षाचा अनुभव आवश्यक\nवयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे\n🔅 मानधन – २५ हजार रुपये\n🔅 नियुक्ती तात्पुरती कंत्राटी स्वरुपाची आहे.\n🔅 अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक – १८ जून २०१८\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्तालय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र, नागपूर प्रशासकीय इमारत क्र.२, पहिला माळा, बी-विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१\n‘आमच्या शहरात वर्णद्वेषी महात्मा गांधींचा पुतळा नको’\nपंडित नेहरूंबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून दलाई लामांनी मागितली माफी\nचले जाव चळवळ म.फुलेंनी सुरु केली, अजित पवार यांचा ‘जावईशोध’\n‘महात्मा गांधींच्या ऐवजी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो हवा’\nशिवसेनेकडून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची कुत्र्यावरून धिंड\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nअतिदुर्गम भागात सेवा देण��ऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-victims-of-bhima-koregaon-riots-will-get-compensation-soon/", "date_download": "2019-01-16T10:18:11Z", "digest": "sha1:ZYVDCJ64Q2R3VEKFCTMA4CSCSJVBEA76", "length": 7489, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भीमा कोरेगाव दंगलीतील नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई मिळणार - चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभीमा कोरेगाव दंगलीतील नुकसानग्रस्तांना लवकरच भरपाई मिळणार – चंद्रकांत पाटील\nमुंबई : भीमा कोरेगाव येथील दंगलीमध्ये नुकसान झालेल्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार या दंगलीतील नुकसानग्रस्तांना संपूर्ण भरपाई देण्याचा निर्णय आज घेण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.\nनैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अन्य घटनांमधील आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत भीमा कोरेगाव दंगलीतील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न;…\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू…\nया दंगलीमध्ये सुमारे 7 कोटी 97 लाख रुपयांची हानी झाल्याचा अहवाल पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनास पाठविला होता. त्यानुसार या नुकसानीची रक्कम लवकरच जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून त्यांच्यामार्फत नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात ती जमा करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे यू.पी.एस. मदान आदी यावेळी उपस्थित होते.\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेच्या…\n…तरच अमित श��ांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ; खासदार संभाजीराजेंची मागणी\n‘कितीही बोंबलू दे… आम्ही भाजपलाच मतदान करणार’\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/business-management-35721216-8741-4bae-ab61-c0d62bd61641", "date_download": "2019-01-16T09:58:13Z", "digest": "sha1:ELHKZE5HAQRUOSWLR4TLGWUEG4B2C633", "length": 16880, "nlines": 475, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Business Management पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आ��.पी Rs. 85 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/watch-video-bollywood-actress-priyanka-chopra-remembers-father-dr-ashok-chopra-on-his-68th-birth-anniversary-1737690/", "date_download": "2019-01-16T10:25:39Z", "digest": "sha1:FXKG5MOYRXF7EK7BKA3WUDYPKATSAXTR", "length": 11540, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Watch video Bollywood actress Priyanka Chopra remembers father Dr Ashok Chopra on his 68th birth anniversary | VIDEO : वडिलांच्या आठवणीने प्रियांका भावुक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nVIDEO : वडिलांच्या आठवणीने प्रियांका भावुक\nVIDEO : वडिलांच्या आठवणीने प्रियांका भावुक\nत्यांच्या जाण्यानं प्रियांकाला फार दु:ख झालं, पण तिने नेहमीच त्यांच्या आठवणींतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला.\nप्रियांका चोप्रा, Priyanka Chopra\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे ते म्हणजे अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे. काही दिवसांपूर्वीत प्रियांका आणि निकने त्यांच्या नात्यांची अधिकृत घोषणा केली. ज्यांनंतर या सेलिब्रिटी जोडीचाआनंद गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळालं. या साऱ्यामध्ये प्रियांका एका खास व्यक्तीच्या आठवणीने गहिवरून गेली. ती व्यक्ती म्हणजे तिचे बाबा.\nवडिलांसोबतच असणारं प्रियांकाचं सुरेख नातं कधीच लपून राहिलेलं नाही. आयुष्याच्या प्रत्येक ��प्प्यावर प्रियांका तिच्या वडिलांची कमतरता जाणवत असल्याचं सांगते. त्यांच्यासोबतचे बरेच फोटोही ती पोस्ट करत असते. सध्याही या ‘देसी गर्ल’ने वडिलांच्या जयंतीनिमित्त एक सुरेख व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने वडिलांचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. व्हिडिओसोबत वाजणारं गाणंही वडील- मुलीच्या नात्याला अगदी हळुवारपणे मांडत आहे.\nवाचा :निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला\nकाही वर्षांपूर्वीच प्रियांकाच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्यानं प्रियांकाला फार दु:ख झालं, पण तिने नेहमीच त्यांच्या आठवणींतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचाच प्रत्यय तिच्या या पोस्टमधून येत आहे. ‘बाबा… तुमची खूप खूप आठवण येत आहे. तुम्ही कायमच माझ्यासोबत असाल. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा’, अशा कॅप्शनसह तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर ‘देसी गर्ल’ आणि तिच्या बाबांच्या नात्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या व्हिडिओला अनेक व्ह्यूजही मिळाले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3-116010600013_1.html", "date_download": "2019-01-16T09:48:34Z", "digest": "sha1:U4SCSZNXBTE3227JJ225XT4MT7P6VMUI", "length": 11565, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बोधकथा : चांगले आचरण | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबोधकथा : चांगले आचरण\nदोन तरुण साधू उंच डोंगरावर असणार्‍या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. त्या ओढय़ाच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून गावात जायचे होते. पण ओढय़ाला असणार्‍या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. दोन साधूंपैकी एका साधूने हे पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही.\nत्या साधूने दुसर्‍या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला, मित्रा बराच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे. तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग. तो दुसरा साधू म्हणाला, हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्रीस्पर्श सुद्धा वज्र्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला, मित्रा, ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो.\nतात्पर्य- माणसाच्या मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनत नाही.\nबोधकथा : कुणाला कमी समजू नये\nस्वावलंबनाचे धडे : बोधकथा\nबोध कथा: विनियोगाने संपत्ती वाढते\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आ��ा पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nकर्नाटकमधल्या गावांमध्ये बफेलो रेसचं आयोजन केलं जातं. या शर्यतीला 'कंबाला' म्हणतात. ...\nथकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक\nआमचा 60-70 टक्के शरीर पाण्याने बनले आहे. जेव्हा आमच्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होते तर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T10:12:56Z", "digest": "sha1:KO5MF5L3U442RVQZML7X5D6EVV2NEE4Z", "length": 8605, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जीएसटी उद्योग – व्यवसायात अधिक पारदर्शकता | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजीएसटी उद्योग – व्यवसायात अधिक पारदर्शकता\nस्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या माजी चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांचा विश्‍वास\nपुणे – कोणताही छोटा व्यवसाय किंवा उद्योग करीत असताना व्यवहारांमध्ये प्रत्येकाने पारदर्शकता ठेवणे आवश्‍यक आहे.व्यापारातील हीच पारदर्शकता सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाच्या फायद्याची असते. देशात सुरु झालेल्या जीएसटी व्यवस्थेमूळे उद्योग-व्यवसायात अधिकाधिक पारदर्शकता येणार आहे,असा विश्‍वास स्टेट बॅंक ऑफ़ इंडियाच्या माजी चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.\nग्��ाहक हा केंद्रबिदू मानून कार्य करणाऱ्या पुण्यातील ग्राहक पेठेला कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॉक्‍टिसेस चा 30 वा जमनालाल बजाज पुरस्कार मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी सीएसबीच्या अध्यक्ष कल्पना मुन्शी,पुरस्कार समितीचे चेअरमन विनीत भटनागर,सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.एन.श्रीकृष्णा,ग्राहक पेठेचे चेअरमन एस.आर.कुलकर्णी ,कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक ,संचालक परिमल लोखंडे ,अनंत दळवी,उदय जोशी,आदी उपस्थित होते. व्यापार आणि वितरण विभागातील पुरस्कार यंदा ग्राहक पेठेला प्रदान करण्यात आला. स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभवानीनगरात अवैध धंदे; पोलीसांच्या कामाबाबत नाराजी\nराजगुरूनगरातील पोलीस वसाहत “लालफितीत’\nफ्लॅट आणि घरावरचा जीएसटी कमी होणार\nगाडी रूळावर येतेय (अग्रलेख)\nबदलते पुणे आजचे पुणे\nआहे तरी काय पुण्यात\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T10:39:31Z", "digest": "sha1:RCDURJU44GQRGTOCJQODBEBMCSYX3NC2", "length": 10194, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीबीएसई पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्‍लासची चौकशी सुरू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीबीएसई पेपर फुटीप्रकरणी कोचिंग क्‍लासची चौकशी सुरू\nनवी दिल्ली – सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी राजेंद्र नगर भागातील एका कोचिंग सेंटर मालकाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. पेपरफुटीप्रकरणाच्या तक्रारीमध्ये सीबीएसईने या कोचिंग सेंटरवर संशय व्यक्‍त केला आहे. इयत्ता 12 वीच्या अर्थकारणाचा पेपर फुटण्यामागे या कोचिंग सेंटरचा हात असल्याचा संशय आहे.\n“सीबीएसई’च्या इयत्ता 10 वीचा गणित आणि इयत्ता 12 वीच्या अर्थशास्त्राचा पेपर फुटण्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोन स्वतंत्र प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.\nया संशयित कोचिंग सेंटरचा मालक दिल्ली विद्यापिठातून उत्तीर्ण झाला असून गणित आणि अर्थशास्त्राचे क्‍लास घेतो, असे तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या प्रकरणात सीबीएसईमधील कोणा अधिकाऱ्याचा हात असल्याबाबत कोणतेही धागेदोरे अद्याप मिळालेले नाहीत.\n“सीबीएसई’च्या अधिकाऱ्याच्या सहभागाबाबत आताच काहीही सांगता येऊ शकणार नाही. मात्र आतापर्यंतच्या तपासामध्ये तरी तसे काहीही आढळलेले नाही. या संदर्भात फुटलेल्या पेपरच्या प्रती ज्यांच्याकडे आढळल्या आहेत, अशा काही विद्यार्थी आणि कोचिंग सेंटरमधील शिक्षकांशी आम्ही बोललो आहोत. फुटलेला पेपर कोणाच्या माध्यमातून मिळाला हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nव्हॉट्‌स ऍपवरून फुटलेले पेपर मिळाले, ते मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाले आहेत. त्या क्रमांकांच्या मालकांचाही शोध घेतला जात आहे.\nपेपरफुटीमुळे दोन विषयांच्या परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्‍त केली आणि मंडळाच्या कारभारावर टीका केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nखलिस्तानवाद्याचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक दिल्लीत\nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nआयसिसच्या नव्या मॉड्यूलचा खुलासा : उत्तरप्रदेश-दिल्लीत एनआयएची छापेमारी\nसीबीएसई 10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\nचांदणी चौक उड्डाणपुलासाठी दिल्लीत बैठक\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आम��ारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/not-just-film-industry-parliament-too-facing-casting-couch-congress-leader-renuka-chowdhury-288173.html", "date_download": "2019-01-16T09:55:19Z", "digest": "sha1:ABVBOXR55AJ6HRWNKXPUPJBOGONOURUQ", "length": 3548, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - संसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य–News18 Lokmat", "raw_content": "\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nकास्टिंग काऊच संस्कृती ही फक्त बॉलिवूड पुरतीच मर्यादीत नाही तर संसदही त्यापासून अपवाद नाही असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी केलंय.\nनवी दिल्ली,ता.24 एप्रिल : कास्टिंग काऊच संस्कृती ही फक्त बॉलिवूड पुरतीच मर्यादीत नाही तर संसदही त्यापासून अपवाद नाही असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांनी केलंय.सरोज खान यांच्या वक्तव्यावर त्या प्रतिक्रीया देत होत्या.कास्टिंग काऊच हे बॉलिवूडमधली सामान्य घटना असून अनेकांची रोजी रोटीच त्यावर अवलंबून आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. संसद किंवा कुठलही कार्यालय याला अपवाद नसून देशाला या अपप्रवृत्तीबद्दल लढावं लागेल. #MeToo हे कॅम्पेन पुन्हा एकदा चालवावं लागेल असंही त्या म्हणाल्या.\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/uttar-pradesh-lucknow-nine-killed-in-dalit-violence-againt-st-sc-act-286111.html", "date_download": "2019-01-16T10:15:54Z", "digest": "sha1:ZDYP6I6LI5D46DGWJH7KWS2E5YNGOTM5", "length": 3702, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'भारत बंद'चा भडका, देशभरात 10 जणांचा मृत्यू–News18 Lokmat", "raw_content": "\n'भारत बंद'चा भडका, देशभरात 10 जणांचा मृत्यू\nकेंद्र सरकारने सुप्रीम कोर्��ात फेरविचार याचिका दाखल केलीये. या याचिकेवर 20 मार्चच्या निर्णयाची समिक्षा होणार आहे.\nनवी दिल्ली, 03 एप्रिल : अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला सोमवारी वेगवेगळ्या राज्यात हिंसक वळण लागलं. या बंदमध्ये देशभरात विविध ठिकाणी 10 जणांचा मृत्यू झालाय.सोमवारी दलित संघटनांनी भारत पुकारला होता. गुजरात, पंजाब, राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि ओडिसामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनं जाळपोळीच्या घटना घडल्यात.तर मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानं प्रकरण चांगलच चिघळलं. ग्वाव्हेरमध्ये दोघांचा तर मुरैनात एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत मध्यप्रदेशमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/railway-motermen-exclusive-interview-railway-andheri-bridge-collapsed-294588.html", "date_download": "2019-01-16T09:54:30Z", "digest": "sha1:RAN4OLWIWEZ4DMXQFYNIAM7KMIBQJ55M", "length": 15858, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या ��िल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nहजारो मुंबईकरांचा जीव वाचवणारा मोटरमन 'चंद्रशेखर सावंत'\nसकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही.\nमुंबई, 03 जुलै : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पण या दरम्यान आपल्या हुशारीने ट्रेन वेळेवर थांबवून ��ोटरमन चंद्रशेखर सावंत यांनी हजारो प्रवाशांचे जीव वाचवले आहेत. सकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये खूप गर्दी होती. त्यामुळे चंद्रशेअर यांच्या प्रसंगवाधाने मोठी जीवितहानी टळला असं म्हणायला हरकत नाही. न्यूज 18शी त्यांनी बातचीत केली आणि अपघाताचा संपूर्ण प्रसंग सांगितला.\nन्यूज 18लाशी बोलताना चंद्रशेखर सांवत म्हणाले की, 'मी पाहिलं, माझ्यासमोर पुलाचा एक भाग खाली कोसळत होता. केवळ 5 ते 7 सेकंदातच ट्रेन त्या ढिगाऱ्याखाली पोहचत होती. त्यामुळे सगळ्यात आधी मी अर्जंट ब्रेक लावला. या सगळ्याबद्दल माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. सकाळी वेळ म्हणजे प्रवाशांची कामावर जायची वेळ होती. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी होती. पण मी अर्जंट ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला.'\nया अपघाताचा सगळ्यात मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. नडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सगळ्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे, त्यामुळे घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यासाठी तुम्ही या मार्गांचा वापर करू शकतो.\n- पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एसवी रोडवर ट्राफिक असल्यानं ठाण्याला उतरून घोडबंदर रोडवरून बोरिवलीकडे जाता येईल.\n- तिथून डाऊनला विरारकडे जाऊ शकता\n- हार्बर मार्गावरील प्रवासी आज मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतात.\n- अन्यथा सीएसटीवरून चर्चगेटला जाऊन डाऊनला जाता येईल.\n- मध्यरेल्वेवरून पश्चिम रेल्वेवर जाणाऱ्यांसाठी घाटकोपर मेट्रो हा पर्याय आहे.\n- प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे रेल्वेस्थानकांवरून जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार\n- बेस्टनं बोरिवली ते चर्चगेट दरम्यान अतिरिक्त बसेस सोडल्या\n- अंधेरी स्थानकावरून विविध मार्गांवर बेस्टच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.\n- गर्दी नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असल्याचीही माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.\n- अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%88/", "date_download": "2019-01-16T09:55:00Z", "digest": "sha1:PBTZ3NLGRDPTUKLMNUABOR2UVCL7JQQK", "length": 13306, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आई- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nVIDEO : मेजर नायर यांच्या पार्थिवाचं कुटुबीयांनी घेतलं अंत्यदर्शन\n12 जानेवारी : सीमारेषेवर जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात लष्करावर झालेल्या आईडी हल्ल्यात पुण्यातील जवान मेजर शशिधरन नायर यांच्यासह दोन जवान शहीद झाले आहे. आज शहीद मेजर शशिधरन यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. मेजर शशिधरन हे खडकवासल्याचे रहिवासी असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेज मधून आपलं शिक्षण पूर्ण केल होतं. फर्ग्युसनच्या एनसीसी तुकडीचे ही ते प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई वडील असा परिवार आहे. त्यांच्या शहीद होण्याची माहिती आई आणि पत्नीला देण्यात आलेली नव्हती, असं त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं. उद्या म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nपुण्याचे मेजर नायर 'ज्या' ठिकाणी शहीद झाले तिथला VIDEO\nलग्नानंतर दिपिका म्हणते मला काय काय करावं लागतं, रणवीरनं शेअर केला VIDEO\nभरधाव ट्रकची स्विफ्टला धडक, भीषण अपघातात 5 जण गंभीर\nमुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि वडील घरात एकटेच असतात तेव्हा...\nVIDEO : आत्महत्या करण्यासाठी आई लहानगीला घेऊन थेट ट्रॅकवर उतरली आणि...\n#Dr. Rx- ही आहेत गर्भपाताची कारणं\n फेसबुकवरून झालेल्या प्रेमासाठी पत्नीने पतीचा काढला काटा\n'मुक्तांगण'मध्ये पु. ल. देशपांडेंचं असंही योगदान\nआत्महत्या करण्यासाठी आई लहानगीला घेऊन थेट ट्रॅकवर उतरली आणि...\nVIDEO : लोकप्रिय इशिता बहू किचनमध्ये काय करते ते पहा\n वडील रागावले म्हणून 9 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, 6 दिवसानंतर सापडला मृतदेह\n'मला रोज 18 लोकांसोबत सेक्स करावं लागायचं आणि ते विसरण्यासाठी कोकेन द्यायचे'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/aniket-vishwasrao/photos/", "date_download": "2019-01-16T10:50:04Z", "digest": "sha1:7JNJB62BMM3BV5KUCMUA56I2ZAEWY6VO", "length": 8684, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aniket Vishwasrao- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर संपला\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर संपला\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nPHOTOS : अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाणच्या साखरपुड्याचे फोटोज व्हायरल\n'संपूर्ण गावासाठी येकच बस...'अशी आहे 'पोश्टर गर्ल'\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर संपला\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vijay-pardhi/", "date_download": "2019-01-16T10:31:14Z", "digest": "sha1:5TJFQKENDGPQTII5ZKZ3C4PDT57VFEFH", "length": 8773, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vijay Pardhi- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवार��ंच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nऐन पोळ्याच्या दिवशी बळीराजाने संपवली जीवनयात्रा\nयवतमाळ जिल्ह्यातील मनपूर येथील विजय विश्वनाथ पारधी या शेतकऱ्याने एेन पोळ्याच्या दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nPF आणि पेंश���र्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/odisabjpektachalo/", "date_download": "2019-01-16T10:18:44Z", "digest": "sha1:DPF5XWG5HLVJSNWDBD4LSOCDEWIMEYQO", "length": 5160, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ओडीसात भाजपाचा एकला चलो रे चा नारा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nओडीसात भाजपाचा एकला चलो रे चा नारा\nवेबटीम- ओडीसा विधानसभा निवडणुक स्वत: च्या शक्तीवर लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.अमित शहा सध्या ओडीसा दौऱ्यावर असून. ते भुवनेश्वरमध्ये पत्रकारांशी बोलत होते,भुवनेश्वर येथील भगवान लंगराज मंदिराला ही भेट दिली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 147 सदस्यीय सभागृहात भाजपाने 10 जागा जिंकल्या होत्या.\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nभिंवडी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रोज रडत आहे, भाव नसल्यामुळे कांदा रस्त्यावर फेकतोय आणि सरकार पाकिस्तानमधून…\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n…तरच अमित शहांचा कोल्हापूर दौरा सुरक्षित होईल : राजू शेट्टी\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80.html", "date_download": "2019-01-16T09:38:52Z", "digest": "sha1:B453W5OCJAWNPUCGJVUGPEB6XNHTRICI", "length": 29409, "nlines": 162, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "एकाच माळेचे मणी! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog एकाच माळेचे मणी\nदेशाच्या सांसदीय राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते मन उद्विग्न करणारं आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून ‘मला संसदेत बोलू दिलं जात नाही’ असा टाहो फोडला जातोय. लोकशाही म्हणजे संवादातून चालणारं सरकार, हा आजवरचा समज पूर्णपणे चूक कसा आहे, हेच सिध्द करणारा आरोप-प्रत्यारोपांचा कोलाहल माजलाय; संसदेचा मासळी बाजार झालाय या अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या टिपण्णीची प्रचीती येते आहे. बेजबाबदार वागण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या एकमत आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले त्याप्रमाणे निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत आलेल्या अपयशामुळे सत्ताधारी पक्ष संसदेत या विषयावर चर्चा टाळत आहे आहे किंवा अशी खुली चर्चा होणं या देशातील कोणाही पक्षाच्या ‘आंतरिक हिता’चं नसावं, म्हणूनच हे सारे एकाच माळेचे मणी आहेत असं म्हणण्याशिवाय पर्याय उरत नाही.\nमनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीए सरकारच्या शेवटच्या काळात मी दिल्लीत होतो आणि संसदेत नियमित जात होतो. संसदेची चार तरी अधिवेशनं या काळात कव्हर करता आली. तेव्हा यूपीए सरकार ‘शेवटच्या घटका’ मोजत होतं कारण ज्या आकड्यांनीही सामान्य माणसाचे डोळे विस्फारावेत अशा भ्रष्टाचाराचं गडद सावट सरकारवर दाटून आलेलं होतं; त्यातच लोकपाल नियुक्तीच्या निमित्तानं अण्णा हजारे आणि कंपनीनं कॉंग्रेसविरोधात रान उठवलेलं होतं शिवाय भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचा उदय होण्याचा (आणि पक्षातलं लालकृष्ण अडवानी युगाचा अस्त होण्याचा) तो काळ होता. एक लक्षात घेतलं पाहिजे, कोणतही सरकार सभागृहात विरोधी पक्षाला कधीच सामोरं जाऊ इच्छित नसतं तर दुसरीकडे सभागृहात सरकार पक्षाला अडचणीत आणणं/उघडं पाडणं/ जाब विचारणं/ सरकारच्या त्रुटींवर कोरडे ओढणं, हेच विरोधीपक्षाचं काम असतं. त्यासाठी एक प्रयत्न फसला तर वेगवेगळी संसदीय अस्त्र पोतडीतून बाहेर काढण्याचं कसब विरोधी पक्षातील सदस्यांकडे असावं लागतं. संसदेच्या दोन्ही सभागृहात (किंवा राज्याच्या विधीमंडळाच्या सभागृहात) अशी सांसदीय शस्त्र परजत सरकारला अडचणीत कसं आणलं जात असे, हे संसद किंवा विधीमंडळाचं वृत्तसंकलन करतांना पत्रकारांनी अनेकदा अनुभवलं आहे. विरोधी पक्ष तेव्हा सभागृहात ठाण मांडून बसत असे आणि सरकारला सळो की पळो करुन सोडत असे.\nअलिकडच्या दोन दशकात मात्र, विधीमंडळ असो की संसद; अधिवेशन सुरु होण्याच्या आधीच ‘आम्ही सरकारला धारेवर धरण्यासाठी सभागृह चालू देणार नाही’, असं विरोधी पक्षांकडून जाहीर करण्याची प्रथा सुरु झालीये. स्थगन प्रस्ताव मांडण्याआधीच किंवा चर्चा सुरु होण्याआधीच मतदानाची मागणी करणं किंवा चर्चा अमुकच एका नियमाखाली झाली असा आग्रह करून चर्चाच टाळण्याचा प्रयत्न होतांना दिसतो. महाराष्ट्रात काय आणि दिल्लीत काय, गेल्या सरकारच्या कार्यकाळात सभागृहात ‘अगदी अस्सच’ घडत असे आणि ते घडवून आणण्यात भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता. (बोफोर्स तोफांच्या खरेदीवरून तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेले तुफान आरोप आणि सुमारे दोन दशकांनी त्या आरोपांतून राजीव गांधी यांची न्यायालयाकडून झालेली मुक्तता आठवा.) दिल्लीच्या पत्रकारितेच्या कालखंडात अन्न सुरक्षा विधेयक किंवा संसदेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असे मोजके अपवाद वगळता यूपीए सरकारला संसदेत कामच करू दिलं गेलेलं नाही. त्याकाळात बहुसंख्य वेळा भाजप आणि क्वचित अण्णाद्रमुक किंवा समाजवादी पार्टी किंवा बहुजन समाजवादी पार्टीचे सदस्य सभागृहात टोकाचा गोंधळ घालत. विधेयकाला मंजुरी मिळवणं, विविध समित्यांचे अहवाल आणि महत्वाची कागदपत्र सभागृहात सादर करणं अशी आवश्यक असणारी कामं त्या गोंधळातच केव्हा संमत होत हे कळत नसे हे इतक्या गतीनं घडत असे की, अनेकदा सभागृहाच्या कक्षात पत्रकार पोहोचण्याआधीच कामकाज स्थगित झालेलं असे. कॉंग्रेसचे दिग्गज मंत्री तेव्हा ‘आम्ही म्हणजे सरकार चर्चेला तयार आहोत’, असं सांगत आणि सरकार चर्चाच करत नाही, असा दावा विरोधी पक्ष म्हणजे भाजपकडून कायम केला जात असे. आताही तस्सच घडतंय फक्त हे सांगणारे वेगळ्या भूमिकात आहेत. नुकत्याच झालेल्या तर अधिवेशनात सभागृहाचं कामकाज नीट चालत नाही म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला लालकृष्ण अडवाणी यांनी ‘चार खडे बोल’ सुनावले आहेत; यातला गंमतीचा भाग बघा, यूपीएच्या काळात आपल्या पक्ष आणि एनडीएच्या सद्स्यांना असे चार खडे शब्द सुनावून संसदेचं कामकाज सुरळीत चालू देण्य��ची (सु)बुध्दी काही अडवाणी यांना झालेली नव्हती\nगेल्या काही वर्षात सत्ताप्राप्तीसाठी भारतीय जनता पक्षानं सांसदीय (आणि विधी मंडळसुध्दा) राजकारणाला ज्या विधिनिषेधशून्य पध्दतीनं खीळ घालण्याचा प्रयत्न केलेला या देशानं अनुभवला, तोच प्रयोग आज विरोधी पक्ष म्हणजे कॉंग्रेस करत असल्यानं भाजपला लोकसभेत काम करणं कठीण झालंय; एका वेगळ्या अर्थानं कॉंग्रेसच्या नेतृवाखालील सरकारांच्या विरोधात अन्य विरोधी पक्षांनी भाजपच्या नेतृत्वाखाली लावलेल्या झाडांना आलेली ही कडू फळं आहेत आक्रमक पण, विधायक विरोधी पक्षाची भूमिका अलिकडच्या दोन दशकात सर्वच विरोधी पक्ष विसरले आणि बहुसंख्य वेळा सत्ताधारी म्हणजे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला कामकाज चालवणं अशक्य करण्यात आलं. आज राज्यात काय किंवा दिल्लीत काय त्याच भाजपच्या सरकारांना सभागृहात काम करणं अशक्य करुन कॉंग्रेस त्या अडवणुकीचे उट्टे काढत आहे. अर्थात कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या या संसदीय वर्तनाचं समर्थन करता येणारच नाही. समोरचा भूतकाळात बेजबाबदार वागलेला आहे म्हणून मीही बेजबाबदार वागणार, हा कॉंग्रेसचा विद्यमान आव काही सांसदीय लोकशाहीला समृध्दीच्या वाटेवर नेणारा नाहीये.\nआजकाल राहुल गांधी बरंच काही बोलू लागलेले आहेत आणि कॉंग्रेस पक्षासाठी ते सुचिन्ह आहे, असं अनेकांना वाटतंय. कोणाला काय वाटावं हे ज्याच्या त्याच्या आकलनाच्या पातळीवर अवलंबून आहे. मात्र, दिल्लीचे पत्रकार मित्र म्हणाले, राहुल गांधी पोपटासारखं बोलतात. म्हणजे जेवढं पढवलेलं असेल तेवढंच बोलतात आणि पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता झपकन पाठ वळवून चालते होतात. त्यामुळे त्यांच्याशी संवादच होऊ शकत नाही आणि त्यांची बाजू नीट समजूच शकत नाही, त्यामुळे राहुल गांधीच उघडे पडतात. हे त्यांना पढवणारे समजून घेत नाहीत आणि राहुल गांधी यांच्या ते लक्षात येत नाही. लोकसभा आणि राज्यसभेचं वृत्तसंकलन करणाऱ्या काही मित्रांनी सांगितलं, सभागृहात कामकाज सुरळीत चालू न देण्यात म्हणजे बंद पाडण्यात कॉंग्रेसचेच सदस्य सध्या तरी आघाडीवर आहे. या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहिलं तेव्हा, पत्रकार मित्रांच्या या म्हणण्यात काही अंशी तथ्य आढळलं; तरी राहुल गांधी म्हणतात त्यांना बोलू दिलं जात नाही. निश्चलनीकरणाच्या संदर्भात आधी राहुल गांधी यांना भूकंप घडवून आणायचा होता, मग ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तीक पातळीवर केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते सभागृहात मांडण्याची संधीच त्यांना दिली जात नाहीये. यात गोम अशी की, सत्ताधारी पक्षानं राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिलं नाही तर राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन किंवा जाहीर सभेत त्यांचं म्हणणं मांडून भूकंप घडवून आणू शकतात किंवा नरेंद्र मोदी यांचं भ्रष्टाचार विरोधाच्या लढाईचं हत्यार बोथट आहे, हे जगासमोर मांडू शकतात. त्यांचं ‘बातमीमूल्य’ मोठं आहे कारण ते कॉंग्रेस पक्षाचे नेते आहेत, पक्षाचे भावी अध्यक्ष आहेत आणि त्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार आहेत; मग नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं पितळ उघडं पाडण्यासाठी या अन्य व्यासपीठांचा वापर राहुल गांधी का करत नाहीत हे एक कोडंच आहे. सभागृहात चर्चा उपस्थित करण्यासाठी वेगवेगळ्या संसदीय अस्त्रांचा वापर राहुल गांधी का करत नाहीयेत; का सांसदीय कामकाजाच्या अनुभवात ते कमी पडत आहेत, अशी शंका आता अनेकांच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळेच राहुल गांधी पोपटपंची करतात या दिल्लीतील पत्रकारांच्या म्हणण्याला पुष्टीच मिळते. आणखी एक मुद्दा म्हणजे; राहुल गांधी यांना केवळ सरकारवर दबाव निर्माण करावयाचा असून त्यामागचे हेतू काही ‘वेगळे’ आहेत, अशी चर्चा आता दबक्या आवाजात का असेना सुरु झालेली आहे.\nपंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सभागृहात फार काही बोलत नाहीत आणि सभागृहात नियमित हजरही राहत नाहीत अशी टीका केली जाते. त्यात शंभर टक्के तथ्य आहेही पण, ही प्रथा सुरु कोणी केली, तर यूपीएच्या सरकारच्या (दुसऱ्या टर्मच्या काळात तर जास्तच; कारण तेव्हा अनेक ‘सरकारबाह्य निर्णयाधिकारी’ केंद्र सरकारात निर्माण झालेले होते; संदर्भ- संजय बारू यांचं The Accidental Prime Minister हे पुस्तक. बारु यांच्या त्या प्रतिपादनाचं खंडन आजमितीअखेर कोणाही कॉंग्रेस नेत्यानं केलेलं नाहीये) काळात मनमोहनसिंग यांनी, असं उत्तर नि:संशय आहे. ‘मनमोहनसिंग बोलतात कमी आणि काम करतात जास्त’, असा बचाव तेव्हा कॉंग्रेसकडून हिरीरीनं केला जात असे, याचा विसर पडला जाऊ नये. खरं तर, मनमोहनसिंग सभागृहात फार बोलत नसत आणि सभागृहाबाहेरही; कॉंग्रेसचे अनेक ‘पोपट’ ��ेव्हा प्रचंड बडबड करत फिरत असत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सभागृहात पाळत असलेल्या मौनावर कॉंग्रेसकडून होणारी टीका ‘स्वत:चं ठेवावं झाकून…’ या श्रेणीतली आहे. याचा अर्थ मोदी यांच्या संसदेतल्या मौनाचं समर्थन नाही. लोकशाहीचं सर्वोच्च मंदीर समजल्या जाणाऱ्या सभागृहाच्या पायऱ्याना वंदन करुन सभागृहात पाऊल टाकणाऱ्या नरेंद्र मोदी यांचं त्या सभागृहाला ‘असं’ गृहीत धरण्याचं तर कदापिही समर्थन करताच येणार नाही; ते वंदन संसदेला आणि पर्यायाने लोकशाहीला खुंटीवर टांगून ठेवण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल होतं, असाच या मौनाचा अर्थ आहे.\nराज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन म्हणाले, ‘दोन्ही बाजूंनी अडथळे आणले जात आहेत; याचा अर्थ कोणालाच चर्चा नको आहे’. एकंदरीत काय तर, लोकशाहीचा आणि त्यागाचा समृध्द इतिहास आता अडगळीत पडला आहे. सध्याच्या कोलाहलातून कॉंग्रेस आणि भाजप बेजबाबदारपणाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; हे जनतेला समजलं आहे\nवळचणीतल्या हताश नेत्यांचं दिवास्वप्न \nजयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर...\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nवसुंधरेच्या कुशीत विसावलेलं मिथक…\nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nवेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं\nदिल्ली दरबारी ‘शीला कि वापसी’\nकलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला\nनोकरशाही-कोडगी, असभ्य आणि बरंच काही…\nउड गया ‘राजहंस’ अकेला …\nआमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार \n‘चोख आणि ��ोखठोक’ शशांक मनोहर \nसाहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं\nविदर्भाचा चिवचिवाट आणि शिवसेनेचा बोटचेपेपणा\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://muzicamp3.download/album-mp3/UC6wOUQl9FZoF3E5k91FZc7Q/umesh-pawar/", "date_download": "2019-01-16T10:11:47Z", "digest": "sha1:HNEW2VSSAQRNR4NWNHIJ2PZW3PZ7XJRZ", "length": 4796, "nlines": 60, "source_domain": "muzicamp3.download", "title": "Melodii Album umesh pawar", "raw_content": "\nपश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०१९\n2. पश्चिम महाराष्ट्र महोत्सव २०१९\nसह्याद्रीच्या घाटावरची अस्सल संस्कृती... नवी मुंबईत पश्चिम महाराष्ट्र महो...\nठंडी में भी गर्मी का एहसास\n6. ठंडी में भी गर्मी का एहसास\n7. कमलनाथांचा 'राज' मार्ग\nकुणी आम्हाला संकुचित ठरवलं तर कुणी देशद्रोही... पण कालपरत्वे अनेक राज्य...\nराजसाहेब ठाकरे यांनी घेतले श्री सप्तश्रृंगी मातेचे दर्शन\n8. राजसाहेब ठाकरे यांनी घेतले श्री सप्तश्रृंगी मातेचे दर्शन\nमनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी घेतले वणी गडावर श्री सप्तश्रृंगी मातेच...\nपुन्हा एकदा नाशिकमध्ये... नांदी नवनिर्माणाची\n9. पुन्हा एकदा नाशिकमध्ये... नांदी नवनिर्माणाची\nभारत बंद ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा\n11. भारत बंद ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा\n१० सप्टेंबर २०१८ रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील 'भारत बंद' ला महार...\nलाटेचा सामना करायला मनसे वादळ सज्ज लक्ष २०१९\n12. लाटेचा सामना करायला मनसे वादळ सज्ज लक्ष २०१९\nशिव साई गोविंदा पथकाचा ९ थरांचा प्रयत्न...\n13. शिव साई गोविंदा पथकाचा ९ थरांचा प्रयत्न...\nश्रीमंत राजा आगमन सोेहळा २०१८ नाशिक\n14. श्रीमंत राजा आगमन सोेहळा २०१८ नाशिक\nनवनिर्मितीचा ध्यास घेतलेले मराठीह्रदयसम्राट,नवनिर्मित नाशिकचे शिल्पका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?tag=pankaj-somaiya", "date_download": "2019-01-16T10:18:19Z", "digest": "sha1:3JUYMLBLSXTDBZQ5V5JUI22T5I3VNOPP", "length": 6729, "nlines": 57, "source_domain": "rajtantra.com", "title": "Pankaj Somaiya | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nमहिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nComments Off on महिला आयोगाने पंकज सोमैय्यांवर डोळे वटारले, बेजबाबदार पत्रकारितेमुळे जाहीर माफी मागावी लागली\nराजतंत्र मिडीया दि. १६: डहाणू शहरातून गुजराथी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या जनशाही या साप्ताहिकाचे संपादक पंकज सोमैय्या यांचेवर महिलांची मानहानी करणारी, बिनबुडाची बातमी प्रसिद्ध केल्यामुळे महिला आयोगाने डोळे वटारल्यानंतर बिनशर्त माफीनामा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे गुजराथी साहित्य क्षेत्रात मानाचे अढळ स्थान पटकावलेल्या स्वर्गीय जेठालाल सोमैय्या यांचा गौरवशाली वारसा असलेल्या साप्ताहिक जनशाहीची प्रतिमा डागाळली आहे. सोमैय्या यांनी ४ फेब्रुवारी २०१८ ...\tRead More »\nपंकज सोमैय्या यांना Women’s Commission चे समन्स\nRAJTANTRA MEDIA डहाणू दि. ११: डहाणू येथून प्रसिद्ध होणाऱ्या गुजराती साप्ताहिक जनशाहीचे संपादक पंकज सोमैय्या यांना राज्य महिला आयोगाने १२ एप्रिल रोजी सुनावणीकरीता हजर रहावे असे समन्स बजावले आहे. मुंबई स्थित एका महिलेने महिला आयोगाकडे तक्रार नोंदविली असून या तक्रारीमध्ये सोमैय्या यांनी ४ मार्च २०१८ रोजीच्या अंकात डहाणूतील उमंग ठक्कर या युवकाबाबत बातमी प्रसिद्ध करताना तक्रारदार महिलेबाबत बदनामीकारक मजकूर दिल्याचा ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनज���गृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=3985", "date_download": "2019-01-16T09:57:06Z", "digest": "sha1:KAFBQRVJHMVFVERI3OUC7C5P74HSZSW6", "length": 8925, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत\nडहाणू, दि .21: तालुक्यातील कसा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असुन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.\nअधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाणेडे येथे रहावयास असलेल्या पीडित मुलीसोबत ९ फेब्रुवारी रोजी आरोपीने हे कृत्य केले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याने पीडितेने यावर मौन बाळगले होते. मात्र काल, २० मार्च रोजी तिने याबात कसा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७६, ५०६, सह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.\nPrevious: पालघर : मुजोर प्रवाशाची महिला एसटी कंडक्टरशी गैरवर्तणूक\nNext: रोजगार हमीच्या कामावरून २ गटात मारामारी\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/u-two/articleshow/65712904.cms", "date_download": "2019-01-16T11:36:16Z", "digest": "sha1:DJCUHYKUJUIJZDIOEN77IPQNWU2PFIKA", "length": 20952, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "yuva katta News: u two - यु क दोन | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nयोग्य वयात व्हावंजुन्या काळात एकदा मुलगी मोठी झाली, समजती झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं...\nजुन्या काळात एकदा मुलगी मोठी झाली, समजती झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं. मुलगी लग्नासाठी तयार आहे का ती लग्नासाठी परिपक्व आहे की नाही याचा जराही विचार न करता, मुलींचे मत किंवा विचार जराही न घेता लग्न लावले जात असे. पण, सध्या विचार बदलत आहेत. समाज प्रगती करत आहे. कायद्याप्रमाणे मुलींचे लग्नाचे वय १८ व मुलांचे २१ असे सध्या मानले जाते. परंतु वयातली ही तफावत बदलायचं चाललं आहे. तेच यो���्य आहे असं मला वाटतं. १८ वय वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुणांना मतदानाचा अधिकार मिळतो. सरकार निवडायचा अधिकार मिळतो.\nलग्नाचे वय एकच किंवा दोघांचं समान असो किंवा नसो, समोरच्या व्यक्तीला समजून घेणं संसारात गरजेचं ठरतं. साधारण लग्नाचे वय २२ ते २५ असायला हवं असं माझं मत आहे. म्हणजे तोपर्यंत तरुणांचं करिअर देखील मार्गी लागलेले असते. शिवाय तरुण जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार झालेले असतात. मग मुलगी असो किंवा मुलगा. सध्याच्या तरुणाईला दुसऱ्यावर अवलंबून राहायला आवडत नाही. करिअर आणि लग्न दोन्ही तितकंच महत्वाचे आहेत. दोन्ही योग्य वयात झालेलं चांगलं. पण ते योग्य वय आपण समजून घेतलं पाहिजे.\nप्रियांका माने, सीएचएम कॉलेज, उल्हासनगर\nआजचं युग खूप फास्ट झालंय. 'आकर्षण' व 'प्रेम' ह्या दोन शब्दांमधलं अंतर कमी झालंय. म्हणूनच आजची पिढी 'सैराट' झालेली दिसते. लग्न हे फक्त वयाच्या चौकटीत बसणं इतकंच पुरेसं आहे का काहींच्या मते प्रेमात वय, अंतर, वेळ फक्त शब्द असतात. मग लग्नासाठी वयाची चौकट का काहींच्या मते प्रेमात वय, अंतर, वेळ फक्त शब्द असतात. मग लग्नासाठी वयाची चौकट का आणि जरी वयाची चौकट असेल तर मग वय वाढतंय म्हणून लग्न करावे का आणि जरी वयाची चौकट असेल तर मग वय वाढतंय म्हणून लग्न करावे का खरंतर लग्न हा शब्द जरी दिसायला छोटा वाटत असला तरी त्याचा अर्थ व नंतरची जबाबदारी खूप मोठी आहे. प्रेमात वेडी होऊन करिअर बनवण्याआधी, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचा नंतर 'सैराट'च होतो. माझ्या मते लग्नासाठी योग्य वय काय असावं असा विचार करण्यापेक्षा योग्य वेळ-परिस्थिती काय हे अधिक महत्त्वाचं. मग ती वेळ कोणती, तर जेव्हा दोघांचं स्वतःचं अस्तित्व असेल, 'प्रेम'व 'आकर्षण' या दोन्ही गोष्टींमधला फरक कळलेला असेल, लग्न हे जबाबदारीचं नातं जपण्यासाठी व ते टिकविण्यासाठी दोघे सक्षम असतील तेव्हाच. नाही तर लवकरच घटस्फोटाची वेळ येणार हे निश्चितच असतं. जोडीदार निवडता आला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचलणं केव्हाही चुकीचं आहे. काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी भेटलेल्या व्यक्तीसाठी घरच्यांचा विचार न करता अशी टोकाची भूमिका घेणे कितपत योग्य आहे\nप्रणाली भोसले, साठ्ये कॉलेज\nमुलगी वयात आली आणि मुख्य म्हणजे तिची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की घरच्यांच्या डोक्यात ���िच्या लग्नाचे विचार येऊ लागतात. प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्यांचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. १८ वर्ष म्हणजे जवळपास तेरावी-चौदावीतली मुलं म्हणजे आता कुठे त्यांच्या करिअरला सुरुवात झालेली असते. प्रत्येकाला त्याचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण १८ आणि २१ हे माझ्या मते तरी लग्न करायचं वय नाही. मुलांनी आधी आपल्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. एकवेळ जरी लग्न केलं तरी खायचं काय, घरच्यांच्या जीवावर तरी किती वेळ राहणार, भविष्याची स्वप्नं कधी बघायची म्हणजे आता कुठे त्यांच्या करिअरला सुरुवात झालेली असते. प्रत्येकाला त्याचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण १८ आणि २१ हे माझ्या मते तरी लग्न करायचं वय नाही. मुलांनी आधी आपल्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. एकवेळ जरी लग्न केलं तरी खायचं काय, घरच्यांच्या जीवावर तरी किती वेळ राहणार, भविष्याची स्वप्नं कधी बघायची यासारखे प्रश्न असतातच. त्यामुळेच या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी महत्त्वाचं असतं ते करिअर. हल्ली अनेक जण हे लग्नाआधी करिअरलाच महत्त्व देतात. मीसुद्धा त्यातलीच एक आहे आणि त्यात काही गैर नाही. लग्नाआधी स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. लग्न म्हटलं म्हणजे आणखी जबाबदाऱ्या वाढल्या. त्यामुळे या सगळ्यांना पार करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या तयार राहवंच लागतं. राहिला प्रश्न वयोमर्यादेचा. मुलींसाठी कमी वय आणि मुलांसाठी जास्त का यालासुद्धा वैज्ञानिक कारण आहे. पण, हेही तितकंच खरं आहे की करिअरच्या नादात आमचं लग्नाचं वय देखील वाढत चाललं आहे. मुलीनं निदान २५ आणि मुलाने ३० वयापर्यंत विवाहाचा विचार करायला हवा.\nअंजली रोडत, साठ्ये कॉलेज\nजुन्या प्रथा बंद करा\n&x1f339;🌹लग्नासाठी मुलीचं वय आपल्याकडे १८ आहे. पण ते योग्य नाही. आपल्याकडे एक पूर्वापार चालत आलेली एक प्रथा आहे. लग्न झाल्यावर एक वर्षानंतर गोड बातमी मिळायला हवी. नाही तर त्या जोडप्यांना वेगळ्या नजरेने पाहिले जाते. भले त्यांनी त्यांच्या भविष्याविषयी वेगळं नियोजन केलेले असेल. म्हणजे जरी आपण देशाचं सरकार\nनिवडण्याइतपत मोठे झालेले असलो, तरी लग्नासारख्या गोष्टीला तयार नसतो. लग्न करताना मुलीचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी असावं हे तर मला अजिबात पटत नाही. पूर्वापार चालत आलेल्या या गोष्टी बं�� करायला हव्यात. मुलीचं व मुलाचं वय हे जर सारखं असेल ना तर त्यांचा संसार सुखी होईल. यामुळे घटस्फोटासारखी समस्या कमी होईल. जर प्रत्येक मुलानं आणि मुलाच्या घरच्यांनी हा विचार केला ना की लग्न झाल्यावरही मुलीला शिकवलं जाईल, तिचं करिअर पूर्ण होईपर्यंत तिला पाठींबा दिला जाईल, तर त्यांचं योग्य वयात लग्नही होईल आणि करिअरही पूर्ण होईल. माझ्या मते लग्नासाठी कमीतकमी सर्वात योग्य वय म्हणजे २० ते २५ आहे. कारण या वयात मुली ग्रॅज्युएट होतात आणि काहींना नोकरीही मिळते. म्हणजे त्या पूर्ण जबाबदारी स्वीकारायला तयार असतात.\nस्वाती बडे, रुईया कॉलेज\nलग्न म्हणजे मुलगा व मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे तो निर्णय घेण्यासाठी दोघांचंही वय समान असावं. मुलीला तो निर्णय घेण्यासाठी १८ वय व मुलांना २१ वय हा फरक न करण्याचं विधी आयोगाचं म्हणणं योग्य वाटतं. दोघांच्या बुद्धीमत्तेची क्षमता वयानुसार समान वयात वाढते. मग आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णयही तसा घेता येतो. मुलींना लग्नासाठी १८ वयाची अट असल्यानं काही मुलींना आपलं शिक्षण अर्धवट ठेवून लग्न करावं लागलं. करिअर तर लांबची गोष्ट राहिली. शहरातल्या मुलींवर ही परिस्थिती फार येत नाही. परंतु, गावातील मुलींना आपली स्वप्नं सोडून संसारात रमावं लागतंय. खरं तर मुलानं आपल्या पायावर उभं राहावं, मग लग्नाचा विचार करावा. लग्नाचं वय दोघांसाठीही २५ असावं. शिक्षण पूर्ण करण्यासाठी २१ ते २३ वय लागतं. मग करिअरमध्ये स्थिरावण्यासाठी २५ हे वय ठीक आहे.\nपूनम पाटील, रुईया कॉलेज\nमिळवा युवा कट्टा बातम्या(yuva katta News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nyuva katta News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nयुवा कट्टा याा सुपरहिट\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/quinton-de-kock-has-been-ruled-out-of-the-remainder-of-south-africas-odi-and-t20-series-against-india/", "date_download": "2019-01-16T10:42:50Z", "digest": "sha1:5WDB6SLUE2XBKZEDQPQUGKUP37YDNJEV", "length": 10532, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "डू प्लेसिस, डिव्हिलियर्स पाठोपाठ हा खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर", "raw_content": "\nडू प्लेसिस, डिव्हिलियर्स पाठोपाठ हा खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर\nडू प्लेसिस, डिव्हिलियर्स पाठोपाठ हा खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर\nदक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सध्या दुखापतींनी घेरले आहे. त्यातच त्यांचे एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डूप्लेसिस हे प्रमुख खेळाडूही आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ क्विंटॉन डिकॉक हा फलंदाजही मनगटाच्या दुखापतीमुळे भारताबरोबर सुरु असलेल्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.\nयष्टीरक्षक फलंदाज डिकॉकला काल भारताविरुद्ध पार पडलेल्या दुसऱ्या वनडेच्या दरम्यान ही दुखापत झाली आहे. त्याला या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी २ ते ४ आठवड्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो वनडे मालिकेबरोबरच १८ फेब्रुवारी पासून भारताविरुद्धच सुरु होणाऱ्या टी २० मालिकेसाठीही उपलब्ध नसेल.\nत्याच्या या दुखापतीबद्दल दक्षिण आफ्रिका संघाचे मॅनेजर डॉ. मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले की “डिकॉकला रविवारी दुसऱ्या वनडेत फलंदाजी दरम्यान मनगटाला दुखापत झाली. यामुळे त्याला अस्वस्थता आणि वेदना जाणवत होत्या. त्याच्या पुढच्या तपासणीनंतर असे लक्षात आले आहे की त्याला त्या ठिकाणी जखम झाली आहे आणि त्याभोवती सूज आली आहे. या प्रकारच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी २ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्याला भारताविरुद्ध चालू असलेल्या वनडे मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या टी २० मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेची वै��्यकीय टीम त्याला पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बरे करण्याचा प्रयत्न करेल.”\nडिकॉकने पहिल्या दोन्ही वनडेमध्ये विशेष काही केले नाही. तसेच त्याने वनडे मालिकेआधी पार पडलेल्या कसोटी मालिकेतही सहा डावात मिळून फक्त ७१ धावा केल्या होत्या. या सहा डावांमध्ये ४३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती, तसेच तो या कसोटी मालिकेत दोनदा शून्य धावेवरही बाद झाला होता.\nडिकॉकप्रमाणे डू प्लेसिसही भारताविरुद्धच्या वनडे आणि टी २० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद २३ वर्षीय एडिन मार्करमकडे देण्यात आले आहे. तसेच डिव्हिलियर्स पहिल्या ३ वनडेसाठी दुखापतीमुळे उपलब्ध नव्हता; पण तो चौथ्या वनडेत दक्षिण आफ्रिका संघात परत येईल.\nसध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० असा आघाडीवर आहे. भारताने पहिल्या दोन्हीही वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला होता. यापुढील तिसरा वनडे सामना ७ फेब्रुवारीला केपटाउन येथे होणार आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर��धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/statistical-analysis-india-vs-sri-lanka-3rd-test-delhi/", "date_download": "2019-01-16T10:33:55Z", "digest": "sha1:TDKH3UIM3I7P3UGACO7PV5CWURUEJVSM", "length": 8231, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी येथे फिरोजशाह कोटलावरील ही आकडेवारी आपल्याला माहित आहे का?", "raw_content": "\nतिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी येथे फिरोजशाह कोटलावरील ही आकडेवारी आपल्याला माहित आहे का\nतिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी येथे फिरोजशाह कोटलावरील ही आकडेवारी आपल्याला माहित आहे का\n उदयपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना येथे सुरु होत आहे. भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे. उद्यापासून सुरु होणारा सामना जिंकून भारत मालिकेत २-० असा विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे.\nतत्पूर्वी फिरोजशाह कोटला मैदानावरील काही विक्रम आपणास नक्की माहित हवे. ते विक्रम असे\n– भारतीय संघ या मैदानावर १३ कसोटी सामने जिंकला आहे तर ६ सामने पराभूत झाला आहे. भारत या मैदानावर एकूण ३३ सामने खेळला असून त्यातील ११ ड्रॉ राहिले आहेत.\n-भारतात केवळ चेन्नई येथील चिन्नास्वामी मैदानावर भारतीय संघ फिरोजशाह कोटला मैदनापेक्षा जास्त सामने जिंकला आहे. चेन्नई येथे भारतीय संघ ३३ पैकी १४ सामने जिंकला आहे.\n-भारतीय संघ १९८८ नंतर येथे ११ कसोटी सामने खेळला असून त्यात १० सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे.\n-भारतीय संघ १९८७ पर्यंत येथे २२ सामने खेळला होता त्यात केवळ ३ विजय तर ६ पराभव भारताला पाहावे लागले होते. १३ सामने ड्रॉ राहिले होते.\n-आजपर्यंत या मैदानावर फिरकी गोलंदाजांनी ५०३ तर वेगवान गोलंदाजांनी ३६८ विकेट्स घेतल्या आहेत.\n– या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा ८ बाद ६४४ विंडीजने भारताविरुद्ध १९५९ केल्या होत्या.\n-१९८७ साली भारतीय संघ या मैदानावर ७५ धाव��ंत बाद झाला होता. ही या मैदानावरील कसोटी डावातील नीचांकी धावसंख्या आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitrapat/bhagyarekha/", "date_download": "2019-01-16T09:57:33Z", "digest": "sha1:A5BLAGVMS4KR3CCCFUMRCLQ6S7P3QVND", "length": 5406, "nlines": 60, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "भाग्यरेखा - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » चित्रपट » भाग्यरेखा\n३५ मिमी/कृष्णधवल/प्रमाणपत्र क्र. बी ३८१०४/३०-३-१९४८\nनिर्मिती संस्था :भारत चित्रदर्शन\nकथा :नारायण हरी आपटे\nपटकथा :ना. ह. आपटे\nसंवाद :ना. ह. आपटे\nसंगीत :केशवराव भोळे, श्रीधर पार्सेकर\nसंकलक :जे. एफ्. चाऊस\nगीतलेखन :ना. ह. आपटे\nकला :बी. डी. थत्ते, व्ही. सडोलीकर\nकलाकार :शांता आपटे, बाबूराव पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सुधा आपटे, गौरी, गणपतराव तांबट, करमरकर, सरोज बोरकर, मधू आपटे, मांजरेकर, सुबोधिनी\nगीते :१) देवा खरा आधार, २) अरे पाटलाच्या पोरा, ३) पाहिजे पोटाला भाकरी, ४) माझ्या माहेरी सुखाची सावली, ५) वीरा झोप सुखे तू घेई, ६) काल ही गोपी यमुना जळीं\nकथासूत्र :बाबाराव देशमुखांचं कुटुंब विलक्षण.ते स्वतः कडवे देशभक्त असतात.मुलगा मधुकर आणि कन्या माणिक यांचीही देश ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र व्हावा म्हणून तळमळ.मधुकर देशकार्यासाठी भूमिगत होतो.त्याची वाग्दत्त वाढू विवाहापूर्वीच गरोदर राहते.त्यामुळं तिच्यावर जहरी टीका होऊ लागते.परंतु दुःखद प्रसंगांना तोंड देत या प्रकरणाचा शेवट गोड होतो.\nया वर्षी प्रमाणित झालेले चित्रपट\nनिर्मिती संस्था :अत्रे पिक्चर्स, निर्माता :चुनीभाई बी. देसाई, दिग्दर्शक :आचार्य प्र. के. अत्रे\nनिर्मिती संस्था :मंगल पिक्चर्स, निर्माता :वामनराव कुलकर्णी, विष्णूपंत चव्हाण, दिग्दर्शक :राजा परांजपे\nनिर्मिती संस्था :श्री विजय पिक्चर्स, दिग्दर्शक :ए. आर. शेख\nनिर्मिती संस्था :नवा झंकार चित्र, दिग्दर्शक :राम गबाले\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://manndeshibank.com/about/our-people/?language=Marathi", "date_download": "2019-01-16T11:01:23Z", "digest": "sha1:SE5ZPDHHFZYXEGHYZMLDP3LYH3M2VEZ4", "length": 5043, "nlines": 87, "source_domain": "manndeshibank.com", "title": "Our People | Mann Deshi Bank", "raw_content": "\nसुश्री. चेतना विजय सिन्हा\nसुश्री. रेखा सुनील कुलकर्णी\nसुश्री. सुशमा चंद्रकांत शेंडगे\nश्री. विजय नानासो कोल्हाप\nसुश्री. वैशाली मारुती शेडगे\nमुख्य, आयटी आणि डेटा सेंटर\nश्री. धनंजय एस. भोकेरे\nमुख्य, आयटी आणि डेटा सेंटर\nश्री. शक्ति के गुरव\nप्रमुख, पत आणि पुनर्प्राप्ती\nश्री. रवींद्र मधुकर विरकर\nसुश्री. चेतना विजय सिन्हा\nसुश्री. वनीता जलिंदर पिस\nसुश्री. सत्यभामा बालासो खाडे\nसुश्री. अश्विनी विजय पवार\nसुश्री. ललिता साहेबराव पोल\nसुश्री. रानी विजय बांगर\nसुश्री. रोहिणी प्रभाकर क���ंदे\nसुश्री. दीपाली घनानील गावली\nसुश्री. मंजुशा राजकुमार सूर्यवंशी\nसुश्री. रेखा अशोक काटे\nसुश्री. सुवर्णादेवी नरेंद्र पाटील\nसुश्री. रेखा सुनील कुलकर्णी\nसुश्री. राजश्री नितिन दोशी\nसुश्री. रोहिणी तानाजी बाड\nश्री. विजयकुमार महादेव केसर\nवेल्डींग काम करणाऱ्या आणि म्हसवडमध्ये आपल्या कुटुंबासमवेत फुटपाथवर राहणाऱ्या कांताबाईंना एक खाते उघडण्यासाठी अनेक बँकांनी नकार दिल्यानंतर १९९७ मध्ये माणदेशी महिला सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली.\nखर्चांचे स्वरुप बदलत आहे. महिलांचे सूक्ष्म-व्यवसाय आणि विशिष्ट परिस्थिती यांबाबत आम्हाला असलेल्या प्रत्यक्ष जाणिवेच्या आधारावर आमची उत्पादने व सेवा तयार करण्यात आली आहेत.\nम्हसवड, सातारा, पुणे आणि नवी मुंबईमध्ये आमच्या शाखा आहेत. सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६:३० या वेळेत केव्हाही आम्हाला येऊन भेटू शकता.\nशाखा बातम्यां मधे आर्थिक गोपनीयता\nआम्ही म्हसवड, सातारा, पुणे आणि नवी मुंबई येथे आहोत. आम्हास भेट द्या\nम्हसवड, मान तालुक, सातारा जिल्हा,\nसातारा ४१५५०९. महाराष्ट्र. भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pakistan-club-cricketer-dies-after-blow-to-the-head/", "date_download": "2019-01-16T10:28:44Z", "digest": "sha1:WVSCOWG5ORO5BR4OSGETOYBW6T4IVCOS", "length": 7799, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "चेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव", "raw_content": "\nचेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव\nचेंडू डोक्याला लागल्याने पाकिस्तानी क्रिकेटरला गमवावा लागला जीव\nपाकिस्तान येथील मरदनमध्ये एक क्रिकेट सामना खेळताना क्रिकेटर झुबेर अहमदला डोक्यावर बाउन्सर लागल्याने जीव गमवावा लागला आहे. १४ ऑगस्टला फलंदाजी करताना त्याच्या डोक्याला एक उसळता चेंडू येऊन लागला. अहमदने आजवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ सामने खेळले होते.\nपाकिस्तान क्रिकेट बोर्डने ट्विटर वरून ही माहिती दिली. त्यात त्यांनी फलंदाजांनी हेल्मेट घालणे किती आवश्यक आहे हे ही सांगितले.\nपहा काय आहे तो ट्विट.\nत्याच बरोबर त्याच्या संघातील खेळाडूंनीही ट्विट करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा माझी खेळाडू आणि समालोचक डीन जोन्सने ही त्याला श्रद्धांजली दिली आहे.\nत्या गोष्टीला आता जरी ३ वर्ष होऊन गेले असले तरी ऑस���ट्रलियाच्या क्रिकेटर फिल ह्यूज जेव्हा अश्याच दुखापती मुळे प्राण गमवावे लागले होते तेव्हा संपूर्ण क्रिकेट जग हादरून गेले होते आणि अजूनही सगळ्यांच्या मनात फिलच्या आठवणी ताज्या आहेत. फलंदाजने खेळताना हेल्मेट व बाकी सुरक्षेच्या गोष्टी घालणे किती आवश्यक आहे हे तेव्हा सर्वांना जाणवले होते.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pune-to-host-chennai-super-kings-remaining-home-matches/", "date_download": "2019-01-16T10:28:27Z", "digest": "sha1:OOATWZI22EUZCMFV57MLWRHJKK2GX7OW", "length": 10246, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्यात होणार आयपीएलचे हे साम���े", "raw_content": "\nपुण्यात होणार आयपीएलचे हे सामने\nपुण्यात होणार आयपीएलचे हे सामने\n आयपीएल २०१८ मध्ये पुण्यात फक्त बाद फेरीचे दोन सामने होणार होते. पण आता पुणे आयपीएलमधील एका संघाचे यजमानपद भूषवणार आहे.\nदोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला तामिळनाडूत कावेरी नदी वाद पेटला असल्याने चेन्नईतील आपले बस्थान हलवावे लागले आहे. त्यामुळे आता चेन्नईचे नवीन घरचे मैदान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल.\nयाबद्दल आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “चेन्नईतील सामने हलवावे लागले आहेत. कारण पोलिसांनी आम्हाला सांगितले की ते अशा गोंधळाच्या परिस्थिती सुरक्षा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे चेन्नईतील सामने पुण्याला हलवण्यात आले आहेत, “\nचेन्नईत कालच २ वर्षांनंतर पहिल्यांदा क्रिकेटचा सामना झाला होता. त्यामुळे ही बाब चेन्नई सुपर किंग्जच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी निराश करणारी आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात क्षेत्ररक्षकावर कावेरी आंदोलकांनी बुटे फेकली होती.\nही बुटे चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि फाफ डुप्लेसिसच्या दिशेने आली. ही घटना कोलकाता संघाची फलंदाजी चालू असताना ८ व्या षटकात घडली. जडेजा क्षेत्ररक्षणासाठी लॉन्गऑनला उभा असताना त्याच्या दिशेने बूट आला. तसेच बाउंड्रीच्या दोरीच्या इथे आलेला बूट फाफ डुप्लेसिस आणि लुंगी इंगिडीने चुकवला.\nया घटनेनंतरच चेन्नईतील सामने हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नईच्या संघाच्या यजमानपदासाठी विशाखापट्टनम, पुणे, राजकोट आणि त्रिवेंद्रम हे ४ पर्याय होते. पण यातून पुण्याची निवड करण्यात आली आहे.\nचेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलचे मागील दोन मोसम रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळला असल्याने पुण्यातील परिस्थितीशी परिचित आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे यजमानपद पुण्याला देण्यात आले आहे.\nआयपीएलच्या सूत्रांनी विशाखापट्टणम ऐवजी पुण्याला चेन्नईचे यजमानपद दिल्याचे आणखी एक कारण सांगितले आहे, ते म्हणाले, “विशाखापट्टनमवरून थेट विमान प्रवास खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. जर संघाला इंदोरला जायचे असेल तर त्यांना दिल्लीच्या मार्गाने जावे लागेल. पुण्यातून प्रवासाचे बरेच पर्याय उपलब���ध आहे. त्यामुळे आम्ही चेन्नईतील सामने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेतला.”\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनीही चेन्नईचे सामने घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/12/blog-post.html", "date_download": "2019-01-16T10:04:04Z", "digest": "sha1:IU27OMOCITG6R24F4BXIIRN3SBDAUYSP", "length": 25934, "nlines": 218, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): इव्हेंट्सच्या नादात वाढली वित्तीय तूट", "raw_content": "\nइव्हेंट्सच्या नादात वाढली वित्तीय तूट\nमोदी सरकार ज्याही कशाचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न करते त्यातील फोलपणा फारच लवकर दिसून येतो. अर्थात त्यामुळे आपल्या इव्हेंटप्रिय कार्यशैलीला आवर घालण्याचा प्रयत्न होताना मात्र दिसत नाही. गेल्याच महिन्यात ‘मुडीज’ने एक पायरी असे नगण्य मानांकन वाढवले. त्याचा इव्हेंट सुरू झाला आणि लगेचच स्टँडर्ड अँड पुअरने मात्र आपले पतांकन न वाढवता जैसे थे ठेवत ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी भूमिका घेतली. ‘फिच’ने मे १७ मध्येच भारताचे रेटिंग बीबीबी (उणे) असे होते तसेच ठेवले होते व ते तसेच ठेवताना “दुर्बळ अर्थव्यवस्था’ हे कारण दिले होते. पाश्चात्त्य पतमानांकन संस्था या भारताच्या बाबतीत पक्षपाती आहेत व मानांकन करताना वास्तव आणि राजकारण यातील कोणताही घटक प्रभावशाली ठरू शकतो हे मान्य केले तरी भारताची आजची वास्तविक अर्थव्यवस्था ज्या स्तराला येऊन पोहोचली आहे ती पाहता सामान्यजनांना या मानांकनात वाढ झाली काय किंवा घट झाली काय यामुळे कसलाही फरक पडत नाही. त्याला जगण्याचा संघर्ष कमी होत जावा अशी प्रगतिशील समन्यायी अर्थव्यवस्था अपेक्षित असते. तशी वस्तुस्थिती आहे काय हे आपल्याला अर्थव्यवस्थेचे निदर्शक असलेले महत्त्वाचे घटक पाहिले तरी सहज लक्षात येईल.\nबरे, ‘मुडीज’चे ढोल शमतात न शमतात तोच जीडीपीचे (राष्ट्रीय सकल उत्पादन) आकडे जाहीर झाले आणि नव्या इव्हेंटची सुरुवात झाली. गेली तीन वर्षे सातत्याने ढासळत असलेला जीडीपी या तिमाहीत ५.७% वरून ६.३% वाढला अशी आकडेवारी आली आणि या ०.६% वाढीवर जल्लोष व्हायला लागला. याच वेळेस आर्थिक तूट पहिल्या सात महिन्यांतच अनुमानित तुटीच्या ९६% नोंदवून बसली आहे ही आकडेवारी बाहेर आली. गेल्या वर्षी याच काळात ही तूट अनुमानित तुटीच्या ७६% नोंदवली गेली होती. म्हणजेच यंदाची आर्थिक तूट ३.२%च्या आत ठेवण्याचे जे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते ते साध्य न होता ती पाच टक्क्याचा आकडा ओलांडेल हे उघड आहे. या तुटीचा अर्थ सरकारचे उत्पन्न आणि खर्च यात सव्वापाच लाख कोटी रुपयांची तफावत वाढली आहे. याच चिंतेने शेअर मार्केट जीडीपीच्या आकड्यांकडे दुर्लक्ष करून कोसळायला सुरुवात झाली. जीडीपीचे आकडे बाजाराला मोहू शकले नाहीत. वित्तीय तूट वाढण्याचा परिणाम म्हणजे सरकारला खर्च भागवण्यासाठी बाजारातून अधिक कर्ज घ्यावे लागेल. महागाईवरही याचा विपरीत परिणाम होईल असा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला होताच. आता नेमके तेच होणार आहे. जीडीपी जर खरेच वाढीच्या मार्गावर असता तर वित्तीय तूट वाढण्याचे कारण नव्हते. किमान ती ठरवलेल्या उद्दिष्टाच्या आसपास राहिली असती. त्यामुळे आधीच घाट्यात नेलेल्या जीडीपीतील किरकोळ वाढ एकुणातील अर्थव्यवस्थेला उभारी देणारी नसून तिला फक्त एक आकडेवारी समजत त्यावर ढोल न पिटता तातडीने फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवावे लागतील. पण याचे गांभीर्य सरकारला आहे असे दिसले नाही.\nत्यात भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर तातडीचे आव्हान उभे आहे ते आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत असलेल्या तेलाच्या दराचे. मोदी सरकारला थोडेफार वाचवले असेल तर ते केवळ आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दर कोसळल्याने. भारताची आर्थिक तूट मर्यादेत राहायला कमी झालेले तेल दर हे महत्त्वाचे कारण होते. २०१४ मध्ये पिंपाला ११० डॉलर असलेला भाव ३० डॉलर या नीचांकी पातळीला आला व त्याच्याच आसपास तेव्हापासून घुटमळत होता. पण अलीकडे त्यात वाढ होत असून हा भाव आता किमान ७० डॉलरजवळ स्थिरावण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, भारतीय अर्थव्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढणार आहे. २०१४ च्या पातळीपर्यंत जर किमती वाढल्या तर भारताचे आर्थिक कंबरडे मोडल्याखेरीज राहणार नाही अशी नाजूक अवस्था आज भारतीय अर्थव्यवस्थेची आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे भारताचे कर्ज हे एकूण जीडीपीच्या ६९% एवढे आहे. चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्ससारख्या देशांशी तुलना केली तर हे प्रमाण चिंता वाटावी एवढे मोठे आहे. त्यामुळे कर्जातही आता भारत किती वाढ करू शकतो हाही प्रश्नच आहे. तेथे पुन्हा पतमानांकन संस्थांचे रेटिंग आडवे येणार आहे.\nअशा स्थितीत ०.६% ही जीडीपीतील वाढ भारताच्या खऱ्या आर्थिक परिस्थितीची निदर्शक नाही हे उघड आहे. उद्योग क्षेत्राची कमी होत चाललेली उत्पादकता, बँकांना अनुत्पादक कर्जांच्या ओझ्यापासून दिलासा मिळावा म्हणून दिले गेलेले सव्वादोन लाख कोटी रु.चे पॅकेज, वाढत चाललेली बेरोजगारी आणि लोकांचे घटत चाललेले अर्थजीवन पाहता आपली अर्थव्यवस्था आज कोठे भरकटली आहे याचा अंदाज यावा. यामागे केवळ नोटबंदीसारखे अविचारी पाऊल कारण नाही, तर जीएसटीची तर्कहीन अंमलबजावणी, बांधकाम उद्योगाला नव्या नियमांच्या फेऱ्यात आणून त्या उद्योगाच्या गळ्याला लावलेले नख, शेती व अन्य उद्योगासंबंधीची चुकलेली धोरणेही कारणीभूत आहेत. त्यामुळेच डॉ. मनमोहनसिंगांच्या काळात सरासरी ७.७% वर गेलेला जीडीपीच्या वाढीचा दर मोदींच्या कार्यकाळात गेल्या सहा तिमाहीत सातत्याने घसरतच राहिला आहे. डॉ. मनमोहनसिंगांच्या काळात चीनलाही मागे टाकू शकलेला विकास दर आता खालावलेला असण्याची चिंता करण्यापेक्षा या तिमाहीत ५.७% वरून तो दर ६.३% झाला हे काही इव्हेंटचे कारण होऊ शकत नाही.\nमोदी सरकार हे आर्थिक आघाडीवर पुरते फसलेले आहे आणि त्याची फळे सर्वसामान्य जनतेला भोगावी लागत आहेत हे आकडेवाऱ्यांच्या जंजाळात न जाताही सहज लक्षात येईल. नको त्या सांस्कृतिक उन्मादाच्या नादाला लागत, सामाजिक सलोखा बिघडवत जेथे लक्ष द्यायला हवे होते तेथे मात्र लक्ष न दिल्याने ही अवस्था ओढवलेली आहे. काळा पैसा नष्ट करणार म्हणून नोटबंदी केली. पण हे अरिष्ट तेथेच थांबले नाही. रिअल इस्टेटवरही “सर्जिकल स्ट्राइक’ करणार असे मोदी बोलत राहिले. त्या बोलभांड भयलाटेचा परिणाम असा झाला की रिअल इस्टेटमधील गुंतवणूक आटली आणि शेअर बाजाराकडे वळाली व तो फुगत गेला. पण बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघच आटल्यामुळे ते मात्र अडचणीत आले. त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार तर गेलेच, पण सिमेंट-स्टीलसारख्या उत्पादनांची मागणीही घसरली व या उद्योगांवरही विपरीत परिणाम झाला. काळा पैसा संपवायचा असेल, तशी प्रामाणिक इच्छा असेल तर ज्या कारणांमुळे काळा पैसा निर्माण होतो ती कारणेच संपवण्याची इच्छाशक्ती मोदींकडे नाही अथवा तसे वास्तवदर्शी दृष्टी असणारे अर्थसल्लागार तरी त्यांच्याकडे नाहीत. जटिल कायदे आणि बाबूशाहीचे वाढलेले अतोनात प्रस्थ हे काळा पैसा निर्मितीची मुख्य कारणे आहेत व लोकांनाच एका रात्रीत “चलन दरिद्र’ करण्याऐवजी त्यावरच प्रथम सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे हे त्यामुळेच लक्षात येणे शक्य नव्हते. या अर्थनिरक्षरतेचा एकंदरीत परिणाम हा झाला की अर्थव्यवस्थेच्या गळ्याला पुरते नख लागले.\nआजही उद्योग सुलभतेच्या तक्त्यात भारताचा क्रम रसातळालाच आहे. मुंबई-दिल्ली या दोनच शहरांची पाहणी करून काढलेले उद्योग सुलभतेच्या बाबतीतील निष्कर्ष एकुणातील भारतीयांसाठी निरर्थक असेच होते. जेथे खुद्द बँकांनाच तगवायला सरकारला पॅकेज द्यावे लागते ते नव्या उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी काय कर्ज देणार हा प्रश्नच आहे. मोदी सरकार हे स्वत:च निर्माण केलेल्या पेचात अडकले आहे व ही इव्हेंटप्रियता त्याला त्यातून बाहेर काढू शकण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. जीडीपीत वाढ सोडा, तो मूळ पदावर आणता आला तरी खूप साध्य झाले असे म्हणायची वेळ आता आली आहे. सध्या जेही काही होते आहे त्याला “विकास’ अथवा “अच्छे दिन’ म्हणता येणार नाही.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nइव्हेंट्सच्या नादात वाढली वित्तीय तूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/republic-day-marathi/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-110012500027_1.htm", "date_download": "2019-01-16T10:36:57Z", "digest": "sha1:6XCY3NPAO7EN7G4SNAWGGOAAPG6WC6OG", "length": 17435, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Republic Day, 26 January, Republic Day Parade, Republic Day Festival | राजपथावर भारतीय संस्कृतीचे दर्शन! | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराजपथावर भारतीय संस्कृतीचे दर्शन\nप्रजासत्ताकदिनी मुबंईचे डबेवाल्यांचे संचलन राजधानीतील राजपथावर होणार आहे. मुंबईतील चाकरमान्यांपर्यंत वेळेवर त्यांचा डबा कसा पोहचवला जातो आणि त्यासाठी काय कसरत करावी लागते, याचे प्रात्यक्षिक या निमित्ताने दिल्लीकरांना दाखविणार आहेत.\nप्रजासत्ताकदिनी राजपथावर आपल्या संस्कृतीची ओळख म्हणून महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 14 डबेवाल्यांनी भाग घेतला आहे. या डबा संस्कृतीची दिनचर्या कशी असते या विषयीची माहिती राजपथावर हे डबेवाले सादर करणार आहेत.\nमुंबईचा डबा हा मुंबईच्या संस्कृतीचा एक भाग आहे. ऑफिसपर्यत डबा अचूकपणे पोहोचवणे ही या डबेवाल्यांची खासीयत मुंबईकरांच्या अंगवळणी पडली आहे. त्यातली अचूकता लोकांसमोर येण्यासाठी त्याचे प्रदर्शन संचलनानिमित्ताने दिल्लीकरांना घडेल. चित्ररथात सीएसटी रेल्वे स्टेशनही दाखविले आहे. यामध्ये 12 पुरूष व 2 महिलांनी भाग घेतला आहे.\nछत्तीसगड राज्याच्या चित्ररथावर 'कोटमसर गुहा' दिसणार आहे. 'कोटमसर गुहा' ही छत्तीसगडमधील कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे. ही गुहा आपले ऐतिहासिक अवशेष व विलोभनीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. याचा शोध 1951 मध्ये डॉ. शंकर तिवारी यांनी लावला होता.\n'कोटमसर' या शब्दाचा अर्थ 'पाण्‍याने वेढलेला किल्ला' असा आहे. भूगर्भ वैज्ञानिकांना या गुहेत प्राचीन काळीतील मानवाचे अवशेष ही सापडले होते. कोटमसर ही गुहा सुमारे 250 कोटी वर्ष जुनी आहे. छत्तीसगड येथील कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यानातील ही गुहा पाहण्‍यासाठी प्रत‍िवर्षी 60 हजार पेक्षा अधिक लोक येत असतात.\nजयपूरचा गुलाबी रंग राजस्थानला:\nराजस्थान राज्याचे प्रतिनिधी संचलनातून चित्ररथावरून जयपूरच्या रंगाची‍ उधळण करणार आहेत. जयपूर शहराचे निर्माता महाराजा सवाई जयसिंह यांची ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी ज्योतिष शास्त्रातील ग्रंथ 'सूर्य सिद्धांत' याचे अध्ययन केले होते. या अभ्यासातून त्यांनी आकाशातील विविध ग्रहाचा त्या काळी शोध लावला होता. तसेच त्यांनी 1718 मध्ये वेधशाला निर्मितीचा विचार सर्वप्रथम मांडला होता.\nत्यानंतर त्यांनी सलग सहा वर्ष अखंड परिश्रम घेऊन दिल्ली येथे स्थित तत्कालीन जयसिंहपुरा नामक ठिकाणावर सन 1724 मध्ये प्रथम पाषाण वेधशाळेची निर्मिती केले होती. जयपूर येथील वेधशाळेच्या कामाला महाराजा सवाई जयसिंह यांनी 1728 मध्ये प्रारंभ केला होता. जयपूर वेधशाळेत यंत्राची संख्या अधिक असल्याने 'राशी वलय' नामक यंत्र तेथे असल्याने महत्त्वपूर्ण मानली जाते.\nराजस्थानच्या च‍ित्ररथावर मध्यभागी नाडी यंत्रासोबत जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह यांची प्रतिमा आहे. पार्श्व भागात राम यंत्र, वृध्द व लघु सम्राट यंत्र, जय प्रकाश यंत्र तसेच जयपूर येथील स्थापत्य कलेचे नमुने प्रदर्शित करण्यात आले आहे. याशिवाय ज्योतिषि व पर्यटकांचे थ्रीडी मॉडेल ही आकर्षक रूपात ठेवण्यात आले आहे. नाडी यंत्र व त्यासोबत चार कळस धरलेल्या महिला व पाच ज्योतिषांचा चमु 'जंतर-मंतर' संदर्भात श्लोकांचा मंत्रोच्चार करत पायी चालताना दिसणार आहे.\n'प्रजासत्ताक दिन' भारतीयांचा आनंदोत्सव. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश हा उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करीत असतो. अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या ह्या उत्सवासाठी 'दिल्ली में धम्माल' सुरू झाली आहे. इंडिया गेटवर होणार्‍या पथसंचलनासाठी ‍भारतातील अनेक राज्याचे प्रतिनिधी सहभागी होत असून विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन ते घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. सैन्य दलाचे जाबाज जवान, विद्यार्थ्यांचा आपल्या देशाचे प्रतिक असलेल्या तिरंग्याला मानवंदना देण्‍यासाठी सराव सुरू झाला आहे.\nभारताच्या प्रजासत्ताकदिनाचे मुख्य आक्रर्षण म्हणजे दिल्लीतील इंडिया गेटवर होणारे पथसंचलन होय. छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान यांच्यासह अनेक राज्ये या संचलनात सहभागी होत असून त्यांनी तयार केलेल्या देखाव्यातून ते आपल्या राज्यातील संस्कृतीची ओळख करून देत असत���‍त.\nअशा पध्दतीने वेगवेगळ्या राज्यातील प्रतिनिधी आपल्या राज्यातील संस्कृतीची ओळख चित्ररथावरून राजपथावर 26 जानेवारी रोजी दिल्लीकरांना करून देणार आहे.\nयावर अधिक वाचा :\nराजपथावर भारतीय संस्कृतीचे दर्शन\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nआता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ...\nआर्थिकदृट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-127544.html", "date_download": "2019-01-16T10:45:18Z", "digest": "sha1:2DQAHAHLGPIHY46CAVNZLF5FBEW4OS4D", "length": 13932, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कदमांच्या समर्थकांकडून युवा आघाडीच्या अध्यक्षांना मारहाण -शेट्टी", "raw_content": "\nPF आणि पेंशन���्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nकदमांच्या समर्थकांकडून युवा आघाडीच्या अध्यक्षांना मारहाण -शेट्टी\n21 जून : सांगली जिल्ह्यातील पलूस इथल्या आमसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांना मारहाण करण्यात आलीय. ही मारहाण वनमंत्री पतंगराव कदम यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलाय.\nसंदीप राजोबा यांना उपचारासाठी सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या आमसभेत पलूसमध्ये वनमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सुरूवात झाल्यानंतर गटविकास अधिकारी अडसूळ यांनी सभेचं वाचन सुरू केलं. त्यावेळी व्यासपीठावर बसलेले शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांनी मागील सभेच्या ठरावांबद्दल आणि ऊस दरांबद्दल प्रश्न विचारला.\nपण पंचायत समितीच्या आमसभेत ऊस दराचा काय संबंध असा सवाल करत पतंगराव समर्थकांनी वादावादी सुरू केली. संदीप राजोबा यांनी ज्या साखर कारखानदारांनी एफआरपीनुसार ऊसदर दिला त्यांच्यावर फौजदारी कारवाई का केली नाही असा सवाल केला.\nत्यावेळी संतप्त कदम समर्थकांनी संदीप राजोबा यांना यावेळी मारहाण केली. जखमी राजोबा यांना सांगलीतल्या सरकारी हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पतंगराव कदम यांच्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: patangaro kadamRaju Shettiयुवा आघाडीराजू शेट्टीवनमंत्री पतंगराव कदमसंदीप राजोबास्वाभिमानी शेतकरी\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/suicide-prank/", "date_download": "2019-01-16T10:22:16Z", "digest": "sha1:G4AFDJBKIIW43KHQZOXWL3FYXDGDKNGY", "length": 8655, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Suicide Prank- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्���म' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nगंमत म्हणून मित्रांना पाठवला 'SMS', ओरडा मिळाला म्हणून केली आत्महत्या\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T10:25:06Z", "digest": "sha1:76N3WYEZVX7UJUC2M7AXUE5J3XD2T24W", "length": 8987, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंबानी कुटुंंबीयांंकडून आराध्या बच्चनचे खास स्वागत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअंबानी कुटुंंबीयांंकडून आराध्या बच्चनचे खास स्वागत\nदेशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे . हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहतासोबत साखरपुडा झाला. हा साखरपुडा समारंभ २४ मार्च रोजी गोव्यात संपन्न झाला. गोव्यात पार पडलेल्या या सेरेमनीनंतर अंबानी यांनी मुंबईत एक ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींसह क्रिकेटर्सनेही हजेरी लावली. दरम्यान, या सर्वात आकर्षणाचे केंद्र ठरले ती म्हणजे लिटील आराध्या…\nऐश्वर्या राय बच्चन तिच्या मुलीसह अंबानीच्या घरी आयोजित पार्टीमध्ये पोहचली होती. या पार्टीला आराध्या बच्चनने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. आर��ध्या बच्चन ही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते. या शाळेच्या संस्थापिका आणि चेअरपर्सन नीता अंबानी आहेत. मुकेश अंबानीच्या आई कोकिलाबेन या आराध्याशी फार जवळ आहेत. त्यांचे उत्तम बॉन्डिंग आहे. आराध्याला चॉकलेट, टॉफी काहि गिफ्ट आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले. एरवीदेखील जेव्हा आराध्या अंबानी कुटुंबीयांना भेटते तेव्हादेखील तिला चॉकलेट मिळते. परंतु, तिच्या या स्वागतामुळे आराध्या जाम खुश झाल्याचे दिसले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nयुवा अभिनेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट राष्ट्रनिर्माण आणि जीएसटीवर चर्चा\nबिग-बींनी दिला तरुणपणीच्या आठवणींना उजाळा\nअनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nफरहान-शिबानी दांडेकर लवकरच विवाहबद्ध होणार\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF/", "date_download": "2019-01-16T09:39:51Z", "digest": "sha1:CIFJ6HX7PECCAHXZBRBJHHIBTRZUKU34", "length": 10535, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जनता सहकारी बॅंकेच्या बिबवेवाडी शाखेचे उद्‌घाटन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजनता सहकारी बॅंकेच्या बिबवेवाडी शाखेचे उद्‌घाटन\nएटीएम केंद्र कार्यान्वित, बॅंकेची 71 वी शाखा; अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध\nपुणे -बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक बॅंकिंगसेवा देणाऱ्या पुण्यातील जनता सहकारी या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या बिबवेवाडी शाखेचे उद���‌घाटन विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट समूहाचे अध्यक्ष भरतजी आगरवाल यांच्या हस्ते तर येथील एटीएम केंद्राचे उद्‌घाटन बॅंकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम यांच्या हस्ते बुधवार दि. 28 मार्च 2018 रोजी करण्यात आले. बॅंकेची ही 71 वी शाखा आहे.\nउद्‌घाटनप्रसंगी बॅंकेचे संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर, आदी मान्यवर ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी आज येथे दिली. जनता बॅंकेची बिबवेवाडी शाखा शॉप नं. 24 ते 27, रासकर पॅलेस, तळमजला, सीटीएस नं. 692, चिंतामणीनगर भाग 2 शेजारी, हॉटेल जयपूर गार्डन समोर, बिबवेवाडी, पुणे 411 037 येथे सुरू करण्यात आली असून या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक बॅंकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.\nयामध्ये इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिंग, एनिवेअर बॅंकिंग, एनईएफटी, आरटीजीएस विमा आदींचा समावेश आहे. या सेवा सुविधांचा या परिसरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष संजय लेले यांनी यावेळी केले. प्रमुख पाहुणे, मान्यवर खातेदार आणि हितचिंतकांचा याप्रसंगी बॅंकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री. जयंत काकतकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष जगदीश कदम यांनी बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विनय दुनाखे यांनी सूत्रसंचालन केले. बिबवेवाडी शाखेचे शाखाव्यवस्थापक निलेश देशपांडे यांनी आभार मानले. जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या 71 शाखा कार्यरत असून बॅंकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय (बिझनेस मिक्‍स) सुमारे रुपये 14 हजार कोटींपेक्षा अधिक आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nहिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स कंपनी आर्थिक अडचणीत\n‘या’ कारणांमुळे ��ंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/australia-domestic-cricket-australia-fake-fielding-field-play-icc-international-cricket-council-jlt-cup-marnus-labuschagne-new-rule-queensland-bulls-umpires/", "date_download": "2019-01-16T10:46:52Z", "digest": "sha1:LMT4K6MMMJE6SUG4GEZLHTIP23W5TM7M", "length": 8376, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हा संघ ठरला क्रिकेटच्या नवीन नियमाचा पहिला बळी !", "raw_content": "\nहा संघ ठरला क्रिकेटच्या नवीन नियमाचा पहिला बळी \nहा संघ ठरला क्रिकेटच्या नवीन नियमाचा पहिला बळी \nआयसीसीने क्रिकेटमधील नवीन बदललेले नियम २८ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले. २४ तासातच या नवीन बदललेल्या नियमांचा बळी ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघ क्वीन्सलँडचा संघ ठरला आहे. क्रिकेटचे हे नियम सर्व स्थरावरील क्रिकेटला लागू करण्यात आले आहेत.\nआज ऑस्ट्रेलियातील जेएलटी वनडे स्पर्धेत क्वीन्सलँड बुल्स संघातील मार्नस लबूसचग्ने या क्षेत्ररक्षकाने नवीन नियमांचे उल्लंघन केले. नवीन नियम काय आहे आणि त्या नियम अंतर्गत काय शिक्षा करता येऊ शकते या सर्वचा विचार केल्यानंतर पंचानी संघाला ५ धावांची शिक्षा दिली.\nनक्की झाले काय जेएलटी वनडे स्पर्धेच्या सामन्यादरम्यान…\n२७व्या षटकात फलंदाज परम उप्पल याने चेंडू मिड ऑफच्या दिशेने मारला, जेथे लबूसचग्ने उडी मारून चेंडू आवडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चेंडू आडवता आला नाही. पण त्याने अशी नक्कल केली की चेंडू त्याच्या हात आहे आणि फलंदाजला चकवण्याचा प्रयत्न केला.\nत्यानंतर त्याला लगेचच समजले आणि त्याने फलंदाजाकडे माफी मागण्यासाठी हात वर केला. पण फलंदाजाने लगेचच पंचांकडे तक्रार केली. पंचानी दुसऱ्या पंचांबरोबर चर्चा केली. लगेचच पंचानी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा देण्यात आल्या.\nनक्की नियम काय आहे\nएमसीसीच्या ४१.५ नियमानुसार फलंदाजा���े चेंडू मारल्यानंतर क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाजाने शाब्दिक किंवा कुठली ही कृती करून फलंदाजाला विचलित करण्याचा किंवा फसवण्याचा किंवा अडथळा आणणे नियमाप्रमाणे चुकीचे आहे. असे केले तर फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा बहाल केल्या जातात.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ranji-trophy-karnatak-vs-mumbai/", "date_download": "2019-01-16T10:10:11Z", "digest": "sha1:M4MPIK64DTOMFAHUH4PLQEDHAVC3BVRJ", "length": 7708, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रणजी ट्रॉफी: मुंबईच्या उपांत्य फेरीतील आशा जवळपास संपुष्टात !", "raw_content": "\nरणजी ट्रॉफी: मुंबईच्या उपां��्य फेरीतील आशा जवळपास संपुष्टात \nरणजी ट्रॉफी: मुंबईच्या उपांत्य फेरीतील आशा जवळपास संपुष्टात \n येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर सुरु असलेल्या कर्नाटक विरुद्ध मुंबई रणजी ट्रॉफीतील उपांत्यपूर्व सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर कर्नाटकने पहिल्या डावात ६ बाद ३९५ धावा केल्या आहेत.\nकर्नाटकच्या ४ फलंदाजांनी आज अर्धशतके झळकावली आहेत. आज त्यांनी कालच्या १ बाद ११५ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. काल नाबाद असलेली मयांक अग्रवाल(७८) आणि मीर कौनायान अब्बास(५०) यांनी सुरुवात चांगली केली.\nअग्रवालने कालच त्याचे अर्धशतक साजरे केले होते तर आज त्याच्याबरोबर अब्बासनेही अर्धशतक केले. हे दोघे बाद झाल्यावर सीएम गौतम(७९) आणि श्रेयश गोपाळ (८०*) यांनी देखील आपले अर्धशतके साजरी केली. श्रेयश अजूनही नाबाद आहे. त्याच्या साथीला काल मुंबईचे सहा बळी मिळवणारा कर्नाटकचा कर्णधार विनय कुमार ३१ धावांवर नाबाद आहे.\nयाबरोबरच कर्नाटकडून रवीकुमार समर्थ (४०), करूण नायर (१६) आणि पवन देशपांडे(८) यांनीही धावा केल्या आहेत.\nमुंबईकडून शिवम दुबे (५/७९) आणि शिवम मल्होत्रा (१/८१) बळी घेतले आहेत. कर्नाटक आता या सामन्यात २२२ धावांनी आघाडीवर आहे.\nमुंबई पहिला डाव: सर्वबाद १७३ धावा\nकर्नाटक पहिला डाव: ६ बाद ३९५ धावा\nश्रेयश गोपाळ (८०*) आणि विनय कुमार(३१*) खेळत आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसद��र\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/06/blog-post_7.html", "date_download": "2019-01-16T10:34:39Z", "digest": "sha1:WCEAZXAFXCKKWUYPIE35TWW7YOEL3R6L", "length": 23194, "nlines": 227, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): स्मिता पटवर्धनांचे तारे!", "raw_content": "\n\"जेव्हा कौटुंबिक समस्या वाढतात तेव्हाच व्यवसायात येणारे अपयश पचवणे अवघड असते. पण आपल्याकडे शेतकरी आत्महत्यांकडे भावनिक दृष्टीकोनातुनच पाहिले जाते. पण इतर व्यावसायिकही आत्महत्या करत असतात. पण त्याची वाच्यता होत नाही.\" असा दिव्य निष्कर्ष स्मिता पटवर्धन या \"विदुषी\"ने आपल्या ई-सकाळमध्ये ६ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या \"शेतकरी संप :विनाशकाले विपरीत बुध्दी\" या लेखात काढला आहे. आत्महत्येच्या मानसशास्त्रात नवीन सिद्धांताची भर घातल्याबद्दल त्यांना खरे तर त्यांना नोबेलच मिळायला हवे पण नोबेल समिती \"वर्णद्वेषी\" असल्याने ही दिव्य संधी हुकण्याचीच शक्यता बळकट. त्यामुळे मी देशातील तमाम शेतकरीद्वेष्ट्या बांधवांच्या दु:खात (संधी दिली नाही तरीही) सहभागी होवू इच्छितो.\n\"सातबारा कोरा\" करण्याच्या मागणीवर विदुषींचा खुपच राग दिसतो. अनुत्पादक (म्हणजे लग्न वगैरे) खर्चासाठी कर्ज घेतले असेल तर ते मुळीच माफ करू नये असे त्यांचे म्हणने आहे. \"करदात्यांचा\" पैसा पायाभुत सुविधा वाढवण्यासाठीच व्हावा असा त्यांचा आग्रह आहे. यांना हे माहित नाही की हे शेतमाल स्वस्त हवा असा आग्रह धरणा-या फुकट्या आणि स्वत:लाच एकमात्र करदाते आणि देशातील पायाभूत सुविधांची ऐतखाऊ चिंता लागून राहिलेल्या लोकांमुळेच सरकारने शेतकरीघातक कायदे बनवले आणि त्यामुळेच त्याला कर्जबाजारी व्हावे लागते. शिवाय अल्पभुधारक शेतक-यांची लग्ने कशी होतात हे पंचतारांकित होटेल्समधील लग्नेच अटेंड करण्याची सवय लागलेल्यांना कशी पहायला सवड मिळणार शेतकरीही अप्रत्यक्ष कर भरतच असतो हे तर या विदुषींना माहित असण्याचे कारण नाही कारण त्या बहुदा केंब्रीजमध्ये शिकल्या असाव्यात. अप्रत्यक्ष करांचे प्रमाण भारतात जास्त का आहे आणि शेतक-याची खरेदीच फुकट्या मध्यमवर्गापेक्षा कैक पटीने मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो यांच्यापेक्षाही जास्त कर भरत असतो हे त्यांना कसे बरे समजणार शेतकरीही अप्रत्यक्ष कर भरतच असतो हे तर या विदुषींना माहित असण्याचे कारण नाही कारण त्या बहुदा केंब्रीजमध्ये शिकल्या असाव्यात. अप्रत्यक्ष करांचे प्रमाण भारतात जास्त का आहे आणि शेतक-याची खरेदीच फुकट्या मध्यमवर्गापेक्षा कैक पटीने मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तो यांच्यापेक्षाही जास्त कर भरत असतो हे त्यांना कसे बरे समजणार त्यामुळे सातबारा कोरा करणे म्हणजे शेतक-याकडून घेतलेले कर्ज त्याला परत करणे आहे हे त्यांना समजायची शक्यता नाही.\nस्वामीनाथन आयोगाबद्दल बोलतांना या विदुषींना तर फारच चेव चढला आहे. द्राक्षादि पीके घेणारे शेतकरी जुगारी आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. अहो विदुषी महोदया, सारेच शेतकरी अट्टल जुगारी आहेत हे तुम्हाला माहित नाही काय ते दरवर्षी कामचोर फुकट्या हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून जेंव्हा कष्ट घेत लावण्या करतात तेंव्हा जुगारच खेळत असतात. ते जे बीयाणे विकत घेतात ते चांगलेच निघेल या आशेने लावतात तेंव्हाही जुगारच खेळत असतात. शेतक-याएवढा जीवाचेच डाव लावणारा अट्टल जुगारी तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही. राहिली बाब स्वामिनाथनंच्या शिफारशींचे तर त्यांचा अभ्यास तुमच्यासारख्या विदुषींचा नाही, अर्थमंत्र्यांचा नाही, मुख्यमंत्र्यांचा नाही तर शेतात राबणा-या शेतक-याचा कसा असेल ते दरवर्षी कामचोर फुकट्या हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून जेंव्हा कष्ट घेत लावण्या करतात तेंव्हा जुगारच खेळत असतात. ते जे बीयाणे विकत घेतात ते चांगलेच निघेल या आशेने लावतात तेंव्हाही जुगारच खेळत असतात. शेतक-याएवढा जीवाचेच डाव लावणारा अट्टल जुगारी तुम्हाला जगात शोधून सापडणार नाही. राहिली बाब स्वामिनाथनंच्या शिफारशींचे तर त्यांचा अभ्यास तुमच्यासारख्या विदुषींचा नाही, अर्थमंत्र्यांचा नाही, मुख्यमंत्र्यांचा नाही तर शेतात राबणा-या शेतक-याचा कसा असेल त्याला एकच समजतेय की पीकवलेल्या मालावर खर्च जावून नफा व्हावा व शेती फायद्यात यावी आणि सारी दुर्दशा संपावी. सरकारने हमीभावावरुनच शेतक-यांना लुटले आहे हे त्यांच्या लक्षात आलेले नाही पण तुमच्या तरे विद्वत-ओथंब डोक्यात येवून आपण जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा ही मागणी केली असती. मग शेतकरी त्याचे त्याचे काय लावायचे आणि काय नाही हे पाहून घेईल ना त्याला एकच समजतेय की पीकवलेल्या मालावर खर्च जावून नफा व्हावा व शेती फायद्यात यावी आणि सारी दुर्दशा संपावी. सरकारने हमीभावावरुनच शेतक-यांना लुटले आहे हे त्यांच्या लक्षात आलेले नाही पण तुमच्या तरे विद्वत-ओथंब डोक्यात येवून आपण जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा ही मागणी केली असती. मग शेतकरी त्याचे त्याचे काय लावायचे आणि काय नाही हे पाहून घेईल ना सरकार खरेदी हमी देवून उपकार करत नसून अंतत: शेतक-यांचेच नुकसान करते हे तुमच्या केंब्रीज अभ्यासात शिकवलेले दिसत नाही. बरे, कायदे जोवर रद्द होत नाहीत तोवर दीडपट हमीभाव मागणे रास्तच आहे. सरकारचीच ती जबाबदारी आहे. हेही करणार नाही आणि तेही नाही हे कसे चालेल सरकार खरेदी हमी देवून उपकार करत नसून अंतत: शेतक-यांचेच नुकसान करते हे तुमच्या केंब्रीज अभ्यासात शिकवलेले दिसत नाही. बरे, कायदे जोवर रद्द होत नाहीत तोवर दीडपट हमीभाव मागणे रास्तच आहे. सरकारचीच ती जबाबदारी आहे. हेही करणार नाही आणि तेही नाही हे कसे चालेल फुकट्यांना पोसण्यासाठी शेतकरी जन्माला आलेत काय\nसमृद्धी महामार्गाबद्दल गळे काढून \"फडा\"वरचे तमासगीर बरे असा गळा यांनी काढला आहे. महामार्ग हवेत पण आधी आहेत ते महामार्ग धड करा हे कोण सांगणार नागपूर-मुंबई रेल्वे वाढवा, एक लाईन अजुन टाका हे पर्याय, जे स्वस्तात होतील ते आधी करा हे कोण सांगनार नागपूर-मुंबई रेल्वे वाढवा, एक लाईन अजुन टाका हे पर्याय, जे स्वस्तात होतील ते आधी करा हे कोण सांगनार की बुलेट ट्रेनसारखे खयाली पुलाव खण्यात धन्यता मानायची आहे की बुलेट ट्रेनसारखे खयाली पुलाव खण्यात धन्यता मानायची आहे मुळात भुमी अधिग्रहण कायदाच चुकीचा आहे. संपत्तीचा अधिकार घटना प्रत्येक नागरिकाला देते. तो हिरावून घ्यायचा अधिकार सरकारलाही नाही. पण या कायद्याने घटनेच्या मुलतत्वाची पायमल्ली होते हेही शिकवले गेलेले दिसत नाही. समृद्धी काय विनाशाचा महामार्ग बनवा, पण तो शेतक-यांचा बळी देवून नाही अशी भुमिका शेतकरी घेत असतील तर् त्यांचे काय चुकले मुळात भुमी अधिग्रहण कायदाच चुकीचा आहे. संपत्तीचा अधिकार घटना प्रत्येक नागरिकाला देते. तो हिरावून घ्यायचा अधिकार सरकारलाही नाही. पण या कायद्याने घटनेच्या मुलतत्वाची पायमल्ली होते हेही शिकवले गेलेले दिसत नाही. समृद्धी काय विनाशाचा महामार्ग बनवा, पण तो शेतक-यांचा बळी देवून नाही अशी भुमिका शेतकरी घेत असतील तर् त्यांचे काय चुकले घराशेजारुन फ्लाय-ओव्हर जाईल म्हणून पार मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावणा-या मानसिकतेचे हे करचोर करदाते त्यांच्या बंगल्या-फ्ल्यटवर बुलडोझर फिरवून त्यावर रस्ते बांधा असे का म्हणत नाहीत\nशहर आणि गांवातील फरक दाखवतांना या विदुषींना समजत नाही की संपत्ती सध्या तरी खेड्यातून शहरांकडे वाहते आहे. शहरांकडून खेड्यांकडे नाही. जोवर शेतमालाला रास्त भाव मिळत नाही तोवर खेड्यांची स्थिती सुधारणे शक्य नाही. बाकी जे काही विद्वत्तारे शेतक-यांच्या शेती करण्याच्या पद्धतीवर तोडले आहेत त्यावरून एवढेच दिसते की या विदुषींनी कधी शेतात पायही ठेवलेला नाही. शेती आणि शेतक-याचे अर्थशास्त्र समजण्याची त्यामुळे सुतराम शक्यता नाही. अन्यथा शेतकरी आपला पैसा ज्यात उत्पन्नाची खात्री नाही त्यात घालतात आणि मग नुकसानीत गेल्यावर सरकारकडे मदत मागत राहतात, असे खुळचट विधान केले नसते.\nमागे एकदा एका संपादकांना अग्रलेखात शेतक-यांबद्दल असेच तारे तोडल्याचे वाचकांना स्मरत असेल. या विदुषींनी जरा जास्तच विद्वत्ता पाजळली असल्याने त्याचीही दखल घेणे आवश्यक होते. कोणीही उठावे आणि शेतक-याला अक्कल शिकवावी असे दिवस आले आहेत हे खरे, पण असे दिवस फुकट्या करचोरांकडून यावेत यासारखे दुर्दैव कोणते हुंडा, वाढती लोकसंख्या ही तर सा-या देशाची समस्या आहे. बिगरशेतकरी अक्कलवंतांनी जणू त्यात काहीच भर घातलेली नाही. स्वत:चे प्रबोधन न करता \"हिंदुंनी आता दहा पोरे काढावीत\" असले उपटसुंभ सल्ले देणारे आणि या विदुषी यांच्यात कसलाही फरक नाही.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आ���्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमोहम्मद अयुबची निघृण हत्या\nफसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस\nदुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग\nभटके स्थिर होऊ लागतात तेंव्हा...\nसंपुर्ण जगाचे एकच एक राष्ट्र\nअशीच येईल तुझी बातमी...\nसार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद\nएअर इंडियाचा सूचक इशारा\nशेती...संप आणि शेतीचे भवितव्य\nराष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/1748695/the-lalbaugcha-raja-idol-2018-unveiled-for-a-photoshoot-ahead-of-the-ganapati-festival/", "date_download": "2019-01-16T10:27:36Z", "digest": "sha1:LGSOT44HRLN7XW3VC5OBOPFX7LRKCCLZ", "length": 7139, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: The Lalbaugcha Raja idol 2018 unveiled for a photoshoot ahead of the Ganapati festival | लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nलालबागच्या राजाचं पहिलं दर्शन\nलालबागच्या राजाचं पहिलं दर्शन\nलालबागच्या दर्शनासाठी केवळ मुंबईतूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)\nबाप्पाचे लोभसवाणे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)\nबाप्पाची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोठी झुंबड उडाली. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)\nलालबागचा राजा नेहमीच गणेश भक्तांचे आकर्षण ठरला आहे. (छायाचित्र: प्रशांत नाडकर)\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/rangoli-pradarshan-dharmik-118011100017_1.html", "date_download": "2019-01-16T10:52:16Z", "digest": "sha1:KVXMPH5BAP4AEL6CIX2AJBLDCSM5VNCA", "length": 16655, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रांगोळी प्रदर्शनातून जात-पात, धार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरांगोळी प्रदर्शनातून जात-पात, धार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन\nभीमा-कोरेगाव येथील संघर्षामुळे झालेला उद्रेक पाहून मन हेलावून गेलं. स्वातंत्र्यानंतर दोन धर्मांमध्ये पेटलेला वणवा आता जाती-पातींमध्ये पसरतोय. जात-पात, धर्म, विषमता आणि इतिहासाच्या नावाने निर्��ाण झालेली सामाजिक दरी अधिक रूंद होत चाललीय. वर्चस्ववादाच्या ह्या झगड्यात आता लहान मुलही हिंसक होत आहेत. हे पाहून मनं अस्वस्थ झाली. जे चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. हाच का तो संत-महंत-विद्वान-कतृत्ववानांची परंपरा जपलेला महाराष्ट्र या प्रश्नांने मनात काहूर माजलं, पण करणार काय\nभगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि अनेक संत-महंतांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महाराष्ट्राला हे अशोभनीय आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याच युगपुरूषांचे तथाकथित अनुयायी केवळ वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी तुम्हा-आम्हाला एकमेकाशी झुंजवत आहेत. आणि आपणही, सहजपणे त्या युगपुरूषांचे विचार आणि बलिदान विसरून आपसात लढतोय. हे कुठेतरी थांबायला हवं\n तुम्हालाही हे थांबावं, असं वाटत असेल तर चला या देशाचे सुशिक्षित आणि सुसंस्कारी नागरीक म्हणून कांजूर-भांडुपच्या चाळकऱ्यांसोबत रांगोळीच्या माध्यमातून त्या महान व्यक्तिमत्वांच्या विचारांची कास धरूया. कांजुर-भांडुप पूर्व येथील श्रीगणेश सेवा मंडळाने जात-पात, धर्म आणि सामाजिक वर्चस्ववादाच्या संघर्षात हरवलेल्या माणुसपणाची जाणीव करून देण्यासाठी भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार दि. 13 जानेवारी 2018 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.\nरांगोळी प्रदर्शन बहुदा बंदिस्त सभागृहात आयोजित केले जाते. पण, कांजूर-भांडुपसारख्या कामगार बहुल वस्तीतील श्री गणेश सेवा मंडळ गेली अठरा वर्षे दोन बैठ्या चाळींतील मधल्या मोकळ्या जागेत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक-सामाजिक भान जपत आहे. आजवर अच्युत पालव, गोपाळ बोधे, प्रकाश लहाने, विशाल शिंदे, सौरभ महाडीक, राहूल आगासकर, अभिषेक सुन्का आदी कलाकारांची कलाप्रदर्शन इथे आयोजित करण्यात आली आहेत. पेंटींग्ज, पोर्ट्रंट, छायाचित्र किंवा मूर्ती, हस्तकला आणि प्राचीन वस्तूंचे, शस्त्रांचे प्रदर्शन तसेच स्वत: तयार केलेल्या माहितीपटांचे आणि लघुपटांचे आयोजन करून तेथील सामान्य नागरिकांचे प्रबोधन हे मंडळ करीत आहे.\nया रांगोळी प्रदर्शनात रांगोळी रेखाटण्यासाठी दीपक गोळवणकर, वेदांती शिंदे, निकीता राणे, विकास नांदिवडेकर, ओंकार नलावडे, प्रतिक्षा राणे, जोत्स्ना चव्हाण आणि प्रियंका साळवी आदी मुंबईतील उदयोन्मुख रांगोळी कलावंत सहभागी झाले आहेत.\n“बैठी चाळ असल्याने हे प्रदर्शन केवळ एका संध्याकाळी मांडण्यात येते. परंतु, ते पाहाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत हजारो रसिकप्रेक्षक येतात. इथल्या स्थानिकांना वर्षभर आमच्या कार्यक्रमाची उत्सुकता असते. कलारसिकांचा मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह आणि कल्पकता वाढवतो. त्यामुळे दरवर्षी एक नवीन कला आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याला आम्ही प्राधान्य देतो.”असे मंडळाचे खजिनदार निलेश गळंगे यांनी सांगितले.\nश्री गणेश सेवा मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार दि. 13 जानेवारी रोजी जगदगुरू श्री साईनाथ महोत्सवाचे (साईभंडारा) आयोजन भगवती निवास, शिवकृपा नगर, कांजुरगांव, भांडुप पूर्व येथे केले आहे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाभान जपावे या हेतूने प्रदर्शनाची सुरूवात झाली.\nमुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय\nसर्व आमदार बिनकामाचे, शिवरायांचा नावाचा राजकीय वापर- भिडे\nही माहिती पोलिसांनी लपवली, आंबेडकरांचा आरोप\nमाझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nयावर अधिक वाचा :\nधार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nएअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल\nएअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.chinagxmy.com/mr/paprika-powder.html", "date_download": "2019-01-16T10:42:03Z", "digest": "sha1:TVBCR2VMPBMKTNERKHUVLSJL2SYVGIHI", "length": 7288, "nlines": 216, "source_domain": "www.chinagxmy.com", "title": "", "raw_content": "\nअन्नाची रुची वाढवणारा मसाला मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nअन्नाची रुची वाढवणारा मसाला मालिका\nसिंगल मिळाला काळा लसूण\nतिखट विभाग आणि रिंग\nचिली फ्लेक्स, / ठेचून मिरची\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\npaprika पावडरहवा केले मसाला घालून खमंग गोड तिखट मिरपूड वाळलेल्या आहे, तसेच dishes अनेक प्रकारच्या रंग आणि चव जोडण्यासाठी करण्यासाठी वापरले जाते.\nउत्पादनाचे नांव paprika पावडर, गोड मिरपूड घालावी\nप्रक्रिया प्रकार एअर सुका मेवा\nउष्णतामान ≦ 800 SHU\nपुरवठा क्षमता 20000 टन / वर्ष\nशेल्फ लाइफ 18 महिने\nप्रमाणपत्र ISO, कोशर, हलाल, प्रभाग, अन्न व औषध प्रशासनाचे\nगुणवत्ता नाही ठिपकेदार नाही बुरशी, नाही सुदान लाल\nपॅकेजिंग 25kg / ग्राहकांना 'आवश्यकता कागद-प्लास्टिक संमिश्र पिशवी मध्ये आतील पीई पिशवी / 25kg सह पुठ्ठा किंवा त्यानुसार\nटीप: स्वरूपात माहिती फक्त आपल्या संदर्भासाठी आहे. आपण आमची उत्पादने स्वारस्य असल्यास, मध्ये \"आमच्याशी संपर्क साधा\" आपले संदेश द्या. कोणतीही आपले प्रश्न आमच्या संकेत उत्तर मिळेल.\nपुढील: सिंगल मिळाला काळा लसूण\nग्राउंड गोड paprika पावडर\nउच्च गुणवत्ता smoked paprika\nचिली फ्लेक्स, / ठेचून मिरची\nतिखट स्ट्रिंग / थ्रेड���स\nतिखट विभाग आणि रिंग\nपत्ता: खोली 1-101-1, इमारत 11, Hailiangyuanli, क्रमांक सुमारे 717, Fengming रोड, बाओशन रस्ता, Licheng जिल्हा, जिनान सिटी, शानदोंग प्रांत, चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-16T09:39:01Z", "digest": "sha1:5B36FJ3ZOABMPI2RXNRPF5HQGFVIUUQP", "length": 6702, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एमएड सीईटीचे वेळापत्रक जाहीर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएमएड सीईटीचे वेळापत्रक जाहीर\nपुणे – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएड अभ्यासक्रमाचे सीईटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली असून, त्याची शेवटची मुदत 7 मे पर्यंत आहे. एमएड सीईटी 15 जून रोजी होणार असून, त्याचा निकाल 30 जून रोजी होणार आहे.\nएमएड अभ्यासक्रम सीईटीसाठी दि 26 मार्च ते 7 मे या कालावधीत अर्ज करता येईल. त्याच कालावधीत अर्ज निश्‍चिती होईल. खुल्या वर्गासाठी 1 हजार, तर मागासवर्गीय संवर्गासाठी 500 रुपये शुल्क राहणार आहे. या सीईटीची हॉल तिकीट दि. 23 मे नंतर संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना त्यांच्या लागईनमधून डाऊनलोड करता येईल, असे परीक्षा कक्षाचे आयुक्‍त आनंद रायते यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-80-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T09:40:20Z", "digest": "sha1:TRDLG4GOMLE5KKTI2JDOSL3WFPDQHFXG", "length": 6912, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दौंडकरवाडीतून 80 ��जारांच्या तांब्यांच्या तारांची चोरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदौंडकरवाडीतून 80 हजारांच्या तांब्यांच्या तारांची चोरी\nवाकी- चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव जवळील दौंडकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील विद्युत रोहित्र जमिनीवर पाडून त्यातील शंभर केव्हीच्या 80 हजारांच्या तांब्याच्या तारा लांबविल्या आहेत. हा प्रकार शनिवारी (दि. 24) रात्री दहा ते आज (सोमवारी) सकाळी सात या वेळात घडला असून, याप्रकरणी चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर आज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वरिष्ठ तंत्रज्ञ बाळासाहेब जगन्नाथ आरुडे (वय 47, रा. राजगुरुनगर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल ढेकणे व त्यांचे अन्य सहकारी पुढील तपास करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/42188", "date_download": "2019-01-16T10:53:48Z", "digest": "sha1:2HSIGHRRBEO2CPPHOMRAO5OVJTESBESX", "length": 8567, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुन्हा रांगच पावली.... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पुन्हा रांगच पावली....\nएक जुनी कविता, इथे प्रथमच (आणि सहजच) -\nपुन्हा दोन तास लागले\nस्वच्छ मोकळी शुद्ध हवा\nपाय ठेवायला जागा नाही\nकुठून केले ह्यांनी इतके\nखरं काय ते कळलं\nगुलमोहर - विनोदी लेखन\n मी एन्जॉय केली ही\nमी एन्जॉय केली ही कविता\nकुठून केले ह्यांनी इतके\nखरं काय ते कळलं\n>>>>>.... मस्त येकदम फस्क्लास \nछान ....... काल्पनिक असूनही\nछान ....... काल्पनिक असूनही विशेष वाटली.\nमस्तय रे जितू असाच माझा एक\nअसाच माझा एक आगामी गझलेतला शेर आहे\nमी प्रकाशित केल्यावर वाचशीलच म्हणा \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1123", "date_download": "2019-01-16T10:57:14Z", "digest": "sha1:DC4WHJXOXCDPADRV4GOCALHS3VW4AEJ6", "length": 12646, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भरतकाम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भरतकाम\nलाल मखमलीवर सँटिन रीबननी केलेले भरतकाम\nRead more about सँटिन रीबन भरतकाम\nमाझा विरंगुळा ( भरतकाम )\nभरतकाम - शिवणकामाची मला लहानपणापासूनच फार आवड. शाळेत असताना आम्हाला होतं शिवणकाम आणि भरतकाम . मी अगदी हौसेने आणि मन लावून ते करत असे. भरतकामाचे माझे नमुने शाळेच्या नोटीस बोर्ड वर ही लावले जात असत. पण हे सगळं फक्त सातवी आठवी पर्यंतच. नंतर नव्हते हे विषय शाळेत.\nRead more about माझा विरंगुळा ( भरतकाम )\nलहान असताना सिन्ड्रेला ची गोष्ट ऐकली कि तीच्या पायातले काचेचे सुंदर बूट कसे असतील याचा विचार करत कल्पना करायचे, आपल्याला तसेच बूट मिळाले तर कित्ती मज्जा येईल असं वाटायचं. मग मोठे होत गेलो वय वाढल विचार बदलले पण सिन्ड्रेला चे बूट अजूनही एका कोपऱ्यात घर करून बसलेत, असो ...\nथंडी सुरु झाली तेव्हा लागलीच बूट घेतले, म्हटलं काहीतरी करूया याच्यावर , विद्यालयात असताना एक प्रयोग केला होता बुटांवर म्हटलं आत्ता करायला काय हरकत आहे म्हणून सुरुवात केली पण थंडी गेली आणि माझा उद्योग पूर्ण झाला, जाऊदे पुढच्या हिवाळ्यात वापरता येतील आता....\nतर हा माझा उपद्व्याप\nRead more about सिंड्रेलाचा कापडी बूट\nमी केलेला छाकडा - भरतकाम\nहा मी भरतकाम केलेला चाकडा -\nमाप - ३२ इंच * ३२ इंच\nRead more about मी केलेला छाकडा - भरतकाम\nपॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने\nमाझ्या आईने केलेले हे पॅचवर्कचे काही नमुने. खूप जुने आहेत. जवळजवळ ४० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे काही ठिकाणी कापड थोडं विटलं आणि विरलं आहे.\nही शकुंतला. खरंतर आईला अजून तीन नायिका करायच्या होत्या. मत्स्यगंधा, दमयंती आणि अजून एक कोणीतरी होती. त्यांची चित्रं आईनं तिच्या एका आर्टिस्ट मैत्रिणीकडून काढून देखिल आणली होती. पण ते प्रोजेक्ट काही पूर्ण होऊ शकले नाही.\nRead more about पॅचवर्क आणि एम्ब्रॉयडरी - काही नमुने\nमी एक ब्रेक नंतर भरतकाम परत आता सुरू केले\nआता मी ड्रेस साठी भरतकाम केले आहे\nमी केलेले ड्रेसवरील भरतकाम\nRead more about मी केलेले ड्रेसवरील भरतकाम\nभरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या\n१२ वर्षांपुर्वी प्लेन टसर सिल्क ताग्यातून कापून घेतलं होतं आणि त्यावर भरत केलं होतं. मस्त साडी बनली. अजून जशीच्या तशी आहे (वापरलीही कमीच)\nफिशबोन टाका, बटनहोल टाका, उलट टीप घातले आहेत.\nही कुर्ती. ह्याच्या लांब बाह्या पुर्ण ह्या डिझाईनने भरुन टाकल्या. ही कुर्ती वापरली बर्‍यापैकी पण अजूनही एकही भरतकामाचा टाका निघाला नाही. इथे सॅटिन स्टीच आणि उलट टीप वापरले.\nRead more about भरतकाम - साडी आणि कुर्तीच्या बाह्या\nभरतकामाची सुरवात भाग-- २\n१. हा शॉर्टटॉप जीन्स वर घालण्या साठी भरला आहे. कच्छी टाका पूर्ण भरण्या आधी जी फ्रेम तयार होते ती वापरली आहे.\n२. या कुर्ती साठी कोणत्या प्रकारची सलवार, ओढणी { प्रिंटेड का प्लेन, तसेच कोणते रंग }चांगली दिसेल या साठी सूचना कराव्यात.\nहे बाही वरचे डिज़ाइन.\nगुलमोहर - इतर कला\nRead more about भरतकामाची सुरवात भाग-- २\nभरतकामाची सुरवात भाग १\nकाही बेसीक टाके वापरून भरतकामाचा हा पहिलाच प्रयत्न तसेच मायबोली वर लिखाणाचाहीपहिलाच प्रयत्न. जाणकारांनी जरुर सूचना कळवाव्याता.\nपहिल्या टॉपसाठी ड्बल गव्हाचा टाका, साखळी, हेरिंगबोन टाका, फ्लाय स्टिच वापरले. याचे डीझाईन एका ओळखीच्या काकूनी काढून दिले.\nतयार टॉपवरुन प्रेरणा घेऊन दुसरा गुलाबी टॉप भरला. या टॉपसाठी डीझाईन मीच काढले. यात ड्बल गव्हाचा टाका, साखळी, फ्लाय स्टिच वापरले.\nगुलमोहर - इतर कला\nRead more about भरतकामाची सुरवात भाग १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://manndeshibank.com/offerings/deposits/?language=Marathi", "date_download": "2019-01-16T10:10:59Z", "digest": "sha1:SAIZPVLZU2Z6AGBIO3MOUCIAIR4W3ROF", "length": 10182, "nlines": 220, "source_domain": "manndeshibank.com", "title": "Deposits | Mann Deshi Bank", "raw_content": "\nदीर्घ कालावधीसाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवलेल्या पैशांवर अधिक उच्च व्याजदर मिळतो.\nआमचे ग्राहकच्या गरजा आ��ि आवश्यकतांची पूर्तता करणारे ठेवींचे असंख्य पर्याय आम्ही देतो. मासिक रु.५० इतक्या कमी रकमेपासूनच्या नियमित ठेवींमध्ये गुंतवणुकीचा पर्याय देऊन आम्ही आमच्या ग्राहकांना संपत्ती निर्माण करण्यात मदत करतो.\nही एक मासिक ठेव योजना आहे आणि तिचा व्याजदर १ वर्षापासून १० वर्षांपर्यंच्या वेगवेगळ्या कालावधींसाठी बदलत जातो.\nकृपया आपण मासिक ठेव करू शकणारी रक्कम निवडा\nठेवी ₹ ५० मासिक\n१२ महिने ८% ₹ ६२६\n२४ महिने ९% ₹ १,३१८\n३६ महिने ९.५% ₹ २,०८७\n४८ महिने १०% ₹ २,९५५\n६० महिने १०% ₹ ३,८९६\n१२० महिने १०% ₹ १०,२७९\nठेवी ₹ १०० मासिक\n१२ महिने ८% ₹ १,२५३\n२४ महिने ९% ₹ २,६३७\n३६ महिने ९.५% ₹ ४,१७५\n४८ महिने १०% ₹ ५,९११\n६० महिने १०% ₹ ७,७९१\n१२० महिने १०% ₹ २०,५५८\nठेवी ₹ १५० मासिक\n१२ महिने ८% ₹ १,८७९\n२४ महिने ९% ₹ ३,९५५\n३६ महिने ९.५% ₹ ६,२६२\n४८ महिने १०% ₹ ८,८६६\n६० महिने १०% ₹ ११,६८७\n१२० महिने १०% ₹ ३०,८३७\nठेवी ₹ २०० मासिक\n१२ महिने ८% ₹ २,५०६\n२४ महिने ९% ₹ ५,२७३\n३६ महिने ९.५% ₹ ८,३४९\n४८ महिने १०% ₹ ११,८२२\n६० महिने १०% ₹ १५,५८२\n१२० महिने १०% ₹ ४१,११६\nठेवी ₹ ३०० मासिक\n१२ महिने ८% ₹ ३,७५९\n२४ महिने ९% ₹ ७,९१०\n३६ महिने ९.५% ₹ १२,५२४\n४८ महिने १०% ₹ १७,७३३\n६० महिने १०% ₹ २३,३७३\n१२० महिने १०% ₹ ६१,६७३\nठेवी ₹ ५०० मासिक\n१२ महिने ८% ₹ ६,२६५\n२४ महिने ९% ₹ १३,१८४\n३६ महिने ९.५% ₹ २०,८७३\n४८ महिने १०% ₹ २९,५५५\n६० महिने १०% ₹ ३८,९५६\n१२० महिने १०% ₹ १,०२,७८९\nठेवी ₹ १,००० मासिक\n१२ महिने ८% ₹ १२,५३०\n२४ महिने ९% ₹ २६,३६७\n३६ महिने ९.५% ₹ ४१,७४६\n४८ महिने १०% ₹ ५९,११०\n६० महिने १०% ₹ ७७,९११\n१२० महिने १०% ₹ २,०५,५७८\nठेवी ₹ १,५०० मासिक\n१२ महिने ८% ₹ १८,७९५\n२४ महिने ९% ₹ ३९,५५१\n३६ महिने ९.५% ₹ ६२,६१९\n४८ महिने १०% ₹ ८८,६६५\n६० महिने १०% ₹ ११६,८६७\n१२० महिने १०% ₹ ३०,८३६७\nठेवी ₹ २,००० मासिक\n१२ महिने ८% ₹ २५,०५९\n२४ महिने ९% ₹ ५२,७३४\n३६ महिने ९.५% ₹ ८३,४९२\n४८ महिने १०% ₹ ११८,२१९\n६० महिने १०% ₹ १५५,८२२\n१२० महिने १०% ₹ ४,११,१५६\nठेवी ₹ २,५०० मासिक\n१२ महिने ८% ₹ ३१,३२४\n२४ महिने ९% ₹ ६५,९१८\n३६ महिने ९.५% ₹ १,०४,३६५\n४८ महिने १०% ₹ १,४७,७७४\n६० महिने १०% ₹ १,९४,७७८\n१२० महिने १०% ₹ ५,१३,९४४\nही ठेव योजिा ककमाि १५ हदवसाुंपासूि पुढे सुरु होते आणि वेगवेगळ्या कालावधीुंसाठी वगे वेगळा व्याजदर हदला जातो.\nठेवी < १५ लाख\nठेवी > १५ लाख\n१५ लाखांपेक्षा कमी ठेव\n१५ लाखापेक्षा जास्त ठेव\n१५-४५ दिवस ४.५% ५%\n४६-९० दिवस ५% ५.५%\n९१-१८��� दिवस ५.५% ६%\n१८१-३६५ दिवस ६.५% ६.५%\n३६६-४५६ दिवस ७.५% ८%\n४५७ दिवस - ५ वर्षे ८.५% ९%\n५ वर्षांपेक्षा जास्त ९% ९.५%\nठेवी < १५ लाख\n४५७ दिवस - ५ वर्षे ८.५%\n५ वर्षांपेक्षा जास्त ९%\nठेवी > १५ लाख\n४५७ दिवस - ५ वर्षे ९%\n५ वर्षांपेक्षा जास्त ९.५%\nमुद्दल रकमेच्या दीडपट परतावा ममळवण्यासाठी या प्रकारची ठेव योजिा वापरली जाते.\nमानक ४ वर्षे, ६ महिने, २१ दिवस ९%\nज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षे, ३ महिने, २५ दिवस ९.५%\n४ वर्षे, ६ महिने, २१ दिवस ९%\n४ वर्षे, ३ महिने, २५ दिवस ९.५%\nमुद्दल रक्कम दुप्पट करण्यासाठी या प्रकारची ठेव योजना वापरली जाते.\nमानक ७ वर्षे, ९ महिने, १४ दिवस ९%\nज्येष्ठ नागरिकांसाठी ७ वर्षे, ४ महिने, 2० दिवस ९.५%\n७ वर्षे, ९ महिने, १४ दिवस ९%\n७ वर्षे, ४ महिने, 2० दिवस ९.५%\nमुद्दल रकमेत अडीचपट वाढ मिळवण्यासाठी या प्रकारची ठेव योजना वापरली जाते.\nमानक ९ वर्षे, १ महिने ९.५%\nज्येष्ठ नागरिकांसाठी ९ वर्षे, १ महिने १०%\n९ वर्षे, १ महिने ९.५%\n९ वर्षे, १ महिने १०%\nशाखा बातम्यां मधे आर्थिक गोपनीयता\nआम्ही म्हसवड, सातारा, पुणे आणि नवी मुंबई येथे आहोत. आम्हास भेट द्या\nम्हसवड, मान तालुक, सातारा जिल्हा,\nसातारा ४१५५०९. महाराष्ट्र. भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2011/01/blog-post_8111.html", "date_download": "2019-01-16T10:55:16Z", "digest": "sha1:3REQ3NOWFXWODTJDBYA2VTMEONZSVJL2", "length": 26130, "nlines": 270, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वैभव ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंद���\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nशिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा...\nमहान क्रांतिकारक : संगोळी रायन्ना\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nकराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वै...\nमनातून जात नाही ती जात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभारतीयांची ज्ञानाई : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उ��ेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nसोमवार, जानेवारी १७, २०११\nकराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वैभव\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nकराडच्या आगशिव डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्या\nकराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर' असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.\n(जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत. समाजकंटकांकडून त्यातील काही गुंफांचे मूळ पुरातन स्वरूप नष्ट करण्याचे काम अलिकडच्या काळात झाले आहे.- संदर्भ- दै. लोकसत्ता )\nश्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. दरवर्षी ह्��ा लेण्या पाहायला येणार्यांची संख्या वाढते आहे. परंतु काही अपवाद वगळता बहुतांशी लोक या लेण्या पांडवानी कोरल्या आहेत असे मानतात. आता त्यांची हि श्रद्धा असली तरी त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होते. या बौद्ध लेण्या आहेत हे त्यातील ऐतिहासिक संदर्भ, शिल्पे यावरून दिसून येते. या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्खुंच्या अभ्यासासाठी व स्वाध्यायासाठी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग म्हणून या लेण्या पांडवानी एका रात्रीत कोरल्या आणि त्याही केवळ नखांच्या साह्याने अशा प्रकारचे गैरसमज समाज मनात रूढ करण्यात आले. आता संपूर्ण डोंगरात कोरलेल्या या ६४ अवाढव्य लेण्या एका रात्रीत आणि तेही केवळ स्वताच्या नखाने कशा कोरणार हा प्रश्नच आहे. बाकीच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आगाशिव परिसरातील या लेण्या म्हणजे कराडचे सांस्कृतिक वैभव म्हणायला हरकत नाही.\nयापैकी काही लेण्या पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. तरीही बर्याच लेण्या सुस्थितीत आहेत. त्यांचे सरकारने नीट जतन केले पाहिजे. अजंठा-वेरूळ प्रमाणे कराड च्या या लेण्यांचा विकास केला, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित केले तर निश्चितच कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल. त्यादृशीने या आगाशिवच्या बौद्ध लेण्यांच्या परिसरात एको टुरिझम प्रकल्प राबवण्याची घोषणा सरकाने केली आहे. यासंदर्भातील दै. लोकसत्ता मधील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. परंतु सरकारची हि घोषणा प्रत्यक्ष कृतीत कधी उतरते याचीच वाट कराडची जनता पाहत आहे.\nया आगाशिव च्या बौद्ध लेण्यांची काही छायाचित्रे आमच्या ब्लॉगच्या वाचकांसाठी देत आहे. एकूण लेणी ५२ आहेत. त्यापैकी काही लेण्यांचे फोटो देत आहे.\nबौद्ध धर्मातील सिंहाची मुद्रा\nबौद्ध भिक्कुंच्या पिण्याच्या पाण्यासाठी खोदण्यात आलेले हौद\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळ���ा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cricket-plays-important-role-nepal-india-relations/", "date_download": "2019-01-16T10:52:53Z", "digest": "sha1:U2AENXRQW5EALN7Y272SUES3TXKOH6HY", "length": 7867, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत- नेपाळचे संबंध सुधारण्यासाठी खेळाची महत्वाची भूमिका - नरेंद्र मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत- नेपाळचे संबंध सुधारण्यासाठी खेळाची महत्वाची भूमिका – नरेंद्र मोदी\nकाठमांडू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून उसंत मिळताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी य���ंनी भारत नेपाळ बस सेवेचे उद्घाटन केले ही बस सेवा सीतेचे माहेरघर नेपाळमधील जनकपुर ते सासर भारतातील अयोध्या या दोन स्थानकांदरम्यान ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे.\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला…\nदरम्यान भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा वापर करण्यावर भर देण्याचे संकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेपाळ दौऱ्यामध्ये दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या भूमिकेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. तसेच दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सांगितले.\nते म्हणाले, ‘आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आयपीएलमध्ये नेपाळचा खेळाडू खेळत आहे.’ दिल्लीकडून संदीप लामिछाने हा नेपाळचा क्रिकेटपटू खेळत आहे. याचाच उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. फिरकीपटू लामिछाने हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चमकला होता. मोदी म्हणाले, ‘क्रिकेटच्या माध्यमातून लोकांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर अन्य खेळांच्या माध्यमातूनही या दोन देशांदरम्यान चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात.’\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nतुळजापूरकरांच्या १९३५पासूनच्या संघर्षाला फळ; रेल्वे मार्ग अखेर मंजूर\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nटीम महाराष्ट्र देशा : बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे.…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nभाजप सरकार पाकिस्तानला शिव्या घालते, मग त्यांचा कांदा कसा चालतो \nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog?page=6", "date_download": "2019-01-16T10:08:13Z", "digest": "sha1:R4OH5WBAG3XUFHDF2YHOHWYA4UZ225RX", "length": 17108, "nlines": 328, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीबेरंगी | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी\nकुणास ठावूक कशी पण जेलात गेली शशी\n(टीपः हे गाणे आणि हाच विषय घेउन एक विड्म्बन मला व्हॉट्स अप वर आले होते (कवी अज्ञात) . त्याचे मी माझ्या पद्धतीने सोपस्कार करून गाणे आणिक विषय तोच ठेवून, मूळ विडम्बन काराच्या प्रतिभेला अभिवादन करून हे विडम्बन लिहीत आहे )\nकोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी\nशशीने हलविली मान, घेतले सुंदर ध्यान\nअदालत म्हणाली, व्वा व्वा \nशशी म्हणाली, सोडा मला\nकोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी\nपनीरने मारली उडी, भरभर चढला शिडी\nशशी म्हणाली, थान्ब थान्ब \nपनीर म्हणाला, नानाची टान्ग\nRead more about कुणास ठावूक कशी पण जेलात गेली शशी\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीवरचे लेखक/लेखिका यांच्यासाठी एक छोटी सुविधा\nआजपासून मायबोलीवरचे लेखक/लेखिका यांच्यासाठी एक छोटी सुविधा देतो आहोत. या सुविधेमुळे त्यांचे वैयक्तिक नाव होण्यासाठी (Personal Branding) थोडी मदत होईल अशी अपेक्षा आहे.\nप्रत्येक लेखनाच्या खाली लेखकाचे व्यक्तिचित्र (जर प्रोफाईलमधे चिकटवले असेल तर) आणि बाजूला ३-४ ओळीचा बायोडाटा दिसेल अशी सोय आहे. बायोडाटातला मजकूर तुम्ही स्वतः तुमच्या व्यक्तिरेखेत (प्रोफाईल) जाऊन \"माझ्याबद्दल\" या रकान्यात भरून, बदलू शकता.\nहि सुविधा कशी वापरता येईल याचे हे चांगले उदाहरण आहे.\nRead more about मायबोलीवरचे लेखक/लेखिका यांच्यासाठी एक छोटी सुविधा\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nहोतकरू नगर सेवकान्ची भरली होती सभा\nहोतकरू नगरसेवकानची भरली होती सभा,\nव्होटर होता सभापती मधोमध उभा.\nव्होटर म्हणाला, व्होटर म्हणाला, \"मित्रांनो,\nदेवाघरची लूट.. देवाघरची लूट \nतुम्हां अम्हां सर्वांना एक एक व्होट\nया व्होटाचे कराल काय \nवाघ म्हणाला, \"अश्शा अश्शा, व्होटाने मी काढीन नीवीदा.\"\nईन्जीन म्हणाले, \"ध्यानात धरीन, ध्यानात धरीन\nमीही माझ्या व्होटाने, असेच करीन, असेच करीन,\"\nचक्र म्हणाले, \"सत्तेत येण्यासाठी, शेपूट हलवीत राहीन.\"\nकमळ म्हणाले, \"नाही ग बाई, वाघासारखे माझे मुळीच नाही,\nखूप खूप व्होट मिळतील तेन्व्हा परीवर्तन करेन परीवर्तन करेन.\"\nRead more about होतकरू नगर सेवकान्ची भरली होती सभा\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nलहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्‍याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की \"आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ\". \"आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ\" करत बाबांकडे जावं. बाबांनी रट्टा दिला की आई आहेच जवळ घ्यायला. कधीकधी नुसतं ओरडलेलंही पुरतं, लगेच भोकाड पसरावं. क्षणात हसावं, क्षणात रडावं. पण रडल्यावर बर्‍याचदा पुढच्या पाच मिनिटात सगळं विसरून परत जवळ यायला बाई तयार.\nRead more about स्वप्नी आले काही...\nऋयाम यांचे रंगीबेरंगी पान\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीच्या गाभ्याचे (core software ) उर्ध्वश्रेणीकरण (Upgrade) यशस्वीरित्या पार पडले आहे. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.\nRead more about मायबोलीच्या ऊर्ध्वश्रेणीकरणानंतर ..\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.\nया विकांताला मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे उर्ध्वश्रेणीकरण (अपग्रेड) करणार आहोत. हे तुलनेने मोठे काम आहे. इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते.\nत्या कामासाठी शुक्रवार १३ जानेवारी २०१७ संध्याकाळ ५ वाजेपासून (युस बॉस्टन वेळ) रविवार १५ जानेवारी रात्री १० वाजेपर्यंत मायबोली बंद राहील.\nRead more about मायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nआबा आणि केदार एक नाट्यमय प्रवास\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\n२०१७ - घरांच्या किमती, व्याजदर, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, SIP इत्यादी\nमागच्या सात-आठ वर्षात पुण्यातल्या किंवा एकूणच घरांच्या वाढलेल्या किमतींबद्दल आपण खूप ऐकले/वाचले . अर्थात मी स्वत: योग्य वेळी (म्हणजे किमती प्रचंड वाढलेल्या असताना) घर घेतल्यामुळे सुखी आहेच. परत नवे घर घेण्याचा माझा अजिबात प्लॅन / तयारी /ऐपत नाही. \"आता घरांचे दर निम्म्याने कमी होणार\" ही गोष्ट मागची बरीच वर्षे ऐकत आलो. मी घर घेतल्याच्या दुसर्‍या दिवशीच मला एकाने ही गोष्ट ऐकवली होती.\nRead more about २०१७ - घरांच्या किमती, व्याजदर, शेअरबाजार, म्युच्युअल फंड, SIP इत्यादी\nऋयाम यांचे रंगीबेरंगी पान\nकार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची नोंद सध्या तात्पुरती बंद राहील\nमायबोलीवरच्या अनेक ग्रूप मधे \"नवीन कार्यक्रम\" या प्रकाराखाली आगामी कार्यक्रमांची माहिती देता येते. हा लेखन प्रकार अनेकदा मायबोलीकरांचे GTG करण्यासाठीही वापरला जातो.\nयाच प्रकारात गेले काही वर्षे आपण सभासदांना \"कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार आहोत याची नोंद (signup) \" करण्याची सुविधा देत होतो. तांत्रिक कारणामुळे सध्या ही सुविधा बंद केली आहे. ही सुविधा देणार्‍या सॉफ्टवेअर मधे काही मोठ्या अडचणी आहेत. त्यामुळे ते दुरुस्त न करता अशीच सुविधा देणार्‍या काही इतर पर्यायांवर शोध सुरु आहे.\nRead more about कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची नोंद सध्या तात्पुरती बंद राहील\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13364/by-subject/1", "date_download": "2019-01-16T10:17:51Z", "digest": "sha1:PYOJSF54JKMSP6JPF7SALTAU4I7H26AK", "length": 3380, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी उद्योजक /मराठी उद्योजक विषयवार यादी /विषय\nउपयुक्त संगणक प्रणाली (1)\nग्राफिक्स आणि मल्टिमिडीया (1)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/six-dps-school-children-reportedly-killed-in-bus-accident-at-indore-118010500021_1.html", "date_download": "2019-01-16T10:59:10Z", "digest": "sha1:JSKEEBX63FIG2K3ALRVOZER2BXOTYCLC", "length": 9641, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डीपीएस इंदूर स्कूल बस दुर्घटना: 6 विद्यार्थी मृत | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडीपीएस इंदूर स्कूल बस दुर्घटना: 6 विद्यार्थी मृत\nशुक्रवारी दुपारी मध्यप्रदेशातील इंदूर येथील एक खासगी शाळेची बस आणि ट्रकमध्ये भिंडत झाली, ज्यात 6 विद्यार्थी मृत झाले असून अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची बातमी आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.\nया दुर्घटनेत ड्राइवर मृत्यूमुखी पडला. जखमी विद्यार्थ्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना बिचौली हप्सी पुलाजवळ झाली जिथे विद्यार्थ्यांनी भरलेली बस ट्रकला धडकली.\nतीन तलाक विधेयक: काँग्रेसचा विरोध, राज्यसभेत मंजूरी नाही\nगोवा : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध\nचारा घोटाळा सुनावणी : शिक्षेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली\nगोळीबारात पाकिस्तानचे आठ ते दहा सैनिक ठार\nताज महाल पहायचा मग फक्त तीन तास\nयावर अधिक वाचा :\nडीपीएस इंदूर स्कूल बस दुर्घटना: 6 विद्यार्थी मृत\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल\nएविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...\nपतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू\nदेशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...\nलोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी\nलोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...\nत्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद\nउत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...\nडॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...\nउज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्���ाचा व्हिडिओ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/internet-services-suspended-in-kolhapur-118010400005_1.html", "date_download": "2019-01-16T09:55:24Z", "digest": "sha1:HUVYN7X5XK26GY4D2QU3J7MKDDY4JBAN", "length": 10610, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद\nकोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हादंडाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे आदेश दिले आहेत.\nसमाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या मेसेज आणि व्हिडीओंचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार होऊन, जातीय तेढ निर्माण होईल. त्याद्वारे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडेल. यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 4 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.\nभीमा कोरेगाव दगडफेकीचे कोल्हापुरात मोठे पडसाद उमटले आहेत. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदुत्ववादी आणि दलित कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.\n'ही' बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द\nभीमा कोरेगाव - लोकसभेत सरकारला कॉंग्रेसने घेरले\nसंघ व भाजप दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण\nमहाराष्ट्र बंद LIVE UPDATE\nयावर अधिक वाचा :\nकोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोध��� ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/The-unique-friendship-of-the-monkey-and-the-dog/", "date_download": "2019-01-16T10:02:35Z", "digest": "sha1:6FG3P3NA25GYWNKXAINYVXEE5XZGBJ6P", "length": 6458, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वानर अन् कुत्र्याची अनोखी मैत्री! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › वानर अन् कुत्र्याची अनोखी मैत्री\nवानर अन् कुत्र्याची अनोखी मैत्री\nमैत्री ही अशी गोष्ट आहे की ती कुणाशीही होऊ शकते. त्याला कुठलेच बंधन आडवे येत नाही. अशाच वानर आणि कुत्र्याच्या या अनोख्या मैत्रीचा अनुभव श्रीगोंदा शहरवासियांना सध्या अनुभवयास येत आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वन्यप्राणी पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ लोकवस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत जाऊन पोहचला आहे.\nमागील आठवड्यापासून शहरासह तालुक्याच्या विविध भागात वानरांचे वास्तव्य आहे. असेच एक वानर काल श्रीगोंदा शहरात दाखल झाले. मात्र, या वानराच्या सोबतीला एक कुत्र्याचे पिल्लू होते. या लहानशा कुत्र्याच्या पिल्लाला कवेत घेऊन हे वानर ���ा झाडावरून त्या झाडावर बागडत होते. कुत्र्याचे पिल्लूही आईच्या कुशीत विसावल्यासारखे निर्धास्त होते. हे वानर स्वतःच्या पिल्लाप्रमाणे कधी त्या पिल्लाला गोंजारत होते तर कधी खेळवत होते. एक क्षणभरही या पिलाला बाजूला जाऊ देत नव्हते. या अनोख्या जोडीचे श्रीगोंदेकराना मोठे कुतूहल वाटत होते.\nशहरातील लहान मुले तर दिवसभर या जोडीचा पाठलाग करत होते. दरम्यान, या कुत्र्याच्या पिल्लाला कुठलीही इजा होउ नये म्हणून वनविभागाच्या अधिकारी अश्‍विनी दिघे, रवींद्र तुपे यांनी कर्मचारी पाठवून त्या वानराच्या तावडीतून कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली. मित्राची ताटातूट झाल्यानंतर हे वानर काही काळ चांगलेच सैरभैर झाले होते. एकीकडे माणसे माणसापासून दुरावत चालली आहेत. स्वार्थापायी कुणी कुणाचा विचार करायला तयार नाही. अशा या जमान्यात वानर आणि कुत्र्याच्या अनोख्या मैत्रीची कथा काही न्यारीच म्हणावी लागेल.\nजामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत\nहळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू\nराज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Leakage-of-kolhapur-Shinganapur-bund/", "date_download": "2019-01-16T10:13:58Z", "digest": "sha1:6IS7KQWQJ52QWQZFKIANVXJRBB7SZLSR", "length": 9115, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिंगणापूर बंधार्‍याला गळती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिंगणापूर बंधार्‍याला गळती\nकसबा बावडा : प्रतिनिधी\nकोल्हापूर महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. सहाशे क्युसेक्स पाण्याचा अपव्यय होत असल्याची पाटबंधारे (जलसंपदा) विभागाची माहिती आहे. त्यामुळे राधानगरी, काळम्मावाडी धरणातील पाणी साठ्यावर परिणामाची भीती व्यक्�� करण्यात येत आहे.\nकोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर पाणी योजना सुरू करण्यात आली. यासाठी शिंगणापूर येथे नदीवर बंधारा बांधण्यात आला. यामध्ये पाणी अडविण्यात येते, पुढे उपसा केंद्रातून पाणी उपसा करून शुद्धीकरण केल्यानंतर शहरातील बहुतांश भागाला पुरविले जाते. गत पावसाळ्यानंतर शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. याबाबत पाटबंधारे (जलसंपदा) विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेला वेळोवेळी कळविले आहे. पण, महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग याबाबत असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत आहे. बंधार्‍यामधून होणारी पाणी गळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.\nराधानगरी धरणापासून शिरोळपर्यंत एकूण 14 बंधारे आहेत. यातील 7 बंधारे शिंगणापूर बंधार्‍यापूर्वी आहेत. हे सर्व बंधारे भरून घेेण्यासाठी दर 21 दिवसांतून राधानगरीतून पाणी सोडण्यात येते. यानंतर 400 क्युसेक्स पाणी पंचगंगेत सतत सोडले जाते. शिंगणापूर बंधार्‍यातून पाणी गळतीमुळे सतत सोडण्यात येणारे पाणी 1200 क्युसेक्सपर्यंत वाढले आहे. कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा अखंड सुरू रहावा यासाठी शिंगणापूर बंधार्‍याची पाणीपातळी 534 मीटरच्या वर सतत ठेवावी लागते. शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात गळती असल्याने 600 क्युसेक्स पाण्याचा अपव्यय होत असल्याचे पाटबंधारे (जलसंपदा) विभागाने सांगितले.\nशुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने कर्मचारी सुमोतून वाळूची पोती वाहतूक करत पाणीगळती थांबविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. शिंगणापूर बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने राधानगरी धरणातून सतत पाणी सोडावे लागते. गळती बंद करण्याबाबत पाटबंधारे (जलसंपदा) विभागने महानगरपालिकेला लेखी कळविले आहे. शुक्रवार, शनिवार पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांनी शिंगणापूर बंधार्‍याला भेट देऊन सूचना केल्या आहेत. महापालिका जलअभियंता यांना पाटबंधारे विभागाने बंधार्‍यापूर्वी मातीचा बांध घालून दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. यावर महानगरपालिका कोणती कार्यवाही करते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.\nकोल्हापूर शहराची 2011 च्या जनगणनेनुसार साडेपाच लाख लोकसंख्या आहे. प्रचलित नियमानुसार माणसी पाण्याची गरज 135 लिटर आहे. गळतीचा विचार करता मानसी 150 लिटर पाण्याची आवश्यक आहे. म्हणजे दररोज सुमारे 80 ते 85 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना उपसा मात्र जवळपास दुप्पट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण, यासाठी होणारा विद्युत, वितरण खर्च हा अधिकच आहे.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/osmanabad-mahajan-family-land-disputes/", "date_download": "2019-01-16T10:03:25Z", "digest": "sha1:BZIFRJ5D6SJNEQYTTXVYKLORU5JFCDAY", "length": 6090, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › प्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला\nप्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला\nमहाजन कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या उस्मानाबादेत जमिनीच्या वाटणीवरून सध्या नव्याने वाद पेटला आहे. त्यातच सारंगी यांनी पती प्रवीण महाजनांच्या मृत्यूवरून आरोप केल्याने वादाला नवे वळण मिळाले आहे.\nउस्मानाबाद शहरातील बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या 29 गुंठे जमिनीवरून हा वाद सुरू आहे. ही जमीन तपस्वी चॅरिटेबल ट्रस्टला प्रमोद महाजन यांनी दान दिली होती. त्यानंतर तिथे त्यांचे वडील व्यंकटेश महाजन नावाने महाविद्यालय उभारले. सुरुवातीला प्रकाश महाजन यांनी या जमिनीतील हिस्सा मागितला होता. पुढे हा वाद अनेक वर्षे कायम होता. कालांतराने प्रवीण महाजन यांच्या मृत्यूनंतर सारंगी महाजन यांनी या हिश्श्यात मागणी केली आहे.\nगेल्या सात वर्षांपासून ही केस सुरू असल्याचे सारंगी यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. काल उस्मानाबादेत आल्यानंतर सारंगी या���नी खासदार पूनम महाजन यांच्या ‘पीए’च्या गुंडांमार्फत धमक्या येत असल्याचा आरोप केला. महाजन कुटुंबीय जमिनीत वाटा देण्यास तयार नसले, तरी माझा हक्क मी मिळवणारच, असेही त्या ठामपणे सांगत आहेत. दरम्यान, कारागृहात बीपी तसेच डायबेटिसच्या गोळ्या बंद केल्यानेच पॅरोलवर असताना प्रवीण यांचा मृत्यू झाल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. गोळ्या बंद करणारे आज हयात नसल्याने त्यांचे नाव घेऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nप्रमोद महाजनांच्या कुटुंबात जमिनीचा वाद पेटला\nखासदार सातव यांच्या अटकेचे हिंगोलीत तीव्र पडसाद\nभारतीय सैन्यातील सुभेदार मुरलीधर शिंदेंवर अंत्यसंस्कार\nजवानांच्या वाहनाला दिंद्रुडजवळ अपघात, ९ जवान जखमी\nसारंगी महाजनांच्या आरोपाने वादाला नवे वळण\nलातूर : बस-ट्रक अपघातात तिघे ठार\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/minor-abortion-can-be-possible-in-the-child/articleshow/65742828.cms", "date_download": "2019-01-16T11:30:50Z", "digest": "sha1:UJKRJIMV5GKFDBHQBAY3CIELPLZFLD5I", "length": 11865, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: minor abortion can be possible in the child - अल्पवयीन बालिकेचा गर्भपात शक्य | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nअल्पवयीन बालिकेचा गर्भपात शक्य\nउच्च न्यायालयात आज सुनावणीमटा...\nउच्च न्यायालयात आज सुनावणी\nनागपूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणे शक्य असल्याचा अहवाल मेडिकल बोर्डाने दिला असून, त्यावर आज, सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे.\nएका युवकाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने ती गर्भवती राहिली. मुलीचे वय बघता हा गर्भ तिच्या प्रकृतीसाठी घातक ठरणार असल्याने तिला गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका मुलीच्या आईने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.\nही मुलगी केवळ १६ वर्षे तीन महिन्यांची आहे. तिला आकाश दातारकर या युवकाने फूस लावून १८ ऑगस्ट रोजी ठाणे व नाशिक येथे पळवून नेले. मुलीच्या भावाने बुटीबोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी युवकाला मुलीसह पकडले. त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती २० आठवडे तीन दिवसांची गर्भवती असल्याचे आढळून आले. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी मुलीवर अत्याचार करीत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे आरोपीच्या विरोधात पॉक्सोअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले.\nदरम्यान, वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी ही अल्पवयीन मुलगी बाळंत झाल्यास तिच्या शारीरिक व मानिसक आरोग्यासाठी ते घातक ठरेल, असे कळविले. तसेच तिच्या गर्भात वाढणारे बाळदेखील अशक्त असून बाळंतपणाचा पूर्ण काळ ते गर्भात काढण्याचीही शक्यता नाही. तसे झाल्यास मुलीच्या आरोग्यावर अत्यंत विपरीत परिणाम होतील, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी मुलीच्या आईने विनंती केली.\nदरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने मेडिकल बोर्डाची स्थापना करून मुलीची तपासणी करण्याचा आदेश दिला. मेडिकल बोर्डाने मुलीची तपासणी केली असून, गर्भपात करणे शक्य असल्याचा अहवाल तयार करीत तो हायकोर्टात सादर केला आहे. त्यावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअल्पवयीन बालिकेचा गर्भपात शक्य...\nस्क्रब टायफसचे मृत्युसत्र सुरूच...\nवर्धा मार्गावर भरधाव ट्रकचा हैदोस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180312", "date_download": "2019-01-16T11:06:59Z", "digest": "sha1:IQSHSLQZ4ZPJML3BTNVDQBPKBNTFMZZS", "length": 12154, "nlines": 73, "source_domain": "rajtantra.com", "title": "12 | March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nसेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nComments Off on सेवानिवृत्तीचे वय कमी केल्याच्या विरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा\nप्रतिंनिधी : वाडा, दि. १२: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरुन ६० वर्षे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात वाडा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना दिल्यानंतर घोषणा दिल्या व थाळीनाद केला. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह उपस्थित होते. Share on: WhatsApp\tRead More »\nडहाणू : 16 लाखांचा गुटखा पकडला\nComments Off on डहाणू : 16 लाखांचा गुटखा पकडला\nराजतंत्र न्यूज नेटवर्क : दि. 12 : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या बोईसर युनिटने काल, रविवारी गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या टॅम्पोवर कारवाई करत 16 लाख 14 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या बोईसर युनिटला याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार या यु���िटने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक्यावर एम.एच. 04/ई.वाय. 8864 या क्रमांकाच्या संशयित ...\tRead More »\nजिल्हापरिषदच्या विविध विकास कामांचा सेना जिल्हाप्रमुख शहांच्या हस्ते शुभारंभ\nComments Off on जिल्हापरिषदच्या विविध विकास कामांचा सेना जिल्हाप्रमुख शहांच्या हस्ते शुभारंभ\nवैदेही वाढाण/बोईसर :शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या शुभांगी राजेश कुट्टे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या तारापूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालघरचे आमदार अमित घोडा, शुभांगी राजेश कुटे, सुधीर तामोरे, ज्योती मेहेर, प्रभाकर राऊळ, श्वेता देसले, तुळशीदास तामोरे, सुशील चुरी, राजेश कुटे, तारापुरचे सरपंच कल्पेश पिंपळे, घिवलीचे उपसरपंच वैभव मोरे, देवानंद मेहेर, ...\tRead More »\nग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nComments Off on ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. १० : राष्ट्रीय कौशल्य विकास व उद्योजकता धोरण – २०१५ अंतर्गत ग्रामीण भागातील युवकांना, महिलांना स्थानिक गरजेनुसार कृषी व कृषीपूरक व्यवसाय विषयक प्रशिक्षण देण्यासाठी तसेच ग्रामीण भागाआत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण (एस. टी. आर. आय.) देण्याचा कार्यक्रम राज्यात राबिवण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात २ प्रशिक्षण वर्ग ...\tRead More »\nपीकअपच्या धडकेत युवती ठार\nComments Off on पीकअपच्या धडकेत युवती ठार\nडहाणू दि. ११: येथील कोसबाड रस्त्यावर मुसळपाडा येथे पीकअपच्या धडकेत १५ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली आहे. अनुषा राजेश जैस्वाल असे या युवतीचे नाव असून ती अन्य युवकासह हिरो पॅशन मोटारसायकल वरून जात असताना हा अपघात झाला. अनुषाचा जागीच मृत्यू झाला होता तर सोबतचा युवक गंभीररित्या जखमी झाला. त्याला सेलवास येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ...\tRead More »\nशिक्षक सेनेच्या वतीने महिला शिक्षिकांचा सत्कार\nComments Off on शिक्षक सेनेच्या वतीने महिला शिक्षिकांचा सत्कार\nवाडा, दि. ११: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शनिवार दिनांक १० मार्च रोजी तालुक्यातील महिला शिक्षिकांसाठी स्नेहमेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान विशेष कार्य करणाऱ्या नऊ शिक्षिकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात महिला शिक्षिकांचे कार्य उल्लेखनीय असून सुसंस्कारित भावी ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.plastictooil.net/mr/about-us/", "date_download": "2019-01-16T10:06:56Z", "digest": "sha1:D7ANDJTC66BFFPHFD67BYICKD5X5QK6R", "length": 5875, "nlines": 160, "source_domain": "www.plastictooil.net", "title": "आमच्या विषयी - NIutech पर्यावरण कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nऔद्योगिक सतत कचरा प्लॅस्टिक Pyrolysis उत्पादन लाइन\nऔद्योगिक सतत स्क्रॅप सोर Pyrolysis उत्पादन लाइन\nतेल स्लज Pyrolysis वनस्पती\nऔद्योगिक सतत तेल स्लज Pyrolysis उत्पादन लाइन\nऔद्योगिक सतत कचरा रबर Pyrolysis उत्पादन लाइन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचीनी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती पुरस्कार मिळाला जे Niutech पर्यावरण तंत्रज्ञान कॉर्पोरेशन, चीनी राष्ट्रीय प्रमाणित drafter आहे; कंपनी पेक्षा अधिक 60x पेटंट अर्ज अंतर्गत जागतिक स्तरावर प्रमाणिकरण आणि डझनभर आहे.\nNiutech पॉलिमर कचर्याचे (स्क्रॅप टायर, कचरा प्लास्टिक, तेल गाळ इ) सतत Pyrolysis तंत्रज्ञान संशोधन आणि विकास, उच्च दर्जाचे उपकरणे उत्पादन तसेच उत्पादने विक्री विशेष की अग्रगण्य आजार आहे. संपूर्ण Pyrolysis वनस्पती युरोपियन युनियन EEA आणि अमेरिका EPA मानके पालन सुरक्षित व पर्यावरण अनुकूल परिस्थितीत काम करीत आहे.\nथकबाकी आणि व्यावसायिक तांत्रिक संघ, Niutech unremittingly टेक्नॉलॉजी उपकरणे 30 वर्षांचा, ग्राहकांना उत्तम आणि व्यापक उ��ाय प्रदान करण्यासाठी सुधारण्यासाठी. Niutech सतत Pyrolysis वनस्पती यशस्वीपणे स्थापित केले गेले आणि व्यावसायिक युरोप, आशिया आणि अमेरिका मध्ये ऑपरेट, आणि क्लायंट प्राप्त, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण फायदे.\n· Pyrolysis उद्योगात फक्त एंटरप्राइज राष्ट्रीय चीन विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती पुरस्कार\n· Pyrolysis उद्योगात सर्वात कोर शोध दाबून ठेवा\n· राष्ट्रीय मानके Dafter\n· चीन कचरा सोर Pyrolysis उपकरणे आर & डी केंद्र\n· वर्षे for30 पॉलिमर कचरा Pyrolysis मध्ये वाहून\n· खरे औद्योगिक सतत ऑपरेशन लक्षात\n4804 ग्रीनलँड केंद्र, 25 Gongqingtuan Rd, Shizhong जिल्हा, जिनान, शानदोंग\nकुठे वाया पाहिजे सोर शेवटी मिळवा\nनवीन बोर्ड niu उबदार अभिनंदन ...\nNiutech नवीन वेबसाईट अधिकृतपणे ऑनलाइन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20181204", "date_download": "2019-01-16T09:43:54Z", "digest": "sha1:YXWWMJ26OJCZ6BJ7SOICEJXYIOWGVFYG", "length": 7869, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "4 | December | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nवाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन\nComments Off on वाडा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन\nप्रतिनिधी/वाडा, दि. 4 : गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरीकांची मागणी असलेल्या तालुक्यातील पाच रस्त्यांचे भूमिपूजन शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 4) करण्यात आले. तालुक्यातील वाडा-मनोर राज्यमार्ग ते नवजीवन कर्णबधिर शाळा, हरोसाले गावठाण पाडा रस्ता, वाडा तिळसा रोड ते गाळे गाव रस्ता, सापने बु. ते कांदिवली ते राष्ट्रीय महामार्ग 34 ला जोडणारा रस्ता, वरले- आलमान- ...\tRead More »\nपालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु\nComments Off on पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु\nवार्ताहर/बोईसर, दि. 4 : पालघर नगर परिषदेची मुदत एप्रिल 2019 मध्ये संपत असून त्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली. या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असुन नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदार आता थेट नगराध्यक्ष निवडून देणार असुन या पार्श्‍वभुमीवर सर्व पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. प्रभागांची संख्या, प्रभाग ...\tRead More »\nप्रलंबित देयके अदा करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या\nComments Off on प्रलंबित देयके अदा करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या\n>> निवृत्त शिक्षण विस्तार अधिकार्‍याचा टाहो >> थेट शिक्षण मंत्र्यांनाच घातले गार्‍हाणे >> तब्बल 9 वर्षांपासून देयके प्रलंबित >> शिक्षण विभागाची लोकायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 4 : शासनदरबारी प्रलंबित असलेली देयके मिळावी म्हणून वारंवार हेलपाटे मारूनही जिल्हा स्तरावरून सकारात्मक प्रयत्न होत नसल्याने मेटाकुटीस आलेल्या तालुक्यातील सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मोहनदास विश्राम देवरे यांनी प्रलंबित बिले द्या, ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/swimming-tips-114091600013_1.html", "date_download": "2019-01-16T09:50:49Z", "digest": "sha1:45J7ATQFPA5YBWKI55FIRA2S4QUTFZBR", "length": 9638, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "म्हणून करा स्वीमिंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्यायाम म्हटलं की काहीजणांच्या अंगावर काटा येतो. लवकर उठून पायपीठ करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे.\nपोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो आणि लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. हा व्यायाम आहे त्याबरोबर मनोरंजनही आहे.>\n> वेगवेगळे स्ट्रोक्स शिकताना, पाण्यामध्ये खेळ खेळताना, पाण्यात चालताना एक वेगळीच मौज वाटते. पोहण्यानं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात त्याचप्रमाणे उष्मांक जळण्यास मदत होते.\nपोहणं हा तणाव नष्ट करण्याचा एक उत्तम उपाय आहे. पोहताना शरीरात इंडोफ्रिल नावाचं रसायन निर्माण होतं. हे रसायन डिप्रेशन घालवण्यासाठी परिणामकारक आहे. पोहताना संपूर्ण शरीर हलकं होतं आणि सुखावस्था प्राप्त होते..\nHome remidies : किडनीस्टोनवर घरगुती उपाय\nरेस्टॉरंटमध्ये चुकून ऑर्डर नका करू हे 7 पदार्थ\nचरबी कमी करण्यासाठी हे खा\nद्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तम\nडायबेटिक डायट ट्राय करून बघा\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nकर्नाटकमधल्या गावांमध्ये बफेलो रेसचं आयोजन केलं जातं. या शर्यतीला 'कंबाला' म्हणतात. ...\nथकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक\nआमचा 60-70 टक्के शरीर पाण्याने बनले आहे. जेव्हा आमच्या शरीरात ���ाण्याची मात्रा कमी होते तर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180710", "date_download": "2019-01-16T11:00:22Z", "digest": "sha1:CHVIONYVBGCB2N2G7LF75SK7O6AMDL4C", "length": 9301, "nlines": 65, "source_domain": "rajtantra.com", "title": "10 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nकेशवसृष्टि संस्थेकडून वीस हजार वृक्षणांची लागवड\nComments Off on केशवसृष्टि संस्थेकडून वीस हजार वृक्षणांची लागवड\nसंजय लांडगे / वाडा: केशवसृष्टि ग्रामविकास योजना या संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यातील ४२ गावांमध्ये आंबा, काजू आणि पेरू या फळांच्या उच्च प्रतीची वीस हजार झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे व आसपासच्या विविध शहरांतील १२२८ लोक सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर, इंजीनियर, वकील, उद्योगपति, विविध ...\tRead More »\nजव्हार : बाबा आमटे विचार मंच संस्थेतर्फे विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप\nComments Off on जव्हार : बाबा आमटे विचार मंच संस्थेतर्फे विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप\nप्रतिनिधी जव्हार, दि. ९ : महादान मोहीम अंतर्गत व जेष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिकस्थित बाबा आमटे विचारमंथ संस्थेतर्फे तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी संस्थेतर्फे शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले व मुलांना वनस्पतीचे महत्व पटवून देण्यात आले. यामध्ये आंबा, काजूच्या विविध वृक्षांसह विविध ...\tRead More »\nश्रमजीवी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण\nComments Off on श्रमजीवी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण\nराजतंत्र मीडिया / बोईसर, दि. ९ : राज्यासह देशभरात मागास दलित व आदिवासीवरील अत्याचार सर्रास वाढल्याचा आरोप करत व धुळे जिल्ह्यातील राईन पाडा येथील डवरी गोसावी पंथाच्या पाच जणांची मुले पळणारी टोळी समजून निर्दयीपणे ठेचून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा येथील तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणीक उपोषण केले. ...\tRead More »\nकेळव्यातील मोरपाड्याला पाण्याचा वेढा, पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ अडकले.\nComments Off on केळव्यातील मोरपाड्याला पाण्याचा वेढा, पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ अडकले.\nराजतंत्र न्युज नेटवर्क बोईसर, दि. ९ : केळवे ग्रामपंचायतीमधील मोर पाड्यावरची 300 ते 400 वस्ती असलेल्या पाड्याला सततच्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला असून बाहेर पडण्यासाठी एकही पर्यायी रस्ता नसल्याने उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ गावातच अडकून पडले आहेत. संपूर्ण आदिवासी वस्ती असलेले मोरपाडा गाव कित्येक वर्षांपासून रस्तासारख्या मूलभूत सोईंपासून ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20181205", "date_download": "2019-01-16T10:29:46Z", "digest": "sha1:EFX4FZLJWXUSTX4HGQM7HSRE4WDBAJXU", "length": 8117, "nlines": 61, "source_domain": "rajtantra.com", "title": "5 | December | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्��ण वर्ग संपन्न\nआदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन\nComments Off on आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन\nआदिवासी विभागातून आंतराष्ट्रीय व ऑलम्पिक खेळाडू तयार झाले पाहिजे -पालकमंत्री विष्णू सवरा प्रतिनिधी/जव्हार, दि. 5 : आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आज, बुधवारी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील 30 शासकीय आश्रम शाळा व 17 अनुदानित, विनाअनुदानित आश्रम अशा एकुण 47 शाळांतील 1 हजार 167 खेळाडूंनी या स्पर्धेत ...\tRead More »\nजिल्ह्यात गोवर रुबेल्ला मोहिमेची अंतरराष्ट्रीय परीवेक्षकाकडून पाहणी\nComments Off on जिल्ह्यात गोवर रुबेल्ला मोहिमेची अंतरराष्ट्रीय परीवेक्षकाकडून पाहणी\nRajtantra Media/पालघर, दि. 5 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेल्ला मोहिमेची पाहणी करण्यासाठी अंतरराष्ट्रीय परीवेक्षक डॉ. कॉलीन स्कॉट जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील खुटल जिल्हा परिषद शाळा, सफाळे येथील जे. पी. आंतरराष्ट्रीय शाळा, विक्रमगड तालुक्यातील खाजगी शाळा आणि पालघर येथील ट्विंकल स्टार या शाळांमध्ये पाहणी केली. यावेळी त्यांना जिल्हा आरोग्य ...\tRead More »\nअखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु\nComments Off on अखेर पोलीस संरक्षणात बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु\nवार्ताहर/बोईसर, दि. 5 : येथील चित्रालय येथे नियोजित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला बीएआरसीच्या आधिकार्‍यांनी सदर जागेचे प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगत विरोध दर्शविला होता व दोनदा काम पंद पाडले होते. मात्र आज बोईसर पोलिसांच्या संरक्षणात तसेच शासकिय अधिकारी व काही पक्ष, संघटनांच्या उपस्थित अखेर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता येथे ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीने ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-208673.html", "date_download": "2019-01-16T10:28:57Z", "digest": "sha1:PRQZ6ZW75BGX7SOV6EEGOE4HNCNV6YRC", "length": 13282, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विजय मल्ल्यांची ‘ईडी’कडे दोन आठवड्यांच्या मुदतीची मागणी", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उ��्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nविजय मल्ल्यांची ‘ईडी’कडे दोन आठवड्यांच्या मुदतीची मागणी\n17 मार्च : मनी लाँड्रींग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) बजावलेल्या नोटीसीला उत्तर देताना मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे १ एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे. ईडीने विजय मल्ल्या यांना मनी लाँड्रींग प्रकरणी चौकशीसाठी 18 मार्चपर्यंत मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स धाडले होते.\nमात्र, विजय मल्ल्यांनी चौकशीसाठी हजेरी लावलेली नाही. शिवाय, मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्यामुळे उद्या ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहतील याची शक्यता कमी होती. अखेर आज विजय मल्ल्या यांनी उद्या चौकशीसाठी उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगत दोन आठवड्यांच्या मुदतीची ईडीकडे मागणी केली आहे.\nदरम्यान, विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या मालकीच्या किंगफिशर हाऊस या प्रॉपर्टीचा आज लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र, या लिलावाला कोणीही बोली लावण्यासाठी पुढे आले नाही. मोठा गाजावाजा करत स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहांनी एसबीआयकॅप्स ट्रस्टी मार्फत ऑनलाईन लिलाव जाहीर केला होता. मात्र, 100 कोटींच्या किंगफिशर हाऊसच्या लिलावासाठी मूळ किंमत ही 150 कोटींची लावण्यात आल्याचे कारण सांगत कोणीही खरेदीदार बोली लावण्यासाठी पुढे आला नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kingfisher airlinesvijay mallyaकिंगफिशरराहुल गांधीविजय मल्ल्या\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/mukesh-ambani/photos/", "date_download": "2019-01-16T10:36:32Z", "digest": "sha1:6H4KLPSGUGNMJBV6Y4LQZ7GOJURC753C", "length": 10683, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mukesh Ambani- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात ��ास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nPHOTOS : ईशाच्या बांगड्यांची खास बात सांगतायत चुडीवाले अब्दुल सत्तार मियाँ\nईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नातली एक खास गोष्ट. ईशानं लग्नासाठी बांगड्या कुठून भरल्या माहीत आहे राजस्थानच्या या 150 वर्षं जुन्या दुकानाची ही गोष्ट.\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nIshaAndAnandWedding : ईशा अंबानीनं लग्नासाठी निवडलेली साडी पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का\nईशा आणि आनंदच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबीयांची 'अन्नसेवा'\nमुकेश अंबानी सलग ११ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा टॉप १० लिस्ट\nPHOTOS : मुकेश अंबानींनी कुटुंबासोबत घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन\nमुकेश अंबानींच्या गणपतीला बाॅलिवूड सितारे हजर, पहा फोटोज्\nReliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन \n#RIL40 : रिलायन्स इंडस्ट्रीचा फॅमिली डे\nरिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच\nसचिनच्या पार्टीला सेलिब्रेटींची मांदियाळी\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रे���\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/marathwada-politics-pravin-togadia-jagat-prakash-nadda-1631247/", "date_download": "2019-01-16T10:29:47Z", "digest": "sha1:CAUJY2BTWHFJUHMTOMCDWPF37J7HR2C2", "length": 18152, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathwada politics Pravin Togadia Jagat Prakash Nadda | राजकीय पटलावरील रुंदावणारी फट; मराठवाडय़ात विरोधाभासी चित्रांचा खेळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nराजकीय पटलावरील रुंदावणारी फट; मराठवाडय़ात विरोधाभासी चित्रांचा खेळ\nराजकीय पटलावरील रुंदावणारी फट; मराठवाडय़ात विरोधाभासी चित्रांचा खेळ\nनव्या संकटात स्वप्रतिमा उजळविण्यासाठी नेते नवा खेळ मांडत राहतील.\n‘जीवाला धोका आहे’, असं डोळ्यांत पाणी आणून दूरचित्रवाहिन्यांवर सांगणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया गेल्या आठवाडय़ात औरंगाबादेत आले तेव्हा सातशे-साडेसातशे पोलिसांचा बंदोबस्त होता. ते परभणीला जाऊन आले आणि नंतर औरंगाबादमध्ये पत्रकार बैठक घेऊन म्हणाले, ‘देशाचे आरोग्य ‘आयसीयू’मध्ये आहे.’ त्यांचे हे वक्तव्य ज्या दिवशी प्रकाशित होणार होते त्या दिवशी नेमके केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा शहरामध्ये कर्क रुग्णालयात एका कार्यक्रमासाठी आले होते. अर्थात तोगडियांनी केलेल्या वक्तव्याचा आणि नड्डा येण्याचा केवळ ‘योगायोग’च असावा. पण या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील एक धार्मिक कार्यक्रमातून देशाची मानसिकता घडविणारी एक संघटना आरोग्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधत होती. मंत्री नड्डा यांनी मात्र, भारतातील आरोग्य सेवा अमेरिका आदी प्रगत राष्ट्रांपेक्षा चांगली असल्याचा दावा केला. तेव्हा दोन नेत्यांच्या वक्तव्यातील मोठी दरी जाणवणारी होती.\nधार्मिक क्षेत्रात आक्रमकपणे काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी देशाचे आरोग्य कसे ‘आयसीयू’मध्ये हे सांगण्यासाठी रिक्त पदांचा आकडा समोर ठेवला. शेतकरी मरत आहे, असेही ते म्हणाले. आरोग्य आणि कृषी विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत तोगडिया यांनी डागलेली तोफ सरकारविरोधी होती. त्यांनी परभणीमध्ये सरकारला राम मंदिर बांधण्यासाठी निवडून दिल्याची आठवण करून दिली. तेव्हा दुफळी माजवणारी फट अधिक रुंदावली असल्याचे स्पष्ट संकेत तोगडिया देत होते.\nअशीच सांध राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातही दिसून आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. गंगापूर सहकारी साखर कारखाना खासगी व्यक्तीकडे देऊ नये, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचे काही जण ओरडून सांगत होते. तेव्हा व्यासपीठावर जयंत पाटील यांची उपस्थिती होती. हा कारखाना त्यांनीच घेतल्याचे सांगण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. केवळ कारखाना कोणाकडे असावा, एवढय़ापुरता हा वाद नव्हता तर राष्ट्रवादीतील प्रस्तावित संघटनात्मक बदलाची झालरही त्या वादाला होती का, अशी शंका घेतली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील फट ही वाढत जाणारी तर नाही ना, असे विचारत त्या गोंधळाची चर्चा राष्ट्रवादीमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.\nकाँग्रेसमध्येही अशीच मोठी फट निर्माण करण्याचं काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच केले. राजेंद्र दर्डा यांना औरंगाबादच्या प्रशिक्षण शिबिरात बोलवल्यानंतर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आस लावून असणारे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले. पण जाहीरपणे बोललो तर बऱ्याच अडचणी येतील म्हणून संघटनेतील ही फट जणू निर्माण झालीच नाही, असे दाखविण्याचा प्रकार काँग्रेसमध्ये सुरू आहे.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मराठवाडय़ाचा दौरा केला. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना पाठबळ देण्यासाठी ठाकरे यांनी केलेला हा दौरा ध्वनिक्षेपक खराब असल्याने तसा राजकीय पटलावर फारसा गाजला नाही. पण तत्पूर्वी त्यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रामदास कदम आणि चंद्रकांत खरे यांच्या वादातून निर्माण झालेली दुफळी दूर करण्यासाठी रामदास कदम यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली. त्यामुळे सेनेकडून ती फट सांधली गेल्याचे चित्र आहे. राजकीय आखाडय़ात निर्माण झालेल्या फटी बुजविणारे नेते मराठवाडय़ात फड रंगवू पाहत होते तेव्हा येथील माणूस मात्र नव्याच संकटात सापडत गेला. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. आता नव्या संकटात स्वप्रतिमा उजळविण्यासाठी नेते नवा खेळ मांडत राहतील.\nनारायण राणे यांचे उसने आवसान\nराजकीय आखाडय़ात बळ एकवटून आलेल्या नारायण राणे यांनी मात्र सेनेच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. त्यांच्या पक्षाची नोंदणी अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. मात्र, तत्पूर्वी ‘जे बोलू ते करू’, असे पक्षाचे घोषवाक्य असेल, असे सांगत त्यांनी सेनेवर टीका केली. आक्रमक स्वभावाचे राणे मराठवाडय़ात त्यांची राजकीय ताकद शोधू पाहत आहेत. त्याला ते जातीचा आधारही शोधत आहेत. मराठा समाजाला आरक्षण का द्यावे, याची कारणमीमांसा सरकार दरबारी करणारे ते प्रमुख सदस्य होते. त्या आधारे मराठवाडय़ात पाय पसरता येतात का, याची चाचपणी त्यांनी केली खरी; पण त्यांचे बळ तसे नाही आणि मराठवाडा पातळीवर काम करण्यासाठी त्यांना उसने आवसान आणावे लागत होते. त्यांच्या सभेला आलेली संख्या हे सांगण्यास पुरेशी होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180315", "date_download": "2019-01-16T10:21:09Z", "digest": "sha1:WU7Y3ENESK4FFDZQFN2RH4C4EEFDLTC5", "length": 4902, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "15 | March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nकासा येथील इमारतीला आग एकाचा आगीत होरपळून मृत्यू\nComments Off on कासा येथील इमारतीला आग एकाचा आगीत होरपळून मृत्यू\nदि. १४: अलिकडेच तारापूर औद्योगिक क्षेत्रात ६ कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडून ४ जण दगावल्याची घटना ताजी असतानाच डहाणू तालुक्यातील कासा येथे भर बाजारपेठेतील २ मजली इमारतीला आग लागून एक जणाचा मृत्यू ओढवल्याची घटना घडली आहे. ही इमारत प्राथमिक शाळेच्या जवळ असल्याने शाळेला सुट्टी द्यावी लागली. यामुळे पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज पहाटे ३ च्या ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180711", "date_download": "2019-01-16T10:07:41Z", "digest": "sha1:KIWWFSTTI7UAHW6GH7GRMUU5BPAQIU5X", "length": 16897, "nlines": 89, "source_domain": "rajtantra.com", "title": "11 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nदेवबांध, गणेशवाडी व हनुमान टेकडी मागील दहा दिवसांपासून अंधारात\nComments Off on देवबांध, गणेशवाडी व हनुमान टेकडी मागील दहा दिवसांपासून अंधारात\n>> विद्युत रोहित्र दुर्मिळ >> महावितरणचे दुर्लक्ष >>अंधारयात्रा कायम दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : मोखाडा तालुक्यातील प्रसिध्द अशा देवबांध आणि परिसरातील गणेशवाडी व हनुमान टेकडी येथील विद्युत रोहित्र जळाल्याने येथील विद्युत पुरवठा मागील दहा दिवसांपासून अनियमीत काळासाठी खंडीत झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत वारंवार मागणी करूनही महावितरण दखल घेत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. श्रीसुंदर नारायण ...\tRead More »\nआता विवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक, नोंदणी व मुद्रांक विभागाचे महत्त्वाचे पाऊल\nComments Off on आता विवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक, नोंदणी व मुद्रांक विभागाचे महत्त्वाचे पाऊल\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. १० : नोंदणी व मुद्रांक विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विवाह नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता विवाहउत्सुक मंडळींना विवाहाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी आपला वेळ दडवण्याची गरज नाही. त्यासंदर्भात नोंदणी उप महानिरीक्षक आणि कोकण विभागाचे मुद्रांक उपनियंत्रक अ. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आता १ ...\tRead More »\nपालघर जिल्ह्यातील बित्तमबातमी साठी दैनिक राजतंत्रचे APP उपलब्ध\nComments Off on पालघर जिल्ह्यातील बित्तमबातमी साठी दैनिक राजतंत्रचे APP उपलब्ध\n⭕ पालघर जिल्ह्यातील बातम्या आता एका Click वर दैनिक राजतंत्रचे App आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेत हजर करीत आहोत. हे App … Google Play Store वर उपलब्ध आहे. आपण ते तेथून Download करु शकता किंवा खालील Link वरुन Download करु शकता. https://play.google.com/store/apps/details दैनिक राजतंत्रचे App आमच्या प्रिय वाचकांच्या सेवेत हजर करीत आहोत. हे App … Google Play Store वर उपलब्ध आहे. आपण ते तेथून Download करु शकता किंवा खालील Link वरुन Download करु शकता. https://play.google.com/store/apps/detailsid=com.rajtantra आपला स्नेहांकित संजीव जोशी संपादक – दैनिक राजतंत्र Share on: WhatsApp\tRead More »\nआदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर दळवी\nComments Off on आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर दळवी\nवार्ताहर वाडा, दि. १० : कोकण विभागिय आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थ��ची पंच वार्षीक सभा नुकतीच ठाणे येथे पार पडली. या सभेत संपूर्ण कोकण विभागाच्या आदिवासी कोकणा समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी भास्कर लडकू दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेसाठी कोकणा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ...\tRead More »\nटीडीसी बँकेच्या जव्हार शाखेत तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प\nComments Off on टीडीसी बँकेच्या जव्हार शाखेत तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प\nमनोज कामडी / जव्हार, दि. १० : शहरातील गरिबांसाठी असलेली एकमेव ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जव्हार शाखेत गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने, बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा ग्रामीण भागातील गरिब ग्राहकांना चांगलाच फटका बसला असून मागील तीन दिवसापासून पाण्यापावसात बँकेबाहेर व्यवहार सुरु होण्याची वाट बघूनग्राहकांना घरी परतावे लागत आहे. ...\tRead More »\nडहाणूकरांची सर्व धर्म समभाव मदत\nComments Off on डहाणूकरांची सर्व धर्म समभाव मदत\nडहाणु रेल्वे प्रशासन, डहाणु रेल्वे पोलीस व डहाणु पोलीस स्टेशन यांच्यासह डहाणू रोटरी क्लब, डहाणु जैन सोशल ग्रुप यांसह अनेक समाजसेवी संस्था, राजकीय पक्षाचे नेते यांच्यातर्फे प्रवाशांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच जैन मंदिरात निवारा देखील उपलब्ध करुन देण्यात आला. त्याशिवाय प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था देखील पुरविण्यात आली. प्रवाशांच्या सोईसाठी राज्य परिवहनतर्फे ठाणे, बोरिवली, चारोटी, बोईसर व उंबरगावसाठी विशेष ...\tRead More »\nउमरोळी येथे संतप्त प्रवाशांकडून रोलरोको\nComments Off on उमरोळी येथे संतप्त प्रवाशांकडून रोलरोको\nवैदेही वाढाण/बोईसर, दि. 11 : काल, मंगळवारी अतिवृष्टीमुळे संपुर्ण दिवस रेल्वे सेवा ठप्प होती. आज, दुसर्‍या दिवशी देखील रेल्वेसेवा पुर्ववत न झाल्याने उमरोळी रेल्वे स्थानकात चाकरमान्यांसह इतर प्रवाशी खोळंबले होते. सकाळी लोकलसेवा विस्कळीत असताना लांब पल्ल्यांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने धावत होत्या. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी एकत्र येत लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उमरोळी स्थानकात थांबा द्यावा, या मागणीसाठी जम्मू तावी एक्स्प्रेस रोखून धरली ...\tRead More »\nखोळंबलेल्या प्रवश्यांसाठी नागरिकांनी केली जेवणाची सोय\nComments Off on खोळंबलेल्या प्रवश्यांसाठी नागरिकांनी केली जेवणाची सोय\nवैदेही वाढा�� / बोईसर, दि. १० : आज सकाळी पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याने बोईसर, पालघर, सफळे, केळवे आदी रेल्वे स्थानकांवर लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक तासांपासून ताटकळत बसलेल्या या गाड्यांमधील प्रवाश्यासाठी येथील नागरिकांनी नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. . Share on: WhatsApp\tRead More »\nपालघर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पाणी साठून जनजीवन विस्कळीत\nComments Off on पालघर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पाणी साठून जनजीवन विस्कळीत\nवैदेही वाढाण / बोईसर, दि. १० : मागील ४ – ५ दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने पालघर जिल्हयात धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणी साठल्याने त्याचा रस्ता व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर जिल्ह्यात पाणी साठलेणे राममदिराजवलील भाग पूर्ण पाण्याने भरला आहेत तर केळवे येथे प्रसिद्ध शितला देवीच्या मंदिरामध्ये देखील पाणी शिरले. केळव्यातील ...\tRead More »\nमनोर : पावसाच्या संतत धारेमुळे लालोंडे गावात घराचा भाग कोसळला\nComments Off on मनोर : पावसाच्या संतत धारेमुळे लालोंडे गावात घराचा भाग कोसळला\nनाविद शेख / मनोर, दि. ८ : पावसाच्या संततधारेमुळे मनोर नजीकच्या लालोंडे गावातील सुमन दत्तात्रेय पडवळे यांच्या राहत्या घराचा एक भाग आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोसळला. घर धोकादायक झाल्यामुळे या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे मनोर परिसरात आजही पावसाची संततधार सुरु आहे. त्यातच रविवारी दि. ८ पहाटे ५ वाजताच्या सुमारास आलेल्या वारा आणि पावसामुळे ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या ��गरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/cwg-2018-neeraj-chopra-wins-historic-gold/", "date_download": "2019-01-16T10:10:47Z", "digest": "sha1:HW42VCFIPASHC4GIMG4K6YF3ZA5AEXW3", "length": 8193, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी", "raw_content": "\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८: नीरज चोप्राची भालाफेकमध्ये सुवर्णमय कामगिरी\n ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला २१ वे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हे पदक त्याने भालाफेक क्रीडा प्रकारात मिळवले आहे.\nतसेच तो राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकमध्ये पदक मिळववणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो फक्त चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.\nयाआधी मिल्खा सिंग (१९५८), कृष्णा पुनिया (२०१०) आणि विकास गौडा (२०१४) यांनी अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.\nनीरज चोप्राने आज पहिल्या प्रयत्नात ८५.५० मीटरचा भालाफेक केला होता . त्यानंतर त्याला दुसऱ्या प्रयत्नात अपयश आले. पण लगेचच त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८४.७८ मीटरचा भालाफेक केला आणि चौथ्या प्रयत्नात विक्रमी ८६. ४७ मीटरचा भालाफेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.\nया स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या हमीष पिकॉकला रौप्यपदक आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटरला कांस्यपदक मिळाले आहे.\nत्याने मार्चमध्ये पटियालाला झालेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत सहाव्या प्रयत्नात ८५.९४ मीटरचा भालाफेक केला होता. यामुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.\nभारताने आत्तापर्यंत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० पदके मिळवली आहेत. यात २२ सुवर्णपदके, १३ रौप्य आणि १५ कांस्यपदकांचा समावेश आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स ���ुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mumbai-bodybuilding/", "date_download": "2019-01-16T10:10:43Z", "digest": "sha1:CWXC6F34BS6QJ6J7N2KNEFSXH52NIZH6", "length": 11277, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबईकर बाहुबलींच्या पाठीवर पडणार कौतुकाची थाप", "raw_content": "\nमुंबईकर बाहुबलींच्या पाठीवर पडणार कौतुकाची थाप\nमुंबईकर बाहुबलींच्या पाठीवर पडणार कौतुकाची थाप\n शरीरसौष्ठवपटूंच्या पीळदार शरीरयष्टीमागे खरी ताकद उभी असते ती त्यांच्या कुटुंबियांची. स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर खेळाडूंचा सन्मान होतो, त्यांचा सत्कारही केला जातो. मात्र आता बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकरांच्या संकल्पनेतून विजेत्या खेळाडूंच्या आई-बाबांचा, कुटुंबियांचाही सत्कार केला जाणार आहे.\nनुकत्याच झालेल्या अकराव्या भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण जिंकून देणाऱया सुनीत जाधव, सागर कातुर्डे आणि नितीन म्हात्रे या मुंबईकर बाहुबलींचा गौरव सोहळा येत्या रविवारी 15 एप्रिलला गोरेगाव स्��ोर्टस् क्लबमध्ये केला जाणार आहे.\nयासोबत या खेळाडूंच्या आई-बाबांचे तसेच मुंबई शरीरसौष्ठवाला सर्वात शक्तिशाली बनविण्यासाठी जीवाचे रान करणाऱया दिग्गज संघटक आणि कार्यकर्त्यांचाही सन्मान सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती संघटना अध्यक्ष आणि संयोजक अजय खानविलकर यांनी दिली.\nपुणे येथील बालेवाडीत पार पडलेल्या अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवची जेतेपदाची हॅटट्रीक थोडक्यात हुकली. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राने जी तिन्ही सुवर्णपदके जिंकली ती मुंबईकर बाहुबलींनीच जिंकून दिली.\nया पीळदार यशाबद्दल विजयी शरीरसौष्ठवपटूंचा सत्कार व्हावा. तसेच त्यांच्या डाएटसाठी प्रचंड मेहनत घेणाऱया त्यांच्या आई-बाबांचा, कुटुबियांचेही मनापासून आभार मानले जावे, अशी संकल्पना खानविलकर यांनी मांडली.\nत्यांच्या संकल्पनेचे सर्वांनीच कौतुक केले आणि हा सोहळा लवकरात लवकर आयोजित करण्याचेही ठरले. त्यानूसार खानविलकर यांनी स्वताच पुढाकार घेऊन हा गौरव सोहळा आयोजित केला असून सर्व भारत श्री विजेत्यांसह त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले आहे.\nएवढेच नव्हे तर मुंबईला भारतातील सर्वात शक्तिशाली जिल्हा शरीरसौष्ठव संघटना बनविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱया भाई कदम, पपी पाटील, विकी गोरक्ष, आनंद गोसावी, मधुकर थोरात, श्याम रहाटे, अनिल राऊत आणि प्रवीण सकपाळ या दिग्गज खेळाडू-संघटकांचे सन्मान केले जाणार असल्याचे खानविलकरांनी सांगितले.\nयानिमित्ताने मुंबई शरीरसौष्ठव संघटनेची खरी ताकद असलेल्या कार्यकर्त्यांचाही प्रथमच कौतुक सोहळा केला जाणार आहे. आज देशभरात सर्वाधिक शरीरसौष्ठव स्पर्धा या मुंबईत होत आहेत.\nया दिमाखदार आयोजनाचे सारे श्रेय शरीरसौष्ठव संघटनेच्या मेहनती कार्यकर्त्यांचे आहे. त्यामुळे तब्बल 60 कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करून त्यांचे आभार मानले जाणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.\nया सोहळ्याला व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठवाचे चाणक्य ऍड. विक्रम रोठे, उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, ठाणे जिल्हा संघटनेचे प्रशांत आपटे यांची उपस्थिती लाभणार आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर��धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/amche-eayktayna-na-news/hookah-parlor-and-pub-culture-1729454/", "date_download": "2019-01-16T10:30:09Z", "digest": "sha1:O5PZROAE65X5CZWPBNFPAJXBY5J6CQAQ", "length": 28812, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hookah Parlor and Pub Culture | ‘नाही’ म्हणण्याची किंमत | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nप्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्र परिवाराचे माहात्म्य म��ठे असते.\n|| डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे\nप्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्र परिवाराचे माहात्म्य मोठे असते. मित्रपरिवार म्हणतो तसे केले नाही तर एकटे पडण्याची, टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. आणि मला पटले नाही तर मी करणार नाही, हा कणखरपणा फार थोडय़ांमध्ये असतो. तो असण्यासाठी भक्कम संस्कारांची शिदोरी लागते व मनाचा कणखरपणा.. तरुणांमधील वाढत्या रेव्ह पार्टी, हुक्का पार्लर, पब संस्कृतीच्या निमित्ताने.\nकाही वर्षांपूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी रेव्ह पार्टीवर रेड पडली तेव्हा एक लक्षवेधी एसएमएस आला.\n‘ब्रेव्ह’ लोकांच्या पुण्यात आता\n‘रेव्ह’ पार्टी नाचत आहे.\nकुठली पायरी चुकली आहे\nरेव्ह पाटर्य़ासंबंधातील बातम्या हादरवूनच जातात, अंतर्मुख करतात. ही कोणती संस्कृती या देशात येऊ घातली आहे तुमच्या माझ्यासारख्यांच्या घरातील मुले का बहकू लागली आहेत तुमच्या माझ्यासारख्यांच्या घरातील मुले का बहकू लागली आहेत तरुणाईतून प्रत्येक पिढी जाते. आपआपल्या काळात प्रस्थापितांविरुद्ध विद्रोही होणे हे आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक पिढी करते.. तरीही या प्रमाणात पावले बहकलेली नजरेस आली नव्हती. मग आताच नेमके काय घडते आहे ज्याच्यामुळे असे नासलेले बाल्याचे-तरुणाईचे स्वरूप पुढे येते आहे. वाढत्या रेव्ह पार्टीज, हुक्का पार्लर, पब संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर काही गोष्टी मुलांसमोर व पालकांसमोर आणाव्याशा वाटतात.\nयातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आर्थिक बाब. मुलांकडे इतके पैसे येतात कुठून आले तरी ते स्वत:च्या कमाईचे नाहीत ही जाण त्यांना का नसावी आले तरी ते स्वत:च्या कमाईचे नाहीत ही जाण त्यांना का नसावी एकूणच मुले अशी का वागली यापेक्षा आई-वडील कसे वागत आहेत, समाज कोणाला साथ देतो आहे याची कारणमीमांसा करणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे असे वाटते. मुंबईच्या संपूर्ण स्त्रियांच्या कॉलेजातील नन्सनी चालविलेल्या वसतिगृहात मी राहत असताना आमच्या स्वागतासाठी (१९७५ मध्ये) कॉलेजतर्फे डिस्को-पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी खास मुलांना आमंत्रित करण्यात आले होते व मुलींनी जीन्स-टी शर्ट घालावे असा आदेशही देण्यात आला होता. या पार्टीला जायला मी व आणखी एका मराठी मुलीने नकार दिला. अर्थात आम्ही ‘मागास’ ठरलो. पण हे मनोबल आमच्यात आले कोठून एकूणच मुले अशी का वागली यापेक्षा आई-वडील कसे वागत आहेत, समाज कोणाला साथ देतो आहे याची कारणमीमांसा करणे आत्यंतिक गरजेचे झाले आहे असे वाटते. मुंबईच्या संपूर्ण स्त्रियांच्या कॉलेजातील नन्सनी चालविलेल्या वसतिगृहात मी राहत असताना आमच्या स्वागतासाठी (१९७५ मध्ये) कॉलेजतर्फे डिस्को-पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी खास मुलांना आमंत्रित करण्यात आले होते व मुलींनी जीन्स-टी शर्ट घालावे असा आदेशही देण्यात आला होता. या पार्टीला जायला मी व आणखी एका मराठी मुलीने नकार दिला. अर्थात आम्ही ‘मागास’ ठरलो. पण हे मनोबल आमच्यात आले कोठून त्याचा पुढे विचार करू.\nमुले पार्टीला जातात कदाचित निरागस मनाने- गंमत करायला. पौगंडावस्थेत काहीतरी वेगळे करावेसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध वागणे यात एक ‘थ्रील’ असते. आपापल्या तारुण्यात प्रत्येकानेच अशा थोडय़ा-फार प्रमाणात केलेले असते. मत्रिणीकडे जाते म्हणून सिनेमाला जाणे, लेक्चर बंक करून उगीचच भटकणे, छत्री असून पावसात भिजणे, मुद्दाम फाटक्या जीन्स घालणे, एकूण मोठय़ांचे नियम मोडणे यात प्रचंड धमाल असते. आजच्या पिढीच्या पुण्यातील आजोबा-पणजोबांनी ‘गुडलक’/‘लकी’मध्ये ऑमलेट-पाव खाण्यानेही घरा-घरात आलेल्या तुफानाच्या गोष्टी आपण ऐकतो. पणजीचे पाचवारी नेसणे किंवा आजीचे सलवार खमीज घालणे हे फाटक्या जीन्सइतकेच एकेकाळी धक्कादायक होते. मग पुढच्या पिढीने चोरून सिगारेट ओढणे हे थ्रील झाले. एकूण ‘प्रस्थापितांच्या विरुद्ध’ हा तरुणाईचा नियम आणि आनंदही.\nदुसरा नियम मित्र परिवाराच्या पगडय़ाचा (पीअर प्रेशर/ पीअर अ‍ॅक्सेप्टन्स). प्रत्येकाच्या आयुष्याच्या ठरावीक टप्प्यात मित्रपरिवाराचे माहात्म्य मोठे असते, तारुण्य-पदार्पणकाळात किंबहुना जास्तच मित्रपरिवार म्हणतो तसे केले नाही तर एकटे पडण्याची, टिंगल-टवाळीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. आणि मला पटले नाही तर मी करणार नाही, हा कणखरपणा फार थोडय़ांमध्ये असतो. तो असण्यासाठी भक्कम संस्कारांची शिदोरी लागते व मनाचा कणखरपणा.\nविद्रोह, मित्रांची मान्यता यामुळे अशा गोष्टींकडे मुले आकर्षित होतात हे जसे खरे आहे, त्याचप्रमाणे तेथील संगीत, लाइटिंग एकूण वातावरण हे एक प्रकारचे झिंग आणणारे, हवे-हवेसे वाटणारे असते. त्याचे व्यसन सहज लागू शकते. अशीच झिंग इतर गोष्टीतूनसुद्धा येऊ शकते याचे अनुभव पालकांनी दिले तर मुलांना चांगल्या गोष्टींचे व्यसन लावता येईल. डोंगर दऱ्यात फिरणे, गड-कोट धुंडाळणे, धुव्वाधार पावसात भटकणे, सायकिलग, मॅरेथॉन या अशाच बेहोष पण चांगल्या अर्थाने झिंगवणाऱ्या, गुंगवणाऱ्या गोष्टी. कलाविश्व असेच बेभान करू शकते, मग कला शिकणे असो वा त्याचा निव्वळ आस्वाद घेणे. वाचन, व्याख्याने ऐकणे, विविध भाषा शिकणे, कोस्रेस करणे, याबाबत सकारात्मक ईर्षां/ध्यास मुलांच्या मनात तयार करता येतो. आपल्यापेक्षा कमनशिबी लोकांत काम करणे, देशा-परदेशात भ्रमंती करणे, कोणता तरी छंद पिसाटून जोपासणे- कितीतरी प्रकारे नशा करता येते. पण या नशांची दिशा देणारे, लहान वयातच मुलांसमोर हे पर्याय ठेवणारे, चांगल्या व्यसनांची वाट स्वत:च्या वर्तनातून दाखवत, त्यासाठी लहानपणापासून संधी उपलब्ध करून देणारे पालक मात्र हवेत. वयानुरूप बेहोषीची गरज भागेलच त्याबरोबर व्यक्तिमत्त्व बहरून येईल. एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, अपंग, दुर्बल घटकातील मुले, अशांबरोबर काम करण्याची पण एक आनंददायी सवय असू शकते. एखाद्या कार्यासाठी चळवळ उभारणे अथवा अशा चळवळीचा भाग बनणे, त्यासाठी अविरत कष्ट करणे याची नशा एकदा चाखून पाहावीच.\nसंधी देणे, अशा गोष्टींची वाट दाखवणे तर दूर, मुले वरीलपैकी काही करू पाहतील तर अभ्यास, करियर वगैरेच्या नावाखाली त्यांना परावृत्त केले जाते. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, भिकेचे डोहाळे म्हणून अवहेलना केली जाते. ज्याची चवच चाखली नाही त्याची बेहोषी कळणार कशी\nप्रत्यक्ष हे चांगले, ते वाईट सांगणारे पालक ठिकठिकाणी समझोता करताना, आपल्या वर्तणुकीवर पांघरूण घालताना मुले पाहतात. ‘दारू पिणे वाईट पण सोशलसाठी प्यावी लागते/पाजावी लागते,’ मर्यादा सोडून पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे नृत्य वाईट, पण कंपनीच्या पार्टीत चालते. मग मित्रपरिवारात स्टेटससाठी पार्टी का चालत नाही असे मुलांच्या मनात आले तर काय चुकले पालकांनी स्वत:ची वर्तणूक केलेल्या संस्कारांनुरूप आहे की नाही हे बघणे खूप गरजेचे आहे.\nमाझी आई अनेक वर्षे जर्मन भाषेची प्रध्यापिका होती. मी स्वत: पदवी/पदव्युत्तर स्तरावर शिकविले आहे. आमच्यासारख्यांचा अनुभव असा की खासकरून उत्तरेकडच्या अशा राज्यातून येणाऱ्या मुली की ज्यांच्याकडे अज��नही मुलगी म्हणून प्रचंड बंधने आहेत, इथे आल्या की एकदम सुटतात. पुन्हा बेडय़ाच अडकवून घ्यायच्या आहेत तर त्याआधी मुक्त जगू पाहतात. काही अशा समाजातील महाराष्ट्राबाहेरील मुले-मुली आहेत ज्यांच्या पारंपरिक संस्कृतीनुसार मुला-मुलींनी एकत्र सर्व तऱ्हेचे व्यवहार करणे, धूम्रपान करणे, निषिद्ध नाही. या मुक्त व्यवहाराचे आकर्षण त्यांच्या इतर मित्रमंडळींना वाटणे स्वाभाविक आहे. आपल्या इथले वातावरण मग नको त्या दिशेने बदलते. मराठी मुलींवर इतकी बेडय़ावत बंधने गेल्या २३ पिढय़ा नाहीत. पण आपली लक्ष्मणरेषा आखून घेण्यासाठी पुरेसे सक्षमीकरण त्यांचे झाले आहे असे म्हणता येणार नाही.\nया वयाचे वैशिष्टय़च विद्रोह असल्यामुळे तितकी बंधने तितका उलटा व्यवहार होण्याची शक्यता जास्ती. एकतर पूर्ण मुक्तता देणे- त्यामुळे विद्रोहातील हवाच निघून जाते आणि त्याचबरोबर खड्डय़ांची जाणीव देऊन त्याच्यावर पूल बांधण्यासाठी मुलांचे सक्षमीकरण ही पालकांची जबाबदारी राहते.\nरेव्ह पार्टी/पब/हुक्का पार्लर हे प्रकार कॉलसेंटर व आयटी सेक्टरमधील तरुणाईच्या पशांच्या जोरावर चालतात असा आरोप होतो. मात्र या तरुण उन्मेषाला विधायक वळण लावण्याचे अनुकरणीय काम अनेक आयटी कंपन्या सध्या करीत आहेत. या कंपन्यांमधून काहीसे अनिवार्य म्हणून कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थांच्या कामात सहभागास उद्युक्त प्रथमत: करण्यात आले. दुर्लक्षित मुलांमध्ये काम, अपंगाना साह्य़ अशा तऱ्हेचे प्रत्यक्ष काम करण्यामधला आनंदाचा शोध या मंडळींना लागला. आता ‘‘आम्ही देतो त्यापेक्षा मिळवतोच जास्त’’ ही या सर्व स्वयंसेवकांची अनुभवसिद्ध भावना झाली आहे. यातून अनेक स्वयंस्फूर्त गट अशा कंपन्यांमधून तयार झाले आहेत. माझ्या संस्थेबरोबर असे २३ गट काम करीत आहेत. फावला वेळ पार्टीला जाण्यापेक्षा स्वयंसेवी संस्थांच्या कामात घालविणे ते पसंत करतात. अशा कामाची नशा ही त्यात पडल्याशिवाय कळणार नाही, मात्र विधायक मार्ग दाखविणारे पाहिजेत.\nनको म्हणण्यापेक्षा इतर मार्गाने संभाव्य व्यसनांना विरोध करता येतो. ‘निषिद्ध ते करणारच’ हा पौगंडावस्थेतील नियम आहे हे लक्षात ठेवून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीवर उपाय शोधले पाहिजेत. सात वाजता घरी परत जायचे म्हटले तर मित्रपरिवार ‘शुभंकरोति म्हणायचे का’ वगैरे ऐकवणार आहे. पण कारण पटल�� असेल तर खंबीरपणे अशा चेष्टेला प्रत्युत्तर देता येते हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगते.\nपार्टीला खुशाल जा, पण त्या तरल वयात, त्या वातावरणात केवळ मत्रीखातर धरलेल्या हातातून लक्ष्मणरेषा कशा नकळत ओलांडल्या जातात व पुढे कुठे वाटचाल सुरू होते याची माहिती मुलांना हवी. या वयाचे वैशिष्टय़च विद्रोह असल्यामुळे तितकी बंधने तितका उलटा व्यवहार होण्याची शक्यता जास्ती.\nअशा घरगुती/बाहेरील पाटर्य़ामधून कॉलगर्ल रॅकेटपर्यंत पोहोचलेल्या, बलात्काराला बळी पडलेल्या, भावनांवरील ताबा गमावलेल्या अनेक मुलींचा आणि मुलांच्यासुद्धा केसेस ‘चाईल्डलाइन’कडे आहेत. एकूणात बंधने घालून प्रश्न सुटणार नाही तर सक्षमीकरणातून सुटेल. त्यासाठी पालकांची स्वत:ची वर्तणूक, मुलांशी उत्तम संवाद, आश्वस्त आधार आणि चांगल्या-वाईटाची जाण मुरेल असे संस्कार, प्रभावी पर्याय व वेळेला मित्रपरिवाराला न पटणाऱ्या गोष्टींसाठी कोणतीही भीड न बाळगता ‘नाही’ म्हणता येणं हे आवश्यक.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/jailed-in-greece-thane-sailor-kalpesh-shinde-returns-home-after-two-and-half-years-1631039/", "date_download": "2019-01-16T10:30:50Z", "digest": "sha1:7LX6U3XGAKDLJNMOGITWX2PKHBO27557", "length": 13570, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jailed in Greece thane sailor Kalpesh Shinde returns home after two and half years | ठाण्यातील तरुणाची घरवापसी अडीच वर्ष होता ग्रीसच्या तुरुंगात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nठाण्यातील तरुणाची ‘घरवापसी’; अडीच वर्ष होता ग्रीसच्या तुरुंगात\nठाण्यातील तरुणाची ‘घरवापसी’; अडीच वर्ष होता ग्रीसच्या तुरुंगात\nमाझ्यासाठी हा कटू अनुभव होता. पण मला पुन्हा समुद्रात जायला नक्की आवडेल\nतब्बल अडीच वर्ष ग्रीसमधील तुरुंगात असलेला कल्पेश शिंदे हा ठाण्यातील तरुण अखेर मायदेशी परतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यानंतर कल्पेशची सुटका झाली आहे.\nठाणे येथील वृंदावन परिसरात राहणाऱ्या कल्पेश शिंदेने शिंपिंगमध्ये शिक्षण घेतले असून नवी मुंबईतील एका खासगी संस्थेमार्फत त्याने ग्रीसमध्ये नोकरी मिळवली होती. त्याला ४०० डॉलर इतका पगारही होता. जून २०१५ मध्ये कल्पेश ग्रीसला गेला होता. दोन महिन्यांनी म्हणजेच ऑगस्टमध्ये कल्पेशच्या जहाजातील कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता. आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी ही शस्त्रे पुरवली जात असल्याचा आरोप होता. जवळपास अडीच वर्ष तो ग्रीसमधील तुरुंगात होता. याप्रकरणात जहाजाच्या कॅप्टनसह सात जणांना अटक झाली होती. अखेर परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कल्पेशची सुटका करण्यात आली.\nकल्पेश दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील घरी परतला आहे. ग्रीसमधील अनुभवाविषयी कल्पेश सांगतो, मी हुदाद या जहाजावर होतो. आम्ही लिबीयाच्या दिशेने जात होतो. जहाजातील कंटेनरमधील सामानाची तुर्कस्तानातील यंत्रणांनी तपासणी देखील केली होती. कंटेनरमध्ये प्लास्टिक फर्निचर असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, ग्रीसमध्ये ज्यावेळी आमचा जहाजात शस्त्रसाठा होता हे समजले तेव्हा आम्हाला सातही जणांना धक्काच बसला, असे कल्पेशने सांगितले. माझ्यासह आणखी एक भारतीय देखील जहाजावर होता. आमचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे ग्रीसमधील अधिकाऱ्यांना देखील माहित होते, असे त्याने सांगितले. आता कल्पेशला ग्रीसमधील न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.\nकल्पेशचे वडील रा��ेश आणि आई पल्लवी हे दोघेही आता आनंदात आहे. मात्र मुलाने पुन्हा जहाजावर नोकरी करु नये असे त्यांना वाटते. कल्पेशला कॅप्टन व्हायची इच्छा होती. पण त्याने हे क्षेत्र निवडावे असे आम्हाला वाटत नव्हते. त्याने आता भारतात राहुनच नोकरी करावी, असे त्यांनी सांगितले. तर कल्पेश मात्र पुन्हा जहाजावर जाण्यासाठी तयार आहे. ‘प्रत्येक नोकरीत चांगला व वाईट अनुभव येतच असतो. माझ्यासाठी हा कटू अनुभव होता. पण मला पुन्हा समुद्रात जायला नक्की आवडेल, असे त्याने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘मेक इन इंडिया..’ ग्रीसनंतर चीनच्या सावटाने भारतीय बाजारात अस्वस्थता\nआर्थिक मदतीसाठी ग्रीसने स्वीकारलेल्या योजनेवर आता संसदेत मतदान नाणेनिधीची समझोत्यावर टीका\nयुरोझोनमधून ग्रीसची पाच वर्षांसाठी गच्छंती शक्य\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180316", "date_download": "2019-01-16T09:43:41Z", "digest": "sha1:MXVGVI4TXQSAK5WIZGMW3BNMG2ICNRC5", "length": 5135, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "16 | March | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्य���लयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nभारतीय राज्यघटना समजून घेतल्यास लोकशाही व्यवस्था समजू शकाल – संजीव जोशी\nComments Off on भारतीय राज्यघटना समजून घेतल्यास लोकशाही व्यवस्था समजू शकाल – संजीव जोशी\nराजतंत्र मिडीया जव्हार, दि. १५: प्रत्येक भारतीय नागरीकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. त्यामुळे लोकशाही व्यवस्था समजणे सोपे होईल. आणि लोकशाही व्यवस्था समजली म्हणजे आपण त्यात सक्रीय होऊ शकतो. त्यातूनच देश सामर्थ्यशाली बनेल असा विश्वास दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी जव्हार येथे बोलताना व्यक्त केला. ते जव्हारस्थित प्रगती प्रतिष्ठान व सिन्जेठीया फाऊंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या कृषी उद्योजकांच्या ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180712", "date_download": "2019-01-16T11:08:08Z", "digest": "sha1:DIGP3AWPTEHECQO2H4KGTYPBPY2CRY4B", "length": 15844, "nlines": 85, "source_domain": "rajtantra.com", "title": "12 | July | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nडहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल अडचणीत\nComments Off on डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल अडचणीत\nनगरसेवक पद धोक��यात; फौजदारी कारवाईचे आदेश राजतंत्र न्यूज नेटवर्क / दि. १२: डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक निमिल गोहिल यांना एकाच वेळी २ जातीचे दाखले मिळविणे अडचणीत आणणारे ठरले आहे. डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यांचे नगरसेवकपदही संपूष्टात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निमिल हे डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नागरिकांच्या मागास ...\tRead More »\nपालघर एसटी विभागीय कार्यालयामध्ये आढळले घुबड\nComments Off on पालघर एसटी विभागीय कार्यालयामध्ये आढळले घुबड\nपालघर/बोर्डी, दि. 12 : आज, गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास पालघर रेल्वे स्थानकाच्या पुर्वेला असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आवारात भले मोठे घुबड आढळून आले. एसटी कार्यालयातील कर्मचारी अमोल गोवारी यांच्या नजरेस हे घुबड पडल्यानंतर त्यांनी पालघर येथील पक्षी मित्रांना बोलावुन घुबड त्यांच्याकडे सुपुर्द केले. Share on: WhatsApp\tRead More »\nपालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल\nComments Off on पालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल\n6 दरोडेखोरांसह 2 सोनसाखळी चोरटे गजाआड राजतंत्र मिडीया / पालघर दि. १२ : अलीकडेच पालघर ते मनोर दरम्यानच्या रस्त्यावरील वाघोबा खिंडीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील 2 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले असून काही दिवसांपुर्वीच एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याप्रकरणी 4 आरोपींना देखील मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. त्या शिवाय पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोटारसायकलवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या ...\tRead More »\nरासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या, प्रशांसनाचे आवाहन\nComments Off on रासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या, प्रशांसनाचे आवाहन\nराजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 10 : खरीप हंगामात पिकांसाठी रासायनिक खते खरेदी करताना शेतकर्‍यांनी अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रांतून व केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्‍या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस प्राधान्य द्यावे. कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्री होत असलेल्या ठिकाणाहून खत खरेदी करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल�� ...\tRead More »\nबोईसर : उत्तर क्षेत्रीय संस्थेच्या वतीने विद्यार्थाना मोफत वह्या वाटप\nComments Off on बोईसर : उत्तर क्षेत्रीय संस्थेच्या वतीने विद्यार्थाना मोफत वह्या वाटप\nवार्ताहर बोईसर, दि. 5 : उत्तर क्षेत्रीय संस्थेच्या वतीने आज बोईसर येथील नवापूर रोड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. बोईसरमध्ये कार्यरत असलेल्या उत्तर क्षेत्रीय संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सत्यप्रकाश सिह यांच्या संकल्पनेतून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी हनुमान सिंह, ब्रह्मदेव ...\tRead More »\nसजग लहानग्या भावामुळे मोखाड्यातील तिघे बचावले\nComments Off on सजग लहानग्या भावामुळे मोखाड्यातील तिघे बचावले\nप्रतिनिधी मोखाडा, दि. 11 : तालुक्यातील नाशेरा येथील गुरूनाथ मोहन भागडे (21), विमल गुरूनाथ भागडे (18) व रवी बच्चू भागडे (20) हे तिघे शेतावरून घराकडे परतत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. परंतू गुरूनाथचा लहानगा भाऊ जयेश याच्या सजगतेमूळे या तिघांचेही प्राण वाचवणे शक्य झाले आहे. या बाबत गुरूनाथ व ...\tRead More »\nबोईसर : ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी जैन बांधवांनी केली जेवणाची सोय\nComments Off on बोईसर : ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी जैन बांधवांनी केली जेवणाची सोय\nवार्ताहर बोईसर, दि. 11 : अतिवृष्टीमुळे बोईसर स्टेशनवर अडकून पडलेल्या लखनऊ बांद्रा एक्स्पे्रेस व डहाणू-पनवेल मेमोतील प्रवाशांसाठी येथील जैन बांधवांनी नाश्ता, जेवण, पाणी व औषधांची सोय करुन माणुसकीचे दर्शन घडवले. काल, रेल्वे स्थानकात प्रवाशी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बोईसरमधील जैन समाज सल्लागार महावीर सोळंकी, समाज अध्यक्ष मुकेश जैन, राकेश खोखावत, अरविंद कोठीफोडा, नरेश भोगर, जितेंद्र ...\tRead More »\nविहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू\nComments Off on विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू\nवार्ताहर बोईसर, दि. 11 : ट्युशन क्लासेसच्या नावाखाली भरपावसात विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बोईसर येथे घडली असुन राकेश यादव असे सदर मुलाचे नाव आहे. न्यू राऊत वाडी येथे राहणारा राकेश यादव हा आदर्श विद्यालयात 8 वी इयत्ते��� शिक्षण घेत होता. काल, मंगळवारी अतिवृष्टीमुळे ...\tRead More »\nडहाणूरोड रेल्वेस्थानकातील 20 मिनिटांच्या रेल रोकोनंतर अरावली एक्सप्रेस मुंबईकडे रवाना\nComments Off on डहाणूरोड रेल्वेस्थानकातील 20 मिनिटांच्या रेल रोकोनंतर अरावली एक्सप्रेस मुंबईकडे रवाना\nशिरीष कोकीळ/डहाणू दि. १२: अरावली एक्स्प्रेसची वाहतूक डहाणू रोड स्थानकात स्थगित करण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत आज सकाळी रेल रोकोला सुरुवात केली होती. बलसाड फास्ट पॅसेंजरला या रेल रोकोचा फटका बसला. अखेर रेल्वेने अरावली एक्स्प्रेस बोरिवलीपर्यंतत सोडण्याचं मान्य केल्यानंतर प्रवाशांनी रेल रोको मागे घेतला. जवळपास २० मिनिटांनंतर हा रेल रोको मागे घेण्यात आला. Share on: WhatsApp\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180910", "date_download": "2019-01-16T11:01:01Z", "digest": "sha1:OB4FLAIQ7FBZTJTQ2G4KSZRWVC2B52ZP", "length": 5178, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "10 | September | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nमुलींनी स्वतःला सक्षम नागरिक म्हणून घडवावे – संजीव जोशी\nComments Off on मुलींनी स्वतःला सक्षम नागरिक म्हणून घडवावे – संजीव जोशी\nराजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. ९: मुलींनी मोठे होताहोता दुर्बल किंवा बिच���री बाई नव्हे तर सक्षम नागरिक म्हणून स्वतःला घडवावे असे प्रतिपादन दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थीनींशी बोलताना केले. त्यांनी विद्यार्थीनींना भारतीय संविधानाची तोंडओळख करुन दिली. डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधीर कामत यांनीदेखील विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. संजीव जोशी यांनी भारतीय संविधानाची तोंडओळख करुन देण्याचे ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/koregaon-bhima-issue-and-national-congress-party-meeting-issue/", "date_download": "2019-01-16T10:03:55Z", "digest": "sha1:QNFAU2KTETTOFPPBFQ6PYHBFX5HIVOVX", "length": 10842, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोरेगाव भीमा दंगलीत भाजपचा हात : राष्ट्रवादी काँग्रेस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोरेगाव भीमा दंगलीत भाजपचा हात : राष्ट्रवादी काँग्रेस\nकोरेगाव भीमा दंगलीत भाजपचा हात : राष्ट्रवादी काँग्रेस\nकोरेगाव भीमा येथील दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा खळबळ जनक आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. ते कर्जत येथील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.\nआज कर्जत येथिल भाग्यतारा मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी दादाभाऊ कळकमर, जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, आविनाश आदिक, राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, उमेश परहर, गुलाब तनपुरे, काकासाहेब तापकीर, विजय मोडळे, बाळसाहेब शिंदे, नितीन धांडे, शहा��ी भोसले, वंसत कांबळे, रघूनाथ काळदाते, साधना कदम, सोनाली बोराटे, हेंमत मोरे, बाळासाहेब सपकाळ, स्वप्नील तनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार हे समाजामध्ये फुट पाडण्याचे काम करीत आहे. कोरेगाव भीमा येथील घटनेमध्ये भाजपचा हात आहे. मी कोरेगाव भीमा, सनसवाडी, वढूज या गावाना भेट दिली आहे. येथील संरपच दलित आहे. कोणीतरी बाहेरील २५ ते ३० युवक येथे आले व त्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेमध्ये भाजपासाठी काम करणार्‍या हिदुंत्ववादी संघटनाचा यामध्ये सहभाग आहे. मनुवादी विचार आता राज्यात प्रभावी ठरत आहेत. तसे झाल्यास बहुजन समाजाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. राज्यात पुरोगामी विचारांसाठी आयुष्य वेचले असे शाहू महाराज, यशंवतराव चव्हाण, शरद पवार आणि इतरानी आपले आयुष्य वेचले ते सर्व वाया जाणार आहे काय असा सवालही उपस्‍थित केला.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी समविचारी पक्ष एकत्र\nयावेळी बोलताना दिलीप वळसे पुढे म्हणाले की, गुजरात निवडणुकीमध्ये भाजपचे पंतप्रधान व भाजप यांची अवस्था फार वाईट झाली आहे. देशात व राज्यामध्ये भाजप आणि शिवसनेच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. अगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका केव्हाही घोषीत होऊ शकतात. यामुळे या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी व समविचारी पक्ष एकत्र येणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यानी आगामी काळात प्रामाणिकपणे काम करावे असेही मत व्‍यक्‍त केले.\nनगरदक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे राहणार\nजरी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तरीही नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. मात्र अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार आहेत. इतर पक्षाला जागा दिली तरीही आपण सर्वानी काम करण्याची तयारी ठेवावी.\nकर्जत मेळावा: शरद पवार, अजित पवार यांची उपस्‍थिती\nकर्जत, जामखेड आणि श्रीगांदे तालुक्यातील एकत्र मेळावा कर्जत येथे शरद पवार आणि आजित पवार यांचे उपस्थितीमध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तेव्‍हा कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.\nरस्त्यावर उतरून पालकमंत्री यांना जाब विचारा\nया मेळाव्‍यात कोपर्डीपासून नागपूरपर्यंत महिला असुरक्षित नाहीत. खून, दरोडे, बलत्कार घटना घडत आहे. युवक बेरोजगार झाला आहे. शेतकर्‍य��ंची आवस्‍था बिकट आहे. अश्वासनांची खैरात होत आहे. राज्यात दिवाळीखोरीत गेले आहे. यामुळे नागरिकांनी रस्‍त्यावर उत्तरून पालकमंत्र्यांना जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे आवाहन त्यांनी केले.\nहे सरकार सगळ्यात अपयशी ठरले आहे. यामुळे आमदार आणि मंत्र्यांना जबाबदार धरून आंदोलन छेडण्याचा काळ असल्याची भावना जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी व्‍यक्‍त केल्या. आविनाश आदिक म्हणाले की, देशात व राज्यात जनतेने विकास आणि भ्रष्टाचारा या मुद्यावर सत्ता परिवर्तन केले मात्र, आज विकास गायब आहे आणि भष्टाचार सुरू आहे.\nकोटीच्या उड्डाणाचा कंटाळा आला\nपालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर राजेंद्र फाळके यांनी प्रखर टीका केली. यावेळी काही नेत्यांनी स्थानीक गटबाजी ,पालकमंत्री यांच्यासोबत मैत्री या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी मंजुषा गुंड, बाळासाहेब शिंदे, विजय मोडळे, दत्तात्रय पोटी यांची भाषणे झाली.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/development-of-the-lake/", "date_download": "2019-01-16T10:04:09Z", "digest": "sha1:QHIVXYJIGJDF3UNHAZWLAUM52KKTQXJ3", "length": 6801, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लोहगावातील हरणतळ्याचा विकास होणे गरजेचे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › लोहगावातील हरणतळ्याचा विकास होणे गरजेचे\nलोहगावातील हरणतळ्याचा विकास होणे गरजेचे\nयेरवडा : उदय पोवार\nपर्यटनस्थळाचा दर्जा असलेले ऐतिहासिक हरण तळ्याचा कात्रज तलावाप्रमाणे पुणे महापालिकेने विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी हिरिरीने लक्ष दिल्यास नक्कीच ऐतिहासिक हरणतळ्याला सौंदर्य प्राप्त होऊन लोहगावच्या वैभवात भर पडेल. लोहगाव हद्दीचा एकूण 13 कि.मी.चा परिसर आहे. यापूर्वी ग्रामपंचायत असल्याने आर्थिक निधीची मर्यादा असल्यामुळे सोयी-सुविधा देखील नागरिकांना पुरविण�� शक्य झाले नाही. आता समावेश झाल्यानंतर तरी महापालिकेने लोहगावचा जर नियोजनबध्द विकास करणे आवश्यक आहे. सध्या ड्रेनेज लाईनच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईन बदली केल्या जातील. याचबरोबर गावाच्या सभोवतालसह अंतर्गत रस्ते देखील विकसित करणे आवश्यक आहे.\nलोहगावला ऐतिहासीक असे हरणतळे आहे. या हरणतळ्यामध्ये उन्हाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी असते. या हरणतळ्याचा विकास कात्रज तलावाच्या धर्तीवर महापालिकेने केला तर नक्कीच हा सुंदर परिसर हा तळ्यात बोटींग करण्यासाठी पर्यटक भेट देतील. त्यातून महापालिकेचे उत्पन्न देखील वाढेल. फक्त हे करण्यासाठी लोकप्रतिनिधी व मनपा अधिकार्‍यांच्या इच्छा शक्तीची आवश्यकता आहे.\nसद्यस्थितीत लोहगावची विकास कामे ठप्प आहेत. नागरीकांना दैनंदिन भेडसावणार्‍या तक्रारींची दखल देखील घेतली जात नाही. महापालिकेच्या लोहगाव येथील संपर्क कार्यालयातून समस्या सोडविल्या जात नाहीत. रस्त्यांवर सर्वत्र पावसामुळे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविणे गरजेचे आहे. आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून साथीचे आजार रोखण्यासाठी तातडीने औषध फवारणी करून आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.\nयाबाबात नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोहगावच्या विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. हरणतळे परिसरात आपण वृक्षारोपण केले आहे. याचबरोबर हरणतळ्याचा विकास करण्यासाठी आपण स्वतंत्र निधी मागणार असून त्याबाबत नगरसेवकांशी देखील बोलणे झाले आहे. नागरीकांना येणार्‍या दैनंदिन समस्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/nutrition-diet-campaign-effectively-says-chairman-yatindra-pagar-1744464/", "date_download": "2019-01-16T10:49:16Z", "digest": "sha1:NJUGPXMKDEBYE6SJ4CONRXCKXXZBTTG2", "length": 13102, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nutrition Diet Campaign Effectively says Chairman Yatindra Pagar | ‘पोषण आहार अभियान प्रभावीपणे राबवा’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n‘पोषण आहार अभियान प्रभावीपणे राबवा’\n‘पोषण आहार अभियान प्रभावीपणे राबवा’\nकेंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे.\nनाशिक जिल्हा परिषदेच्या आवारात प्रदर्शनाद्वारे अंगणवाडी सेविकांनी विविध आहारांची माहिती दिली.\nकुपोषण निर्मूलनासाठी जिह्यत ग्राम विकास केंद्रामार्फत चांगले काम झाले असून पोषण आहार अभियानदेखील प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागात आहाराविषयी जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले.\nकेंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.\nकुपोषण निर्मूलनाप्रमाणे एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानात जिल्ह्य़ाने चांगले काम करून पोषण आहाराचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन पगार यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सर्व विभागांच्या सहकार्याने जिल्ह्यात सर्व क्षेत्रात जलद काम सुरू असून त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून पोषण अभियानातही सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश दिले. कार्यशाळेत दृक्श्राव्य माध्यमातून डॉ. नरेश गीते यांनी संवाद साधला. स्वच्छ सर्वेक्षण, कुपोषण निर्मूलन, पंतप्रधान आवास योजना यामध्ये केलेल्या कामाप्रमाणे पोषण आहार अभियानातही काम करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.\nप्रास्ताविकात महिला, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी पोषण आहार अभियानाबाबत माहिती दिली. पाणी-स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी अंगणवाडीत शौचालय सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. सुरेंद्र सिंग यांनी स्तनपानाबाबत माहिती दिली. अन्न-औषध विभागाचे अधिकारी देवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हा परिषद आवारात विविध आहारांबाबत प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यशाळेस बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका तसेच दृक्श्राव्य माध्यमाद्वारे गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nRafale Deal: काँग्रेसचा आरोप फ्रान्स सरकारनं फेटाळला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?m=20180912", "date_download": "2019-01-16T11:08:45Z", "digest": "sha1:72UKFTITYHXBHKSLO2MTZ5DWPLSFGL6K", "length": 5417, "nlines": 53, "source_domain": "rajtantra.com", "title": "12 | September | 2018 | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालया��र धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nविद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nComments Off on विद्यार्थ्यांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शासनाशी जोडले जाण्यासाठी लोकराज्यचे वाचन करावे – संजीव जोशी\nराजतंत्र मीडिया : पालघर, दि. 12 : विद्यार्थी हे देशाचे भवितव्य ठरविणारे तरूण आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर ते लोकशाही व्यवस्थेशी जोडले गेले तरच आपल्या परिसराचा विकास घडवून आणू शकणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल. यासाठी सरकार सर्वसामान्यांसाठी करीत असलेल्या कामांची माहिती असणेही तितकेच आवश्यक असून ही अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती लोकराज्यच्या माध्यमातून मिळते, असे प्रतिपादन दैनिक ...\tRead More »\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T10:11:39Z", "digest": "sha1:ILD3WZH7ETCUN22NLPRVXYMT6FADBOTN", "length": 10254, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रुग्णवाहिकेचे चालक पगारापासून वंचित | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरुग्णवाहिकेचे चालक पगारापासून वंचित\nमंचरमध्ये शंभर प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या\nमंचर – शंभराहूनअधिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवरील वाहन चालक गेले सहा महिने झाले पगारापासून वंचित आहेत. वाहनचालकांच्या पगाराबाबत कंत्राटदार अथवा जिल्हा परिषदेचे पदाधिकारी देखील लक्ष देत नाहीत, त्यामुळे या वाहनचालकांची अक्षरशः फरफट सुरू आहे.\nपुणे जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायम स्वरूपी वाहन चालक भरती बंद असल्याने गेली काही वर्षे ठेकेदारांमार्फत वाहन चालकांची भरती केली गेली आहे. रात्रंदिवस रुग्णसेवेला वाहून घेतलेल्या वाहनचालकांना गेले सहा महिने वेतन मिळालेले नाही, तसेच कामाच्या तुलनेत वेतनही अतिशय तुटपुंजे म्हणजे दरमहा फक्त सहा हजार रुपये आहे. त्यातच गेले पंधरा महिने भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही वेतनातून वसूल केलेली दाखविली जाते; पण भविष्यनिर्वाह निधीचा खाते क्रमांकही अद्याप संबंधितांना दिलेला नाही. दिवस-रात्र काम करूनही आर्थिक कोंडी झाल्याने अनेक वाहन चालकांमध्ये नकारात्मकता वाढीस लागली आहे. आर्थिक विवंचनेने केवळ वाहनचालकच नव्हे तर त्यांचे कुटुंबियही ग्रासलेले आहे. मुलांची शिक्षणे, घरातील वयोवृद्धांचे औषधोपचार इत्यादी खर्चाची तोंडमिळवणी कशी करावी, हा सर्व कंत्राटी वाहन चालकांसमोर यक्ष प्रश्न आहे. निदान येत्या मार्चअखेरीस तरी थकीत वेतन मिळावे, अशी अपेक्षा यावेळी वाहन चालकांनी व्यक्त केली आहे.\nकाम बंद आंदोलन होणार\nवाहन चालक लवकरच पगारासाठी “काम बंद आंदोलन’ पुकारत असून, हे आंदोलन जिल्हाभर केले जाणार आहे.वाहनचालकांच्या आंदोलनामुळे रुग्ण सेवेचा बोजवारा उडेल, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. वाहन चालकांच्या या प्रश्नाकडे ना जिल्हा परिषदेचे अधिकारी गांभीर्याने पहात आहेत, ना पदाधिकारी. यामुळे दाद कोणाकडे मागायची, या विवंचनेत रुग्णवाहिकेवरील वाहन चालक आपले जीवन कंठीत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/yonex-sunrise-arun-vakanakara-memorial-trophy-all-india-ranking-16-years-talent-series-tennis-tournament-in-ruma-gayakaivari-saina-deshpande-efficient-aggarwal-raj-dalvi-of-access-to-the-final/", "date_download": "2019-01-16T10:12:52Z", "digest": "sha1:H4PYU3SCVEPJWUWFFYI462DIHOR7HFW6", "length": 11030, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत रुमा गायकैवारी, सायना देशपांडे, दक्ष अगरवाल, यशराज दळवी यांचा अंतिम फेरीत प्रवेश", "raw_content": "\nअखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत रुमा गायकैवारी, सायना देशपांडे, दक्ष अगरवाल, यशराज दळवी यांचा अंतिम फेरीत प्रवेश\nअखिल भारतीय टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत रुमा गायकैवारी, सायना देशपांडे, दक्ष अगरवाल, यशराज दळवी यांचा अंतिम फेरीत प्रवेश\n मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात रुमा गायकैवारी, सायना देशपांडे यांनी तर, मुलांच्या गटात दक्ष अगरवाल, यशराज दळवी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम प्रवेश केला.\nएस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत रुमा गाईकैवारीने सोनल पाटीलचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 0-6, 6-3असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित सायना देशपांडेने दुसऱ्या मानांकित लोलाक्षी कांकरियाचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रुमा गाईकैवारीचा सामना सायना देशपांडेशी होणार आहे.\nमुलांच्या गटात उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित दक्ष अगरवाल याने पाचव्या मानांकित प्रसाद इंगळेचा 3-6, 6-4, 6-4असा तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित यशराज दळवीने मानस धामण���वर 6-3, 6-1असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.\nदुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात सिया देशमुख व रुमा गाईकैवारी यांनी ख़ुशी शर्मा व ख़ुशी किंगर या जोडीचा टायब्रेकमध्ये 7-6(7-2), 7-6(7-3)असा पराभव केला. सोनल पाटील व परी चव्हाण या जोडीने आस्था खरे व अग्रिमा तिवारीवर 6-0, 6-4असा विजय मिळवला. लोलाक्षी कांकरियाने समीक्षा श्रॉफच्या साथीत मयुखी सेनगुप्ता व गौतमी खैरे यांचा 7-5, 6-4असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुली:\nरुमा गाईकैवारी वि.वि.सोनल पाटील 7-6(5), 0-6, 6-3;\nसायना देशपांडे(5)वि.वि.लोलाक्षी कांकरिया(2)6-3, 6-4\n16वर्षाखालील मुले: दक्ष अगरवाल(3)वि.वि.प्रसाद इंगळे(5)3-6, 6-4, 6-4;\nयशराज दळवी(2) वि.वि.मानस धामणे 6-3, 6-1;\nदुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुली:\nसिया देशमुख/रुमा गाईकैवारी वि.वि.ख़ुशी शर्मा/ख़ुशी किंगर(1) 7-6(7-2), 7-6(7-3);\nसोनल पाटील/परी चव्हाण(4)वि.वि.आस्था खरे/अग्रिमा तिवारी 6-0, 6-4;\nलोलाक्षी कांकरिया/समीक्षा श्रॉफ(3)वि.वि.मयुखी सेनगुप्ता/गौतमी खैरे 7-5, 6-4;\nमधुरीमा सावंत/अन्या जेकब(2)वि.वि.स्वरा काटकर/संचिता नगरकर 6-1, 6-3;\nदक्ष अगरवाल/अनर्घ गांगुली(1)वि.वि.अभिरव पाटणकर/ईशान जिगली 7-5, 6-1;\nसोहम भरमगोंडे/प्रणव गाडगीळ(4)वि.वि.कुशल चौधरी/अर्णव ओरुगांती 2-6, 6-3, 10-8;\nप्रसाद इंगळे/अथर्व आमरुळे(2)वि.वि.अननमय उपाध्याय/आर्यन हूड 6-1, 6-2;\nइंद्रजीत बोराडे/रोहन फुले वि.वि.मानस धामणे/अंशूल सातव 7-6(7-4), 4-6, 10-5.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजा��ृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2019-01-16T11:10:56Z", "digest": "sha1:6SIJXEPLCOTYUZV5QL7QQNPHFWQ5QXRG", "length": 66153, "nlines": 269, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "खरे आयडॉल- प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद्‌ पाटील ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nखरे आयडॉल- प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद्‌ पाटील\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशुक्रवार, जुलै २७, २०१२\nखरे आयडॉल- प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद्‌ पाटील\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nसर्वच चळवळींना अरिष्टात सापडण्याचा भोग अटळ असतो. चळवळीचे अरिष्ट नेमके कोणते ते आकलल्याशिवाय त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडू शकत नाही. चळवळींना अरिष्टातून बाहेर काढण्याचे दिव्य विद्यापीठांच्या \"आयव्हरी टॉवर'मधील विचारवंतांच्या आवाक्यातले कधीच नसते. त्यासाठी चळवळीच्या रणमैदानातूनच \"द्रष्टा पुढे यावा लागतो. या द्रष्ट्याचीही वाटचाल सोपी नसते. कारण, तत्वज्ञानाने कर्मठ बनलेल्या श्रद्धा त्याला मोडीत काढाव्या लागतात. मार्क्सवादाच्या \"सार्वभौम श्रद्धेला' आव्हान देऊन त्याचे दार्शनिक अरिष्ट जगासमोर मांडणे म्हणजे तर केवढे पाखंड हे पाखंड कॉ. शरद्‌ पाटील यांनी तीन दशकांच्या मागेच केले.आत्मरत डाव्या प्रस्थापितांनी कॉ. शरद्‌ पाटलांची कोंडी\nकरण्यासाठी जरी मौनाचा कट केला असला तरी परिवर्तनवादी अस्वस्थ तरूणांचे जथे या प्रस्थापितांपासून आता सरकत आहेत. शरद्‌ पाटलांचे साहित्य मिळवून मोठ्या प्रमाणात वाचले जात आहे. त्यांचे समग्र योगदान त्यांची दार्शनिक महता या छोट्या लेखात सामावणे शक्य नाही म्हणून संक्षेपावरच समाधान मानावे लागेल.\nचक्रधर, बसवराजांच्या अब्राह्यणी प्रबोधनानंतर संत तुकारामांच्या नेतृत्वाखालील वारकरी संप्रदायाची प्रबोधन चळवळ विशेष लक्षवेधी ठरली. त्यानंतर तेवढीच प्रभावी चळवळ झाली ती अव्वल इंग्रजी राजवटीत सत्यशोधक समाजाची, जिचे प्रवर्तक होते महात्मा फुले. या चळवळीची महाराष्ट्रात जी प्रभावक्षेत्रे होती त्यात खानदेशातील धुळे परिसर एक प्रमुख केंद्र होते. धुळे जिल्ह्यातील कापडणे गावच्या वतनी भामरे (पाटील)कुटुंबावर साहजिकच सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. या ज्ञानलालसी कुटुंबातून आलेले आत्माराम पाटील हे शिक्षणक्षेत्रात डेप्युटी (शाळा तपासनीस) या हुद्यावर कार्यरत होते. सत्यशोधक चळवळींच्या प्रभावाने त्यांनी आपले नाव बदलून तान्हाजी असे घेतले व पत्नीचे नाव मंदोदरी असे ठेवले. या सत्यशोधकी दाम्पत्यापोटी 1925च्या 17 सप्टेंबरला धुळे शहरातच शरद्‌ पाटलांचा जन्म झाला. असामान्य आणि पराकोटीची ज्ञानतृष्णा अगदी लहानवयातच शरद्‌ पाटलांच्या ठायी दिसून आली. \"टाईम्स'ने प्रकाशित केलेले \"टोटल शेक्सपिअर' त्यांनी समग्र वाचून काढले. तेच मुळी वयाच्या अकराव्या वर्षी. ���ामायण-महाभारत या महाकाव्यांचे वाचनही त्यांनी या वयातच केले होते. वयाच्या सतराव्या वर्षी धुळ्यातच मॅट्रिक्युलेशन पूर्ण करून ते पेंटींग कोर्ससाठी बडोद्याच्या कलाभवनात दाखल झाले. तेथे एक वर्षात दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते मुंबईच्या प्रतिष्ठित \"जे.जे. स्कूल ऑफ आर्ट' मध्ये दाखल झाले. कलावंताचा पिंड असलेल्या शरद्‌ पाटलांच्या व्यक्तीमत्वात सत्यशोधकी जाणीवेचाही एक प्रखर पोत होता, जो त्यांना 1945 च्या पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ओढून घेऊन गेला. चळवळ्या मंडळींच्या संपर्काने त्यांचा साम्यवादी तत्वज्ञानाशी परिचय झाला. आर्टस्कूलचे शिक्षण मागे पडून ते कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात चित्रकार म्हणून काम करू लागले. शरद्‌ पाटील आता जीवनदानी कार्यकर्ते बनलेले कॉम्रेड शरद्‌ पाटील झाले होते.\n1947 साली पक्षाने त्यांना धुळ्यात ट्रेड युनियन आघाडीवर पाठविले आणि 1950 ला एक वर्षाची हद्दपारी भोगून ते शेतकरी आघाडीवर कार्यरत झाले. कम्युनिस्ट शिस्तीने काम करतानाच त्यांनी 1956 पर्यंत बहुतांशी मार्क्सवादी साहित्य वाचून काढले होते. वयाची तिशी ओलांडताना ते आदिवासींच्या समस्यांना भिडले व धुळे-नंदुरबारच्या आदिवासीबहुल इलाख्यात त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा व्यापक व भरभक्कम जनतळ उभारला. पुढच्या काळावर भारत-चीन संघर्षामुळे कम्युनिस्टविरोधाचे सावट होते. सरकारनेही कम्युनिस्ट नेतृत्वाची धरपकड चालविली होती. शरद्‌ पाटलांची रवानगी हर्सूल जेलमध्ये झाली. तेथेच त्यांनी पुन्हा एकदा मार्क्सचा दास कॅपिटल टिप्पणांसह तीनवेळा वाचून काढला. मार्क्सचे दुसऱ्या खंडातील एक चुकलेले बीजगणित त्यांनी येरवडा जेलमध्ये असलेल्या कॉ. बी.टी. रणदिवेंना पत्र लिहून कळविले ते याच काळात.\nभारतीय समाजाचे, सवार्ंंना स्वच्छपणे दिसणारे जातीव्यवस्थेचे वास्तव फक्त कम्युनिस्ट नवब्राह्यणी नेतृत्वाला दिसत नव्हते व आजही दिसत नाही पक्षसदस्य नोंदणी तक्त्यात कॉ. शरद्‌ पाटील वर्गाबरोबर जातही लिहून घेत. हाही पक्षामध्ये संघर्षाचा मुद्दा झाला. माकपच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद आता अटळच होते. शूद्राने जेवढे जाणायचे त्यापेक्षा जास्त जाणण्याचे पाखंड नवब्राह्यणी नेतृत्वाच्या नजरेतून सुटण्यासारखे नव्हते. दोन तुरूंगवास भोगून 1966 ला जेव्हा ते संशोधनासाठी बडोद्याला निघाले तेव्हा, चळवळीची हमाली सोडून स्कॉलर बनण्याचा उद्योग करतोय, ही शेरेबाजी त्यांना ऐकावी लागली. संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविल्याशिवाय भारतात तत्वज्ञानाच्या क्षेत्रात पाड लागू शकत नाही. या क्षेत्राचे नियंते प्राय: संस्कृतज्ञ आहेत व या वैदिक पंडितांशीच भविष्यात आपला महासंघर्ष होणार आहे हे जाणून त्यांनी वयाच्या एक्केचाळिसाव्या वर्षीही संस्कृत-पाणिनी शिकण्याची जिद्द बाळगली. बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पहिले वर्ष संस्कृत-पाणिनीचे अध्ययन करण्यातच खर्ची घातले. विद्याभास्कर मणिशंकर उपाध्यायांनी त्यांना प्रवेश दिला खरा. पण, या बुजुर्ग विद्यार्थ्याने उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी मणिशंकरजींनाही रात्र रात्र जागून काढावी लागत असे. कारण, या शंका त्यांना पूर्वीच्या पढीक विद्यार्थ्यांनी मुळीच विचारल्या नव्हत्या. बडोद्यावरून परतल्यानंतर आदिवासीभागात साक्री येथे चळवळ आणि संशोधन या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी स्वत:ला जुंपून घेतले.तेव्हापासून, दिवसा ग्रामीण गोरगरीब व अतिशूद्र यांच्यासाठी लढणे व रात्री त्यांच्या देशाचा इतिहास जाणण्यासाठी पुस्तकांशी...हेच त्यांचे प्राक्तन बनले ते आजतागायत. आज वयाच्या पंच्याऐंशीतही त्यांची रस्त्यावरची लढाई आणि पुस्तकांशी झुंजणे सुरूच आहे.\nहद्दपारी, तुरूंगवास हिच काय ती \"कमाई' असणाऱ्या व सतत प्रज्ञेच्या पातळीवर जगणाऱ्या या दार्शनिकाचा संसार चालविण्याचा \"योग' जिने सिद्धीस नेला. त्या आपल्या सहधर्मचारिणीला-सुशिलाताईंनाच त्यांनी, पंधरा वर्षाच्या ज्ञानसाधनेतून निर्मिलेला पहिला खंड (दास-शूद्र-स्लेव्हरी) अर्पण केला आहे.\nहा खंड त्यांनी अन्न-आच्छादन-निवाहापासून पुस्तकांपर्यंत सर्व साधनेे जुळवताना विपन्नावस्था व ज्ञानक्षेत्रातील उपेक्षा यांना एकाकीपणे तोंड देत निर्मिला आहे. मात्र त्यांच्या या पहिल्याच कृतीने तत्वज्ञ आणि विचारवंताच्या वर्तुळात निर्माण झालेला दरारा त्यानंतर कोणालाही रोखता आला नाही. मार्क्सवादाची एकप्रवाही वर्गवादी अन्वेषणपद्धत नाकारून त्यांनी वर्णजातीवर्गवादी अन्वेषणपद्धतीने केलेल्या या नव्या मीमांसेची दखल दिग्गजांना घ्यावीच लागली. भारतीय दासप्रथांची व त्यांच्या तत्वज्ञानांच्या उगमांची ही अन्विक्षा जरी 1972 लाच लिहून पूर्ण झाली असली तरी हा खंड प्रकाशित व्हायला एक दशक लागले. वाईचे प्राज्ञ प्रकाशन, प्रा. मे. पुं. रेगे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचा यासंबंधात त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. दरम्यान, जातीव्यवस्थेविरूद्ध लढायला नकार देणाऱ्या माकपचा 27 जुलै 1978 ला राजीनामा देऊन कॉ. पाटलांनी स्वतंत्र वाट चोखाळत 15 ऑक्टोबर 1978 ला मार्क्सवाद-फुले- आंबेडकरवादावर आधारित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. 1982 ला त्यांनी या पक्षाचे मुखपत्र \"सत्यशोधक मार्क्सवादी' सुरू केले. एक दशकभर या मासिकाने डाव्या कार्यकर्त्यांमध्ये आपला दबदबा निर्माण केला. आजही सत्यशोधक मार्क्सवादीच्या जुन्या अंकांना मागणी आहे. पुढे पाच वर्षांनी पहिल्या खंडाचा दुसरा भागही प्रकाशित झाला. भारतीय इतिहास व तत्वज्ञानाकडे ब्राह्यणी व अब्राह्यणी या मुख्य विभाजनातून पाहण्याचा दंडक घालून देणारे दार्शनिक ही त्यांची ओळख स्थिर होत असतानाच त्यांचा रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष (1986) हा तिसरा भाग प्रकाशित झाला. शंबूक, एकलव्य, सीता, कर्ण, द्रौपदी, विदुर व कृष्ण या मिथकांचा त्यांनी विज्ञानवादी आकलनातून, वास्तवाने केलेला परिहार सर्व परिवर्तनवादी प्रबोधकांनी आवर्जून वाचायला पाहिजे.\nपहिल्या खंडासाठी त्यांनी आयुष्याची पंधरा वर्षे खर्ची घातली होती. तर अठरा वर्षांच्या संशोधनातून दुसरा खंड स्वामी-सेवक संबंधावरील, जातीप्रथेच्या उगमविकासाचा जिवंत विषय घेऊन अवतरला-जातीव्यवस्थापक सामंती सेवकत्व (1996) या खंडात अब्राह्यणी बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीला \"समाजवादी सौत्रांतिकवादी' सौंदर्यशास्त्राची जोड मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षात फूट पडून आधीचे निर्णायक एकाकीपण आणखी गहिरे झाले होते. या खंडाच्या अर्पणपत्रिकेेेेेेेतही हा एकाकीपणा बुद्ध वचनाच्या साक्षीने आला आहे.\nदुसरा खंड तुर्कपूर्व भारतीय सामंतप्रथेतील दार्शनिक व सौंदर्यशास्त्रीय संघर्षावर प्रकाश टाकतो. भारतीय मार्क्सवादी वर्ण-जात समाजाची अनन्यता झटकून\"वर्गाचे ब्रह्य' सोडायला आजही तयार नाहीत. जातीव्यवस्थेसह सर्व विषमता या वर्ग नावाच्या ब्रह्याच्या पोटात असल्याचा त्यांचा लाडका आग्रह आहे. (ब्रह्य नाश पावत नसल्याने मग मुक्ती कशी मिळणार-इति शरद्‌ पाटील) कॉ. शरद्‌ पाटलांनी मार्क्सवाद एकप्रवाही व म्हणूनच अपुरा असल्याचे सर्वप्रथम लक्षात आणून दिले. शिवाय त्यांनी कर्मठ मार्क्सवाद्यांना बजावले आहे की, मार्क्सवादाला अखेरचा शब्द समजणे हेच मुळी ऐतिहासिक भौतिकवादात बसणारे नाही. मार्क्सवाद हे केवळ जाणीवेचे शास्त्र असल्याने ते अद्वैती आकलनात फसले आहे. मनाच्या द्वैती (जाणीव-नेणिवयुक्त) स्वरूपाच्या प्रमाणशास्त्रात दिग्रागाने (इ.स.चौथे शतक) केलेला उपयोग व दिग्राग स्कूलच्या सौत्रांतिक विज्ञानवादाची दखल या खंडात घेण्यात आली आहे. मार्क्सवादाचे प्रतिबिंबक प्रमाणशास्त्र, वर्ग समाजाचेसुद्धा सम्यक आकलन करू शकत नसल्याने ते भारतीय जात-वर्ग समाजाला लावण्याचा खटाटोप कसा निरर्थक आहे ते सांगून त्यांनी, नव्या सौंदर्यशास्त्राचा आग्रह धरला आहे. नेणिवेत ढकलेल्या स्त्रीराज्याच्या समतामूल्यांची उकल हाेऊन ती परिणत साहित्य बनून कादंबरीसारख्या माध्यमातून कशी दृगोचर होतात, हे खुद्द सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. नजुबाई गावित यांच्या साहित्यातून दिसते. एकाच इयत्तेसाठी चार वर्षे शाळेत काढून व अक्षरओळखही विसरलेल्या नजुबाई ते पहिल्या आदिवासी लेखिका कॉम्रेड नजुबाई हा त्यांचा प्रवास नेणिवेच्या प्रमाणशास्त्राचे यश आहे. \"स्त्री-शुद्रांच्या स्वराज्याचा राजा' (1998) हे स्वत: शरद्‌ पाटलांनी लिहिलेले नाटकही या प्रमाणशास्त्राचा वस्तुपाठ आहे. ब्राह्यणी अलंकारशास्त्रही प्रतिबिंबवादी असल्याने ते प्रस्थापितताच निर्माण करील, नवसमाज नव्हे. म्हणून जुने प्रतिबिंबवादी सौंदर्यशास्त्र सोडून नेणिवेचे जास्त भेदक व समर्पक सौंदर्यशास्त्र स्वीकारल्याशिवाय मन बदलता येणार नाही, असे त्यांचे ठाम प्रतिपादन आहे. (मने कशी बदलायची हा प्रश्न तत्त्ववेत्यांनी अनुत्तरीत ठेवला आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.) सर्वहारांचे स्वत:चे सौंदर्यशास्त्र असल्याशिवाय व लेखकाला जाणीव-नेणिव प्रक्रिया उमजल्याशिवाय तो सर्वश्रेष्ठ निर्मिती करू शकणार नाही. या सौंदर्यशास्त्राचे मिशन व सामर्थ्य मनाचे मुलभूत परिवर्तन हेच आहे व \"मी समाजवादी समाजाची निर्मिती करतो आहे' हा आत्मविश्वास त्यामुळे कलावंताला मिळेल एवढा आवाका कॉ. शरद्‌ पाटलांनी या सौंदर्यशास्त्रातून उद्‌घोषित केला आहे.\nदुसऱ्या खंडाच्या दुसऱ्या भागात त्यांनी शिवाजी-स��भाजीच्या जातीअंतक समतावादी, शाक्त हौतात्म्याचा धगधगता विषय हाताळला आहे- शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्यणी (1991) मध्ययुगीन राजकीय संघर्षाला हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा रंग देण्याचा ब्राह्यणी बनाव तर येथे सप्रमाण उघड केलाच आहे, पण शिवाजी-संभाजीचे हौतात्म्य ही अब्राह्यणी प्रबोधनाची अमोघ अस्त्रे होऊ शकतात, हा विश्वास सर्व परिवर्तनवाद्यांना या पुस्तकाने दिला आहे. या पुस्तकाच्या दोन आवृत्या ज्या वेगाने संपल्या आहेत त्यावरूनही भारतीय समाजक्रांतीच्या अब्राह्यणी प्रबोधनात या पुस्तकाची प्रस्तुतता स्पष्ट होते.\nस्वत:ची प्रबोधनआघाडी सुद्धा नसलेल्या डाव्यापक्षांकडून शरद्‌ पाटलांचे साहित्य समजायला कठीण असल्याचा प्रचार मात्र आवर्जून केला जातो. वास्तविक, त्यांनी केलेला संकल्पनांचा विकास समजून घेतला की हे साहित्य समजायला मुळीच कठीण नाही, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. मार्क्सवाद त्याच्या एकप्रवाही अन्वेषण पद्धतीमुळे वर्ग समाजाशिवाय कशाचाही अभ्यास करू देत नाही. त्यामुळे भारतीय जातवर्ग समाजाच्या आकलनासाठी शरद्‌ पाटलांच्या बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीला पर्याय नाही. त्यांनी आपल्या अन्वेषण पद्धतीला \"विधायक-अब्राह्यणी' म्हटले आहे. कारण, नकारात्मक अब्राह्यणी अन्वेषण हे प्रबोधनाला उपयोगी ठरत नाही. उदाहरणार्थ, राम व कृष्ण यांचे भारतीय इतिहासाला काय योगदान आहे ते स्पष्ट करूनच, ते जनमानसात परमेश्वरपदी कसे पोहोचले ते उलगडून दाखवता येईल. त्यामुळे त्यांचे देवत्व गळून मानवीपण ठळक झाल्याने त्यांच्या भक्तीतून बहुजनसमाज मुक्त होईल व तो भारतीय इतिहासाकडे भौतिकवादी दृष्टीने बघायला सक्षम होईल. शरद्‌ पाटलांच्या \"बहुप्रवाही विधायक अब्राह्यणी ऐतिहासिक भौतिकवादी' अन्वेषण पद्धतीचे हेच सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा परिचय त्यांच्या तिसऱ्या खंडात जास्त ठळक होतो. \"जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती' (2003) हा तिसरा खंड, भारतीय समाजाचे सरंजामी वास्तव रेखाटतो व धार्मिक मूलतत्ववाद व जातीयवादाला पुढे घालून उजवे पक्ष जी औपचारिक लोकशाही हाताळत आहेत; त्यातील भ्रामक विकास, आरक्षण व शोषितांमधील विद्रोहींना सामावून घेणारी बहुस्तरसत्ताक राजनीती यावर प्रकाश टाकतोच पण, मार्क्सव��दाच्या अपुरेपणामुळे दोन्ही प्रमुख कम्युनिस्ट पक्षांचे लोकशाही क्रांतीचे \"ब्रॅण्ड' असे हतबल झाले आहेत, तेही स्वच्छपणे दाखवून देतो. जातीव्यवस्था नष्ट करण्याचा आग्रह धरताना वरचढ शेतकरी जातींच्या उच्चभ्रूंकडील वरकड जमीन गरीब शेतकरी- शेतमजुरात वाटण्यासाठी जातीअंताचा लढा कसा अटळ आहे, यावरही प्रकाश टाकतो. जगभर समाजवाद उभारणीच्या प्रयत्नांना आलेले अपयश मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टामुळेच कसे आहे ते स्पष्ट करून मार्क्सवादापेक्षा उच्चतर वाद (इझम) आल्याशिवाय समाजवाद उभारणी शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतो. त्यासाठी बौद्ध दिग्राग स्कूलचे प्रमाणशास्त्र व मार्क्सवादाच्या संयोगातून निर्मिलेल्या नव्या \"सौत्रांतिक दर्शना'चा आग्रह धरतो.\nभारताचा समग्र इतिहास तीन खंडात लिहिल्यानंतर या महान तत्ववेत्त्याने वयाची चौऱ्यांशी पार करताना \"क्रांतीचे तत्वज्ञानात्मक शस्त्रागार' ठरू शकणारा चौथा खंड \"प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मॅट्रीऑर्की-गायनोक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' लिहून हातावेगळा केला आहे. सध्या त्याचे मराठी भाषांतर (प्राथमिक समाजवाद, मातृसत्ता-स्त्रीसत्ता व आधुनिक समाजवाद) करण्यात ते व्यग्र आहेत. क्रांतीकारी चळवळीसाठी तत्वज्ञान हा कळीचा मुद्दा असतो. आपल्या राजकीय पक्षाचा तात्विक पाया मूलग्राही व विस्तृत असावा या कळकळीतून त्यांनी ही साहित्यनिर्मिती केली आहे. भारतात तरी राजकीय पक्षांच्या संस्थापकांपैकी, प्राच्याविद्यापंडीत कॉ. शरद्‌ पाटील यांचा एकमेव अपवाद वगळता कुणाही संस्थापकाने असे साहित्य निर्माण केलेले नाही.\nसर्व मार्क्सवादी पंडितांनी मॉर्गन-एंगल्सचे प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे मॉडेल ग्राह्य धरल्याने त्यांचे मातृसत्ता-स्त्रीसत्तेच्या ऐतिहासिक वास्तवतेकडे दुर्लक्ष झाले. मार्क्सवाद्यांच्या डोक्यावरील प्रिमिटिव्ह कम्युनिझमचे भूत उतरविण्यासाठी शरद्‌ पाटलांनी स्त्रीराज्याच्या समता- लोकशाहीचा आजच्या समाजवादी लोकशाहीसाठी सापेक्षतेने स्वीकार करण्याचा आग्रह धरला आहे. भारतीय इतिहासाचा मागोवा घेताना वेदांची आर्षभाषा ही सिंधू खोऱ्यातील ऋतींच्या वैराज-स्त्रीराज्याची बोलीभाषा होती, ती युरोपातून आलेली नव्हती हे त्यांनी सिद्ध केले. शेतीचा शोध लावणारी स्त्री क्षेत्र वा क्षत्र असून पुरूष \"रेतो-धां' आकाश म्हणून ब्रह्यन्‌ आहे, हे दाखवून देताना त्यांनी, भारतीय इतिहासाची सुरूवात वैदिकी श्रृतीने नव्हे तर (कृषीमायेच्या) तांत्रिकी श्रृतीने होते याकडे लक्ष वेधले, निर्ऋति ही सिंधू संस्कृतीच्या ऋतींच्या पहिल्या ज्ञात स्त्रीसत्तेची देवी होती हेही त्यांनी सिद्ध केले. वैदिक पंडीत एम. ए. मेहंदळे यांच्याशी कॉ. पाटलांचा वर्षभर वाद झाला तो निर्ऋतीच्या व्युत्पत्तीवरच नैर्ऋत व निर्ऋतीची संतान आर्यांकडून पराभूत होऊन दास झाल्यानंतर भारतीय सौंदर्याचा आदर्श काळा (रंग) न राहता गोरा झाला(खंड2, पा. 174) स्त्रीराज्यांचे शास्तेपद जाऊन पितृवंशक राजपदे कशी अस्तित्वात आली व पुढे वर्णसमाज, जातीसमाज व आजचा जातवर्गसमाज असा भारतीय इतिहासाचा त्यांनी पूर्वीच्या तीन खंडातच संशोधनात्मक मागोवा घेतला आहे. चौथा खंड, भारतीय नवसाम्राज्यशाहीविरोधी जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची लढाई कशी अटळ आहे हे सांगून आधुनिक समाजवाद उभारणीचा क्रांतदर्शी मार्ग दाखवेल.\nजागतिक साम्यवादी चळवळीला कॉ. शरद्‌ पाटलांचे योगदान तत्वज्ञानात्मक व मेथडॉलॉजीचेही आहे. तत्वज्ञानात त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवादाची नवी भर घातली आहे तर बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद ही त्यांची मेथडॉलॉजी आहे. समाजवादी सौत्रांतिकवादाची त्यांची निर्मिती मार्क्सवादाच्या दार्शनिक अरिष्टातील सौंदर्यशास्त्राचा अपुरेपणा भरून काढेल. लॉजिकचा विकास करताना फॉर्मल-आकारिक तर्कशास्त्राच्या पुळे जाऊन मानवी मन बदलणारे डायलेक्टिकल लॉजिक त्यांनी उद्‌घोषित केले आहे. कॉ. पाटलांच्या मते, भारतीय जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचे नेतृत्व औद्योगिक सर्वहारामधील अवर्ण व जुने अवर्ण सर्वहाराच करू शकतील. या क्रांतीच्या व्यूहरचना व डावपेचात तिच्या या अधिनायकांना भांडवलदारी लोकशाही सांगता करणारा समाजवादी संक्रमणाचाही आराखडा तयार ठेवावा लागेल. अन्यथा, क्रांती उलटून देश पुन्हा जातवर्गीय कर्दमात फसेल. या क्रांतीच्या अधिनायकाचे डोळे व चष्मा सौत्रांतिक मार्क्सवादी पक्षाच असू शकेल.\nभारतातील कम्युनिस्ट पक्षांनी जात्यन्तक समतेच्या समाजक्रांतीला अव्हेरण्याचे मूलगामी कारण तत्वज्ञानात्मकच आहे, हे उमजल्यानंतर या महान दार्शनिकाचा माकपचे \"थिओरेटिशिऊन' बसवपुन्नया व ई.एम.एस. नंबुदिरीपादांशी प्रदीर्घ वै���ारिक संघर्ष झाला आहे. मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद (1993).\nया कृतीमध्ये तो विस्ताराने आला आहे. येथे विस्तारभयास्तव तो समग्र देता येणार नसल्याने त्याची फक्त नोंद करून ठेवतो. पण भारतीय मार्क्सवाद्यांचे ब्राह्यणी नेणिवेचे हे तर्कशास्त्र भुईसपाट करण्यासाठी कॉ. शरद्‌ पाटलांनी आपली उभी हयात खर्च केली आहे आणि हे ऐतिहासिक उत्तरदायित्व मलाच निभयवायचे आहे. ही बोधी ज्यांना ज्या क्षणी प्राप्त झाली तो क्षण त्यांना \"भारतीय अब्राह्यणी प्रबोधनाचे महावाक्य' बनवून गेला\nचित्रकार-शिल्पकार, जीवनदानी साम्यवादी नेते, कठोर शिस्तीचे संघटक, राजकीय पक्षाचे संस्थापक, प्राच्यविद्यापंडीत आणि जागतिक साम्यवादी चळवळीला महत्त्वपूर्ण योगदान देणारे महान दार्शनिक असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बहुआयामी प्रवास आहे. पण, त्यांची चिरेबंद लेखनशैली व धारदार वक्तृत्व या सर्वावरील कळसाध्याय आहे. रामायण-महाभारतावरील त्यांच्या व्याख्यानात त्यांच्या अभिनत वक्तृवशैलीचे सर्व पैलू अविष्कृत झाले आहेत.\nसर्वच समतावादी दार्शनिकांना ब्राह्यणी छावणीकडून जे \"प्रेम' मिळते ते शरद्‌ पाटलांनाही भरभरून मिळाले. त्यात नवब्राह्यणी मार्क्सवादीही मागे नव्हते. पण, इतिहासातील आपल्या सर्व पूवर्र्सुरींचा दाखला हाताशी असल्याने त्यांनी कुणालाही स्वत:वर मात करू दिली नाही. घोर उपेक्षेचा ज्वर त्यांनी निर्धारपूर्वक अंगावरच काढला. जंबुद्धिपाच्या मातीला, सिंधू खोऱ्याला प्रारंभी समतेचा अंगचाच गंध होता व विषमतावादी छावणीच्या प्रतिचढाईनंतरही ही माती \"करूणा आणि मेत्ता' ही मूल्ये प्रसवतच राहिली. वैदिकांनी तिच्या सर्व समतावादी अधिनायकांना बदनाम करून बहुजनांच्या नेणिवेत दफन केले. नेणिवेच्या या वैराण दफनभूमीवर आज दोन हजार वर्षानंतर हा महत्तम दार्शनिक एकटाच गेला. या वैराणभूमीतील नेणिवेचे सर्व प्रस्तर त्याने प्रचंड प्रयासाने अविस्तपणे उकलून काढले. त्यातून चार खंडात विभागलेली साहित्यकृती जन्मली. हे क्रांतीचे शस्त्रागार-महाभांडार घडविणाऱ्या व्यक्तीची दुनिया व आपली व्यवहाराच्या कर्दमात रूतलेली दुनिया यात विलक्षण अंतर पडते. हे अंतर ज्यांना समजले नाही, त्यांना कॉ. शरद्‌ पाटलांचा \"स्व-भाव' ही कसा समजावा\nचार खंडाव्यतिरिक्त अब्राह्यणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र (1988) यासारख���या त्यांच्या अन्यकृतींचा व त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लढ्यांचा जागेभावी या लेखात समावेश करता आलेला नाही. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सांस्कृतिक चळवळी, परिषदा व स्वतंत्र आदिवासी (जनस्थान) राज्यासाठी केलेला संघर्ष, तसेच 1970 पासून त्यांनी आदिवासींच्या वनजमिनी त्यांच्या मालकीहक्काच्या व्हाव्यात म्हणून केलेल्या संघर्षामुळे तसा कायदा केंद्र सरकारला करावा लागला. त्या अभूतपूर्व लढ्याचाही येथे तपशील देता आलेला नाही. सुरूवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे या प्रचंड ऊर्जेच्या महाकाय व्यक्तिमत्वाचा सर्वकष वेध घेणे, छोटेखानी लेखात शक्य नाही.\nकॉ. शरद्‌ पाटलांच्या साहित्याचे तरूण अभ्यासक संजीवकुमार कांबळे बरेचदा मोबाईलवरून त्यांच्या साहित्याविषयी उत्साहाने बोलत असतात. शरद्‌ पाटलांनी उभ्या केलेल्या मीमांसेबद्दल त्यांना मूलग्राही विश्वास आहे. एकदा ते असेच उत्स्फूर्तपणे बोलून गेले की... बुद्धानंतर त्या श्रेणीचा बुद्ध झाला नाही हे खरे, पण कॉम्रेड शरद्‌ पाटीलच आपले बुद्ध आहेत असे मानले तर.. हा आपला शेवटचा बुद्ध आहे\nPosted in: किशोर मांदळे,कॉ. शरद पाटील,मार्क्सवादी सत्यशोधक,संजीवकुमार कांबळे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nकॉ़ भिख्खु शरद पाटलांवर एवढा सुंदर लेख वाचायला मिळाला याबद्दल शतश: आभार\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4080", "date_download": "2019-01-16T09:43:45Z", "digest": "sha1:KX34ZXJOYYD5RZNFJ3DI6QEIDUM5P5S7", "length": 8599, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू\nविजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू\nवाडा, दि. २९: ताडपत्री टाकण्यासाठी ट्रकच्या टपावर चढलेल्या २२वर्षीय तरुणाचा उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना वाडा येथे घडली आहे.\nनाजीम खान (रा. शिवडी, मुंबई ) असे मृत तरुण याचे नाव असून ट्रक क्र. एम.एच.०४ जी.सी.९४४५ या क्रमांकाच्या ट्रकवर क्लिनर म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील आबिटघर येथे ट्रकवर ताडपत्री टाकण्यासाठी टपावर चढला असता जवळूनच उच्च दाबाची विद्युत वाहीनी गेल्याने तिचा स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.\nPrevious: पाचमार्ग ते अक्करपट्टी रस्त्याचे उदघाटन\nNext: निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2015/09/blog-post.html", "date_download": "2019-01-16T10:03:27Z", "digest": "sha1:ZUATT3VUAQE24V43LZB3YGT2CVBVMPZQ", "length": 28551, "nlines": 267, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "हिंसेचा प्रचार आणि विद्वेषी विचारसरणी सनातनवर बंदी घालण्यास पुरेशी नाही का ? ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nहिंसेचा प्रचार आणि विद्वेषी विचारसरणी सनातनवर बंदी...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nसोमवार, सप्टेंबर २१, २०१५\nहिंसेचा प्रचार आणि विद्वेषी विचारसरणी सनातनवर बंदी घालण्यास पुरेशी नाही का \nप्रकाश पोळ 3 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणानी सनातन संस्थेच्या समीर गायकवाड आणि काही व्यक्तीना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सनातन संस्था या कट्टर हिंदुत्ववादी (खरेतर ब्राह्मणवादी) संघटनेवर बंदी घालण्याची मागणी समाजाच्या सर्व स्तरातून होत आहे. पानसरे यांच्या हत्येतील सनातनच्या साधकांचा सहभाग अजून सिद्ध झालेला नाही, त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी चुकीची आहे असे सनातन म्हणते. एखाद्या कार्यकर्त्याच्या चुकीची शिक्षा\nसंघटनेला कशी देता येईल असा सवालही सनातनने केला आहे. सनातन प्रभात (२० सप्टें.) लिहिते कि एका विद्यार्थ्याची शिक्षा संपूर्ण वर्गाला कशी देता येईल, एखाद्या व्यक्तीच्या भ्रष्टाचाराची शिक्षा त्या सर्व कार्यालयाला कशी देता येईल याचा अर्थ सनातनचे साधक पानसरे हत्या प्रकरणी दोषी आहेत किंवा असू शक���ात परंतु, त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून सनातनवर बंदी घालणे चुकीचे आहे असे तर सनातनला सुचवायचे नाही ना \nमुळात सनातन वर बंदी घालण्याचा मुद्दा फक्त पानसरे (किंवा दाभोळकर आणि कलबुर्गीही ) यांच्या हत्येतील सनातनचा सहभाग सिद्ध होण्यापुरता मर्यादित नाही. या तिघांच्या किंवा तिघांपैकी एकाच्याही हत्येत सनातनचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग सिद्ध झाला तर सनातनवर बंदी घालावीच लागेल. परंतु सनातनवर बंदी घालण्यास मूळ कारण आहे ते सनातनकडून सातत्याने होणारा हिंसेचा प्रचार आणि प्रसार. सनातनची विद्वेषी विचारसरणीच लोकांची माथी भडकावण्यास जबाबदार आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनानंतरही दुसर्याच दिवशी सनातन प्रभात या दैनिकात 'दाभोळकराना आपल्या कर्माची फळे मिळाली' अशी मुक्ताफळे उधळली होती. महाभारत व इतर हिंदू धर्मग्रंथांचा हवाला देवून सनातन सातत्याने हिंसेचा प्रसार करते. सनातनच्या 'क्षात्रधर्म साधना' या पुस्तकात महाभारतातील एका श्लोकाचा संदर्भ देवून म्हटले आहे, 'जे धर्माचा उच्छेद करु पाहतात आणि अधर्माचा प्रसार करतात अशा दुरात्म्याना ज्याप्रमाणे देवानी महाभयंकर अशा दैत्याना मारले, त्याप्रमाणे ठार मारावे.' हिंदू धर्माची बदनामी करणारे धर्मद्रोही असून त्यांच्याविरोधात शस्त्र हाती घ्यावे असे आवाहन सनातन प्रभातने अनेकदा केले आहे. सनातनच्या मते हे धर्मद्रोही म्हणजे सर्व पुरोगामी, डावे, समाजवादी, परिवर्तनवादी, विवेकवादी तसेच मुस्लिम व ख्रिस्चन धर्मीय होत.\nपुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्त्यांचे विचार असत्य आहेत असे सांगून सनातन म्हणते हिम्मत असेल तर पुरोगाम्यानी पोलिस संरक्षणाशिवाय फिरुन दाखवावे. (सनातन प्रभात, २० सप्टें.) सनातनला यातून नेमके काय सुचवायचे आहे दाभोळकर, कलबुर्गीनी पोलीस संरक्षण नाकारले आणि नंतर त्यांची हत्या झाली. त्याप्रमाणे पुरोगाम्याना संरक्षण नसेल तर त्यांच्याही हत्या होतील असेच सनातनला सुचवायचे आहे. सनातनचे हे वक्तव्य अप्रत्यक्षपणे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या कोणत्या प्रव्रुत्तीनी केल्या असतील याचे सुचक आहेत. या तिघांच्याही हत्या धार्मिक कारणातूनच झाल्या असाव्यात असा संशय यायला सनातनची वक्तव्ये किंवा लिखाण जबाबदार आहे.\nयाआधीही गडकरी, रंगायतन, मालेगाव, मडगाव बॉम्बस्फोट किंवा म���रज दंगल आणि आता दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हत्याप्रकरणी सनातनच्या अनेक साधकांची चौकशीही झाली आहे. रंगायतन-गडकरीमध्ये सनातनच्या साधकाना शिक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी ही फक्त एका समीर गायकवाडला अटक झाली म्हणून करण्यात येत नाही. सातत्याने समाजविघातक गोष्टींशी सनातनचे नाव जोडले जाणे, सनातने आपल्या वर्तमानपत्र आणि साहित्याद्वारे विद्वेषी विचारांचा व हिंसेचा प्रचार करणे, समाजात अंधश्रद्धा पसरवून समाजाला मानसिक गुलाम बनवणे आणि ब्राह्मणवादी-वर्णवर्चस्ववादी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे ही कारणे सनातनवरील बंदीमागे आहेत. सनातनचे विचार भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत बसणारे नाहीत, उलट घटनाविरोधी आहेत. त्यामुळे सनातनवर बंदी घातलीच पाहिजे. आणि त्यासाठी सनातनचा हिंसक आणि विद्वेषी विचारांचा प्रसार पुरेसा आहे.\nPosted in: दाभोळकर हत्या,पानसरे हत्या,सनातन प्रभात.,सनातन संस्था,हिंदुत्व\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nपण अशाच जहल आणि द्वेष पसरावणाऱ्या विचारां पासून आपन पण थोड़ लांब राहील पाहिजे\nनाही तर लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वता........\nमला वाटत सनातन ने चालवालेला प्रकार चुकिचाच आहे\nपण त्याही पेक्षा ज़रा आपल्या सारख्या विद्वान लोकांनी मुस्लिम दहशतवाद हया विषया वर पण लक्ष द्यावे\nएक वेळ सनातनवाले लोक त्यांच्या बरोबर चर्चा केलि तर बदलतील पण\nपण मुस्लिम दहशतवाद हां चर्चा करुण संपणार आहे का..\nजगाच्या पाठी वर हे लोक कोणाला शांतपने जगु देतायत का..\nआणि स्वता तरी शांत जगतायत का..\nह्या सनातन वाल्यांचा विषय धड़ महाराष्ट्रा पुरता सुद्धा नाही\nपण अमेरिका फ्रांस इंगलण्ड भारत रशिया कोणाला शांतता आहे का..\nका त्यांच्या पेक्षा पण आपल्याला सनातन ची भीति जास्त वाटते\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/maruti-will-be-expensive/articleshow/66959948.cms", "date_download": "2019-01-16T11:20:58Z", "digest": "sha1:RNZREHLS4OUALHUGOU4FZHIFWZPWEX7F", "length": 9027, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "maruti suziki price: 'maruti' will be expensive - 'मारुती' महागणार | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n​​मारुती सुझुकीच्या बहुतांश कारच्या किंमतीत पुढील महिन्यापासून वाढ करण्यात येणार आहे.\nमारुती सुझुकीच्या बहुतांश कारच्या किंमतीत पुढील महिन्यापासून वाढ करण्यात येणार आहे. उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याने तसेच, रुपयाचे अवमूल्यन झाल्याने एकूण उत्पादन खर्च वाढला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ही वाढ नेमकी किती असेल ते मात्र कंपनीने स्पष्ट केले नाही. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सनेही आपल्या कारच्या किंमतीत एक जानेवारीपासून चार टक्क्यांनी वाढ करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजेटच्या मदतीसाठी एतिहाद सरसावली...\nसात वर्षांच्या मुलाची१५५ कोटींची कमाई...\nआर्थिक विकासदर ७.४ टक्के राहणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mike-tyson-to-promote-mma-league-in-india/", "date_download": "2019-01-16T10:09:01Z", "digest": "sha1:S34DRJR3WNNVYPQSOLX4DKCX53CXWZWY", "length": 8923, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एमएमएच्या प्रचारासाठी माइक टायसन येणार मुंबईत", "raw_content": "\nएमएमएच्या प्रचारासाठी माइक टायसन येणार मुंबईत\nएमएमएच्या प्रचारासाठी माइक टायसन येणार मुंबईत\nमाजी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर माइक टायसन हा मिक्स मार्शल आर्ट्सच्या (एमएमए) कुमिटे-1 लीग या स्पर्धेचा मार्गदर्शक असणार आहे. या लीगमध्ये भारतीय मुष्ठीयोध्द्यांचा पण यात समावेश असणार आहे. या स्पर्धेची सुरवात 29 सप्टेंबरला मुंबई येथे होणार आहे.\nया स्पर्धेतील पहिला सामना भार�� आणि युनायटेड अरब अमिराती यांच्यात होणार असून या सामन्याला टायसन उपस्थित असणार आहे.\nया लीगचे प्रक्षेपण सोनी इसपीएनवर होणार आहे. मुंबईतील एनएसआयसी डोम येथे हे सामने खेळवले जाणार आहेत.\nटायसन हे हेवीवेटचे विजेतेपद जिंकणारे सर्वात कमी वयाचे बॉक्सर होते. त्यावेळी त्यांचे वय 20 वर्षे, चार महिने आणि 22 दिवस असे होते.\n“या स्पर्धेसाठी टायसन हे मुंबईत येऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवणार आहेत. याच वेळी तो कुमिते-2 लीगचे अधिकृत अनावरण करून पहिल्या लढतला सुरूवात करणार आहे. यामध्ये जगभरातून 25 मुष्ठीयोध्दे सहभागी होणार आहेत”, असे या स्पर्धेचे आयोजक मोहमद बुधानी यांनी सांगितले.\nतसेच यामध्ये विविध देशांचे मिळून आठ संघ असणार असून या लीगचे हे प्रथमच वर्ष आहे. प्रत्येक संघाच्या एकूण नऊ लढती होणार तसेच यामध्ये महिलांचे सामनेही होणार आहेत.\nक्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.\n–ला लीगा: स्पेन फुटबॉल असोसिएशन ठरवणार अमेरिकेत या संघांना खेळावायचे की नाही\n–असा पराक्रम करणारा केएल राहुल बनला अजिंक्य रहाणे नंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू\n–श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर���फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/useful-tips-and-tricks-for-upsc-exam-preparation-1715768/", "date_download": "2019-01-16T10:22:33Z", "digest": "sha1:7NMCCVDPBCH6T7HTLQERSG7HK4GJ2HLD", "length": 19026, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Useful Tips And Tricks for UPSC exam preparation | यूपीएससीची तयारी : भारतीय चित्रकला, साहित्य आणि उत्सव | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nयूपीएससीची तयारी : भारतीय चित्रकला, साहित्य आणि उत्सव\nयूपीएससीची तयारी : भारतीय चित्रकला, साहित्य आणि उत्सव\nभारतीय वारसा आणि संस्कृती या घटकातील चित्रकला, साहित्य आणि उत्सव या मुद्दय़ांची चर्चा करणार आहोत.\nआजच्या लेखामध्ये आपण भारतीय वारसा आणि संस्कृती या घटकातील चित्रकला, साहित्य आणि उत्सव या मुद्दय़ांची चर्चा करणार आहोत. भारतातील सांस्कृतिक इतिहासाची सुरुवात सिंधू संस्कृतीपासून करावी लागते. काही वेळा यावर विचारण्यात येणारे प्रश्न प्रागतिहासिक इतिहासाशी संबंधितही विचारले जातात पण हे प्रश्न त्या पुढील काळातील घटनांना जोडून विचारले जातात. अर्थात याचे स्वरूप तुलनात्मक पद्धतीचे असते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे काही वेळा विशिष्ट माहितीला गृहीत धरून विचारले जातात म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहिती अचूकपणे अभ्यासावी लागते. तसेच अनेक मुद्दय़ांवर अजूनही प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. या विषयाचे स्वरूप हे पारंपरिक पद्धतीचे असल्यामुळे याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.\nमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि त्याचे आकलन कसे करावे याचे स्पष्टीकरण\n* ‘गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी नंतरच्या काळात मुळीच लक्षणीय नाही. तुम्ही या मताला कशा प्रकारे योग्य सिद्ध कराल\nभारतात नाणीशास्त्रामध्ये जी प्रगती झालेली होती याचे महत्त्वाचे कारण, गुप्त काळाच्या अगोदरपासूनच भारताचे युरोपमधील ग्रीक व रोमन साम्राज्यासोबत संबंध प्रस्थापित झालेले होते. युरोपमधील नाणीशास्त्र हे भारताच्या तुलनेत अधिक विकसित होते आणि याचा प्रसार भारतातही झाला आणि येथील सत्तेनेही या नाणीशास्त्राचे अनुकरण केले. गुप्त कालखंडाच्या शेवटी भारताचा रोमन साम्राज्यासोबत व्यापार संपुष्टात आलेला होता आणि भारतात गुप्तनंतरच्या काळात भारतीय सरंजामशाहीचा उदय झालेला होता, ज्यामुळे नंतरच्या काळात गुप्त काळातील नाणीशास्त्र कलेमधील उत्कृष्टतेची पातळी पाहावयास मिळत नाही असे मानले जाते. अशा पद्धतीने संकीर्ण माहितीचा आधार देऊन उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.\n* ‘विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय हा फक्त एक कुशल विद्वानच होता असे नाही, हा विद्या आणि साहित्याचाही आश्रयदाता होता, चर्चा करा.’ (२०१६)\nहा प्रश्न एका व्यक्तीच्या कार्याशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य पद्धतीने उत्तर लिहिण्यासाठी राजा कृष्णदेवराय याचे सांस्कृतिक योगदान नेमके काय होते याची माहिती असणे गरजेचे आहे. तो कशा प्रकारे एक कुशल विद्वान होता हे उदाहरणासह स्पष्ट करावे लागते. तसेच त्याच्या दरबारात असणारे विद्वान आणि त्यांनी लिहिलेले साहित्य याची थोडक्यात माहिती देऊन याने विद्या आणि साहित्यवाढीसाठी कशा पद्धतीने विद्वानांना राजाश्रय दिलेला होता इत्यादी सर्व पलूंचा आधार घेऊन चर्चात्मक पद्धतीने उत्तर लिहिणे येथे अपेक्षित आहे.\n* ‘आधुनिक चित्रकलेच्या तुलनेत भारतातील मध्याश्मयुग शिल्प स्थापत्य हे फक्त त्यावेळेचे सांस्कृतिक जीवनच दर्शवत नसून त्यामधील सुरेख सौंदर्यसुद्धा दाखवते, या भाष्याचे चिकित्सक मूल्यमापन करा.’ (२०१५)\nया प्रश्नाचे व्यवस्थित आकलन केल्यास असे दिसून ये���े की मध्याश्म युगातील कलेचा सर्वात आधी आढावा घ्यावा लागतो. या काळातील मानवाने नैसर्गिक गुहांमध्ये चित्रकला केलेली आहे आणि या चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन जीवनाचे रेखाटन केलेले आहे व याचे सद्य:स्थितीतील पुरावे भारतात भीमबेटका येथे उपलब्ध आहेत. या चित्रकलेची वैशिष्टय़े व यातील सुरेखपणा आणि याची तुलना आधुनिक चित्रकलेशी करून आधुनिक चित्रकलेची वैशिष्टय़े पण नमूद करावी लागतात. तसेच या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून मूल्यमापन करावे लागते. अर्थात यामध्ये यातील समानता आणि भिन्नता अशा अनुषंगाने चिकित्सा करणे अपेक्षित आहे.\n* ‘सुरुवातीच्या भारतीय शिलालेखामध्ये नोंद करण्यात आलेल्या ‘तांडव’ नृत्याची चर्चा करा.’ (२०१३)\nहा प्रश्न संकीर्ण माहितीबरोबरच तांडव नृत्याची माहिती या दोन बाबी लक्षात घेऊन विचारण्यात आलेला आहे हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. या कलेची माहिती शिलालेखामध्ये तर मिळतेच पण लेणी, मंदिरे, तसेच साहित्यात पण माहिती उपलब्ध आहे. या प्रश्नामध्ये शिलालेखामधील माहितीच्या आधारे चर्चा करणे अपेक्षित आहे तसेच या शिलालेखाची माहिती म्हणजे कोणत्या कालखंडातील शिलालेख, त्याचे नाव इत्यादी विशिष्ट माहिती देऊनच चर्चा करावी लागते.\nउपरोक्त विश्लेषणावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उकल करण्यासाठी नेमक्या कोणत्या पलूंचा विचार करावा लागतो याची एक स्पष्ट समज येते. या विषयाचा आवाका मोठा आहे आणि बहुतांश प्रश्नांना संकीर्ण माहितीचा आधार द्यावा लागतो म्हणून या विषयाशी संबंधित संकीर्ण माहितीचाही अभ्यास आवश्यक आहे.\nया घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे An Introduction to Indian Art Part – क हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे, तसेच १२वीचे Themes in Indian History Part – I आणि कक. जुन्या एनसीईआरटीच्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. त्याचबरोबर The Wonder That Was Indian Basaham या संदर्भ पुस्तकातून या मुद्दय़ांचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...आणि हार्��िक पांड्या झाला घरकोंबडा\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/minister-rajkumar-badole-pa-takes-10-lakhs-rupees-bribe/articleshow/65781457.cms", "date_download": "2019-01-16T11:35:06Z", "digest": "sha1:YEPETWO2LKDSDQIXOAMHUXHJHGSXWVVV", "length": 11640, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rajkumar badole: minister rajkumar badole pa takes 10 lakhs rupees bribe - मंत्र्यांच्या पीएला १० लाखांची लाच दिली? | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्र्यांच्या पीएला १० लाखांची लाच दिली\nराज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार होत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांकडून केला जातो. पण हा दावा फोल ठरवणारी घटना खुद्द मंत्रालयातच घडली आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप उस्मानाबादमधील अरुण निटुरे यांनी केला आहे.\nमंत्र्यांच्या पीएला १० लाखांची लाच दिली\nराज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार होत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांकडून केला जातो. पण हा दावा फोल ठरवणारी घटना खुद्द मंत्रालयातच घडली आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला १० लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप उस्मानाबादमधील अरुण निटुरे यांनी केला आहे.\nभोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंचे मंत्रीपद गेले. तर महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. आता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंच्या पीएचं लाचखोरीचं प्रक��ण समोर आलं आहे. शाळेच्या अनुदानासाठी बडोलेंच्या पीएला आपण १० लाख रुपये दिले, असा गंभीर आरोप संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षापासून आपण पाठपुरावा करतायेत. तरीही काम होत नसल्याने आपण जाब विचारायला गेलो. त्यावेळी आरेरावी केल्याने निटुरे यांनी अधिकाऱ्याला चोपले. बडोले यांच्या दालनालगत असेल्या कक्षात हा प्रकार घडला. ही घटना घडली त्यावेळी बडोलेंचा पीएही होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही घटना घडली. पण या घटनेवर मंत्री आणि अधिकारी मौन बाळगून आहेत. मंत्र्यांच्या पीएचं आणि सेक्शन अधिकाऱ्याचं साटंलोटं असल्याचा आरोप निटुरे यांनी केला आहे.\nउस्मानाबादचे अरुण निटुरे हे एका आश्रमशाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानावर आणण्याची प्रक्रिया करत आहेत. यासाठी ते तीन वर्षांपासून मंत्रालयात चकरा मारत आहेत.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमंत्र्यांच्या पीएला १० लाखांची लाच दिली\n इंधन दरवाढ कमी करा: सेना...\nगणेशभक्तांच्या वाटेत वाहतूककोंडीचे विघ्न...\nएसआरएच्या ‘आसरा’ अॅपचा शुभारंभ...\nमुंबईचे सहा जण अपघातात ठार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://neue-presse.com/hi/tag/recht/", "date_download": "2019-01-16T09:47:51Z", "digest": "sha1:NMA5AHJO6CVSYXMCJHJINESYSDXI3UVQ", "length": 8324, "nlines": 97, "source_domain": "neue-presse.com", "title": "सही – Neue-Presse.com", "raw_content": "\nजर्मनी से समाचार, यूरोप और दुनिया\n.Inc for Inc. – कंपनी, राजनीति और कानून\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nऑटो समाचार & यातायात समाचार\nनिर्माण, निवास, Haus, उद्यान, ध्यान\nकंप्यूटर और दूरसंचार सूचना\nई-बिजनेस, इलेक्ट्रॉनिक वाणिज्य और इंटरनेट समाचार\nइलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिक और उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स\nपरिवार और बच्चों, बच्चों जानकारी, परिवार & सह\nवित्तीय समाचार और व्यापार समाचार\nआराम शौक और आराम क्रियाएँ\nकंपनी, राजनीति और कानून\nअचल संपत्ति, आवास, घरों, Immobilienzeitung\nआईटी समाचार, NewMedia और सॉफ्टवेयर देव पर खबर\nव्यवसाय, शिक्षा और प्रशिक्षण\nकला और संस्कृति ऑनलाइन\nमशीनरी और मैकेनिकल इंजीनियरिंग\nचिकित्सा और स्वास्थ्य, चिकित्सा विशेषज्ञों और कल्याण\nन्यू मीडिया और संचार\nनई प्रवृत्तियां ऑनलाइन, मोड रुझान und जीवन शैली\nजानकारी और पर्यटक सूचना यात्रा\nखेल समाचार, खेल आयोजन\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\nसंघों, खेल क्लबों और संगठनों\nविज्ञापन और मार्केटिंग, प्रचारक उत्पादों, विपणन परामर्श, विपणन और ज्यादा\nशेयरों शेयर की कीमत शेयर बाजार ऑटो ऑटो समाचार गठन रंगीन बोर्स एक्सचेंजों समाचार कंप्यूटर सेवाएं वित्तीय वित्त अवकाश पैसा कंपनी स्वास्थ्य Gold व्यापार सुविधाजनक शौक घरों अचल संपत्ति व्यवसाय संस्कृति कला जीवन शैली विपणन दवा मोड समाचार वास्तविक समाचार समाचार समाचार राजनीति सही यात्रा दूरसंचार पर्यटन रुझान कंपनी यातायात की जानकारी आगे की शिक्षा कल्याण अर्थव्यवस्था आवास\nकॉपीराइट © 2019 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/abhangdhara-29-1166661/", "date_download": "2019-01-16T10:25:45Z", "digest": "sha1:MPAFDY5ZSETQAX4PR3CDHR7UJ2PP34Z5", "length": 16083, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२३७. मन गेले ध्यानीं : ३ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\n२३७. मन गेले ध्यानीं : ३\nबुवा -खरंच ��गळा जन्म असा धावण्यातच सरत आहे\nसर्वाच्याच डोळ्यांपुढे रेल्वे स्थानकातील ती धावती गर्दी उभी होती.. जो तो त्या गर्दीत स्वत:लाही पहात होताच विठ्ठल बुवा हसून म्हणाले..\nबुवा -खरंच सगळा जन्म असा धावण्यातच सरत आहे.. आणि हळुहळू तर आपण नेमकं कशासाठी, काय मिळवायला धावतो आहोत, याची आठवणसुद्धा उरलेली नाही नामदेव महाराज या धावणाऱ्यांना जागं करत म्हणतात, ‘‘नामा म्हणे येथे काही नसे बरे नामदेव महाराज या धावणाऱ्यांना जागं करत म्हणतात, ‘‘नामा म्हणे येथे काही नसे बरे क्षणाचे हे सर्व खरे आहे क्षणाचे हे सर्व खरे आहे’’ सारा क्षणांचा खेळ आणि तो कोणत्या क्षणी संपेल, याचा काहीच भरवसा नाही’’ सारा क्षणांचा खेळ आणि तो कोणत्या क्षणी संपेल, याचा काहीच भरवसा नाही अहो.. दादा सांगतात त्याप्रमाणे, आपलं सगळं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासना संस्कारानं मनाचा जगाकडे ओढा.. आता कुठे थोडं थोडं कळू लागलंय तर उरलेल्या आयुष्यात हा अभ्यास केलाच पाहिजे.. त्यात यश येईल किंवा नाही, पण चिकाटीनं अभ्यास करायला तर लागू अहो.. दादा सांगतात त्याप्रमाणे, आपलं सगळं जगणं साठ-सत्तर वर्षांचं.. त्यात अनंत जन्मांच्या वासना संस्कारानं मनाचा जगाकडे ओढा.. आता कुठे थोडं थोडं कळू लागलंय तर उरलेल्या आयुष्यात हा अभ्यास केलाच पाहिजे.. त्यात यश येईल किंवा नाही, पण चिकाटीनं अभ्यास करायला तर लागू त्यासाठी दादांनी सांगितलेला तुकोबांचा ‘‘घेई घेई माझे वाचे त्यासाठी दादांनी सांगितलेला तुकोबांचा ‘‘घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’’ हा अभंग साधकानं मनात बिंबवून घ्यायला हवा.. किती स्पष्ट सांगितलंय तुकोबांनी परनिंदा आणि आत्मस्तुती खरंच घातक असते आणि अनेक साधक असे आहेत, जे परनिंदा करणार नाहीत, पण आत्मस्तुतीच्या विळख्यात सापडल्यावाचून राहणार नाहीत.. मोठमोठे साधक इथे घसरतात.. पाच विषय साधकाला कशी गोडी लावतात आणि गुंगवून, गुंतवून रसातळाला नेतात हे ‘चिरंजीव पदा’त फार स्पष्ट सांगितलं आहे.. हे पदही साधकानं नित्य पठणात ठेवलं पाहिजे..\nकर्मेद्र – पाच विषय म्हणजे\nहृदयेंद्र – शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध..\n आणि त्यानुसार शब्दगोडी, स्पर्शगोडी, रूपगोडी, रसगोडी आणि गंधगोडी साधकाला कशी गुंतवते हे नाथांनी मार्मीकपणे सांगितलंय.. ते म्हणतात, ‘‘जनस्तुति लागे मधुर म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार आम्हांलागी जाहला स्थिर तेणें तो धरी फार ‘शब्दगोडी’’’ पाच विषयांतला हा पहिला विषय आहे आणि नाथ म्हणतात त्याप्रमाणे तो संभ्रमात पाडणारा अर्थात साधकाच्या मनात स्वत:विषयी भ्रम निर्माण करणारा आहे’’ पाच विषयांतला हा पहिला विषय आहे आणि नाथ म्हणतात त्याप्रमाणे तो संभ्रमात पाडणारा अर्थात साधकाच्या मनात स्वत:विषयी भ्रम निर्माण करणारा आहे आपण साधक आहोत आणि हा अख्खा जन्म साधनेसाठीच आहे, हेच खऱ्या साधकानं अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे.. लोकांच्या स्तुतीला भुलून त्यालाही जर असं वाटलं की खरंच तो कुणीतरी झाला आहे, तर तो मोठा आत्मघात आहे आपण साधक आहोत आणि हा अख्खा जन्म साधनेसाठीच आहे, हेच खऱ्या साधकानं अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे.. लोकांच्या स्तुतीला भुलून त्यालाही जर असं वाटलं की खरंच तो कुणीतरी झाला आहे, तर तो मोठा आत्मघात आहे एकदा स्तुती सुरू झाली की मग ‘स्पर्शगोडी’ कशी येते, ते नाथ सांगतात.. ‘‘नाना मृदु आसने घालिती एकदा स्तुती सुरू झाली की मग ‘स्पर्शगोडी’ कशी येते, ते नाथ सांगतात.. ‘‘नाना मृदु आसने घालिती विचित्र र्पयक निद्रेप्रति तेणें धरी प्रीति स्पर्शगोडी’’ स्तुती करून माणसाला राहवत नाही.. ज्याची स्तुती केली त्याची सेवाही केली पाहिजे, असं त्याला वाटतं आणि मग या साधकाला उत्तम उत्तम आसनं दिली जातात आणि त्याच्या सेवेत नरनारी रममाण होतात.. यातून स्पर्शगोडी उत्पन्न होते.. मग लोकांच्या सेवातत्परतेचीच मनाला सवय होते.. मग येतो ती रूपगोडी’’ स्तुती करून माणसाला राहवत नाही.. ज्याची स्तुती केली त्याची सेवाही केली पाहिजे, असं त्याला वाटतं आणि मग या साधकाला उत्तम उत्तम आसनं दिली जातात आणि त्याच्या सेवेत नरनारी रममाण होतात.. यातून स्पर्शगोडी उत्पन्न होते.. मग लोकांच्या सेवातत्परतेचीच मनाला सवय होते.. मग येतो ती रूपगोडी ‘‘..वस्त्रे भूषणे देती बरवीं ‘‘..वस्त्रे भूषणे देती बरवीं तेणें सौंदर्य करी जीवीं तेणें सौंदर्य करी जीवीं देहभावीं श्लाघ्यता’’ उत्तम उत्तम वस्त्र, आभूषणं देऊन या साधकाचा गौरव केला जातो.. दृश्यरूपातच मग हा साधक अडकू लागतो.. साध्या वस्त्रांऐवजी उत्तमोत्तम वस्त्रांची त्याला सवय लागते.. जीवनातला साधेपणा, सहजपणा जणू आटून जातो.. मग येते ती रसगोडी.. नाथ सांगतात, ‘‘जें ���ें आवडे तें तें याला गोड गोड अर्पिती’’ या साधकाला जे खायला आवडतं ते त्याला मोठय़ा प्रेमानं खाऊ घालतात.. प्रेमाचा इतका भडिमार करतात की त्यात हा साधक पुरता अडकून जातो.. मग उत्तम सुगंधित अत्तरे, फुले, हार, उदबत्त्या त्याला अर्पण करतात आणि गंधगोडीतही तो अडकतो.. एकदा या पाच विषयांत साधक अडकला की त्याची घसरण सुरू झालीच समजा.. मग नाथ सांगतात त्याप्रमाणे, ‘‘मग जे जे जन वंदिती तेचि त्याची निंदा करिती तेचि त्याची निंदा करिती परि अनुताप नुपजे चित्ती परि अनुताप नुपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची’’ ज्या ज्या लोकांनी त्याला स्तुतीत आणि सेवेत अडकवलं होतं तेच त्याची निंदा करू लागतात आणि त्याला आपल्या तालावर नाचवू पाहतात.. असं होऊनही या लोकांच्या ममतेत अडकलेला हा साधक त्यांनाच शरणागत होतो.. ही स्तुतीशरणताच असते खरंच साधकानं फार फार सांभाळलं पाहिजे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4083", "date_download": "2019-01-16T11:01:14Z", "digest": "sha1:324WPK2LGHKU5KSHFV6IMOXTUQ3FRFRU", "length": 10895, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न\nनिवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न\nपालघर दि. २९: निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता पालघरचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण महाजन, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र केळकर, विरारच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उपायुक्त, दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थेचे (एनजीओ) पदाधिकारी तसेच अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.\nया चर्चासत्रामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग व्यक्तींच्या मतदार. नोंदणीबाबत तसेच दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या मतदान केंद्रनिहाय याद्या तयार करण्यात येत असून या सर्व व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहितीही या चर्चासत्रातून देण्यात आली, तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेवेळी येणाऱ्या अडचणी व आव्हान��ंबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले. ह्या मुद्द्याची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नणंद घेऊन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मांडण्यात येणार आहेत. दरम्यान या चर्चासत्राला संबंधी एनजीओ व दिव्यांग व्यक्तींचा चांगला प्रस्तिसाद मिळाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.\nPrevious: विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू\nNext: डहाणू : सेंट मेरी हायस्कुलमधील 9 वीचा विद्यार्थी बेपत्ता\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4281", "date_download": "2019-01-16T09:42:58Z", "digest": "sha1:YY6GY36GXZMB7DNKQCMUGOXXFL4KTPZI", "length": 9301, "nlines": 98, "source_domain": "rajtantra.com", "title": "जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन. | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प��रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन.\nजव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन.\nजव्हार, दि. १२ : जव्हार- नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमोल औसरकर यांचे बुधवारी (दि. ११) पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे . औसरकर यांची दुःखाची बातमी समजताच शहरावर शोककळा पसरली. येथील व्यापा-यांनी दुपारपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.\nअमोल औसरकर हे गेल्या काही महिन्यांपासुन किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यावरील उपचाराकरीता त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काल औसरकरांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचे निधन झाले.\nऔसरकर हे गेल्या १५ वर्षांपासून सलग तीनवेळा निवडून आलेले एकमेव नगरसेवक होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक निवडून आलेले नगरसेवक होते. सध्या ते बांधकाम सभापती म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शेकडो नागरिक उपस्थित होते.\nPrevious: मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा\nNext: वाड्यात भंगार चोरांना अटक\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महाव��तरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=12346", "date_download": "2019-01-16T10:06:08Z", "digest": "sha1:HRILE2446G4NIECLKFXOSMHHJGMWIMVH", "length": 8294, "nlines": 74, "source_domain": "aaqua.persistent.co.in", "title": "चिकू लागवड - Crops / फसल - aAQUA", "raw_content": "\nCrops / फसल > चिकू लागवड\nचिकू पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी, बारमाही पाण्याची सोय असणारी जमीन चांगली असते. भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट आणि कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होते.\nचिकूची लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. एप्रिल - मे महिन्यांत कलमांच्या लागवडीसाठी 10बाय 10 मीटर अंतरावर 1 बाय1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून वाळवीच्या नियंत्रणासाठी मिथिल पॅराथिऑन किंवा 5 टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी.\nत्यानंतर खड्डे चांगली माती, चार घमेली शेणखत, 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी सरकारमान्य रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठातूनच कलमे खरेदी करावीत. लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करावी. कलमांना लागवडीनंतर काठीचा आधार द्यावा. सुरवातीला पहिल्या दोन वर्षांत खुंटावरील वारंवार येणारी फूट काढून टाकावी. कलमांची पूर्ण वाढ होण्यास 8 वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या सहा वर्षांच्या कालावधीत चिकू लागवडीमध्ये आंतर पीक म्हणून भाजीपाला, फुलझाडे, कडधान्यांचे पीक घेता येते.\nलागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल ���ुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दोन हप्त्यात सम प्रमाणात द्यावे. पहिला हप्ता ऑगस्टमध्ये व दुसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या दुप्पट मात्रा द्यावी. कलमांना आळे पद्धतीने पाणी देताना झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करावे. झाडाला सतत पाणी मिळेल, परंतु पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबरीने तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा देखील वापर करता येतो.\n(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत:च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/rohanbopanna-is-into-the-mixed-doubles-semifinals-alongside-hungarian-partner-timea-babos-beat-spears-cabal-6-4-7-6-5/", "date_download": "2019-01-16T10:23:21Z", "digest": "sha1:ZYU6VIKBIIQLC654IE2XJUINOPTFE5DG", "length": 5949, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Australian Open 2018मधील भारताचे आव्हान केवळ ह्या खेळाडूवर टिकून", "raw_content": "\nAustralian Open 2018मधील भारताचे आव्हान केवळ ह्या खेळाडूवर टिकून\nAustralian Open 2018मधील भारताचे आव्हान केवळ ह्या खेळाडूवर टिकून\n ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ ग्रँडस्लॅम स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून रोहन बोपण्णाने मिश्र दुहेरीत जोडीदार तिमिया बबोस बरोबर उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.\nत्यांनी उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अबीगेल स्पेअर्स आणि जुआन सेबास्टियन कबल जोडीवर ६-४, ७-६ असा विजय मिळवला आहे. हा सामना १ तास १५ मिनिटे चालला.\nभारतीय खेळाडूंमध्ये अन्य कोणत्याही खेळाडूला या स्पर्धेत आपले आव्हान राखता आले नाही.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2019-01-16T09:40:08Z", "digest": "sha1:F7K3JCBMO3AV74SIXVDHAE2QBTLHIL7O", "length": 30022, "nlines": 161, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "भाजप-सेनेच्या बाजारातल्या तुरी ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog भाजप-सेनेच्या बाजारातल्या तुरी \n( लेखन आधार राजकीय परिस्थिती १९ सप्टेबर दुपारी दोनपर्यंतची आहे. )\nभ्रमाचा भोपळा फुटतोच, असे जे म्हणतात त्याचा अनुभव सध्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते घेत आहेत मात्र त्याचे खापर त्यांना अन्य कोणावर फोडता येणार नाही अशी स्थिती आहे. साडेतीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उत्तरेतील यश हाच केवळ आगामी विधानसभा निवडणुकीतील यशाचा पाया असेल ही महाराष्ट्र भाजपच्या नवीन नेतृत्वाची मांडणी चूक होती. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड या राज्यात भाजपने स्वत:च्या बळावर निवडणूक लढवली होती तर महाराष्ट्रात महायुतीची मोट बांधण्यात आलेली ���ोती. महाराष्ट्रातील यशात केवळ नरेंद्र मोदी लाटेचा वाटा होता असे समजणे चूक होते . या यशात गोपीनाथ मुंडे यांच्या संघटन कौशल्याने बांधल्या गेलेल्या महायुतीतील अन्य लहान पक्षाच्या प्रभावाचाही वाटा होता, शिवसेनेचा त्यातील हिस्साही मोठा होता हे महाराष्ट्रातील या नेत्यांचे भान सुटले . एकदा का भ्रमाचे भोपळे फुगू लागले की वास्तवाचा विसर पडतो यांचा प्रत्ययच भाजपने मग महाराष्ट्रात आणून दिला. स्वबळाची भाषा करताना महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष नव्हे तर शिवसेना हा मोठा भाऊ आहे हा पंचवीस वर्षाच्या पायाच खिळखिळा करून स्वत:च्या पायावर धोंडा पडून घेण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत मिळणा-या यशाची पुनरावृत्ती जशीच्या तशी विधानसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य म्हणजे महापालिका, नगर पालिका किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत होत नसते हा इतिहास याच भ्रमात विसरला गेला. त्यातच काही मतदार पाहण्यांनी आणि ( कथित ) राजकीय पंडित/विश्लेषकांनी सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले तरी सत्तेत येऊ शकतात असे भाकीत वर्तवल्याने महायुतीच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे मळभ दाटून आले. लोकसभा निवडणुकीत राज्यात २४० विधानसभा मतदार संघात एकट्या भाजपला नव्हे तर महायुतीला आघाडी मिळाली तरी ते यश आपले एकट्याचे आहे असे गृहीत धरून भाजपच्या विद्यमान नेतृत्वाने विधानसभा लढवण्याची मोर्चेबांधणी सुरु केली. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट एव्हढी प्रभावी होती आणि ते निवडणुकीच्या आधीच ( भविष्यवेत्त्या ) भाजपला समजले होते तर मग उत्तर भारताप्रमाणेच लोकसभा निवडणुकीत स्वबळ महाराष्ट्रात का आजमावले गेले नाही याचा विचार करण्याचे विस्मरण विद्यमान नेतृत्वाला झाले. हा केवळ विस्मरण नव्हते तर तो भ्रमाने फुगलेला भोपळा होता\nगोपीनाथ मुंडे यांनी मात्र अशी काही राजकीय गृहिते मांडण्याचे आणि भ्रमात न राहण्याचे ठरवले होते म्हणूनच शिवसेनेसोबत असणा-या युतीचा त्यांनी महायुती असा विस्तार करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. हीच महायुती हा; सेना-भाजप युतीसाठी सहाव्यांदा एकत्रित विधानसभा निवडणुकीचा पाया ठेवण्याचा त्यांचा निर्धार होता. गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक अपघाती निधन झाल्यावर राज्यातील भाजप न��त्यांच्या स्वबळभ्रमाचा वारू अनियंत्रित वेगाने दौडू लागला . ही महायुतीच आपल्याला राज्यात सत्तारूढ करणार आहे याचे मुंडे यांना असणारे भान त्यांच्या निधनानंतर सुटले आणि भाजपच्या विद्यमान प्रादेशिक नेतृत्वाने स्वबळाच्या आरोळ्या ठोकत मुख्यमंत्रीपदाचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पहायला सुरुवात केल्याने महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली. मुख्यमंत्रीपद हा खरे तर ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ असा प्रकार होता . यात महायुतीतील लहान पक्षाची सुरु झालेली ससेहोलपट अजून संपलेली नाही. भाजप-शिवसेनेतील तणाव केव्हा निवळतो आणि जागा वाटप कधी निश्चित होते ( की होत नाही ) याची अगतिकपणे वाट पाहणे या लहान पक्षांच्या नशिबी आले आहे, त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुती खिळखिळी झाली असल्याचे वातावरण आहे.\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पहिल्या शंभर दिवसात जी आश्वासने पूर्ण केली जातील असे भाजपने आणि त्यातही नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले होते तसे घडले नाही. खरे तर, तसे घडणे शक्यच नसते कारण, देश चालवणे म्हणजे काही बाजारात जाऊन भाजी आणण्याइतके सोपे नसते. राजकीय कर्तृत्वाला दीर्घकालीन व ठोस अर्थकारणाची जोड देण्यासाठी शंभर दिवसांचा अवधी पुरेसा नाहीच; पण अशा लोकानुनयी घोषणा करून मते मिळवणे हे आपल्या राजकारणाचे एक सवंग वैशिष्ट्य आहे, त्याला भाजप एकटाच अपवाद कसा ठरणार कोणत्याही नवीन सरकारला स्वत:चा ठसा निर्माण करायला आणि निश्चित धोरण आखून त्यांची अंमलबजावणी नाठाळ प्रशासनाकडून करवून घ्यायला शंभर दिवस नाही तर किमान दोन अर्थसंकल्पांचा कालावधी मिळायला हवीच. त्यात नरेंद्र मोदी हेडमास्तरांसारखे प्रशासन हाकू लागले ( हा विरोधकांचा नव्हे तर पक्षातल्याच नेत्यांचा आक्षेप कोणत्याही नवीन सरकारला स्वत:चा ठसा निर्माण करायला आणि निश्चित धोरण आखून त्यांची अंमलबजावणी नाठाळ प्रशासनाकडून करवून घ्यायला शंभर दिवस नाही तर किमान दोन अर्थसंकल्पांचा कालावधी मिळायला हवीच. त्यात नरेंद्र मोदी हेडमास्तरांसारखे प्रशासन हाकू लागले ( हा विरोधकांचा नव्हे तर पक्षातल्याच नेत्यांचा आक्षेप) त्यामुळे पक्षातच नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली. सुमारे दीड महिन्यापूर्वी झालेल्या देशातील पोटनिवडणुकात भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि केंद्रातील मोदी सरकारसंबधी असंतोषाचा हा सूर वरच्या पट्टीत पोहोचला. आता देशात झालेल्या पोटनिवडणुकीतील निकालांनंतर नरेंद्र मोदी नावाची लाट ओसरल्याचे म्हटले जात आहे. कारण याआधीच्या पोटनिवडणुका आणि या पोटनिवडणुकातील निकालात अंतर आहे. आता झालेल्या पोटनिवडणुकीत विधानसभेच्या ३२ पैकी २६ जागा भारतीय जनता पक्षाकडे होत्या; त्यापैकी केवळ ११ जागा भारतीय जनता पक्षाला जिंकता आल्या आहेत. अमित शहा यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करण्याची अहमहमिका लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर लागली होती. पण, ज्या उत्तर प्रदेशात अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित घवघवीत यश ( लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागी विजय ) त्यामुळे पक्षातच नाराजीचे सूर उमटायला सुरुवात झाली. सुमारे दीड महिन्यापूर्वी झालेल्या देशातील पोटनिवडणुकात भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि केंद्रातील मोदी सरकारसंबधी असंतोषाचा हा सूर वरच्या पट्टीत पोहोचला. आता देशात झालेल्या पोटनिवडणुकीतील निकालांनंतर नरेंद्र मोदी नावाची लाट ओसरल्याचे म्हटले जात आहे. कारण याआधीच्या पोटनिवडणुका आणि या पोटनिवडणुकातील निकालात अंतर आहे. आता झालेल्या पोटनिवडणुकीत विधानसभेच्या ३२ पैकी २६ जागा भारतीय जनता पक्षाकडे होत्या; त्यापैकी केवळ ११ जागा भारतीय जनता पक्षाला जिंकता आल्या आहेत. अमित शहा यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करण्याची अहमहमिका लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर लागली होती. पण, ज्या उत्तर प्रदेशात अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित घवघवीत यश ( लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागी विजय ) मिळवून दिले त्याच उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने स्वत:च्या ताब्यात असणा-या विधानसभेच्या ८ जागा गमावल्या. विधान सभेत भलेमोठ्ठे बहुमत असणा-या राजस्थानात तीन आणि नरेंद्र मोदी यांच्या गुजरात या घरच्या राज्यात तीन जागा गमावण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर या पोटनिवडणुकीत आलेली आहे. कुशल संघटक असा गवगवा झालेल्या अमित शहा यांना हा धक्का आहे. त्यांच्या कथित नेतृत्वाचा कसच आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यामुळे लागणार आहे. उत्तर प्रदेशातील यश हा निव्वळ योगायोग किंवा मोदी लाटेचा प्रभाव नव्हता तर त्यात आपल्या नेतृत्व कौशल्याचाही वाटा होता हे आता अमित शहा यांना सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी ते ( आणि नितीन गडकरी ) महाराष्ट्रात महायुती मुत्सद्दीपणे म्हणा की दूरदृष्टीने म्हणा की गरज म्हणून म्हणा की २५ वर्षांच्या मैत्रीला स्मरून म्हणा; कायम ठेवत वास्तववादी भूमिका घेतात की भ्रमात राहून युती मोडीत काढण्याचा आततायीपणा करतात हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.\nपोटनिवडणुकीतील निकाल हा तसा तर नरेंद्र मोदी यांनाही इशारा आहे. कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकानंतर होणा-या पोटनिवडणुकात जनमत साधारणपणे प्रस्थापितांच्या विरोधात जाते हे इतिहासाचे दाखले काही प्रमाणात योग्य असले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची समीकरणे वेगळी असतात आणि झालेल्या पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी प्रचाराला गेले नव्हते, हे म्हणणे खरे असले तरी तो केवळ बचाव नाही तर पलायनवादही आहे. आजवर पोटनिवडणुकीत पराभव झाल्यावर काँग्रेस असाच पलायनवादी तसेच बचावात्मक पवित्रा नेहेमीच घेत असे आणि जनमत काँग्रेसविरुद्ध गेल्याची हाळी भारतीय जनता पक्षासकट सर्वच विरोधी पक्ष ठोकत असत, तो आपल्या राजकीय व्यवस्थेच्या राष्ट्रीय कांगाव्याचा भाग आहे ‘पार्टी वुईथ डिफरन्स’चा दावा अहोरात्र करणा-या भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी यांच्या नावावरच या पोटनिवडणुकीत मते मागितली गेली, हे विसरता येणार नाही. त्यामुळे मोदी यांना ‘डिफरंट’ होत या पराभवाची जबाबदारी झटकून टाकता येणार नाही.\nया पोटनिवडणुकांच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्रात भाजप-सेना महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवरही होणार आहेत. हे पोटनिवडणुकांचे निकाल हा स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याची भाषा करणा-या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मिळालेला दणका आहे. स्वबळावर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष यश कधीच संपादन करू शकला नाही म्हणूनच भाजप-सेना युती पंचवीस वर्षापूर्वी अस्तित्वात आली. ती दोन्ही पक्षासाठी निर्माण झालेली ‘अपरिहार्य अगतिकता’ होती, याची जाणीव ही युती करणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना होती. या जाणीवेला अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची मान्यता होती. यापैकी वाजपेयी अस्वास्थ्यामुळे तर आणि लालकृष्ण अडवाणी हे संघाच्या धोरणामुळे भाजपच्या राजकारणातून आता हद्दपार झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ ���ुंडे कालवश आहेत. आता युतीच्या नेतृत्वाची धुरा आणि भवितव्य उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात ४७.८ टक्के तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३४ टक्के मते मिळाली होती. मतांची ही आघाडी कायम राखली तरच सत्तेच्या सोपानावर चालण्याचा महायुतीचा मार्ग सुकर होणार आहे. त्यासाठी केवळ युतीच नाही तर महायुतीही टिकवावी लागेल अन्यथा त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीला होईल हे २००४ आणि २००९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध केले आहे. अति ताणले की तुटते याचे भान जर सुटले तर त्याचा पश्चाताप करण्याची वेळ केवळ भाजपवरच नाही तर सेनेवरही येणार आहे आणि महायुतीतील लहान पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून खिजगणतीत जाणार आहेत, हे सांगायला कोणा गावगन्ना राजकीय पंडित/विश्लेषकाची गरज नाही.\nभाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला हे चांगलेच झाले पण त्याचा अर्थ शिवसेनेनेही अति ताणण्याची गरज नाही हा संकेत पोटनिवडणुकीच्या निकालातून मिळाला आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नासिकचा महापौर निवडताना संभाव्य नवीन समीकरणांचा दिलेला इशारा डोळेझाक करण्याइतका वरवरचा नाही. हे लक्षात घेता झाला तेवढा कलगीतुरा म्हणा की खडाखडी की महायुती खिळखिळी करण्याचे प्रयत्न म्हणा, पुरे झाले हे समजून आणि गुमानपणे उमगून उद्धव ठाकरे आणि अमित शहा ( तसेच पडद्याआडून नितीन गडकरी ) यांना एकेक पाऊल मागे घेत सामंजस्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. नाही तर सत्तेचे स्वप्न ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरू नये म्हणजे झाले\nया ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात \n…हा दिवा विझता कामा नये \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधा���गी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘आरतें ये, पण आपडां नको’\nकॉपी, तेव्हा आणि आताही\nसत्ताधुंद आणि आचरटेश्वरांच्या देशा \nमुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…\nकलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला\nनिवडणूक निकाल : कांही निरीक्षणं\nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nदिल्ली दरबारी ‘शीला कि वापसी’\nपुरे करा ही झोंबाझोंबी \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://galgalianil.blogspot.com/2017/12/ac-first-class.html", "date_download": "2019-01-16T10:42:08Z", "digest": "sha1:7DKPUEIAPISESCF4ANQC7QYBL5V3THGU", "length": 7824, "nlines": 135, "source_domain": "galgalianil.blogspot.com", "title": "Anil Galgali: AC गाडीत First Class च्या प्रवाश्याना प्रवास करण्याची परवानगी दयावी", "raw_content": "\nAC गाडीत First Class च्या प्रवाश्याना प्रवास करण्याची परवानगी दयावी\nरेल्वे मंत्रालय तर्फे सुरु होणाऱ्या AC गाडीत First Class च्या प्रवाश्याना प्रवास करण्याची परवानगी देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांस लिहिलेल्या पत्रात केली आहे.\nआरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री, राज्यमंत्री समेत रेल्वेचे चेयरमेन यांस लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की आज मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत First Class च्या डब्ब्यात प्रचंड गर्दी असते. अश्या परिस्थितीत जी AC गाडी सुरु होणार आहे त्यात First Class च्या पासधारक प्रवाश्याना त्या गाडीत प्रवास करण्याची परवानगी दिली तर नवीन गाडी रिकामी जाणार नाही. जेव्हा पासधारकाच्या पासची मुदत संपेल तेव्हा त्या प्रवाश्याची इच्छा असेल तर नवीन पास मध्ये अतिरिक्त शुल्क आकारत AC गाडी समेट अन्य गाडीत First Class च्या डब्ब्यात प्रवास करण्याची परवानगी दयावी. यामुळे AC गाडीत प्रवास करण्यासाठी प्रवासी मिळतील अन्यथा AC गाडी प्रवासी विना चालवण्याची नामुष्की येईल. कारण AC गाड्याची संख्या अन्य गाड्याच्या तुलनेत कमी असणार. जेणेकरुन AC गाडीसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ येणार नाही.\nचीफ फायर ऑफिसर प्रभात रहांगदळे को आपने देखा हैं क्...\nप्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना कोणी...\nAC लोकल की आड़ में पश्चिम रेलवे बंद की गई 12 ट्रिप ...\nएसी लोकलच्या नावावर पश्चिम रेल्वेने बंद केलेल्या 1...\nAC गाड़ी में First Class के यात्रियों को यात्रा करन...\nAC गाडीत First Class च्या प्रवाश्याना प्रवास करण्य...\nअदानी ने खरीदी रिलायंस बिजली कंपनी अब 1452 करोड़ का...\nअदाणीने विकत घेतली रिलायंस वीज कंपनी आता 1452 कोटी...\nनौसेना के अड़ियल रवैये से 42 वर्ष से डाक विभाग को न...\nनौदलाच्या अडथळयामुळे 42 वर्षांपासून टपाल खात्यास म...\nइलेक्ट्रिसिटी ड्यूटी और टैक्स का 1452 करोड़ रिलायंस...\nविद्युत शुल्क आणि वीज विक्री कराची 1452 कोटी रिलाय...\nमहाराष्ट्रातील आरोग्य सेवा ही अनाथ झाल्याचा सूर\nमहाराष्ट्र की स्वास्थ्य सेवा अनाथ\nएकनाथ खडसे को बकाया रु 15 .50 लाख अदा करने के लिए ...\nएकनाथ खडसेंना थकबाकीची रु 15 .50 लाख अदा करण्यासाठ...\nमुंबई यूनिवर्सिटी के कालीना कैंपस की 36 बिल्डिंगों...\nमुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील 36 इमारतीस ओ...\nमेट्रोवन प्रायवेट लिमिटेड (MMOPL) का ऑडिट होते ही ...\nमेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) चे ऑडिट केल्या...\nसाकीनाका की पेनिसुला ग्रैंड मार्केट मनपा लेगी कब्ज...\nसाकीनाका येथील पेनिसुला ग्रैंड मार्केट पालिका घेणा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/datta-jayanti-116121300007_1.html", "date_download": "2019-01-16T09:51:01Z", "digest": "sha1:2JE3LHI5EZGW7KM7JHAM67AAVAURA6MY", "length": 14936, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nपितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष अनुभव होत असेल किंवा घरात सतत काही त्रास अनुभवत असेल त्यांनी दररोज दत्तात्रेय नावाचा जप करावा. केवळ दत्ताचे दर्शन घेतल्यानेसुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं.\nतसे तर दत्ताच्या नावाचे स्मरण सततच करत राहावे. परंतू विशेष करून अ���ावस्या आणि पौर्णिमेला तर दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी.\nदत्त पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीला दत्तात्रेयाचे दोन शक्तिशाली महामंत्र 'श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' आणि 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्राने माळ जपल्याने पितृदोष दूर होऊन सर्व समस्या दूर होतात आणि उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात.\n'श्री गुरुदेव दत्त' या नामजपाचे महत्त्व\nयावर अधिक वाचा :\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nश्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा\n\"काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे...Read More\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील. आपल्या...Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\n\"आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग...Read More\n\"आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल....Read More\nआज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने...Read More\nआर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे....Read More\nआज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या...Read More\n\"आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात...Read More\n\"आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही...Read More\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nस्त्रिया कशा बनतात नागा साध्वी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...\nआखाड्याशी संबंधित महिला साधव्यांना महिला नागा साधवी म्हटले जाते. पुरुष नागा साधूप्रमाणे ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-kumar-upcoming-film-toilet-a-prem-kathas-first-poster-launched-on-thursday-1443476/", "date_download": "2019-01-16T10:55:45Z", "digest": "sha1:DUDJHHNHJNL2GAN4SNPQSPC3GRSRUF2I", "length": 14667, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "akshay kumar upcoming film toilet a prem kathas first poster launched on thursday | ‘टॉयलेट ए��� प्रेम कथा’चे पहिला पोस्टर प्रदर्शित | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n‘टॉयलेट एक प्रेम कथा’चे पहिला पोस्टर प्रदर्शित\n‘टॉयलेट एक प्रेम कथा’चे पहिला पोस्टर प्रदर्शित\nआपल्या देशात ५४ टक्के लोकसंख्येकडे आजही शौचालय नाहीयेत\n'टॉयलेट : एक प्रेम कथा'\nअक्षय कुमारचा आगामी टॉयलेट एक प्रेमकथाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयने हे पोस्टर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत प्रदर्शित केला आहे. हे पोस्टर पाहून अक्षयचे चाहते नक्कीच खूश होतील यात काही शंका नाही. पोस्टर पाहताना स्वच्छ भारत अभियानावर आधारित या सिनेमातून अक्षयला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे स्पष्ट होते. बॉलिवूडच्या या खिलाडी कुमारने गुरुवारी रात्री दोन्ही पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याने म्हटले की, स्वच्छ स्वातंत्र्यासाठी तयार व्हा. ११ ऑगस्टला ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ही एक अनोखी प्रेम कहानी येत आहे. अक्षयच्या या पोस्टला आतापर्यंत दीड लाखांपेक्षाही अधिक लाइक्स मिळाले आहेत. या सिनेमात भूमी पेडणेकर. अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर सना खान ही अक्षयच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, अक्षय अनेकदा सनाला अभिनयातले बारकावे समजावताना दिसला होता. अक्षयसोबतचा हा सिनेमा भूमी आणि सनाच्या\nअभिनय करिअरला कलाटणी देणारा ठरेल अशी आशा सध्या व्यक्त केली जात आहे.\nयाआधी अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने स्वच्छता आणि शौचालयाचा मुद्दा समोर आणला होता. तसेच एका पत्रकार परिषदेत त्याच्या सिनेमाचे नाव टॉयलेट असे का ठेवले याचाही खुलासा केला होता. अक्षय म्हणाला की, ‘ही एक खरी घटना आहे आणि आपण त्यापासून दूर पळू शकत नाही. आपल्या देशात उघड्यावर शौचाला जाणे ही खूप गंभीर घटना आहे ज्यावर आता उघडपणे बोलण्याची वेळ आली आहे. या सिनेमाचा विषय खरंच खूप चांगला आहे.’\n‪तैयार हो जाइये स्वच्छ आज़ादी के लिए l‬ ‪टॉयलेट – एक प्रेम कथा, एक अनोखी प्रेम कहानी आ रही है – ११ अगस्त, २०१७ l‬ #ToiletEkPremKatha\n‘आपल्या देशात ५४ ट���्के लोकसंख्येकडे आजही शौचालय नाहीयेत. त्यामुळे मला वाटले की जर मी या विषयावर सच्चेपणाने तसेच विनोद, मनोरंजन आणि चांगल्या लोकांसोबत मिळून एखादा सिनेमा केला तर लोकांना याचे गांभिर्य चांगल्या पद्धतीने समजेल. भारतात साधारणतः १००० मुलं रोज अतिसाराने मरतात. ही आपल्यासाठी एक धोक्याची सुचना आहे,’ असे अक्षय म्हणाला.\nअक्षयच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथाचे दिग्दर्शन नारायण सिंग यांनी केले असून अनुपम खेर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. याआधी अक्षय आणि अनुपम यांनी ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’ या सिनेमात एकत्र काम केले होते. ‘जॉली एलएलबी २’ हा सिनेमाही यशस्वी ठरला होता. एका मागून एक हिट सिनेमे देणाऱ्या अक्षयचा हा सिनेमाही यशस्वी होतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल. येत्या ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'मधील ८० टक्के दावे खोटे, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भडकले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@12020", "date_download": "2019-01-16T10:50:16Z", "digest": "sha1:CCMYJ3RWA67SETPWUBTOHIUANT7FHYTW", "length": 11921, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| आता यूपीएससी शिवाय तुम्ही बनू शकता प्रशासकीय अधिकारी!", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nआता यूपीएससी शिवाय तुम्ही बनू शकता प्रशासकीय अधिकारी\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने आता केंद्रीय प्रशासकीय सेवेत समांतर प्रवेशासाठी मंजूरी दिली आहे. सरकारने संयुक्त सचिव पदाच्या १० जागांसाठी अधिसूचना काढली आहे. विविध विभागांसाठी तज्ञांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी तुमच्याकडे विशेष कौशल्याशिवाय या पदासाठी किमान वय ४० वर्षे असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वयाची कोणतीही अट नाही. तुमचे वय १ जुलै २०१८ रोजी ४० वर्षे पूर्ण असावे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी. सरकारी किंवा खाजगी विभागातील किंवा विद्यापीठातील किमान १५ वर्षांच्या कामाचा अनुभव असणारे उमेदवारही या जागेसाठी अर्ज करु शकतात. कोणतीही लेखी परीक्षा संयुक्त सचिव पदासाठी होत असलेल्या या भरतीमध्ये नसेल. निवडलेल्या उमेदवारांची फक्त मुलाखत होईल. ही मुलाखत कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती घेईल. ३० जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत संयुक्त सचिव पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. अधिसूचनेनुसार, सर्व संयुक्त सचिवांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. कामगिरी चांगली असेल तर हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंतही वाढवला जाऊ शकतो.या जागेसाठी भरती करुन घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा पगार केंद्र सरकारच्या संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याएवढाच असेल.\nआता यूपीएससी शिवाय तुम्ही बनू शकता प्रशासकीय अधिकारी\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nयेत्या दिवाळीपर्यंत सोने होणार महाग\nदाक्षिणात्य अभिनेत्री पूनम कौर ३ देव मधून करणार बॉलिवुडमध्ये पदार्पण\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंद�� भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे - अजित पवार\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Child-begging-Offender-in-Ahmednagar/", "date_download": "2019-01-16T11:01:51Z", "digest": "sha1:UHY4FG3HJITJJQOI6GVKOJ7AALTVWK5U", "length": 3811, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लहान मुलास भिकेला लावणार्‍यावर गुन्��ा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › लहान मुलास भिकेला लावणार्‍यावर गुन्हा\nलहान मुलास भिकेला लावणार्‍यावर गुन्हा\nचार वर्षाच्या मुलास भीक मागवयास लावल्याबद्दल आरोपी अमोल राजू वैरागर (वय 42) याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअमोल वैरागर (रा. पाथर्डी) याने चार वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून कोठला बसस्थानक भागात भीक मागवून घेत होता. या मुलास वेळोवेळी मारहाण करीत होता. या भागातील जागृत नागरिकांनी ही माहिती चाईल्डलाईनच्या पथकास दिली. चाईल्डलाइनच्या पथकाने तात्काळ कोठला भागात जाऊन अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.\nया चाईल्डलाइनचे पथकातील कर्मचारी अमील अय्युब पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात वैरागर याच्याविरुद्ध भादंवि 317, 323 तसेच बाल न्याय मुलाची काळजी संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 77 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस नाईक पठाण पुढील तपास करीत आहेत.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/congress-MLC-satej-patil-Appeal-to-the-workers/", "date_download": "2019-01-16T10:51:01Z", "digest": "sha1:2EKYWTPVKZ3R5G5KXBUADBJG3FZN745R", "length": 10489, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गाफील राहून माझा बळी देऊ नका : सतेज पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गाफील राहून माझा बळी देऊ नका : सतेज पाटील\nगाफील राहून माझा बळी देऊ नका : सतेज पाटील\nआगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत आणि त्यांंंना निवडून आणण्याचा निर्धार करणारा ठराव मांडण्याबाबत कार्यकर्ते चर्चा करत असतानाच त्यांना थांबवत आमदार सतेज पाटील यांनी माझी आमदारकी 2022 पर्यंत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वजण गाफील राहिलो. त्याचा काय परिणाम झाला हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवित असताना सर्वांनी पूर्वीप्रमाणे एक दिलाने काम करणार असा��, माझ्या पाठीशी प्रामाणिकपणे राहणार असाल तर ठराव करा. अन्यथा पुन्हा माझा बळी देऊ नका, अशा शब्दात कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्‍त केल्या.\nकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे पार पडला. मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांना कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला. मराठा समाजाबरोबरच धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजालाही आरक्षण देण्याच्या मागणीचा ठराव यावेळी करण्यात आला.\nआमदार पाटील म्हणाले, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. 2014 च्या वातावरणात आता बदल होत आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले आहे. येणारी निवडणूक ही समान्य जनतेच्या प्रश्‍नासाठी लढायची आहे. गेल्या चार वर्षांतील भाजपच्या कार्यपद्धतीवर समाजातील सर्व घटक नाराज आहेेत. कर्जमाफी अजूनही कागदावरच आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे; पण त्याची दखल सरकार घेत नाही. पावसामुळे नुकसान झालेल्या उसाचे अद्याप सर्वेक्षण झाले नाही.\nदक्षिणच्या विद्यमान आमदारांनी जनतेची फसवणूक केली असल्यामुळे त्यांना तोंड दाखविण्यास आता जागा नाही, हे आगामी निवडणुकीतून कार्यकर्त्यांनी दाखवून दिले पाहिजे. विधान परिषदेवेळी अनेकांनी साथ दिली. जनतेचे आशीर्वाद मिळाले त्यामुळे मी निवडून आलो. ज्या नेत्याने जिल्ह्याला वेठीस धरले, लोकसभेत मला फसवलं त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. माझी विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत 2022 पर्यंत आहे. मात्र, दक्षिण मतदार संघातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता जनतेच्या पाठिंब्यावर आणि आग्रहास्तव आगामी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढणार आहे. त्यासाठी आपण सतर्क असला पाहिजे. गाफील राहून विषाची परीक्षा पुन्हा घेऊ देऊ नका, असेही पाटील यांनी सांगितले.\nजनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 1 सप्टेंबरपासून घरोघरी काँग्रेस ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोेहिमेत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असेही ते म्हणाले.\nयावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, यावेळी संदीप मोहिते, तात्या शिंदे, राजू वळीवडेकर, राजू शिंदे, सचिन पाटील, संजय पाटील, श्रीपती कुंदिकर आदींची भाषणे झाली. त्यांनीही गेल्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुका टाळण्याचे आवाहन करत गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी गट-तट विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.\nमेळाव्यास सौ. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, सदस्य मनीषा वास्कर, मारुती निगडे, विजय पाटील, बाबासो माळी, एकनाथ पाटील, भुजगोंडा पाटील, युवराज गवळी, प्रताप चांदवानी, विजय चौगुले यांच्यासह कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे\nदसरा चौकामध्ये सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Front-of-a-staff-servant-at-the-post-office-in-Sindhudurg/", "date_download": "2019-01-16T10:03:04Z", "digest": "sha1:5ATOB5YTUKTEX6EIMDXHZRV5F37JAWAF", "length": 6566, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गनगरीत डाकअधीक्षक कार्यालयावर सेवकांचा मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरीत डाकअधीक्षक कार्यालयावर सेवकांचा मोर्चा\nसिंधुदुर्गनगरीत डाकअधीक्षक कार्यालयावर सेवकांचा मोर्चा\nग्रामीण डाक सेवा कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचारी दर्जा द्या, कमलेशचंद कमिटीच्या सातवा वेतन आयोग अहवालात सुचविलेल्या दुरुस्ती त्वरित लागू करा, यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेने सिंधुदुर्गनगरी येथे ज��ल्हा डाकघर अधीक्षक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.\nअखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी, सचिव जय मोडक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण डाकसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nग्रामीण कर्मचार्‍यांच्या हिताच्या दृष्टीने वारंवार झगडत व संप पुकारून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी प्रतिनिधी म्हणून बरेच संप धारणा कार्यक्रम राबविले. त्यात सकारात्मक आश्‍वासने दिली पण त्याच्या पूर्ततची अद्यापर्यंत अंमलबजावणी केलेली नाही. आपल्या ग्रामीण कर्मचार्‍यांच्या हिताच्या मागण्या शासनाकडे दिलेल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याने न्याय मागण्यांसाठी सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाकघर कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.\nया मोर्चातून ग्रामीण डाक सेवा कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, कमलेशचंद कमिटीने दिलेल्या सातवा वेतन आयोग अहवाल युनियनने सुचविलेल्या दुरूस्तीसह त्वरित लागू करा, ग्रामीण डाक कर्मचार्‍यास 8 तासाचे काम देऊन सेवेत कायम करून घ्यावे, कॅज्युअल लेबल पार्टटाईम कर्मचारी तसेच एम. एम. एस वर्कर यांच्या अलाउन्सची 1 जानेवारी 2006 पासून रिविजन करा व अरीअर्स पेड करा, मागील चार वर्षापासून थांबविलेला महागाई भत्ता आदा करा यासह विविध मागण्यांबाबत लक्ष वेधले. शिष्टमंडळाने अधीक्षकांशी चर्चा करून न्याय प्रश्‍न शासन दरबारी सादर करण्याचे सूचित केले. त्यानुसार अधीक्षक यांनी शासनाला पाठविण्याचे आश्‍वासन दिले. आपल्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आपला, हा लढा कायम ठेवण्याचा निर्धारही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चेतून व्यक्‍त केला.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/There-is-no-holiday-special-train-in-South-India-directly-from-Pune/", "date_download": "2019-01-16T10:24:30Z", "digest": "sha1:Q2NHRX274QK5GTMICWQIFI3YZLDDN3WV", "length": 6166, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेची दक्षिणेवर वक्रदृष्टी सुरूच... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रेल्वेची दक्षिणेवर वक्रदृष्टी सुरूच...\nरेल्वेची दक्षिणेवर वक्रदृष्टी सुरूच...\nपुणे : निमिष गोखले\nरेल्वेची दक्षिण भारतावर वक्रदृष्टी सुरूच असल्याचे चित्र कायम आहे. होळी, रंगपंचमी व उन्हाळी सुटी लक्षात घेता दरवर्षी हॉलिडे स्पेशल रेल्वे (विशेष रेल्वे) सोडण्यात येते. यंदाच्या वर्षीदेखील पुण्यातून काही विशेष रेल्वे सोडण्याची घोषणा झाली; मात्र, या यादीत पुण्याहून थेट दक्षिण भारतात जाणारी एकही हॉलिडे स्पेशल नाही. उलटपक्षी उत्तरेत जाणार्‍या असंख्य गाड्या सोडण्यात येणार असून, यातील अनेक गाड्या रिकाम्या धावतील, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.\nपुण्याहून उत्तर प्रदेशातील मंडुवाडीह येथे दि. 5 एप्रिल ते 14 जूनदरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे, तर पुणे ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे दि. 8 एप्रिल ते 17 जूनदरम्यान, पुणे ते बिहार येथील पाटणा येथे दि. 9 एप्रिल ते 30 जुलैदरम्यान, पुणे ते छत्तीसगडमधील बिलासपूर येथे दि. 7 एप्रिल ते 30 जूनदरम्यान, पुणे ते हावडाजवळील सांत्रागाची येथे दि. 9 एप्रिल ते 2 जुलैदरम्यान, पुणे ते झारखंडमधील हटिया येथे दि. 6 एप्रिल ते 29 जूनदरम्यान, पुणे ते उत्तर प्रदेशातील हझरत निजामुद्दीन येथे दि. 22 फेब्रुवारी ते 29 मार्चदरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यातील एकही रेल्वे दक्षिण भारतात जाणारी नसून, उत्तर भारताला मात्र रेल्वेनेे नेहमीप्रमाणेच भरभरून झुकते माप दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते.\nदरम्यान, मध्य रेल्वेने मुंबईसह ठिकठिकाणहून तब्बल 452 उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन दि. 29 जानेवारी रोजी जाहीर केले होते. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईहून धावणार्‍या बहुतांश गाड्यादेखील उत्तरेत जाणार्‍याच असल्याचे दिसून आले. मुंबईहून करमाळी (गोवा), सावंतवाडी रोड (महाराष्ट्र), कोचुवेल्ली (केरळ), मंगळुरू (कर्नाटक), चेन्नई सेंट्रल (तमिळनाडू) येथे जाणार्‍या गाड्यांचा अपवाद वगळता दक्षिण भारतात जाणार्‍या विशेष गाड्याच नाहीत, असे स्पष्टपणे दिसून येते.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदे���े माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Miraj-encroachment-and-illegal-construction-in-the-city-issue/", "date_download": "2019-01-16T11:12:53Z", "digest": "sha1:4SZABMEWOYIVCI5JEPOUP75PKZLI6RPK", "length": 9470, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिक्रमणामुळे मिरज होतेय बकाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अतिक्रमणामुळे मिरज होतेय बकाल\nअतिक्रमणामुळे मिरज होतेय बकाल\nमिरज : जालिंदर हुलवान\nऐतिहासिक शहर असणार्‍या मिरजेला सध्या बकाल स्वरूप आले आहे. शहरात बेकायदा बांधकाम व अतिक्रमणाचा सपाटा सुरूच आहे. शहरात दररोज वाढत असणार्‍या झोपड्या, रेल्वे स्थानक, एस.टी. स्टँड व अन्य ठिकाणी असणार्‍या खोक्यांमुळे, हातगाड्यांमुळेच शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्याकडेला अनेक झोपड्या, घरे अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. सांगली, मिरज, कुपवाडची महापालिका होऊन 20 वर्षे पूर्ण झाली; पण हे ऐतिहासिक शहर सुंदर शहर काही होवू शकले नाही.\nमिरज शहर हे ऐतिहासिक शहर आहे. पण इथल्या अनेक जागांवर, रस्त्यांवर अनेक ठिकाणी झोपड्या, खोकी, हातगाड्यांमुळे शहराला भकास स्वरूप आले आहे. शहरातील काही अतिक्रमण हटविण्यात आले पण अन्य ठिकाणी असणारे अतिक्रमण हटवून शहर स्वच्छ करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात विनापरवाना बांधकाम असणारी अनेक घरे आहेत. इमरतींवरील मजलेही बेकायदेशीरपणे बांधण्यात आले आहेत. अगदी गल्ली- बोळातही घराच्या बाहेर कट्टे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. महापालिकेकडून किरकोळ स्वरूपात अतिक्रमण हटविण्याचे काम केले जाते. पण बड्या लोकांच्या बेकायदा बांधकामांवर हातोडा पडत नाही. तो हातोडा कधी पडणार हा मुख्य प्रश्‍न आहे.\nरेल्वे स्थानकाच्या समोरील बाजूस अनेक खोकी आहेत. स्थानकाच्या पूर्वेला मोठी झोपडपट्टी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या झोपड्या आहेत. गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये येथे झोपड्यांची संख्या वाढलेली आहे. रिकामी जागा दिसली की तेथे झोपड्या उभारल्या जात आहेत. आजही तेथे सिमेंटने पक्के बांध��ाम केले जात आहे. सांगली-मिरज रस्त्यावर असणार्‍या रेल्वे उड्डाण पुलाजवळ रेल्वे प्रशासनाच्या जागेवर अशाच झोपड्या आहेत. सांगली - मिरज रस्त्यावर असणार्‍या वॉन्लेसवाडी येथे रस्त्यावर कडेला अनेक झोपड्या, घरे अनधिकृतपणे बांधण्यात आली आहेत. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे ही बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीमुळे येथे राहणार्‍यांनाच त्याचा धोका निर्माण झाला आहे.\nकोल्हापूरहून मिरजेत प्रवेश करताना मिरज शहर किती भकास झाले आहे याचा प्रत्यय प्रत्येकाला येतो. उत्तमनगरजवळील अतिक्रमण, जिजामाता उद्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर हा अत्यंत बकाल झाला आहे. दारूची दुकाने, खोक्यांची माळ, उद्यानाची दुरवस्था यामुळे हा परिसर खूपच घाणेरडा बनला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा परिसर अनेकांच्या आंदोलनानंतर चकाचक करण्यात आला आहे; पण खोक्यांमुळे परिसर अस्वच्छ असतो. येथील जनावराच्या दुय्यम बाजारातही अतिक्रमण करण्यात आले आहे. असेच अतिक्रमण डॉ. डेव्हिड हॉस्पिटल समोरही करण्यात आले आहे.\nमहापालिकेच्या आयुक्त पदाचा चार्ज तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे होता. त्यावेळी त्यांनी सांगली, मिरजेत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. येथील इदगाह रस्त्यावरील सुमारे 35 वर्षांपूर्वीचे अतिक्रमण पाडून जिल्हाधिकार्‍यांनी धाडसी कारवाई केली. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला. अशी कारवाई अन्य रस्त्यांवर झालेली नाही. आता निवडणुकीचा माहोल सुरू झाला आहे. कारवाई करताना नेहमी कारभार्‍यांचा हस्तक्षेप होतो. आता निवडणुकीमुळे अधिकार्‍यांना त्यांचे अधिकार वापरण्यास चांगली संधी आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनी आता कारवाईचा बडगा उगारावाच, अशी सर्वसामान्य नागरिकांतून मागणी होत आहे.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8.html", "date_download": "2019-01-16T10:47:32Z", "digest": "sha1:Y6QYAEOY7QCUZADY3HKQFLE4PIIAHOYP", "length": 28369, "nlines": 163, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "बावन्नकशी बर्धन ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nज्येष्ठ पत्रकाराकडून ऐकलेला एक प्रसंग असा आहे – आयटक या तत्कालीन बलाढ्य कामगार संघटनेच्या सर्वोच्च ख्यातकीर्त नेत्याला भेटण्यासाठी मुंबईचा एक पत्रकार नागपूरच्या कार्यालयात वेळेआधी पोहोचला तर तिथे एक माणूस एका बाकावर शांतपणे झोपलेला होता. त्या झोपलेल्या इसमाची झोपमोड न करता तो पत्रकार ‘त्या’ कामगार नेत्याची वाट पाहात थांबला. काही वेळाने तो झोपलेला इसम उठला आणि त्याने त्या कार्यालयाची साफसफाई सुरु केली. थोड्या वेळाने पत्रकाराने त्या इसमाला सांगितले की, तो ए.बी.बर्धन यांना भेटायला आला आहे. साफसफाई करणा-या त्या इसमाने खिशातला रुमाल काढला, हात पुसले आणि स्वत:ची ओळख करून दिली ‘मी बर्धन. बोला काय काम होतं आपलं कोण आपण …’ आणि त्या पत्रकाराला चक्करच आली\nगेली ७५ पेक्षा जास्त वर्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा घेऊन राजकारणात असलेल्या अर्धेद्रू भूषण बर्धन नावाच्या आणि आता वयाच्या नव्वदी नंतर जगाला आखरी सलाम ठोकणाऱ्या माणसाची जीवनकथा अशी बावन्नकशी शुद्धतेची आहे, स्वच्छ चारित्र्याची आहे, आजच्या वातावरणात अविश्वसनीय वाटेल अशा अव्यभिचारी राजकीय निष्ठेची आहे. विविधतेत एकता हे जे आपल्या देशाचे वर्णन केले जाते त्याची साक्ष सर्वार्थाने पटवणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. २५ सप्टेबर १९२५ला तेव्हाच्या पूर्व (आणि आताच्या बांगला देश) बंगालमध्ये जन्मलेल्या अर्धेन्द्रूने १९४०मध्ये ऑल इंडिया स्टुडट फेडरेशनच्या विद्यार्थी चळवळीत प्रवेश केला. तिथे त्यांची ओळख कम्युनिझमशी झाली आणि वयाच्या १५व्या वर्षी; १९४१साली पक्षात त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जो प्रवेश केला आणि अखेरचा श्वासही त्यांनी कम्युनिस्ट म्हणूनच घेतला. पक्षाच्या सर्वोच्च महासचिवपदाची जबाबदारी सलग सोळा वर्ष सांभाळल्यानंतर बर्धन यांनी राजकारणाचा मुख्य प्रवाह सोडला. त्यांनी हे पद सोडावे असे कोणी सुचवले नाही, तशी कोणी मागणी केली नाही, त्यांच्यावर त्या पदाचा गैरवापर केल्याचा कोणताही आरोप झालेला नाही किंवा वयोमानपरत्वे त्यांच्यातला उत्साह कमी झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती; भारतीय राजकारण यूपीए आणि एनडीए भोवती केंद्रित झालेले असले तरी ते अंतिम राजकीय सत्य नाही अशी भूमिका ठणकावून सांगण्याइतकी त्याची बुद्धी शेवटपर्यंत तेज असल्याचा अनुभव प्रस्तुत लेखकाने घेतला आहे; विवेकानंद ही कोणा एकाची मक्तेदारी नाही हे परखडपणे सांगण्याइतका खमकेपणा तेव्हाही (म्हणजे वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर) शाबूत होता तरीही, बर्धन यांनी पक्षातील सर्वोच्च पदाचा त्याग केला.\nबंगाल जन्मभूमी असली तरी ए. बी. बर्धन अस्सल नागपूरकर झालेले होते. सहा फुटाची सणसणीत उंची, सावळा वर्ण, मध्यम बांधा, डोईवरचे केस मागे वळवलेले आणि काळेभोर बोलके डोळे अशी शरीरयष्टी असलेले बर्धन कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केल्यावर नागपुरात आले आणि पुढची पन्नास वर्ष ते नागपूरकर म्हणून वावरले, नागपूरच्या मातीशी एकरूप झाले, विदर्भाच्या जनजीवनाचा अभिन्न अंग झाले. मराठी, बंगाली, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी अशा पाच भाषा बर्धन यांना अस्सखलित येत असत. इतक्या अस्सखलित की बर्धन यांची मातृभाषा कोणती असा संभ्रम निर्माण व्हावा. या बहुभाषकतेमुळे बर्धन यांची पाळेमुळे जनमानसात खोलवर रुजत गेली. माणूस व्यक्त होतो तो त्याच्या मातृभाषेतूनच. पाच मातृभाषांचे धनी असलेले बर्धन या बुमीतल्या सर्वसामान्यचे नेते झाले. अर्ध्या बाह्यांचा बुशकोट किंवा पूर्ण बाह्यांचा सदरा; तोही हाताच्या कोपरापर्यंत दुमडलेल्या बर्धन यांचे वक्तृत्व एकदा सुरु झाले की जणू भाषेचा प्रपात कोसळत असे, सर्व सामान्य माणसाच्या काळजाला हात घालण्याची किमया त्यांच्या वक्तृत्वात होती. वक्तृत्वाचा हा प्रपात प्रसंगी शीतल, हळवा, कोमल तर प्रसंगी कमालीचा तेज व तप्त होऊन कोसळत असे. कम्युनिस्ट असणे म्हणजे अरसिक असणे, पोथीनिष्ठा हाच अलंकार असणे आणि राजकीय एकारलेपणाच्या तालावरच कायम गुणगुणत राहणे हा जो महाराष्ट्रात सर्वमान्य समज होता त्याला विदर्भात तडा दिला तो बर्धन यांनी. बर्धन अलवार कवितांचे केवळ चाहतेच नव्हते तर त्यांना अनेक कविता मुखोद्‌गत, त्याही चार-पाच भाषांतल्या त्यात सुरेश भट यांच्यासारखा कलंदर कवी मित्र असल्याने तर कवितेच्या गाभ्याला भिडण्याची सवय बर्धन यांना लागल्याचा अनुभव नागपूरकरांना अनेकदा आलेला आहे. कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा आणि मार्क्स जसा त्यांना तोंडपाठ तसाच गायत्री मंत्रही… आणि आणखी पुढचे पाऊल म्हणजे गायत्री मंत्रातील विज्ञान तसेच शोषणमुक्ती, बर्धन आपल्याला पटवून देणार त्यात सुरेश भट यांच्यासारखा कलंदर कवी मित्र असल्याने तर कवितेच्या गाभ्याला भिडण्याची सवय बर्धन यांना लागल्याचा अनुभव नागपूरकरांना अनेकदा आलेला आहे. कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा आणि मार्क्स जसा त्यांना तोंडपाठ तसाच गायत्री मंत्रही… आणि आणखी पुढचे पाऊल म्हणजे गायत्री मंत्रातील विज्ञान तसेच शोषणमुक्ती, बर्धन आपल्याला पटवून देणार मराठीच्या एखाद्या प्राध्यापकाला काय ज्ञानेश्वरी उमगली असेल त्यापेक्षा जास्त बर्धन यांची ज्ञानेश्वरीवर हुकमत होती. विवेकानंद जसे आदरणीय तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या साहित्य आणि क्रांतीकारक म्हणून केलेल्या कामगिरीचा बर्धन यांना अभिमान. स्वातंत्र्य लढयातील सावरकर यांचे योगदान या विषयावर बर्धन यांनी दिलेली दोन व्याख्याने आजही नागपूरकरांच्या स्मरणात आहेत.\nराजकीय भूमिका घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवण्याचे बर्धन यांचे कसबही कायमच विलक्षण घरंदाज राहिले. त्यामुळे त्यांना विरोधक केवळ विचारणे होते मनाने नाही. गेल्या पिढीतील आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्या सुमतीताई सुकळीकर या ए. बी. बर्धन यांच्यासाठी त्यांच्या थोरल्या भगिनीसारख्या. या दोघांनी परस्परांविरोधात निवडणुकाही लढवल्या पण, ‘राखी’चं त्यांचं नातं सुमतीताई सुकळीकर यांच्याशी कायम राहिलं. सुमतीबाई यांचे ‘सुमतीताई’ असे नामकरणही बर्धन यांचंच.\nएक कामगार नेता, आमदार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय नेता असा बर्धन यांचा प्रवास नागपूरकरांनी जवळून बघितला आणि महाराष्ट्राने तो अनुभवला. बंगालमधून आलेल्या या माणसाची संयुक्त महाराष्ट्रासाठी असलेली व्याकुळता आणि आंदोलनाच्या आघाडीवरची आक्रमकता नागपूरकरांनी बघितली. त्यांच्या जगण्याच्या काळातच काळात देशात मोजकी दोन-तीन राज्ये वगळता कम्युनिस्ट कायम प्रभावी राहिले नाहीत किंबहुना कम्युनिस्ट सत्ता असलेल्या राज्यांचा अपवाद वगळता या विचाराचा उत्तरोत्तर संकोचच होत गेला. अशा प्रतिकूल काळात स्वत: निराश न होता कार्यकर्त्याचे मनोबल आणि आशावाद टिकवून ठेवणे काही सोपे काम नसते, नेतृत्वाच्या कसोटीचा हा कधीही न संपणारा क्षण असतो. बर्धन यांची नेतृत्वशैली आव्हानांच्या सर्व कसोट्यांना पुरून उरली. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे जो राजकीय विचार स्वीकारला त्यावरची बर्धन यांची निष्ठा एकाच वेळी विलक्षण तेजस्वी आणि सालस अशी दुहेरी होती, स्वभाव टोकाचा विनातडजोडवादी होता. तसेच बर्धन यांच्या उक्ती आणि कृतीत कोणतेच अंतर नव्हते. मानवी समतेचे केवळ गीतच या राजकीय विचारातून केवळ गाता येत नाही तर त्यातून समानता प्रत्यक्षात आणणारी राज्य व्यवस्था अंमलात येवू शकते, हा दुर्दम्य आशावाद बर्धन यांच्या मनात कायम तेवत होता आणि त्यासाठी-केवळ त्यासाठीच जगण्याचे त्यांचे आत्मबळ प्रखर होते.\n१९५७चा एक अपवाद वगळता पक्षाने त्यांना विधीमंडळ किंवा संसदेच्या कोणत्याच सभागृहात सन्मानाने बसण्याची संधी दिली नाही. खरे तर, त्यांची अव्यभिचारी पक्षनिष्ठा लक्षात घेता पक्षाने राज्यसभा किंवा गेला बाजार विधान परिषदेवर तरी संधी द्यायला हवी होती असे त्यांच्या हितचिंतकांना तीव्रतेने वाटत असे पण, तसे काही घडले नाही. प्रखर आत्मबळामुळेच की काय त्याबद्दल बर्धन यांच्या मनात मात्र त्याबद्दल कोणतीही कटुता नव्हती. करिअर म्हणून राजकारणाकडे बघणा-या आणि राजकारण हे धनप्राप्तीचेच साधन आहे असे मानण्याच्या आजच्या जमान्यात बर्धन अनेकांना कालबाह्य वाटू शकतील कारण पद, सन्मान आणि धन यांच्यापासून बर्धन कायम लांब राहिले. राजकारणातले पद, सन्मान आणि धन निकटस्थ होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लांड्यालबाड्या बर्धन यांच्या रक्तातच नव्हत्या. त्यामुळेच आयुष्यभर बर्धन यांच्या ‘राजकीय रक्ताच्या’ लाल रंगात कोणतीही भेसळ झाली नाही; तो रंग अस्सल राहिला. राजकीय निष्ठांचा बाजार मांडण्याच्या आजच्या काळात असे अस्सल असणे खूपच दुर्मिळ असते, असा दुर्मिळ नेकीचा राजकारणी होणे ए. बी. बर्धन यांना जमले ; त्यांच्या या कफल्लक असण्यातच त्यांचे वैभव आणि चारित्र्य दडलेले आहे आणि तीच त्यांची आयुष्याची पुंजी होती.\n१६ वर्ष पक्षाचे शीर्षस्थ नेत्तृत्व करून आणि राजकारणी म्हणून अतिशय शुभ्रसुवर्ण प्रतिमा संपादन करून उजळ माथ्याने बर्धन यांनी हे सर्वोच्च पद सोडले. तेव्हापासून ते पक्षाच्या दिल्लीतील अजय भवनात एखाद्या व्रतस्था���ारखे वास्तव्य करून होते. त्यांच्या अतिशय साध्या खोलीत त्यांच्याशी गप्पा मारताना मराठी साहित्य आणि संस्कृतीशी असणारी त्यांची नाळ कायम असल्याचे जाणवत असे. एकदा दिल्लीतील सहकारी विकास झाडे आणि मी बर्धन यांना भेटायला गेलो; गप्पांच्या ओघात आजच्या राजकारणाचा विषय आला. तेव्हा बर्धन म्हणाले, ‘देशाची परिस्थिती केवळ वाईटच नाही तर इतकी चिंताजनक होईल अशी कधी कल्पनाही केलेली नव्हती. आज राजकारणात मूल्य नाही तर पैसा महत्वाचा झाला आहे पण, माझा जनतेवर विश्वास आहे. आज नाही उद्या या देशातील जनता ही परिस्थिती बदलून टाकेल असा मला खात्री आहे’. वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावरही त्यांचा आशावाद कायम होता आणि त्यांच्या मनात विचार घोळत होता तो केवळ देशाचा.\nवयाची पंच्याहत्तरी गाठली तेव्हा झालेल्या सर्वपक्षीय सत्कारात बर्धन यांचा ‘भारतीय राजकारणातला भीष्माचार्य’ असा ज्यांचा गौरवाने उल्लेख केला गेला तेव्हा, हातांच्या दोन्ही करांनी कानांची पाळी नम्रपणे पकडत भीष्माचार्य हा सन्मान स्वीकारणारे हे अजातशत्रू व्यक्तीमत्व आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहे.\n‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर \nसुषमा – स्वप्न ते भंगले \nबेपर्वा नोकरशाही आणि हतबल () मुख्यमंत्री\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nनव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड \nफडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…\nचला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…\nगडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी \nनोकरशाही-कोडगी, असभ्य आणि बरंच काही…\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…\nट्युशन्स – एक स्वानुभव\nकॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…\nगांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप\n‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट \nफडणवीसांचे खूप ​’​अधिक​’​ काही ​’​उणे​’​\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4087", "date_download": "2019-01-16T10:34:42Z", "digest": "sha1:SOQII657Y6PMGWLI5HSKECZY2DHE2CLE", "length": 10433, "nlines": 96, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू : सेंट मेरी हायस्कुलमधील 9 वीचा विद्यार्थी बेपत्ता | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » डहाणू : सेंट मेरी हायस्कुलमधील 9 वीचा विद्यार्थी बेपत्ता\nडहाणू : सेंट मेरी हायस्कुलमधील 9 वीचा विद्यार्थी बेपत्ता\nडहाणू, दि. 29 : शहरातील सेंट मेरी हायस्कुलमध्ये 9 वी इयत्तेत शिकणारा हर्ष वैभव भुवड (वय 15) हा विद्यार्थी मागील 2 दिवसांपासुन बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबियांनी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.\nडहाणू पुर्वेतील पटेलपाडा भागात राहणारे हर्षचे वडील वैभव भुवड यांनी याबाबत पोलीसांत तक्रार नोंदवली असुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैभव भुवड व त्यांच्या पत्नी नोकरीस असल्याने हर्ष एकटाच घरी असायचा. 27 मार्च रोजी वैभव यांच्या पत्नी कामावरुन घरी पोचल्या असता हर्ष घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी हर्ष वापरत असलेल्या मोबाईलवर त्यांनी फोन केले. मात्र त्यास हर्षने उत्तर दिले नाही. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने भुवड दाम्पत्याने त्याचा सर्वत्र शोध सुरु केला. तसेच नातेवाईकांना फोन करून विचारपुस केली मात्र त्याचा पत्ता लागला नाही. यादरम्यान हर्षच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरुन मला शोधण्याचा प्रयत्न करु नका, मी घरी येणार नाही अशा आशयाचा व्हाईस मॅसेज वैभव यांना पाठविण्यात आला. त्यामुळे हर्ष पळून गेला असावा अथवा त्याचे अपहरण झाल्याचा संशय वैभव भुवड यांनी वर्तविला असुन त्यानुसार डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.\nPrevious: निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजित चर्चासत्र संपन्न\nNext: डॉ. हेमंत मुकणे यांच्या पुस्तकांचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4285", "date_download": "2019-01-16T10:49:35Z", "digest": "sha1:SVSIIDVPESRRP7YC44VFCZ3CVUEIFJN4", "length": 9560, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाड्यात भंगार चोरांना अटक | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » वाड्यात भंगार चोरांना अटक\nवाड्यात भंगार चोरांना अटक\nवाडा, दि. १२ : तालुक्यातील आबिटघर येथील सूर्या कंपनीतील भंगार चोरून घेवून जाणाऱ्या एका टोळीला वाडा पोलिसांनी वाडा – आघई रस्त्यावरील जांभूळपाडा येथे रंगेहाथ पकडले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.\nया घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी ( दि. १० ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आबिटघर येथील सूर्या कंपनी अलायन्स प्रा. लिमिटेड या कंपनीतील सूर्या व विस्तार कंपनीचे सुमारे १३ हजार २०० रुपये किंमतीचे टी. एम. टी बार व सळई आदी मालाची चोरी केली आहे. हा चोरीचा माल घेऊन जात असताना उत्तम पाटील (वय २७ ) रा. भावेघर, मयूर गोतार��े ( वय २४ ) रा. सरसओहळ, बाळाराम जाधव ( वय २७ ) रा. खानिवली, सुभाष गवारी ( वय २० ) सरसओहळ मोईन भुरे ह्या पाच आरोपींना वाडा पोलिसांनी पकडले. ह्या आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले. दरम्यान ह्या गुन्ह्यातील आरोपीमुळे तालुक्यात घडलेले अनेक चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे व्यक्त केली आहे .\nPrevious: जव्हार नगरपरिषदेचे नगरसेवक अमोल औसरकर यांचे निधन.\nNext: डहाणू येथे विराट हिंदू सम्मेलनाची जोरदार तयारी. डॉ. मोहन भागवत रहाणार उपस्थित\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@12022", "date_download": "2019-01-16T10:46:22Z", "digest": "sha1:35ENJJYZK2NULPFLSA6IQEFXXKVUNG2D", "length": 10316, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना दिल्लीतील एम्स मध्ये दाखल केले आहे.एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली अटल बिहारी वाजपेयी यांची तपासणी केली जाईल, अशी माहिती भाजपने दिली. वाजपेयींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने भाजपने पत्रक काढून त्यासंदर्भात माहिती दिली. 93 वर्षीय वाजपेयी हे सध्या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत.\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nदाक्षिणात्य अभिनेत्री पूनम कौर ३ देव मधून करणार बॉलिवुडमध्ये पदार्पण\nस्वच्छतेसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार महाराष्ट्रातील पाचगणी आणि वेंगुर्ला शहरांना प्राप्त\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे - अजित पवार\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा नि��डणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/programming-in-advanced-java", "date_download": "2019-01-16T10:48:38Z", "digest": "sha1:ADS6GNHO5R2AROVJVQ7ZWU6XEX6R3OWR", "length": 15128, "nlines": 435, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे PROGRAMMING IN ADVANCED JAVA पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 60 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला ���ूचित करा.\nलेखक सत्यवाम सी हॅमबडे\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/day-night-test-cricket-match-115056", "date_download": "2019-01-16T10:37:46Z", "digest": "sha1:S3KF56TQ44PQ5RE7NW5IUIKPPLRYT6FV", "length": 13596, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Day Night Test Cricket match दिवस-रात्र कसोटी कार्यक्रमातून वगळली | eSakal", "raw_content": "\nदिवस-रात्र कसोटी कार्यक्रमातून वगळली\nबुधवार, 9 मे 2018\nसिडनी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिवस-रात्र कसोटी खेळण्यास ठाम विरोध केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालादेखील नमते घ्यावे लागले. भारताच्या आगामी दौऱ्याच्या कार्यक्रमातून त्यांनी आता दिवस-रात्र कसोटी सामना वगळला आहे. सर्व सामने दिवसाच खेळविले जातील.\nसिडनी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिवस-रात्र कसोटी खेळण्यास ठाम विरोध केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालादेखील नमते घ्यावे लागले. भारताच्या आगामी दौऱ्याच्या कार्यक्रमातून त्यांनी आता दिवस-रात्र कसोटी सामना वगळला आहे. सर्व सामने दिवसाच खेळविले जातील.\nभारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड येथे होणारा पहिलाच कसोटी सामना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र ठरवला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य जेम्स सदरलॅंड म्हणाले, ‘‘दिवस-रात्र सामना खेळण्यासाठी आम्हाला पुरेशी तयारी करायला हवी, असे कारण ‘बीसीसीआय’ने दिले आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आता हा सामना दिवसाच खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.’’\nक्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील दिवस-रात्र खेळण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. त्यांनी आता पुढील वर्षी जानेवारीत श्रीलंकेविरुद्�� ब्रिस्बेनला दिवस-रात्र कसोटी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कसोटी क्रिकेटचा प्रसार वाढविण्यासाटी दरवर्षीच्या मोसमात एक तरी कसोटी दिवस-रात्र खेळायचा आमचा मनोदय आहे. त्यासाठी आता आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळू, असे सदरलॅंड यांनी स्पष्ट केले.\nस्मिथवरील बंदीच्या कारवाईनंतर कर्णधार नियुक्त करण्यात आलेल्या टीम पेनीवरच नवे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी विश्‍वास दाखवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांनी पेनी याचीच कर्णधार म्हणून निवड केली. त्याचवेळी टी-२० साठी ॲरॉन फिंच याला कर्णधार करण्यात आले आहे. संघ ः टीम पेनी (कर्णधार), ॲरॉन फिंच, ॲश्‍टन ॲगर, ॲलेक्‍स कॅरे, जोश हेझलवूड, ट्राविस हेड, नॅथन लियॉन, ग्लेन मॅक्‍सवेल, शॉन मार्श, हिये रिचर्डसन, केन रिचर्डसन, डीआर्सी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मार्क्‌स स्टोईनिस, अँड्रयू टाय.\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\n'व्हॅलेंटाईन डे' नको; \"सिस्टर्स डे' साजरा करा\nइस्लामाबाद : आगामी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी सिस्टर्स डे साजरा करण्याचा अजब निर्णय पाकिस्तानातील एका विद्यापीठाने घेतला आहे. पाश्‍...\n'फिनिशर' धोनीला अखेर गवसला सूर\nऍडलेड : फिनिशर अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीला अखेर काही वर्षांनंतर आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली असून, धोनीने अर्धशतकी खेळी करत...\nअरुण जेटलींचे 'मेडिकल चेकअप'साठी अमेरिकेला प्रयाण\nनवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला...\nपाकच्या गोळीबारात बीएसएफचा अधिकारी हुतात्मा\nश्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय...\nजवानांकडून शत्रूंना योग्य उत्तरः लष्करप्रमुख\nनवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T09:46:55Z", "digest": "sha1:NKLR4Y3E2LRMGZ75I6PWZQHDJCOZNXKZ", "length": 7768, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देऊळगावराजे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदेऊळगावराजे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत\nदेऊळगावराजे – दौंड तालुक्‍यात सोमवारी (दि.28) रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्यामध्ये महावितरण कंपनीच्या ठिकठिकाणी विद्युत तारा तुटल्या. वादळी वाऱ्यामुळे झाड, झाडांच्या फांद्या पडून विद्युत खांब कोसळले तर, काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे देऊळगावराजे, वडगाव दरेकर, पेडगाव, शिरापूर, बोरिबेल, कालेवाडी मलठण, राजेगाव, खानोटा, हिंगणी बेर्दी, नायगांव आदी गावचा विजपुरवठा खंडित झाला होता. पंरुतु महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिक्षम करून मंगळवारी (दि.29) संध्याकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत केला. यामध्ये देऊळगावराजेचे कनिष्ठ अभियंता युवराज जाधव, वायरमन नितिन मेंगांवडे, दादा मेंगांवडे, आदींनी सहभाग घेतला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.china-hdpepipe.com/mr/hdpe-dredging-pipe.html", "date_download": "2019-01-16T10:38:22Z", "digest": "sha1:FBMH4SBVCLIQUGKXA7GDCUBZTKVTBCDA", "length": 15304, "nlines": 390, "source_domain": "www.china-hdpepipe.com", "title": "एचडीपीई Dredging पाईप - चीन निँगबॉ Sunplast पाईप", "raw_content": "\nएचडीपीई बट फ्यूजन फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nएचडीपीई पाईप वेल्डिंग मशीन\nएचडीपीई पाईप बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\nएचडीपीई पाईप Electrofusion वेल्डिंग मशीन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएचडीपीई बट फ्यूजन फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nएचडीपीई पाईप Dredging फ्लोटर\nएचडीपीई पाईप वेल्डिंग मशीन\nएचडीपीई पाईप बट फ्यूजन वेल्डिंग मशीन\nएचडीपीई पाईप Electrofusion वेल्डिंग मशीन\nएचडीपीई बट फ्यूजन तोकडे बाहेरील कडा\nएचडीपीई बट फ्यूजन 90 पदवी वळणदार\nएचडीपीई बट फ्यूजन 45 पदवी वळणदार\nएचडीपीई बट फ्यूजन 22.5 पदवी वळणदार\nएचडीपीई बट फ्यूजन समान टी\nएचडीपीई बट फ्यूजन क्रॉस फिटिंग्ज\nएचडीपीई बट फ्यूजन समाप्त कॅप\nएचडीपीई बट फ्यूजन टी कमी\nएचडीपीई बट फ्यूजन कमी होईल\nएचडीपीई Electrofusion समान सांधा\nएचडीपीई Electrofusion 90 पदवी वळणदार\nएचडीपीई Electrofusion 45 पदवी वळणदार\nएचडीपीई Electrofusion समान टी\nएचडीपीई Electrofusion कमी उपहासाने\nISO4427 मानक एचडीपीई dredge / dn160-1200mm पासून खाण पाइप, दोन्ही शेवटी flanges सह welded, मध्ये 6 म किंवा 11.8m लांबी उपलब्ध, स्टील मदत रिंग उपलब्ध, सर्वोत्तम घाऊक किंमत येथे उच्च दर्जाचे customrized. आमच्या एचडीपीई dredge पाईप अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा \nएफओबी किंमत: यूएस $ 0.5-6000\nपुरवठा योग्यता: 3 × 40 दर आठवड्यात कंटेनर\n: सुटण्याच्या पोर्ट निँगबॉ किंवा शांघाय\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने किंवा नजरेतील वज्रलेप एलसी\nवितरण वेळ: ऑर्डर प्रमाणात अवलंबून.\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nएचडीपीई dredging पाईप एचडीपीई (उच्च घनता, polyethylene) साहित्य यांनी केले आहे आणि गाळ dredge समुद्र वाळू वाहून समुद्र मुख्यतः वापर करण्यासाठी विविध परिमाण नि���्मिती केली आहे. एचडीपीई dredge पाईप निर्मिती आणि एक \"एचडीपीई flanged पाईप\", ज्या दोन्ही एचडीपीई बाहेरील कडा अडॅप्टर स्टील आधार रिंग अँड welded आहेत म्हणून welded आहे.\nएचडीपीई dredging पाईप सहज असू शकते दोन स्टील आधार रिंग methanical कनेक्शन पाईप शेवटी साठी / बंद वीजेचे / काजू अप screwing करून एकत्र किंवा dismountabled करणे.\nSUNPLAST एचडीपीई dredge पाईप सहसा 5.8m किंवा 11.8m lenghts उत्पादन केले जाते. विविध एसडीआर आणि डिझाइन दबाव रेटिंग, आणि सानुकूल-तयार केलेल्या स्टील आधार रिंग प्रति उपलब्ध आहे पाईप विविध भिंत जाडी dn160-1200mm पासून दिले जाऊ शकते.\nउत्पादनाचे नांव एचडीपीई dredge पाईप\nउच्च गुणवत्ता कुमारिका PE100 कच्चा माल\nरंग पाईप उपलब्ध काळ्या किंवा निळ्या, किंवा विनंती नुसार\nस्टील आधार रिंग मानके\nपाईप वर खुणा ग्राहक लोगो स्टँप जाऊ शकते\nनमुने उपलब्ध होय, नमुना लहान प्रमाणात उपलब्ध\nपॅकिंग पद्धत सामान्य निर्यात पॅकिंग.\nपाईप लांबी 5.8m किंवा 11.8m असू शकते, दोन्ही flanges सह welded समाप्त\nउत्पादन आघाडी वेळ ऑर्डर प्रमाणात अवलंबून असते.\nएक 20 फूट कंटेनर सुमारे 10 दिवस, एक 40 कंटेनर 15-20 दिवस\nहमी वेळ वापरून सामान्य 3 वर्षे\nपैसे देण्याची अट टी / तिलकरत्ने किंवा नजरेतील एलसी\nएफओबी लोड पोर्ट निँगबॉ किंवा शांघाय चीन\nमूळ ठिकाण Zhejiang, चीन\nSUNPLAST एचडीपीई dredge पाईप 1200mm करण्यासाठी dn160mm पासून दिले जाऊ शकते. खालील वैशिष्ट्य:\nसामान्य प्रेशर रेटिंग (प्रबोधिनीचे)\nDredging काम एक आदर्श उपाय म्हणून, खालीलप्रमाणे SUNPLAST एचडीपीई dredge पाईप अनेक फायदे आहेत:\n☑ उच्च मजबुती कायम\n☑ सोपे एकत्र किंवा dismountabled करण्यासाठी\n☑ उत्कृष्ट लवचिक आणि प्रतिकार ओरखडे करण्याची क्षमता.\nप्रतिकार, कमी भिंत घर्षण गुणांक, लहान प्रवाह प्रतिकार, उत्कृष्ट वाहून क्षमता बोलता ☑Good.\n☑ कमी प्रणाली खर्च, कमी देखभाल खर्च\nमागील: एचडीपीई गॅस पाईप\nSunplast माध्यमातून 15 वर्षे 'विकास, आता पाणी झाकलेले गटार आणि चीन मध्ये ड्रेनेज आघाडीवर आणि एचडीपीई पाईप (अनेक पाईप) पुरवठादार एक म्हणून ओळखले जाते. आमच्या कारखाना त्यात अनेक प्रगत तंत्रज्ञान आणि उपकरणे सुरू केली आहे. आम्हाला चीन मध्ये केले गुणवत्ता आणि कमी किंमत उत्पादने खरेदी करण्यासाठी मुक्त करा.\n2 इंच एचडीपीई पाईप\n300mm एचडीपीई PIP ई\nDredging ग्रेड एचडीपीई पाईप\nएचडीपीई Dredge फ्लोट पाईप\nDredge साठी एचडीपीई पाईप\nउच्च घनता, polyethylene पाईप\nनिँगबॉ Sunplast पाईप कंपनी, लिमिटेड\nमूलभूत माहिती. क��ेक्शन: वेल्डिंग संरचना: अनुलंब लवचिक किंवा ताठ: लवचिक साहित्य: पीई मानक: मानक गॅस पाईप फिटिंग्ज उत्पादन: एचडीपीई ट्रेडमार्क: SUNPLAST-पाईप वाहतूक संकुल: Ctns तपशील: DN25-DN400 Ori ...\nसंक्षेप फिटींग - पितळ फिटींग - प्लंबिंग फिटींग (समान टी)\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T11:00:15Z", "digest": "sha1:PVN27JQ7EAGNISVVX63WUMEGR3GEMPWM", "length": 94596, "nlines": 224, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "वसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी... - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » वसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nविख्यात संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांचा ९ जून हा जन्मदिन. त्या निमित्तानं त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील वाटचालीला उजाळा देणार्‍या मधु पोतदारलिखित आणि मंजुल प्रकाशनच्या ‘वसंतवीणा’ या पुस्तकामधील हा संपादित भाग.\n१९४७ ते १९७५ या तीस वर्षांच्या कालावधीत वसंतरावांच्या वाट्याला अवघे २० मराठी चित्रपट आले. तरीसुद्धा गंमत अशी, की ज्या महाराष्ट्रीय (मराठी) संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला अशा संगीतकारांत म्हणजे मुख्यत: सी रामचंद्र, एन दत्ता, स्नेहल भाटकर इत्यादी. सर्वांत अधिक मराठी चित्रपट वसंतरावांच्याच वाट्याला आले, असे म्हणावे लागेल. या वीस चित्रपटांत ‘राजकमल’चे तीन चित्रपट होेते. (‘लोकशाहीर रामजोशी’, ‘अमर भूपाळी’ व ‘इये ये मराठीचिये नगरी’) ‘राजकमल’चा ‘लोकशाहीर रामजोशी’ हा जरी वसंतरावांनी संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट असला तरी, त्यापूर्वी म्हणजे सुमारे त्याच्या अकरा वर्षे आधीच वसंतरावांनी ‘हंस पिक्चर्स’च्या मा. विनायकनिर्मित ‘छाया’ या चित्रपटातील दोन गाण्यांना संगीत दिले होते.\n‘छाया’ला सुरुवातीला अण्णासाहेब माईणकरांनी संगीत द्यायला सुरुवात केली ‘चल लगबग’ व ‘कंपित का तव काया’ या दोन गाण्यांना चाली देऊन ते चित्रपट सोडून निघून गेले. मग मा. विनायकांनी त्यांचे जिवलग मित्र म्हणजेच वसंतराव यांना बोलावून घेतले. पण वसंतराव त्या वेळी ‘प्रभात फिल्म कंपनी’त संगीत विभाात काम करत होते. ‘प्रभात’ची शिस्त व नियम त्या काळी फारच कडक होते. तरीसुद्धा वसंतरावांनी आपल्या मित्रासाठी म्हणजेच मा. विनायकांसाठी काम करायचे ठरवले. त्यांनी ‘छाया’मधील ‘शाम माझा पहिला’ व ‘धनहीना ललनांना’ या दोन गाण्यांना अतिशय सुरेख चाली लावल्या. ही दोन्ही गाणी सुप्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकरांनी लिहिली होते. त्यांच्याच कथेवर ‘छाया’ काढला होता. या चित्रपटामधील बाकीच्या गाण्यांना धम्मन खॉंनी संगीत दिले होते. तीन संगीत दिग्दर्शक लाभलेला हा पहिलाच चित्रपट. वसंतरावांनी हे संगीत केले ते केवळ विनायकांवरील प्रेमापायी पण हा ‘गुपचुप व्यवहार’ असल्यामुळे चित्रपटाच्या श्रेयनामावलीत अर्थातच वसंतरावांचे नाव नव्हते.\n१९४९चा ‘साखरपुडा’ हा वसंतराव जोगळेकरांचा चित्रपट होता. यातील गाणी विनोदिनी दीक्षित (पूर्वाश्रमीची विनोदिनी देसाई) यांनी गायली होती. साखरपुड्याची कथा, संवाद मालतीबाई बेडेकरांची (विभावरी शिरूरकर) होती तर गाणी सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी मराठी यांनी लिहिली होती. ‘साखरपुडा’मध्ये ही भट्टी इतकी चांगली जमली होती, की वसंतराव जोगळेकरांनी मालतीबाईंचीच कथा व संजीवनी मराठ्यांची गाणी घेऊन ‘हळदी कुंकू’ नावाच्या चित्रपटाची घोषणा करून त्याचेही संगीत वसंतराव देसाई यांनाच द्यायचे ठरवले. याबरोबरच वसंतराव जोगळेकरांनी स.अ. शुक्लांची कथा व गाणी घेऊन ‘भस्मासूर मोहिनी’ या हिंदी, मराठी पौराणिक चित्रपटाचीही सुरुवात केली. याही चित्रपटाचे संगीत वसंतराव देसाई यांचेच होते. पण दुर्दैवाने ‘हळदी कुंकू’ व ‘भस्मासूर मोहिनी’ हे दोन्ही चित्रपट पुरे होऊ शकले नाहीत.\n१९५० सालचा ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत’ हा आद्य क्रांतिकारकावरचा अतिशय सर्वांगसुंदर चित्रपट कविवर्य शंकर बा. शास्त्रींनी यातली गाणी लिहिली होती. शास्त्रींची गाणी त्या काळाच्या अनुरूप अशी होती. त्यातल्या भोंडल्याच्या गाण्यात ‘ऐका टोपीवाल्याची शर्थ काढा आगिनगाडीचं तिकीट वाजतंय कडकट कडकट…कडकट’ असा वासुदेव बळवंतांच्या काळातील ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांचा उल्लेख आहे तसेच-\nकाशीबाई, काशीबाई नवरा कसा\nशेंडीला मिळाला काट, मिशीला चाट, जानव्याला खुंटी\nकरितो साहेबाशी येसफेस गोष्टी येसफेस गोष्टी\nफिरंगी शिरला घरोघरी बघा या नवलाच्या परी\nअशी घरोघरी होत असलेल्या बदलाची दखल घेतली आहे.\nपेशवाई संपली तरी तिचा प्रभाव असणारा तो काळ. त्यामुळे काही लावण्या तसेच राष्ट्रप्रेमाची गाणीही त्यात होती. वासुदेव बळवंतांच्या काळाचे भान ठेवूनच वसंतरावांनी त्या काळची वाद्ये वापरून तसे संगीत दिले होते.\nतीच गोष्ट चित्रपटातल्या वातावरण निर्मितीची या चित्रपटातल्या प्रसंगांना खरा उठाव मिळाला, तो त्या काळच्या अस्सल मराठी सजावटीमुळे\nमुंबईच्या एका गुजराती स्टुडिओत ‘वासुदेव बळवंत’चे चित्रीकरण झाले. तिथे ‘त्या काळ’चे मराठी वातावरण दाखवणे खरोखर अवघड होते. पण पुण्याच्या ‘राजा केळकर म्युझियम’चे दि. गं. केळकर यांनी त्यांच्या संग्रहातील अनेक मौल्यवान ऐतिहासिक वस्तू पुरवून ‘वासुदेव बळवंत’चे वातावरण जिवंत केले. या चित्रपटाच्या यशाचे निम्मे श्रेय त्यातील वातावरण निर्मितीला आहे.\nयाच सुमारास आचार्य अत्र्यांची वसंतरावांशी ओळख झाली. आचार्य अत्रे रोज संध्याकाळी त्यांचे परममित्र कृ.पां. कुलकर्णी (नाना) व वनमाला यांच्यासह शिवाजी पार्कवरून चौपाटीवर फिरायला जात.\nएके दिवशी समुद्रावरून फिरून परत येत असताना आचार्य अत्रे वनमाला व नानांसह वसंतरावांच्या ‘परिमल’मध्ये आले. अत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या मोठ्या आवाजात, ‘‘काय वसंतराव, काय चाललंय’’ अशी चौकशी केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अत्रे म्हणाले, ‘‘वसंतराव, काही नवीन ऐकवा की.’’\nवसंतरावांनी मग त्यांना हार्मोनिमवर नुकत्याच झालेल्या ‘अमर भूपाळी’मधील ‘लटपट लटपट तुझं चालणं’ हे गाणं ऐकवलं. अत्रे ती चाल ऐकून इतके खूष व प्रभावित झाले, की वसंतरावांना पाठीवर थाप मारीत म्हणाले, ‘‘वसंतराव, माझ्या पुढच्या चित्रपटाचं संगीत तुम्ही करायचं\nआणि अत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला, लवकरच म्हणजे १९५२ सालीच त्यांनी ‘ही माझी लक्ष्मी’ या चित्रपटाचे संगीत वसंतरावांवर सोपवले. कष्ट न करता पैसा मिळवून श्रीमंत होण्याचा बेत अखेर कसा अंगावर येतो, याचे सुंदर चित्रण त्या चित्रपटात होते. त्या काळात पुण्यात ‘टिळक पोल्ट्री’ नावाचे एक जुगारी योजनेचे प्रकरण फार गाजले होते. शंभर रुपये देणार्‍या सभासदाला या योजनेनुसार रोज अर्धा शेर दूध व दोन अंडी मिळत. पुढे या योजनेचे दिवाळे वाजले. अत्र्यांनी त्यावरून आपल्या कथेत ‘कामधेनू डेअरी’ निर्माण करून अनेक विनोद त्यातून निर्माण केले होते.\n‘ही माझी लक्ष्मी’त बारा गाणी होती. या चित्रपटाच्या वेळी वनमाला एकदा अत्र्यांना गंमतीने म्हणाली, ‘‘तुमच्या त्या ‘बी.ए.बी.टी.टी डी.(लंडन)’ वर गाणे लिहा की\nआणि गंमत म्हणजे अत्र्यांनी त्यावर बसल्याजागी एकटाकी अशी लावणी लिहिली ती म्हणजे-\n‘‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, माझे गेले पती |\nशिकून आले बी.ए.बी,टी.,बाई, बी.ए.बी.टी॥\nयाबरोबरच ‘लई दिवसांनी आला तुम्ही रावजी’ अशी ही दुसरी एक लावणी अत्र्यांनी लिहिली.\nया दोन्ही फर्मास लावण्यांना तितक्याच ठसकेबाज चाली लावून वसंतरावांनी त्या सुलोचना चव्हाणकडून म्हणून घेतल्या. याशिवाय ‘उठी गोपाळजी, जाई धेनूकडे’ ही पारंपारिक भूपाळी, तर ‘चांदीच्या वाटीत खाई दहीभात’ व ‘जीवाचा जिवलग, प्रेमाचा सागर’ ही साने गुरुजींच्या पत्रीचा प्रभाव असलेली गाणी, त्याचप्रमाणे ‘झरझर झर जा मेघांनो गर्जत गर्जत दाही दिशा’ हे वसंत सबनीसांनी लिहिलेले त्या वेळी ‘नवाकाळ’मध्ये गाजलेले गीतही ‘ही माझी लक्ष्मी’मध्ये होते. मृत मुलाला उद्देशून गायलेले अंगाई गीत ‘शेवटची बाळा माझ्या करी रे अंगाई’ हा तर चित्रपटातला परमोच्च बिंदू होता. अंगाईगीतातील कल्पना, भावना व स्वर एकमेकांना पूरक ठरली. थोडक्यात वसंतरावांचे संगीत अत्यंत हृदयस्पर्शी व भावपूर्ण असे होते. ‘ही माझी लक्ष्मी’त वृंदावन-शुभं करोती हे आत्मीयतेने आणून अत्रे प्रेक्षकांच्या भावनेला पुलकित करतात. कौटुंबिक जीवनातले सौंदर्य आणि मांगल्य त्यांनी या कथेत चितारले होते. दिग्दर्शनातही कौशल्य दाखवले होते. पण इतके करूनही हा चित्रपट म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. ही गोष्ट अत्र्यांना फार लागली. त्यात भरीसभर म्हणून सार्वत्रिक निवडणुकीत समाजवादी पार्टीतर्फे उभे असलेले अत्रे पराभूत झाले. त्या निराश अवस्थेत त्यांना आठवण झाली ती साने गुरुजींच्या चितेसमोर ‘श्यामची आई’ रुपेरी पडद्यावर आणावयाची प्रतिज्ञा केल्याची\nमग त्यांनी वसंत बापटांच्या मदतीने खंडाळ्याला जाऊन ‘श्यामची आई’ची पटकथा लिहिली. १९५२च्या एप्रिलमध्ये ‘चंपावती’ बोटीने ते हर्णे बंदरात गेले व तिथून गुरुजींच्या पालघर, दापोली इ. भागांत जाऊन ‘श्यामची आई’च्या बाह्य चित्रीकरणाची जागा नक्की केली.\n१९५२च्या मे महिन्यात मुंबईच्या בज्योती स्टुडिओ’त ‘श्यामची आई’चा मुहूर्त होऊन चित्रीकरणास सुरुवात झाली. ‘श्यामची आई’तील ‘घनदाट रानी वाहे ��ुळझुळ पाणी’ हे गाणे कविवर्य वसंत बापटांनी लिहिले.\nबाकीची गाणी अत्र्यांनी लिहिली. त्यातील चिंधीचे गाणे आचार्य अत्र्यांनी पूर्ण केले असे म्हणायचे कारण म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या पहिल्या दोन ओळी साने गुरुजींच्या आहेत. याशिवाय राजकवी यशवंतांची ‘आई’ ही कविताही घेतली होती.\n‘श्यामची आई’ या अलौकिक चित्रपटाच्या यशाचा वाटा साने गुरुजींच्या अमर कथेत आहे तसाच तो वसंतरावांनी दिलेल्या अमर संगीतामध्येही आहे.\nआचार्य अत्रे यांनी आपल्या ‘कर्‍हेचे पाणी’ या आत्मचरित्रात वसंतराव देसाईच्या संगीताचे अगदी पोटभरून आणि योग्य तेच कौतुक केले आहे. आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘ ‘श्यामची आई’ ही मूळ गोष्ट अतिशय भावनाप्रधान असल्याने ती परिणामकारक होण्यास, तिला अनुकूल आणि प्रभावी संगीताची जोड हवी होती आणि हे संगीत भारतीय संस्कृतीचा आणि महाराष्ट्रीय जीवनाचा परिपोष करणारे असे असायला पाहिजे होते. असे संगीत देण्याचे पावित्र्य व सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे असा एकच संगीत दिग्दर्शक या भारतात आणि तो म्हणजे वसंतराव देसाई म्हणून मी वसंतराव देसाई यांचे नाव पहिल्यापासूनच माझ्या मनाशी योजून ठेवले होते. पण त्यांच्या पात्रतेइतका पैसा त्यांना द्यावयाला माझ्याजवळ कुठे होता म्हणून मी वसंतराव देसाई यांचे नाव पहिल्यापासूनच माझ्या मनाशी योजून ठेवले होते. पण त्यांच्या पात्रतेइतका पैसा त्यांना द्यावयाला माझ्याजवळ कुठे होता दोन हस्तक आणि तिसरे मस्तक एवढेच माझ्याजवळ भांडवल. आणि त्या भांडवलाच्या जोरावरच मी वसंतरावांसारखा मोठा कलावंत ह्या चित्रपटासाठी मिळवू शकलो.\n‘‘वसंतरावांचे’ दुसरे वैशिष्ठ्य हे, की ते माझ्याइतकेच गुरुजींचे प्रेमी होते. त्यामुळे गुरुजींच्या त्या प्रेमाने त्यांनी ह्या कामाला आत्मीयतेने वाहून घेतले अन् आपले सर्वस्व या चित्रपटात ओतले. त्यांच्या गुणांचे काय वर्णन करावे\n‘श्यामची आई’त अवघी सहाच गाणी आहेत. पण प्रत्येक गाण्याला त्यांनी लावलेली चाल आणि तिची केलेली स्वररचना अविस्मरणीय आहे\n‘चिंधी’च्या गाण्याला वसंतरावांनी जी चाल लावली आहे तिने महाराष्ट्रीय स्त्री गीतांची परंपरा इतकी उज्ज्वल केलेली आहे, की त्या गाण्यातल्या काव्याच्या पोटात संगीत लुप्त होते. हाच संगीत दिग्दर्शकाचा खरा विजय आहे.\n‘राजकवी यशवंतांच्या ‘आई’ या महान कवितेला विलक्षण भावनाविव्हल चाल लावून, होनाजी बाळाच्या ‘अमर भूपाळी’ प्रमाणे वसंतरावांनी तिला अमर करून टाकली आहे. त्यामुळे ते गाणे म्हणजे त्या चित्रपटातल्या करुण रसाचा परमोच्च बिंदू ठरतो, तो केवळ वसंतराव संगीत दिग्दर्शक होते म्हणूनच. ह्या चित्रपटातले पार्श्‍वसंगीत हा तर वसंतरावांच्या प्रतिभेचा दुसरा चमत्कार होय. आपल्या स्वरांच्या जादूने त्यांनी न बोलका भाग बोलायला लावला आणि शब्दाशब्दातून रसाचे फवारे उचंबळायला लावले.\n‘चित्रपटाच्या सुरुवातीला श्रेयनामावली दाखवताना जेव्हा साने गुरुजींची मूर्ती पडद्यावर येते. त्या वेळी गाईच्या हंबरण्याचे पार्श्‍वसंगीत टाकून वसंतरावांनी साने गुरुजींच्या महन्मंगल जीवनाचा सारांशच स्वररूपाने प्रेक्षकांना ऐकवला आहे. म्हणूनच मी म्हणतो, की या चित्रपटाच्या यशाचे अर्धे भागीदार वसंतराव देसाई हेच होत\nत्याच वर्षी भालजी पेंढारकरांचा ‘माझी जमीन’ हा चित्रपट संगीतासाठी वसंतरावांकडे आला. नुकताच नवीन कुळकायदा आल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा होत होती. जमीन कुणाची वाडवडिलांनी मिळवून ठेवलेल्या धनिक जमीनदाराची, की जो स्वत: खपतो त्या शेतकर्‍याची वाडवडिलांनी मिळवून ठेवलेल्या धनिक जमीनदाराची, की जो स्वत: खपतो त्या शेतकर्‍याची हा प्रश्‍न कुळकायद्यामुळे सगळीकडे चर्चिला जात होता. या चित्रपटात भालजींनी याच विषयाला हात घालून ‘केवळ आर्थिक नफा मिळविणे हेच धोरण न ठेवता, जो कसलेल्या जमिनीचा उपयोग सार्‍या गावाला अन्न पुरविण्यासाठी करतो तोच खरा हाडाचा शेतकरी होय’ असा संदेश दिला. या चित्रपटामध्ये सात गाणी होती. ‘हेचि वेळ देवा नका मागे घेऊ हा प्रश्‍न कुळकायद्यामुळे सगळीकडे चर्चिला जात होता. या चित्रपटात भालजींनी याच विषयाला हात घालून ‘केवळ आर्थिक नफा मिळविणे हेच धोरण न ठेवता, जो कसलेल्या जमिनीचा उपयोग सार्‍या गावाला अन्न पुरविण्यासाठी करतो तोच खरा हाडाचा शेतकरी होय’ असा संदेश दिला. या चित्रपटामध्ये सात गाणी होती. ‘हेचि वेळ देवा नका मागे घेऊ तुम्हाविण जाऊ शरण कोणा’ हा संत तुकारामांचा अभंग व ‘माझे मंदिरी चाल चाल चाल’ ही परशुरामाची रचना. बाकीची गाणी सूर्यकांत खांडेकर व माधव पातकर यांनी लिहिली होती. कविवर्य ग.दि.माडगुळकरांनी यात नायक हरबाची भूमिका केली. पण त्यांचे एकही गीत या चित्रपटात नव्हते.\nमरा��ी जानपदाची परंपरा सांभाळणारे संगीत ह्या चित्रपटाला वसंतरावांनी दिले. ‘हेचि वेळ देवा’ हा अभंग व ‘माझी रानफुले सुकली’ हे भावगीतवजा गीत व ‘झांज ढोलकं साथ तुनतुनं डफ वाजतो कडाकडा ’ हे सवाल जबाबाचे गाणे प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिले.\nदिग्दर्शक माधव शिंदे व लता मंगेशकर यांची निर्मिती असलेल्या ‘सुरेल चित्र’ या संस्थेचा ‘कांचनगंगा’ हा चित्रपट १९५४ साली प्रदर्शित झाला. याला भालजींची कथा व संवाद, पी. सावळाराम यांची गाणी होती. ‘कांचनगंगा’ची वैशिष्ठ्ये म्हणजे गोपीकृष्ण या सुप्रसिद्ध नर्तकाचे नृत्यदिग्दर्शन या चित्राला लाभले होते. या चित्रपटात सात गाणी होती. या सार्‍याच गीतांना वसंतरावांनी अतिशय गोड चाली लावल्या होत्या. ‘श्याम सुंदर रुप नयन राखीव’ या गाण्यातली शास्त्रीय सरगमची आलाप ऐकायला सुरेल वाटायची. ‘बोल वीणे बोल मंजुळ मंजुळ बोल’ हेही गाणे शास्त्रीय रागदारीवर आधारलेले होते.\n का तुझी रे’, ‘गोरखकल्याण’ हे गाणे एक अंतरा गणिकेच्या तोंडी जलद तर दुसरे नायिकेच्या तोंडी हळू देऊन, वसंतरावांनी कथेच्या दृष्टीने संगीतातही औचित्य साधले आहे.\n१९५५ साली भालजी पेंढारकरांनी ‘ये रे माझ्या मागल्या’ नावाचा विनोदी चित्रपट काढला. विलीनीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर निपुत्रिक संस्थानिक वारस निवडण्याच्या प्रयत्नात असताना अनेक गंमतीदार गफलती घडतात. त्या विनोदी घटनांची व संस्थानातील उचापती मंडळींची कट-कारस्थाने असा सगळा सांगीतिक सावळा गोंधळ म्हणजे,‘येरे माझ्या मागल्या’. यातील सारी म्हणजे पाचही गाणी लता मंगेशकरांनी गायली होती तर ‘जोगिया मेरे घर आये’ हे गाणे उस्ताद अमीर खॉं साहेबांनी गायले होते.\n१९५५ ते १९६० पर्यंत वसंतराव हिंदी चित्रपटांचे संगीत करण्यात इतके व्यस्त होते, की या काळात कुणीही मराठी निर्माता त्यांना संगीतासाठी चित्रपट देऊ शकला नाही. या काळातच ‘राजकमल’चे चार मोठे हिंदी चित्रपट जास्त मेहनत घेऊन त्यांना करावे लागले. १९६० साली मात्र वसंतरावांचे जुने मित्र, हिंदी-मराठी चित्रपटातील बुजुर्ग कलाकार गजानन जहागीरदार यांनी ‘उमाजी नाईक’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्माण करून वसंतरावांकडे त्यांचे संगीत सुपूूर्द केले. गंमत म्हणजे याच जहागीरदारांनी १९३८ साली ‘उमाजी नाईक’ याच नावाचा चित्रपट काढला होता. जुन्या ‘उमाजी नाईक’ची कथा, संवाद व गाणीही विष्णुपंत औधकरांनी लिहिली होती. तर नव्या ‘उमाजी नाईक’ची पटकथा-संवाद विश्राम बेडेकरांनी लिहिली होती व गाणी ग.दि.माडगूळकरांनी माडगूळकरांची गाणी सरत्या पेशवाईच्या काळाची आठवण करून देणारी अशी होती व वसंतरावांचे संगीतही त्याच काळाला अनुरूप असेच होते. जुन्या ‘उमाजी नाईक’मध्ये केशवराव दाते होते तर नव्या ‘उमाजी नाईक’त नानासाहेब फाटक होते. मात्र उमाजी नाईकाचे काम जहागीरदारांनीच केले होते.\n१९६२चा ‘बाप माझा ब्रह्मचारी’ म्हणजे शास्त्रोक्त संगीताचा अतिरेक करणार्‍यांवरची एक विडंबन कथा होती. खरं म्हणजे वसंतरावांनी हा चित्रपट कसा स्वीकारला (त्यात शास्त्रीय संगीताचेही विडंबन होते) असा प्रश्‍न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. पण वसंतरावांनी मनाला अतिशय आल्हाद देणारे असे संगीत दिले आहे. रागदारी संगीताची आवड असणार्‍यांना ते पूर्ण समाधान देते. चालीत विविधता आहे. वसंतरावांनी परिश्रम घेऊन संगीत दिल्याचे जाणवते. यात जुने गायक, नट जोग यांना राम मराठ्यांचा आवाज दिला होता.\n‘बाप माझा ब्रह्मचारी’ हा शीर्षक गीताचा अभंग, त्याचे ध्वनिमुद्रण हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर झाले. कारण वसंतराव कमालीचे धार्मिक होते. या अभंगासाठी त्यांनी नामवंत गायक मंडळी आणली होती. भजन सम्राट फुलाजीबुवा, वासुदेवराव (स्नेहल) भाटकर, एकनाथ हातोसकर, संगीतरत्न केसरीनाथ भाये, मृदुंगमणी साटमबुवा या सार्‍यांनी तो अभंग म्हटला होता. वसंतरावांनी आणखी एक गंमत केली. ती म्हणजो तो अभंग या सार्‍या नामवंत मंडळींवरच चित्रीत करायला दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांना सांगितले. बापडे फुलाजीबुवा, भाटकर, हातोसकर ही मंडळी केवळ वसंतरावांसाठी तोंडाला रंग लावून भजन करायला बसली. ताडदेवच्या सेंट्रल स्टुडिओत (आताचे एअरकंडिशन मार्केट) हनुमान मंदिराचा छानपैकी सेट लावला होता. याच चित्रपटासाठी महेंद्रकपूर पहिल्यांदा वसंतरावांकडे गायले. याच सुमारास भालजींनी ‘मोहित्यांची मंजुळा’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली व त्याचे संगीत वसंतरावांना द्यायचे ठरवले. तशी बोलणीही झाली. पण पुढे ते संगीत लता मंगेशकरांनी ‘आनंदघन’ या नावाने दिले.\nवसंतरावांचे पुतणे सदानंद देसाई हे प्रसिद्ध संकलक व डबिंग तंत्रज्ञ होते. त्यांच्या मनात या सुमारास एखादा चित्रपट काढायचे चालले होते. त्यांनी ग. दि. माडळगूळकरांकडून भूषण कवींवर पटकथा व संवाद लिहून घेतले. ‘शिवराज भूषण’ या नावाने हा चित्रपट हिंदी व मराठी दोन्ही भाषेत काढायचे ठरले. पण महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शनही वसंतरावच करणार होते. पण दुर्दैवाने हे व्हायचे नव्हते कारण या सुमारास संपूर्ण भारत देशातली परिस्थितीच इतकी बदलून गेली, की आता एखादा युद्धपट काढणे सदानंद देसाईंना फार गरजेचे वाटू लागू लागले. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. परकीय आक्रमणाच्या या संकटामुळे सारा भारतदेश ढवळून निघाला. अवघ्या भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत झाली. चित्रपटातली मंडळी यात मागे कशाला राहतील\nसदानंद देसाईंनी मग ग. दि. माडगूळकरांकडूनच पुन्हा एक चांगली कथा लिहून घेतली व त्यावर ‘छोटा जवान’ या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती केली. ‘छोटा जवान’ची कथा साधारण अशी होती. शिवकालीन शूर मराठा घराण्यातील वीरश्रीयुक्त परंपरेची ही कथा. या घराण्यातील प्रत्येक पिढीतील एक तरी मर्द तळहाती शिर घेऊन मातृभूमीसाठी धावून गेला आहे. तीच परंपरा चालू ठेवण्यासाठी सध्याचा त्यांचा तरुण वंशज बाजीराव हा भारतीय सैन्यात आहे. बाजीराव रजेवर घरी येतो. त्यामुळे घरी आनंद असतो. पण अचानक चीनने देशावर आक्रमण केल्याची बातमी येते व बाजीरावला कामावर हजर होण्याची तार येते. मायभूमीच्या हाकेला ओ देण्यासाठी तो आपल्या वडिलांचा, बायकोचा, मुलाचा निरोप घेऊन ताबडतोब घर सोडतो.\nपुढे बाजीराव युद्धात बेपत्ता होतो. सारे घर दु:खात बुडून जाते पण वृद्ध वडील खचून न जाता सार्‍यांना धीर देतात. तर बाजीरावचा छोटा मुलगा ‘छोटा जवान’ होऊन आपल्या वडिलांना मारणार्‍या चिन्यांचा सूड घेण्याच्या हेतूने घरातून निघून जाऊन आघाडीवर येतो. पुढे अनेक नाट्यमय घटना घडून बाजीराव सापडतो. अशी ही सुखांतिका\n‘छोटा जवान’ची गाणी ही ग. दि. माडगूळकरांनीच लिहिली होती. त्यातील एक गाणे आधीच महाराष्ट्रातल्या घरोघरी गेले होते. या गाण्याचा इतिहास फारच गमतीदार आहे. चीनच्या आक्रमणानंतर भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी देशभक्तीपर गाण्याचे अनेक कार्यक्रम वसंतरावांनी केले. या कार्यक्रमासाठी त्यांना एका भारतीय सैनिकांचे आपण शांतीप्रेमी असूनही हे लादलेले युद्ध नाईलाजाने करीत आहोत. हे युद���ध सत्यासाठी असून अंतिम विजय आमचाच आहे असा आत्मविश्‍वास व्यक्त करणारे गाणे हवे होते.\nनेमकी याच वेळी मुंबईत त्यांची ग. दि.माडगूळकरांशी भेट झाली. त्यांनी अण्णांकडे आपल्याकडे कसे गाणे हवे आहे हे सांगून ते लिहून देण्याची विनंती केली. अण्णांनी त्यावर बोटांनी पैशाची खूण करत ‘‘पण वसंतराव, यांचं काय’’ अशी विचारणा केली.\nत्यावर वसंतराव म्हणाले,‘‘नाही बुवा, हे गाणे सिनेमासाठी नाही. मला स्वत:ला कार्यक्रमासाठी हवे आहे. हे समाजसेवेचे काम आहे. मी तुम्हाला काही देऊ शकणार नाही’’ यावर माडगूळकर काहीच बोलले नाहीत. पण पुण्याला परत येताना गाडीत त्यांच्या मनात विचार आला, की वसंतरावांना देशभक्तीपर गाणे लिहून हवे आहे. हा माणूस कसलाही स्वार्थ न ठेवता, कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता अहोरात्र कष्ट करून देशसेवा म्हणून गाण्यांचे कार्यक्रम करीत आहे. तेव्हा त्यांना गाणे द्यायलाच पाहिजे’’ यावर माडगूळकर काहीच बोलले नाहीत. पण पुण्याला परत येताना गाडीत त्यांच्या मनात विचार आला, की वसंतरावांना देशभक्तीपर गाणे लिहून हवे आहे. हा माणूस कसलाही स्वार्थ न ठेवता, कुठल्याही मानधनाची अपेक्षा न करता अहोरात्र कष्ट करून देशसेवा म्हणून गाण्यांचे कार्यक्रम करीत आहे. तेव्हा त्यांना गाणे द्यायलाच पाहिजे झाले. अण्णांनी गाडीतच एका मिळेल त्या चिठोर्‍यावर एक सुंदर असे गाणं लिहून काढले. सुदैवाने त्यांच्याकडे एक पोस्टाचे पाकीट होते. त्यात ते गाणे बंद करून वर वसंतरावांचा पत्ता लिहून अण्णांनी ते पाकीट, लोणावळ्याच्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा स्टेशनच्या पोस्टाच्या पेटीत टाकले. पुढे वसंतरावांनी ते गाणे तेवढीच जोशपूर्ण चाल लावून महेंद्र कपूरकडूनच गाऊन घेतले. अनेक कार्यक्रमात ते गाणे म्हटले गेले. इतकेच नव्हे तर शिवाजी पार्कवर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने, वसंतरावांनी तेच गाणे हजारो मुलांकडून एका सूरात वदवून नेहरूंची शाबासकी मिळवली होती. ते गाणे होते-\nमाणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरु\nहे गाजलेले गाणे ‘छोटा जवान’मध्ये घेण्यात आले. याच चित्रपटात माडगूळकरांनी ‘वाघ्या मुरळी’चे एक गाणे लिहिले होते. त्यातसुद्धा त्यांनी-\nदेव या देशाचा रक्षिता\nकोण या जिंकील रे भारता\nअशा देशभक्तीपर ओळी टाकल्या होत्या. या गाण्या��्या वेळी तमाशातील प्रसिद्ध विठा बापूमांग(नारायणगावकर) हिने छोटेसे काम केले होते.\nआशा भोसले यांचे ‘याल कधी हो घरी घरधनी’ हे भावपूर्ण गाणे व ‘धाव धाव सावळे विठाई’ हा पारंपारिक अभंग वसंतरावांच्या गोड चालीमुळे खूप गाजला, ‘छोटा जवान’ हा मराठीतला पहिला व एकमेव युद्धपट म्हणावा लागेल.\nसाने गुरुजींच्या ‘मोलकरीण’ या कथेवर त्याच नावाचा चित्रपट निर्माता गजानन शिर्के यांनी काढला. वसंतरावांचे ‘प्रभात’मधले जुने मित्र यशवंत पेठकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते. यातली गाणी ग.दि.माडगूळकर व पी. सावळाराम या दोघांनी लिहिली होती.\n‘श्यामची आई’च्या संगीताच्या वेळी ज्या विचाराने व चिंतनाने वसंतरावांनी संगीत दिले होते तसेच संगीत त्यांनी ‘मोलकरीण’साठी तयार केले हे कदाचित साने गुरुजींवरील प्रेमामुळेही असू शकेल. पण ‘मोलकरीण’च्या सार्‍या चालीत मातृवात्सल्य अगदी ओतप्रोत भरले होते. विशेषत: ‘देव जरी मज कधी भेटला’ व ‘दैव जाणिले कुणी’ या गाण्यात ‘कशी झोकात चालली’ हे कोळीगीत, ‘हे श्रीरामा’ हे गुजरी तोडीतले आर्त गीत तर केवळ अप्रतिम ‘कशी झोकात चालली’ हे कोळीगीत, ‘हे श्रीरामा’ हे गुजरी तोडीतले आर्त गीत तर केवळ अप्रतिम ‘हसले आधी कुणी’ या द्वंद्व गीतात तलत महमूदचा आवाज घेतला होता. १९६३च्या सर्वश्रेष्ठ संगीतकाराचे ‘रसरंग फाळके’ गौरवचिन्ह प्रेक्षकांनी ‘मोलकरीण’ या चित्रपटालाच बहाल केले होते.\n‘मोलकरीण’ चित्रपट महाराष्ट्रात तर खूपच गाजला पण गुजरातमध्येही त्याचा बोलबाला झाला. इतका की एका गुजराती निर्मात्याने ‘मोलकरीण’च्याच कथेवर ‘मोटीबा’ या नावाचा गुजराथी चित्रपट काढला. मराठी ‘मोलकरीण’मध्ये आईचे काम सुलोचनाने केले होते तर गुजराती ‘मोटीबा’मध्ये आई होती दीना पाठक यातल्या गुजराती गाण्यांना वसंतरावांनीच चाली लावल्या होत्या. ‘मोटीबा’ला गुजरात राज्य सरकारने त्या वर्षीचे उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते.\n१९६४ साली आलेला होमी वाडिया निर्मित आणि बाबासाहेब (मधुकर) पाठक यांनी दिग्दर्शन केलेला ‘स्वयंवर झाले सीतेचे’ हा खरे म्हणजे एक उत्कृष्ट बालचित्रपट होता. कारण त्यातले नायक राम-लक्ष्मण हे कुमार वयातले होते. या चित्रपटाची सारी गाणी ग. दि. माडगूळकरांनी लिहिली होती. कथा निवेदनात परिणामकारकता व रंजकता आणण्याची कामगिरी या चित्रपटात वसंतरावांनी संगीत दिग्दर्शक या नात्याने अतिशय चांगली बजावली होती. त्यांचे स्वरनियोजन वातावरणात भिनून जाते. प्रसंगांची खुलावट करते. रावण हा दुष्ट राक्षस राजा होता. पण तो कलाशौकिन होता. ही गोष्ट किती जणांना माहीत आहे म्हणूनच चित्रपटाच्या सुरुवातीला रावण एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे योजून तिथे कल्पकता दाखविण्यात आली आहे. पं. भीमसेन जोशींच्या आवाजातील ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ श्रोत्यांना तेव्हाच तल्लीन करते. ‘या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का म्हणूनच चित्रपटाच्या सुरुवातीला रावण एक शास्त्रोक्त गाणे गात असल्याचे योजून तिथे कल्पकता दाखविण्यात आली आहे. पं. भीमसेन जोशींच्या आवाजातील ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ श्रोत्यांना तेव्हाच तल्लीन करते. ‘या लंकेचे दासीपद तरी, कमला घेईल का’ असा रावणाचा उन्मत्त सवाल ऐकून गर्विष्ठपणाबरोबर संगीताबद्दलची ही त्याची आवड व जाण प्रेक्षकांच्या लक्षात येते. हे गाणे सोहनी रागात होते.\nया गाण्याचे रेकॉर्डिंग बॉम्बे लॅबमध्ये झाले. पंडितजी गाणार म्हणून वसंतरावांनी मुद्दाम त्यांच्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था केली होती. गायकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना खुलवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगले कसे काढून घेता येईल, याचा वसंतराव नेहमीच विचार करीत. पंडितजींच्या सार्‍याच मैफली भारतीय बैठकीवर होत आणि त्या हमखास रंगत. म्हणून तशी खास व्यवस्था रेकॉर्डिंगच्या वेळी करण्यात आली होती. पंडितजी येणार म्हणून रेकॉर्डिंग बघायला वाडिया शेठचे अनेक नातेवाईक गाणे ऐकण्यासाठी उपस्थित होते. वसंतरावांनी वाडिया शेठना पंडितजींची ओळख करून देताना म्हटलं, ‘यह है पंडित भीमसेन जोशी. हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक की जानीमानी हस्ती…’\nवसंतराव पंडितजींबद्दल आणखी काही सांगणार होते पण पंडितजी मध्येच त्यांना तोडत वाडियाशेठना म्हणाले,\n‘‘देखिए शेठसाब, यह वसंतरावजी म्युझिकके एम. ए. है| लेकिन मैं प्रोफेसर हूँ|’’ यावर सगळे खळखळून हसले. वसंतरावांनी मग पंडितजींना एक-दोन रिहर्सल करून, त्यात ताना-मुरक्या-आलापी यांसह अशा काही रंग भरला, की त्या गाण्याचा तो टेक संपल्यावर जमलेल्या मंडळींनी खूष होऊन भरघोस टाळ्या वाजवल्या. त्यावर वसंतराव म्हणाले, ‘यह तो सचमुचके प्रोफेसर निकले’ यावर पुन्हा एकदा प्रचंड हशा पिकला.\nत्यानंतर अर्धा तास विश्रांती झाली. पंडितजीही जरा बाहेर जाऊन आले. विश्रांतीआधीचा पंडितजींना म्हटलेला टेकच फायनल करून टाकावा असे वसंतरावांचे मत होते. पण पंडितजींनी विश्रांतीनंतर वसंतरावांना अजून एक टेक घ्याच असा आग्रह केला व त्या गाण्याला पहिल्यापेक्षाही अधिक रंग भरून खूप गंमत आणली.\nवसंतरावांना मग तो नंतरचा टेकच फायनल म्हणून घ्यावा लागला. रेकॉर्डिंग झाले. पंडितजींच्या लक्षात आले, की इथे झालेली गर्दी ही आपल्या चाहत्यांची आहे. मग काय ते अतिशय खूष झाले आणि नंतर तासभर त्यांनी आपल्या रसिक चाहत्यांसाठी झकासपैकी मैफल रंगवली.\n‘स्वयंवर झाले सीतेचे’मधील इतर गाण्यात सीतेच्या तोंडचे आशा भोसले ह्यांनी म्हटलेले, ‘हेच ते हेच ते हेच ते’, ‘निघाले असतील राजकुमार’ व सख्यांच्या तोंडचे ‘वैतालिक हो विजयगीत गा इष्ट देवतेचे’ ही सर्व गाणी श्रुतिमधुर स्वरबांधणीमुळे पुन:पुन्हा ऐकाविशी वाटतात.\nयाच चित्रपटाच्या वेळचा आणखी एक गंमतीदार किस्सा म्हणजे होमी वाडियांची गाडी रोज सकाळी साठेआठ वाजता शिवाजी पार्क दादरला दिग्दर्शक बाबासाहेब पाठक यांना घ्यायला येत असे. ते मग गाडीतून ‘वसंत’ स्टुडिओत जात. हा स्टुडिओ चेंबूरला होता. तिथे त्या वेळीू अजून एका देमार चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्या चित्रपटात नायक अगदी नवीन होता. पण अभिनयात मात्र एकदम तयार होता.\nएके दिवशी तो हिरो बाबासाहेबांना म्हणाला, ‘‘बाबासाब, आप कंपनीकी गाडीसे आते है, इसलिए छोटी सी बिनती है की आप आते समय चेंबूर स्टेशनवर दो-तीन मिनट के लिए रुके और मुझे लिफ्ट दे तो बडी मेहरबानी होगी | मुझे गिरगाव से आना पडता है| और यह लोक मुझे सिर्फ तीन सौ रुपये महिना देते है | फिल्म का हिरो हूँ इसलिए बिनती करता हूँ | प्लीज…’\nबाबासाहेबांनी त्याच्या खांद्यावर हात टाकत हसून त्याला सांगितले, ‘कोई बात नहीं| आप हररोज हमारे साथ आ सकते है|’ तो हिरो एकदम खूष झाला. पुढे तो खूप नावाजला, हिंदी चित्रपटसृष्टीतला मोठा कलाकार झाला. तो होता संजीवकुमार\n‘स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बाबासाहेब पाठक यांचे खरे म्हणजे आधीच खूप नाव झाले होते. कारण एखाद्या खेळाडूने पहिल्याच चेंडूला षटकार ठोकावा तसे त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला- ‘प्रपंच’ला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. चोक्सी नावाच्या एका निर्मात्याने गांधी नावाच्या एका फायनान्सबरोबर फिल्म कंपनी काढून एक मराठी चित्रपट काढायचे ठरवले. त्याचे दिग्दर्शन त्याने बाबासाहेबांनाच द्यायचे ठरवले. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ग.दि.माडगूळकरांचे होते. माडगूळकरांच्या कामात त्यांना साहाय्यक म्हणून अर्थात बाबासाहेबच होते. चित्रपटाचे नाव होते- ‘तळ्याकाठचा सावळ्या’. याचे संगीत वसंतराव करणार होते. गंमत म्हणजे वसंतरावांचे जन्मगाव कुडाळ जवळचे सोनवडे. या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करायचे ठरले. कारण सोनवडे हे अतिशय निसर्गरम्य गाव. तिथे अनेक तळी होती. शिवाय कर्ली नदीची खाडी, ताडा-माडाची झाडे, हिरवी डोंगर झाडी असा तो रम्य परिसर यापूर्वी ‘राजकमल’च्या ‘मौसी’या चित्रपटाचे चित्रीकरण सोनवड्यालाच झाले होते. बाबासाहेब पाठक चोक्सींबरोबर सोनवड्यास गेले, तिथे चित्रीकरणास काही जागासुद्धा त्यांनी नक्की केल्या. पण पुढे कुठे माशी शिंकली न कळे यापूर्वी ‘राजकमल’च्या ‘मौसी’या चित्रपटाचे चित्रीकरण सोनवड्यालाच झाले होते. बाबासाहेब पाठक चोक्सींबरोबर सोनवड्यास गेले, तिथे चित्रीकरणास काही जागासुद्धा त्यांनी नक्की केल्या. पण पुढे कुठे माशी शिंकली न कळे हा चित्रपट होऊ शकला नाही एवढे खरे. एवढी सारी तयारी होऊनही चित्रपट सुरू होऊ शकला नाही याचे बाबासाहेबांना फार वाईट वाटले. कारण त्याची कथा अतिशय वेगळी असल्यामुळे हा चित्रपट जर झाला असता तर तो अतिशय नावीन्यपूर्ण व आगळावेगळा असा होऊन त्याने इतिहास घडवला असता असा आत्मविश्‍वास बाबासाहेबांना होता.\n१९६५ साली शांतारामबापूंनी त्यांच्या ‘व्ही. शांताराम प्रॉडक्शन्स’च्या नव्या ‘इये मराठीचिये नगरी’ या चित्रपटासाठी वसंतरावांना बोलावले. एका कीर्तनकाराच्या व त्याच्या बाणेदार व स्वाभिमानी स्वभावाच्या मुलीची ही कथा. या चित्रपटातला बराचसा भाग कथानकातल्याप्रमाणे रंगमंचावरचा होता. गाणीही नेहमीपेक्षा वेगळी असल्यामुळे शांतारामबापूंना वसंतरावांची आठवण झाली. वसंतरावही शांतारामबापूंच्या हाकेला ओ देऊन आले. नेहमीप्रमाणे त्यांनी अतिशय गोड चाली व जुन्या कथानकाच्या काळानुरूप असे संगीत दिले.\nहाच चित्रपट शांतारामबूापूंनी हिंदीतही ‘लडकी सह्याद्री की’ या नावाने काढला. १९६२ वर्षासाठी, सूूरसिंगार संसदेने ‘लडकी सह्याद्री की’च्या संगीत नियोजनाबद्दल वसंत देसाईंना ‘डॉ. बृहस्पती’ पारितोषिक तर शांतारामबापूंना सरस्वती पारितोषिक दिले होते.\nवसंतराव अतिशय भाविक व श्रद्धाळू गृहस्थ होते. ‘अमर भूपाळी’ चित्रपटाच्या आधी त्यांनी होनाजीच्या समाधीचे दर्शन घेतले होते. ‘रामराज्य’ चित्रपटाच्या आधी ‘रामनवमी’ला ते अयोघ्येला जाऊन आले होते. तर वाडिया बंधूंच्या ‘संपूर्ण रामायण’ या चित्रपटाचा करार त्यांनी रामनवमीच्या दिवशी रामाच्या देवळात केला होता. ‘बाप माझा ब्रह्मचारी’मधला ‘मातेसम अवघ्या नारी’ हा अभंगसुद्धा हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर ध्वनिमुद्रित केला होता आणि आता दिनकर द. पाटील यांच्या दिग्दर्शनाचा ‘धन्य ते संताजी धनाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट वसंतरावांकडे आला. वसंतरावांनी मग चौकशी करून त्या दोघांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या समाधींचे दर्शन घेऊन मगच या चित्रपटाच्या संगीताला सुरुवात केली. या ऐतिहासिक चित्रपटातली गाणी कविवर्य जगदीश खेबूडकरांनी लिहिली होती.\n‘जय जय हो महाराष्ट्राचा’ हा मन्ना डे व वसंतराव देशपांडे यांनी गायलेला पोवाडा, ‘पाहुनी प्यार भरी मुस्कान’ हा शोभा गुर्टु यांनी गायिलेला मुजरा, ‘आली गावामंदी फेरी’ हे जयवंत कुलकर्णीचे वासुदेव गीत, याशिवाय ‘गुलजार गुलछडी’, ‘घेऊन मैफलीचा रात्रीतला निवारा’, ‘देश हा देव असे माझा’ व ‘शंकरा करुणाकरा’ ही सारी आशा भोसले यानी गायलेली गाणी. अशी ही सारीच गाणी प्रसंगानुरूप व अतिशय श्रवणीय अशी होती.\n‘मथुरेला कृष्ण निघाला’ हे जयवंत कुलकर्णीने वसंतरावांकडे गायलेले पहिले गाणे होते. ‘धन्य ते संताजी धनाजी’ हा मुंबईच्या ‘नाझ’ला लागलेला पहिला मराठी चित्रपट होता.\nरामायणात सीतेला लक्ष्मणाने रेषा आखून दिली होती. ती तिने ओलांडली आणि पुढे सगळे रामायण घडले. त्यामुळे भारतीय संस्कृतीत या लक्ष्मणरेषेला मोठे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.\n‘लक्ष्मण रेषा’ या चित्रपटात हीच लक्ष्मणरेषा ओलांडल्यामुळे आयुष्याची परवड झालेल्या एका दुर्भागी अबलेची करुण कहाणी होती.\nग.दि. माडगूळकरांच्या गाण्यांची कथानुुरूप स्वरयोजना वसंतरावांनी केली होती. ‘शपथ या बोटांची’, ‘पाखरू गाऊ नको’ ही व इतर दोन अशी चारही गाणी आशा भोसले यांनी गायली होती. १९७४ साल हे शिवराज्यभिषेकाचे त्रिशतकसांवत्सरिक वर्ष ��ोते. सुप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई यांनी ‘राजमाता जिजाबाई’ ही पटकथा उत्तम संवादासह लिहून काढली. दिग्दर्शक दत्ता माने व संगीत वसंत देसाई यांच्याकडे, असा चित्रपट सुरू होणार होता. पण दुर्दैवाने तो सुरू झाला नाही.\nहिंदीतले प्रतितयश दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी ह्यांच्या ‘आशीर्वाद’ व ‘गुड्डी’ या हिंदी चित्रपटांना वसंतरावांचेच संगीत होते. मुखर्जींच्या मनात मराठी चित्रपट निर्माण करावे असे आले. विषय राजकारणाचा होता. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात निवडणुकीत कसे गैरप्रकार चालतात, याचे दर्शन ह्या चित्रपटात त्यांना घडवायचे होते. संगीताची जबाबदारी अर्थातच वसंतरावांवर होती. पण दुर्दैवाने हाही चित्रपट होऊ शकला नाही.\nपुण्याचे प्रसिद्ध वितरक व ‘भानुविलास’चे श्री. वि. वि.बापट यांच्या कथेवरचा ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट नृत्यप्रधान असल्यामुळे, वसंतरावांना त्यात संगीताला भरपूर वाव होता.\nत्यामध्ये डोंबारी नृत्य, पुरुरवा-ऊर्वशी नृत्य, संपूर्ण शास्त्रोक्त नृत्य, नृत्यातली जुगलबंदी व लावणी नृत्य असे नृत्याचे प्रकार होते. ही सारी नृत्ये प्रसिद्ध नर्तक गोपीकृष्ण यांनी तर एक नृत्य त्यांचे शिष्य माधव किशन यांनी बसवले होते.\nगोपीकृष्ण हाच या चित्रपटाचा नायक होता. मराठी चित्रपटासाठी यापूर्वी त्यांनी नृत्ये बसवली होती. पण मराठी चित्रपटात अभिनय ते प्रथमच करीत होते. मराठीत त्यांनी इतके चांगले काम कसे केले म्हणून त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते, ‘महाराष्ट्राबद्दल मला अभिमान आहे. कारण मी महाराष्ट्रातच घडलो. माझी मावशी सितारादेवी हिच्याबरोबर केवळ आठ महिन्यांचा असताना आलो आणि या मातीत वाढलो. या चित्रपटाची नायिका जयश्री टी. ही गोपीकृष्णाची आवडती शिष्या. कुठलीही गत अथवा तोडा दाखवला की तो लागलीच तिच्या नुपुरातूनच सजीव होऊन बाहेर पडत असे. गोपीकृष्णला अभिप्रेत असलेला पदन्यास अगदी जसाच्या तसा जयश्री टी. अगदी निमिषार्धात करून दाखवीत असे. म्हणून गोपीकृष्ण कधी कधी\nप्रेमाने तिला, ‘अरे यह तो चुडेल है\n‘बायांनो… ’मधील नृत्याबद्दल जयश्री म्हणते, ‘या पाचही नृत्यगीतांत माझ्यातील कलागुणांना पूर्ण वाव मिळाला असून ताल व स्वर यांचा सुरेख संगम या चित्रात साधलेला आहे.\nया चित्रपटामधील सारीच गाणी मधुर होती. पण विशेषत: खॉंसाहेब ग��लाम ख्वाजा, आशा भोसले व प्रमिला दातार यांनी गायलेलं ‘उभी अशी त्रैलोक्य सुंदरी’ हे व के. जयस्वाल, प्रमिला दातार आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातली ‘मी मोहिनी लाडकी प्रियकरा तुझी रे’ ही गाणी उत्स्फूर्त दाद द्यावी अशीच होती.\n१९७४च्या तेराव्या महाराष्ट्र चित्रपट महोत्सवात ‘बायांनो नवरे सांभाळा’ला उत्कृष्ट संगीताचे पारितोषिक मिळाले. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ‘सूरसिंगार संसदे’चे मराठी संगीताचे १९७४ चे पारितोषिक या चित्रपटातील ‘उभी अशी त्रैलोक्य सुंदरी’ या गीताला व संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांना हरिदास पारितोषिक मिळाले.\nपार्श्‍वगायक खॉंसाहेब, गुलाम ख्वाजा, आशा भोसले व प्रमिला दातार यांना ‘मियॉं तानसेन’ पारितोषिक तर गीतलेखक जगदीश खेबुडकर यांना ‘आचार्य अत्रे पारितोषिक’ व निर्माते ना. गो. दातार यांना प्रशस्तीपत्रक मिळाले.\n१९७४ साली शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतसांवत्सरिक वर्षात ‘राजा शिवछत्रपती’ हा मराठीत चित्रपट निघाला हे योग्यच झाले. या चित्रपटाची गाणी त्या वेळी चित्रपटात नुकतेच गीत लिहिण्यास सुरुवात करणारे कवी सुधीर मोघे यांनी लिहिली होती. या चित्रपटासाठी वसंतरावांनी मराठीत प्रथमच दहा गायकांकडून गाणी म्हणून घेतली होती. उषा मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्याकडून कोळी गीत, शोभा गुर्टूकडून मुजरा, मन्ना डे-मिनू पुरुषोत्तमकडून कव्वाली, भीमसेन जोशी यांच्याकडून भजन, आशा भोसलेंकडून लावणी व वाघमारे, के. जयस्वाल व बोगम यांच्याकडून गोंधळ अशी ही गाणी होती.\n‘राजा शिवछत्रपती’ हा चित्रपट वसंतरावांच्या पार्श्‍वसंगीताचा एक उत्कृष्ट नमुना होता.\n‘तूच माझी राणी’ हा दुर्दैवाने वसंतरावांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला. त्यांच्या मृत्यूनंतर तो प्रदर्शित झाला. यातील गाणी राजेश मुजुमदार (दादा कोंडके फेम चित्रपटांचे गीतकार) यांनी लिहिली होती. एक गाणे सोडून बाकी सार्‍या गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले होते. उरलेले ‘ओळखशील का सांग आज’ या गाण्याला वसंतरावांच्या निधनानंतर के. जयस्वाल यांनी चाल लावून ते आशा भोसले, उषा मंगेशकर, मन्ना डे व महेंद्र कपूर या चौघांकडून गाऊन घेतले. असा हा वसंतराव देसाई यांचा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवास \n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत���साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमच�� ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थेची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nख���लील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4089", "date_download": "2019-01-16T10:21:22Z", "digest": "sha1:RAUGU6V6RG3FIX66RLZ2F5Y3VJFLRPDW", "length": 13930, "nlines": 100, "source_domain": "rajtantra.com", "title": "डॉ. हेमंत मुकणे यांच्या पुस्तकांचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » डॉ. हेमंत मुकणे यांच्या पुस्तकांचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन\nडॉ. हेमंत मुकणे यांच्या पुस्तकांचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन\nजव्हार, दि. ३०: पालघर जिल्ह्यातील जव्हार संस्थानाच्या उदय ६०० वर्षापुर्वी झाला आहे. अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी खानाखुणांची नोंद कायम राहावी म्हणून प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी अतिशय संवेदनशील मनाने लिखाण केलेले जव्हार संस्कृतीची शोधयात्रा” आणि जव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा. अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले.\nजव्हार संस्थानाची ऐतिहासिक माहिती या तालुक्यातील धार्मिक, सांस्कृतीक आणि जव्हारच्या लोकसंस्कृतीचे विविध पैलू प्रा. डॉ. हेमंत मुकणे यांनी उलगडून दाखविल�� आहे. हा ऐतिहासिक पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी गांधी चौक येथील टाऊन हॉल जुन्या नगरपरिषद कार्यलयात आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व डॉ .सर .मो .स गोसावी जेष्ठ शिक्षणतज्ञ व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.\nयामध्ये “जव्हारच्या लोकसंस्कृतीची ऐतिहासिक संस्थानाच्या संस्कृतीची शोधयात्रा या पुस्तकात संस्थान कालीन पार्श्वभूमीचे लिखाण केले असून, यामध्ये जव्हार संस्थानातील गड किल्ले, राजवाडे, गढी, इथली वारली कला, आदिवासी नृत्य, तारपा नृत्य, स्त्री-पुरुषांचा एकमेकांच्या कमरेभोवती हातांचा वेटोळे घालून लयबध्द पदन्यास, नृत्य, विविध फुलमाळांच्या वेण्यांनी सजविलेला केशसंभार, संगीत वाद्यांचा व तारप्याचा मद्यधुंद करणारा स्वरध्वनी संगीताचा अविष्कार यावर लिखाण केले आहे.\nजव्हारच्या लालमातीच्या गंधाने गडद झालेल्या चरित्र कुंचल्यातील रंगरेषा या पुस्तकात शिक्षक , राजकारणी , समाजसुधारक , चित्रकार , संगीत कलावंत , पत्रकार विधिज्ञ , डॉक्टर , आणि उद्योजक यांची चरित्र व चांगुलपणाचा शोध घेणारी असल्यामुळे या सर्व व्यक्तीची सदगुणांची आरास या पुस्तकात मांडली आहे .या पुस्तकातील चरित्रयोग हा डॉ .मुकणे यांच्या जीवनातील भक्तियोग असावा या थोर व्यक्तींना त्यांनी जवळून पाहिले आहे तसे त्या व्यक्तीच्या चरित्राचे त्यांना विलक्षण आकर्षण आहे हे पुस्तक पुढच्या पिढीला स्फूर्ती देणारे , प्रकाशवाट दाखविणारे ठरणार आहे . या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.\nप्रा.डॉ. हेमंत मुकणे यांनी लिखाण करण्यासाठी गेली चार वर्ष मुकणे यांनी माहिती गोळा लिखाण केले.यासाठी त्याच्या पत्नी व मातोश्री यांचे मोलाचे सहकार्य लाभले अश्या या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ महासंचालक गो.ए.सोसायटीचे संचालक डॉ. सर मो .स.गोसावी, डॉ. के .आर .शिंपी , डॉ .डी .के .गोसावी माजी प्राचार्य , राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, ऍड वासुदेव गांगल,विधीतज्ञ जव्हार न.पा. नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, संदीप वैद्य, डॉ. प्रा. श्रीनिवास जोशी, शलाका हेमंत मुकणे सहकुटुंब , अन्य मान्यवर, नागरिक पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते.\nPrevious: डहाणू : सेंट मेरी हायस्कुलमधील 9 वीचा विद्यार्थी बेपत्ता\nNext: नाणे सांगे गावात रंगली कुस्तीची दंगल\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/viu-kaushiki-digital-series-113192", "date_download": "2019-01-16T10:26:41Z", "digest": "sha1:SGYAV7GYEI6YKECY5IVUR7JDHDRN7BG5", "length": 17789, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "viu kaushiki digital series व्हीयूवर 'कौशिकी' - मैत्रीच्या गडद छायेची रोचक कथा... | eSakal", "raw_content": "\nव्हीयूवर 'कौशिकी' - मैत्रीच्या गडद छायेची रोचक कथा...\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nडिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध असलेला युथ आयकॉन रणविजय सिंग याने अभिनेत्री सयानी गुप्ता हिच्यासोबत या मालिकेत मुख्य भूमिका निभावली आहे.\nपुणे​ - '​व्हीयू'ने आपल्या नव्याकोर्‍या ‘कौशिकी’ या डिजिटल सिरीजचे सादरीकरण केले आहे. व्हीयूक्लिप आणि पीसीसीडब्ल्यू यांच्या 'व्हीयू' या व्हिडीओ-ऑन-डिमाण्ड सेवेने रोमांचकारी थ्रिलर सादर केले असून प्रेक्षकांना खुर्चीतच खिळवून ठेवणारी ही मालिका आहे. ही कथा आहे, दोन सख्ख्या मित्रांची. या दोघांपैकी प्रत्येकाचे एक गडद गूढ आहे. ही मैत्री उलगडताना व्हीयू अ‍ॅप आणि www.viu.com या संकेतस्थळावर दर्शकांना बघता येईल.\nडिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध असलेला युथ आयकॉन रणविजय सिंग याने अभिनेत्री सयानी गुप्ता हिच्यासोबत या मालिकेत मुख्य भूमिका निभावली आहे. या मालिकेत ओमकार कपूर, नमित दास, मानसी स्कॉट, श्रुती श्रीवास्तव आणि राजीव सिद्धार्थ यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.\n‘कौशिकी’मध्ये पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकेत दिसणारा रणविजय सिंग म्हणाला, 'कौशिकीसारख्या मालिकेचा भाग होण्याची संधी मिळणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मला जेव्हा कौशिकीबद्दल विचारणा करण्यात आली, तेव्हा मी केवळ माझ्या पात्राविषयी माहिती करून घेतली आणि सारे काही परफेक्ट असल्याचे मला जाणवले. संहितेपासून ते मी जे पात्र वठवत आहे, तिथपर्यंत या मालिकेसाठी आमच्या सर्व टीमने खूप मेहनत घेतली असून प्रेक्षकांना हा शो नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.'\nया सिरिजमध्ये प्रमुख पात्राच्या भूमिकेत दिसणारी सयानी गुप्ता म्हणाली, 'माझ्या आवडीच्या भूमिका करण्याची संधी मला कौशिकी या सिरिजमधून मिळली. ही पटकथा वाचूनच मी फार आनंदी झाले होते. या मालिकेत एकप्रकारची सूत्रबद्धता असून सर्वांसोबत चित्रिकरण करताना मला फार मजा आली. याचा ट्रेलर प्रसारित झाला असून या मालिकेचे प्रदर्शन होण्यासाठी मी फार उत्सुक आहे. मला कौशिकीची भूमिका करताना जितकी मजा आली, तितकीच मजा प्रेक्षकांनाही ही मालिका पाहताना नक्की येईल.'\nसिरीजमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा नमित दास म्हणाला, 'काही कथा इतक्या प्रभावी असतात की त्या पाहण्यापासून तुम्ही स्वतःला रोखूच शकत नाही. कौशिकी ही त्यापैकीच एक कथा आहे. संहिता न वाचताच मी या भूमिकेला होकार दिला. या कथेचे सारच इतके उत्साहपूर्ण होते की मी नाही म्हणूच शकलो नाही. या सिरीजच्या चित्रीकरणातील प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला असून प्रेक्षकांनाही आमचा परफॉर्मन्स नक्की आवडेल.'\nकौशिकीचा एक भाग झाल्याबद्दल ओम कपूर म्हणाले, 'कौशिकीची संहिता अद्वितीय असून अंकूश हे पात्र अनेक दडलेल्या रहस्यांमुळे फारच खास झाले आहे. दिग्दर्शनापासून कलाकारांच्या निवडीपर्यंत, सर्वच गोष्टी परफेक्ट आहेत. कौशिकीच्या ट्विस्टपूर्ण कथेमुळे ही मालिका लोकांना गुंतवून ठेवेल, अशी मला खात्री वाटते.'\nसीझनमधील सर्वात बहुप्रतिक्षित सिरीज दिग्दर्शित करताना आलेल्या अनुभवांबाबत बोलताना दिग्���र्शक सुपर्ण वर्मा म्हणाले, 'थ्रिलर हा प्रकार मी पुन्हा एकदा हाताळत असल्यामुळे कौशिकी करताना मला हे माझे होम ग्राऊण्डच वाटले. मला हा प्रकार करणे फार आवडते. ही मालिका नकारात्मक पात्रांनी तसेच, चुकीची तत्वे आणि रहस्यांनी भरली असून एकाच गुढ गोष्टीभोवती ही फिरते. प्रत्येक कलाकाराने आपापल्या पात्रात एक खास गंमत आणली आहे. या मालिकेला सर्वतोपरी सहाय्य देणार्‍या व्हीयूच्या समर्थ व छान टीमह काम करताना मला खूप आनंद झाला.'\n‘कौशिकी’ ही मालिका सयानी गुप्ता हिच्या कौशिकी या पात्राभोवती फिरत असून ती उच्चभ्रू मित्रपरिवाराचा एक भाग असते. तिच्या आयुष्यात होणार्‍या बदलांविषयी आनंदी असलेली कौशिकी एका गुंत्यात सापडते. तिचे मित्र-मैत्रिणी जसे दिसतात तसे ते नाहीत, हे तिला अचानक समजते.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nअंधाधुन'मुळे मी पुणं अनुभवलं : तब्बू\nपुणे : मी माझ्या कारकिर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट केले, पण दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करण्याचे माझे पहिल्यापासून स्वप्न होते. ते...\nनिहलानी, प्रभावळकर, लक्ष्मण यांचा गौरव (व्हिडिओ)\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ...\nमुंबईतील रॅपर डिवाइनच्या प्रवासावरील 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nमुंबई- अभिनेता रणवीर कपूरच्या 'सिम्बा' आणि आलियाच्या 'राजी' या दोन दमदार चित्रपटानंतर आता पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार आहे. 'गली बॉय' या...\nनसीरुद्दीन शाह देशद्रोही नाहीत - शबाना आझमी\nमुंबई - तुम्ही जेव्हा तुमच्या देशावर प्रेम करता, तेव्हाच देशात जाणवणाऱ्या त्याच्या उणिवा मांडता. प्रत्येकाला स्वत:चे विचार मांडण्याचा अधिकार आहे....\n...तर मी यापेक्षाही उत्तम काम केले असते : विक्रम गोखले\nपुणे : \"मी प्रकाशात राहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या...\nज्युलियाचं 'हो���कमिंग' (सम्राट फडणीस)\nओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म भारतात गेल्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणावर प्रसार पावू लागला. दृश्‍यमाध्यमांच्या सादरीकरणासाठी आतापर्यंत थिएटर किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/institute-of-microbial-technology-in-chandigarh-1715767/", "date_download": "2019-01-16T10:22:48Z", "digest": "sha1:VDV4BHSHJT4NLB3EXRKD64TSCJJAG432", "length": 20981, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Institute of Microbial Technology in Chandigarh | संशोधन संस्थायण : सूक्ष्मजीव आणि शास्त्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nसंशोधन संस्थायण : सूक्ष्मजीव आणि शास्त्र\nसंशोधन संस्थायण : सूक्ष्मजीव आणि शास्त्र\nमायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधन क्षेत्रामध्ये ही संस्था आज अग्रस्थानी आहे.\nऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी,चंदिगड (संग्रहित छायाचित्र)\nपंजाब आणि हरियाना या दोन राज्यांची राजधानी असलेल्या चंदिगड येथे स्थित असलेली इन्स्टिटय़ूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी (आयएमटीईएच) ही संस्था आधुनिक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांमध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना अगदी अलीकडे १९८४ साली झालेली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इतर संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे आयएमटीईएचदेखील सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे. संस्थेविषयी\nमायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधन क्षेत्रामध्ये ही संस्था आज अग्रस्थानी आहे. पण तिची सुरुवात १०,००० स्क्वेअर फुटाइतके क्षेत्रफळ असणाऱ्या जागेपासून झाली पण तेथेही संस्थेचे विकास ���ार्य जागतिक दर्जाचे होते. सप्टेंबर १९८९मध्ये कायमस्वरूपी कॅम्पसमधील बांधकाम पूर्ण झाल्यावर संस्थेने आपले सर्व बस्तान सध्याच्या ठिकाणी हलवले. सुमारे ४७ एकर क्षेत्र व्यापून टाकेल एवढय़ा परिसरात जवळपास २२ एकर क्षेत्रांत फक्त प्रयोगशाळा आहेत तर एकूण २५ एकर जागेवरील परिसर हा निवासी परिसर आहे. संस्थेचे एकूण ३.६० लाख चौरस फुटांचे बांधकाम क्षेत्र साधारणपणे चार मुख्य इमारतींमध्ये पसरलेले आहे. त्या म्हणजे मेन आर अ‍ॅण्ड डी ब्लॉक, फम्रेटेशन ब्लॉक, अ‍ॅनिमल हाऊस, वर्कशॉप- स्टोअर्स अ‍ॅण्ड सर्विसेस एरिया. याव्यतिरिक्त संस्थेचे गेस्ट हाऊस, कॅफेटेरिया तसेच प्रोटिन सेंटर (जी.एन. रामचंद्रन प्रोटिन सेंटर) इत्यादीसाठी स्वतंत्र इमारती आहेत. संस्थेच्या सर्व प्रयोगशाळा मोठय़ा, वातानुकूलित, स्वच्छ आणि उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. संस्थेने आधुनिक जीवशास्त्र आणि सूक्ष्मजीवांशी संबंधित जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केलेली आहे. यात मग अनेक गोष्टी जसे की बहुविध क्षमता असलेला लॅब-टू-पायलट स्केल पॅनेल फरमेंटर, टिशू अ‍ॅण्ड सेल कल्चर, सूक्ष्मजीवांची ओळख, देखभाल आणि संरक्षण व त्यासाठी एक प्राणीगृह, बायोइनफॉरमॅटिक्स व बायोकॉम्प्युटिंगसाठी वर्कस्टेशन्स, प्रोटिन आणि डीएनए विश्लेषणासाठी उपकरणे, संशोधन विषयांवर जवळजवळ ६४,००० संदर्भग्रंथांनी सुसज्ज ग्रंथालय, सूक्ष्मदर्शी (मायक्रोस्कोपीक) उपकरणे, आणि बौद्धिक मालमत्ता व्यवस्थापनासाठी असलेला डेटाबेस, रोगजन्य सूक्ष्मजीवांवर संशोधन कार्य करण्यासाठी संस्थेने बायोसेफ्टी लेव्हल ३ (बीएसएल ३) प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.\nआयएमटीईएच या संशोधन संस्थेने आधुनिक जैवविज्ञान आणि सूक्ष्मजीवांशी संबंधित जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनाला पूर्णवेळ वाहून घेतलेले आहे. सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेला विज्ञान क्षेत्रातील इतर शाखा जसे की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करणे क्रमप्राप्त आहे. आधुनिक जैवविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या विषयांशी संबंधित संशोधनासहितच इम्युनिटी अ‍ॅण्ड इन्फेक्शियस डिसिजेस, प्र���टिन डिझाइन अ‍ॅण्ड इंजिनीयिरग, फरमेंटेशन सायन्स, मायक्रोबियल फिजिओलॉजी अ‍ॅण्ड जेनेटिक्स, यीस्ट बायोलॉजी, बायोइनफॉरमॅटिक्स, मायक्रोबियल सिस्टेमॅटिक्स, एक्स्प्लॉइटेशन ऑफ मायक्रोबियल डायव्हर्सटिी फॉर बायोएक्टिव्हज्, एन्झाइम्स फॉर बायोट्रान्सफॉम्रेशन हे विषयदेखील आयएमटीईएचच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत.\nसंस्थेकडे जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाशी संबंधित विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानात्मक कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये तज्ज्ञ संशोधकांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे. संस्थेमध्ये होणाऱ्या या संशोधनाला वाहून घेणारे एकूण ५५ प्रमुख संशोधक तर इतर जवळपास ३०० सहकारी तंत्रज्ञ संस्थेमध्ये संशोधन करत आहेत. या कर्तबगार मनुष्यबळाच्या जोरावर संस्थेने नैसर्गिक आणि पुन: संयोजक असे स्ट्रेप्टोकाइनेस हे एक महत्त्वपूर्ण औषधाचे पेटंट मिळवले आहे आणि हे संस्थेचे संशोधन क्षेत्रातील सर्वात मोठे यश म्हणता येईल.\nसंशोधनातील अजून एक महत्त्वाचे योगदान म्हणजे ड्रग डिस्कव्हरीसाठी कॉम्प्युटेशनल रिसोस्रेस वापरणे. सीआरडीडी (कॉम्प्युटेशनल रिसोर्स फॉर ड्रग डिस्कव्हरी) हे सिलिको मोडय़ुल या ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी (ओएसडीडी) च्या प्रतिमानाचे रूप आहे. सीआरडीडी वेब पोर्टल एकाच मंचावर औषधांच्या संशोधनाशी संबंधित संगणक संसाधने प्रदान करते. संस्थेने शास्त्रज्ञ गजेंद्रपाल सिंग राघव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिमान विकसित केलेले आहे. संस्थेमध्ये आतापर्यंत दीडशेहून अधिक फ्री अ‍ॅण्ड ओपन सोर्स सॉफ्टवेअर, डाटाबेसेस आणि वेब-सव्‍‌र्हर विकसित केले गेले आहेत. या सव्‍‌र्हरचा वापर मोठय़ा प्रमाणावर वैज्ञानिक समुदायाने केला आहे. या अशा संशोधनातील यशाच्या माध्यमातून आयएमटीईएच निश्चितपणे देशाला व समाजाला भरीव योगदान देत आहे.\nआयएमटीईएच ही संशोधन संस्था आधुनिक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांतील देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रदेखील आहे. Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत येथे अनेक विद्यार्थी येथे पीएच.डी.चे संशोधन करतात. तसेच, आयएमटीईएच देशातील एक महत्त्वाचे प्रमुख विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबरोबर (जेएनयू) पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. आयएमटीईएच दरवर्षी महाविद्यालयीन आण�� विद्यापीठीय विद्यार्थ्यांना त्यांचे डिझरटेशन वर्क (प्रकल्प संशोधन) पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित प्रवेश देते. अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतात.\nसीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी, सेक्टर ३९ ए, चंदिगड- १६००३६.\nदूरध्वनी +९१- १७२-२६ ९०७८५, २६९०६८४.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...आणि हार्दिक पांड्या झाला घरकोंबडा\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T10:18:55Z", "digest": "sha1:CYF5EB3OBFEBAOFJOGIDGZ4ESEN6ENYK", "length": 8655, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बकासुराच्या गावात उत्खनन : नागपूरजवळ सापडला किल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबकासुराच्या गावात उत्खनन : नागपूरजवळ सापडला किल्ला\nनागपूर : महाभारतातील राक्षस असा उल्लेख असलेल्या बकासुराच्या गावात किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत. हे गाव म्हणजे नागपूरपासून अवघ्या तासाभारावर असलेले केळझर हे आहे.\nकेळझर गावाच्या परिसरात एका डोंगरात पुरातन किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत. मागीलवर्षी केळझर येथील डोंगरावर संशोधन करताना एका मंदिराचे भग्न शिखर सापडले. त्यामुळे नागपूर विद्या���ीठाने पुरातत्व विभागाकडे या ठिकाणी उत्खननाची परवानगी मागितली होती. या उत्खननात त्यांना तोफगोळे, बाणांचे टोक, बहमनी नाणी मातीची भांडी, शिल्प आणि एक घोड्याचे जीवाश्मही सापडले आहे.\nकिल्ल्याला दोन बुरूज असून त्यांच्या दरम्यान पाण्याचे कालवे आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांची व्यवस्था आहे. पुरातत्व संशोधन विभागाच्या विद्यार्थ्यांनी हा किल्ला शोधला आहे. त्या किल्ल्यांवर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केल्याचे पुरावे समोर आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nभाजप निवडणूक आली की हनुमानाची जात शोधते- अजित पवार\nयुनायटेड किंगडमचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nबेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता\nआयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजाराहून अधिक वाढविणार- कौशल्य विकासमंत्री\nथापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही \nहज यात्रेकरुंच्या सुरक्षेला प्राधान्य – विनोद तावडे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://itstechschool.com/mr/course/dcac9k-cisco-nexus-9000-series/", "date_download": "2019-01-16T10:32:57Z", "digest": "sha1:ULLRECWWQXAEHWC25WPW6PCLCYLNVQ7K", "length": 30600, "nlines": 495, "source_domain": "itstechschool.com", "title": "ओपन मेनू", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nBlueCat सुरक्षा आणि प्रगत कॉन्फिगरेशन\nआर्क साईट ईएसएम एक्सएक्सएक्स प्रगत विश्लेषक\nArcSight लॉगर प्रशासन आणि ऑपरेशन्स\nएचपी आर्क साईड ईएसएम 6.9 सुरक्षा प्रशासक\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा प्रशासक R80\nचेक पॉईंट प्रमाणित सुरक्षा विशेषज्ञ (सीसीएसई)\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क व सुरक्षा तज्ञ\nसायबरओम प्रमाणित नेटवर्क आणि सुरक्षा व्यावसायिक (CCNSP)\nट्रेंड मायक्रो डीप डिस्कव्हरी\nट्रेंड मायक्रो डीप सुरक्षा स्कॅन\nट्रेंड मायक्रो ऑफिस स्कॅन\nTRITON एपी-डेटा प्रशासक अभ्यासक्रम\nTRITON एपी-EMAIL प्रशासक कोर्स\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रगत प्रशिक्षण तंत्रांवर प्रमाणन (सीएटीटी)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रम��� आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nप्रथम साइन इन करा\nफक्त / कोणत्याही अभ्यासक्रमांमध्ये खरेदी नोंदणी करण्यापूर्वी एक खाते तयार करा.\nविनामूल्य एक खाते तयार करा\nसूचना: JavaScript ही सामग्री आवश्यक आहे.\nDCINX9 एक 2- दिवस आय.एल.टी. प्रशिक्षण कार्यक्रम आहे जे एनएक्स-ओएस मोडमध्ये सिस्को नेक्सस 9000 स्विचचे सिस्टीम आणि फिल्ड इंजिनीयरची स्थापना आणि अंमलबजावणी करतात. या कोर्समध्ये आपण स्थापित, कॉन्फिगर, व्यवस्थापन आणि समस्यानिवारण करण्यासाठी आवश्यक घटक आणि कार्यपद्धती यांचा समावेश आहे सिस्को नेक्सस 9000 प्लॅटफॉर्म स्विच करा\nहा कोर्स पूर्ण केल्यावर, विद्यार्थी या एकूण उद्दीष्ट्यांना पूर्ण करण्यात सक्षम होईल:\nडेटा सेंटरमधील मार्केट ट्रेंडबद्दल माहिती असलेल्या सिस्को उत्पादनांचे वर्णन करा\nवर्णन करणे सिस्को Nexus XNUM सीरीज हार्डवेअर घटक स्विच करा\nमॉड्यूलर चेसिसचे हार्डवेअर आर्किटेक्चर, मॉड्यूलर चेसिस लाइन कार्ड आणि निश्चित कॉन्फिगरेशनचे वर्णन करा सिस्को Nexus XNUM सीरीज स्विचेस\nसिस्को नेक्सस 9000 सिरीज स्विचवर उपलब्ध असलेली एनएक्स-ओएसमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा\nसिस्को नेक्सस 9000 सिरीज स्विचवर व्हीएक्सएलएएन वैशिष्ट्ये कॉन्फिगर करा\nसिस्कोएक्स 9000 स्विचेसवर उपलब्ध असलेल्या प्रोग्रॅमयोग्यता, ऑटोमेशन आणि व्यवस्थापन वैशिष्ट्यांची वर्णन करा\nयासाठी सामान्य टोपोलॉजी पर्यायांचे वर्णन करा कॉन्फिगर करीत आहे सिस्को Nexus XNUM सीरीज स्विच\nसिस्कोएक्सएक्सएक्सएक्सएक्ससीएक्स स्विचेसवर सिस्को एसीआय फॅब्रिक मोडचा अवलंब करण्याच्या फायद्यांचे वर्णन करा\nया अभ्यासक्रमास उपस्थित होण्याआधी विद्यार्थ्याला आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये खालीलप्रमाणे आहेत:\nनेटवर्किंग प्रोटोकॉलची चांगली समज, रूटिंग आणि स्विचिंग\nपूर्वीच्या आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी, सिस्को जोरदारपणे खालील अभ्यासक्रमांचे ज्ञान करण्यास सूचवितो:\nCCNA प्रमाणीकरण ICND1 आणि ICND2 किंवा CCNABC\nसिस्को IP रूटिंग क्लास (ROUTE)\nसिस्को स्विचिंग क्लास (SWITCH)\nहा कोर्स यासाठी तयार केला आहे:\nNX-OS मोडमध्ये सिस्कोनेक्स्ट XXXX स्विचचे इंस्टॉलेशन आणि अंमलबजावणी करणारी कोणतीही अभियंते किंवा प्रशासक\nसिस्को नेक्सस 9000 एनएक्स-ओएस मोड सोल्यूशन\nसिस्क��� नेक्सस 9000 सोल्यूशन\nवर्धित सिस्को नेक्सस ऑपरेटिंग सिस्टम\nसिस्को Nexus XNUM सीरीज हार्डवेअर\nसिस्को नेक्सस 9500 मॉड्यूलर चेसिस\nसिस्को Nexus 9500 पर्यवेक्षक मॉड्यूल\nसिस्को Nexus 9500 सिस्टम कंट्रोलर\nसिस्को नेक्सस 9500 फॅन्स आणि पॉवर सप्लाय\nसिस्को नेक्सस 9500 फॅब्रिक मॉड्यूल\nसिस्को Nexus 9500 कार्ड कार्ड मॉड्यूल\nसिस्को नेक्सस 9300 फिक्स्ड कॉन्फिगरेशन स्विच\nफैब्रिक विस्तारकांसाठी सिस्को नेक्सस 9000 समर्थन\nकेबलिंग 40GE आणि 100GE नेटवर्किंग\nसिस्को नेक्सस 9000 स्विचेस द्वारे समर्थीत ऑप्टिक्स\nसिस्को नेक्सस 9000 हार्डवेअर आर्किटेक्चर\nसिस्को नेक्सस 9500 मॉड्यूलर स्विच आर्किटेक्चर\nसिस्को Nexus 9500 कार्ड कार्ड मॉड्यूल\nसिस्को फोन 9000 सिरीज स्विचमध्ये पॅकेट फॉरवर्डिंग\nसिस्को नेक्सस 9300 आर्किटेक्चर\nसिस्को नेक्सस ऑपरेटिंग सिस्टम\nसीएसओएक्स 9000 स्विचेसची उच्च उपलब्धता वैशिष्ट्ये\nसिस्कोनेड XXXX Switch Family च्या व्यवस्थापन वैशिष्टये\nसिस्कोएक्स 9000 स्विचेस वर VXLAN कॉन्फिगर करणे\nडेटा सेंटर डिझाइन मधील नेटवर्क आच्छादन\nव्हीएक्सएलएएन डेटा प्लेन ऑपरेशन\nसिस्को नेक्सस 9500 सिरीज स्विचवर VXLAN कॉन्फिगर करा\nनेटवर्क प्रोग्राममेबिलिटी आणि ऑटोमेशन\nNexus 9000 स्विचेसवरील प्रोग्रामिंग वैशिष्ट्ये\nसिस्को नेक्सस 9000 स्विचेसवर देखरेख वैशिष्ट्ये\nसिस्को फोन 9000 स्विचेससाठी टोपोलॉजी पर्याय\nपारंपारिक डेटा केंद्र सिस्को फोन 9000 मालिका स्विचेस वर टॉपlogies\nसिस्को नेक्सस 9000 सिरीज स्विचवरील स्पाईन व लीफ टोपोलॉजी\nसिस्को Nexus 9000 स्विचेसवर आच्छादन Toplogies\nसिस्को एसीआय फैब्रिकचे मुख्य संकल्पना\nCico ACI Fabric वापरण्याचे फायदे\nसिस्को एसीआय फॅब्रिकची प्रगत सेवा\nकृपया आम्हाला info@itstechschool.com येथे लिहा आणि पाठ्यक्रम किंमत आणि प्रमाणपत्र खर्च, वेळापत्रक आणि स्थानासाठी + 91-9870480053 वर आमच्याशी संपर्क साधा.\nआमच्यास एक प्रश्न ठेवा\nअधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nइनोव्हेटिव्ह टेक्नोलॉजी सोल्यूशन्स ही कंपनी आहे जी आयटी आणि व्यावसायिक कौशल्यांवर व्यक्तिगत, कॉर्पोरेट आणि महाविद्यालयांना प्रशिक्षण देते. प्रशिक्षणाखेरीज आयटीएसच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण गरजांसाठी भारताच्या सर्व कॉर्पोरेट हबमध्ये प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहेत. पुढे वाचा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ,\nगुडगाव, HR, भारत – 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/actor-sanjay-mone-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-2-1615977/", "date_download": "2019-01-16T10:23:40Z", "digest": "sha1:FTDPXJ7EKLE7PSWCYUAXRXWVWI6M2A4W", "length": 22393, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Sanjay Mone Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 2 | रेल्वेचं दळणवळण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nअर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही.\nआजपर्यंत मी अनेक वेळा आणि वेगवेगळ्या वेळेला- पाणबुडी आणि हेलिकॉप्टरवगळता- भारतात उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या जवळपास सर्व साधनांनी प्रवास केला आहे. प्रवासाला ‘दळणवळण’ हा शब्द का वापरला जातो बरे आजपर्यंत प्रवासात वळणं अनेक वेळा पाहिली आहेत, पण दळण घेऊन जाणारा किंवा येणारा प्रवासी काही माझ्या पाहण्यात नाही. किंवा कुणीतरी कुणाला तरी दहा किलो गहू दळून एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवले आहेत असंही कुठं मी ऐकलेलं नाही. पूर्वी नाटकाच्या निमित्तानं कधी बाहेरगावी जायला निघालो की घरून ‘चाललाच आहेस सांगलीला, तर थोडी हळद घेऊन ये..’ एवढीच मागणी असायची. ‘तिथून का आजपर्यंत प्रवासात वळणं अनेक वेळा पाहिली आहेत, पण दळण घेऊन जाणारा किंवा येणारा प्रवासी काही माझ्या पाहण्यात नाही. किंवा कुणीतरी कुणाला तरी दहा किलो गहू दळून एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवले आहेत असंही कुठं मी ऐकलेलं नाही. पूर्वी नाटकाच्या निमित्तानं कधी बाहेरगावी जायला निघालो की घरून ‘चाललाच आहेस सांगलीला, तर थोडी हळद घेऊन ये..’ एवढीच मागणी असायची. ‘तिथून का’ असं विचारल्यावर ‘तिथे चांगली दळून मिळते. भेसळ नाही अजिबात..’ असं सांगितलं जायचं. पण माझ्या आईने मला सांगलीहून चांगली दळून मिळते म्हणून आणायला सांगितलेल्या पाच-दहा किलो हळदीमुळे अख्ख्या भारतातील प्रवासाला ‘दळणवळण’ हे नाव पडलं असण्याची शक्यता मला कमी वाटते. मग हे नाव कसं काय पडलं’ असं विचारल्यावर ‘तिथे चांगली दळून मिळते. भेसळ नाही अजिबात..’ असं सांगितलं जायचं. पण माझ्या आईने मला सांगलीहून चांगली दळून मिळते म्हणून आणायला सांगितलेल्या पाच-दहा किलो हळदीमुळे अख्ख्या भारतातील प्रवासाला ‘दळणवळण’ हे नाव पडलं असण्याची शक्यता मला कमी वाटते. मग हे नाव कसं काय पडलं मी माझ्या एका मित्राला ‘दळणवळण’ या शब्दाबद्दल माझ्या मनात उडालेला कल्लोळ वर्णन करून सांगितला. त्यावर त्याने ‘मराठीतील गूढ-गहन शब्दांची मीमांसा’ या शीर्षकाचा एक ६०० पानी ग्रंथ लिहिला. त्याला दोन-तीन विद्वानांनी चर्चात्मक उत्तरंही दिली. ‘दळणवळण’ऐवजी ‘प्रवास’ किंवा ‘येणे-जाणे’ असा सोपा शब्द वापरला असता तर महाराष्ट्र वर सांगितलेल्या एका महान ग्रंथाला मुकला असता. अर्थात त्यात विवादास्पद असे काही नव्हते; अन्यथा पुढे तो जाळलाही गेला असता. हल्ली बरेच ग्रंथ जाळण्याच्या कामीच जास्त उपयोगी येतात. त्यानिमित्ताने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची क्षीण झालेली ताकद पुन्हा एकदा नव्याने उजाळून घेता येते.\nअर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही. आपण करतो तो साधा प्रवास. आणि त्याला झकास हिंदी पर्यायी शब्द मात्र आहे- ‘यातायात’ अगदी रेल्वेचा प्रवास घ्या. तुम्ही कुठल्याही गाडीने कितीही वाजता जाणार असाल तरी स्टेशनवर लोकांची झुंबड उडालेली असते. काही प्रवाशी चक्क झोपलेले असतात. त्यांना कुठली गाडी पकडायची असते अगदी रेल्वेचा प्रवास घ्या. तुम्ही कुठल्याही गाडीने कितीही वाजता जाणार असाल तरी स्टेशनवर लोकांची झुंबड उडालेली असते. काही प्रवाशी चक्क झोपलेले असतात. त्यांना कुठली गाडी पकडायची असते झोप यावी इतक्या आधी ते का येतात झोप यावी इतक्या आधी ते का येतात कुणाची तिकिटे सापडत नसतात, तर कुणाची नुकतीच सापडून हरवलेली असतात. गाडीची जी घोषणा होते त्यातलं एक अक्षरही नीट कळत नाही. आरक्षणाचा एक चार्ट असतो. तो फलाटावर सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी लक्तररूपात लोंबत असतो. आपल्या नावाची काय काय रूपं होऊ शकतात हे बघायचं असेल तर तो चार्ट बघावा. ‘गजेंद्रगडकर’ वगैरे आडनाव असेल तर बघायलाच नको. चला कुणाची तिकिटे सापडत नसतात, तर कुणाची नुकतीच सापडून हरवलेली असतात. गाडीची जी घोषणा होते त्यातलं एक अक्षरही नीट कळत नाही. आरक्षणाचा एक चार्ट असतो. तो फलाटावर सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी लक्तररूपात लोंबत असतो. आपल्या नावाची काय काय रूपं होऊ शकतात हे बघायचं असेल तर तो चार्ट बघावा. ‘गजेंद्रगडकर’ वगैरे आडनाव असेल तर बघायलाच नको. चला ते एक कठीण नाव आहे; पण ‘राम पै’ असं साधं- सोपं नाव असलं तरी ते ‘राम्पाई’ किंवा ‘रा पीम’ असं होऊनच त्या चार्टवर अवतरतं. आपल्या प्रत्येकाला जन्मापासून एक नाव असतं तसं रेल्वेच्या गाडय़ांनाही असतं. पण रेल्वेचा नावावर विश्वास नसतो; नंबरावर असतो. त्यामुळे आपण ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ म्हटलं की समोरचा रेल्वेवाला ‘३२४१ अप ते एक कठीण नाव आहे; पण ‘राम पै’ असं साधं- सोपं नाव असलं तरी ते ‘राम्पाई’ किंवा ‘रा पीम’ असं होऊनच त्या चार्टवर अवतरतं. आपल्या प्रत्येकाला जन्मापासून एक नाव असतं तसं रेल्वेच्या गाडय़ांनाही असतं. पण रेल्वेचा नावावर विश्वास नसतो; नंबरावर असतो. त्यामुळे आपण ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ म्हटलं की समोरचा रेल्वेवाला ‘३२४१ अप’ असं म्हणून आपल्याला बुचकळ्यात पाडतो. हे ‘अप’ आणि ‘डाऊन’ नेमकं काय प्रकरण आहे, देव जाणे. मला पूर्वी वाटायचं की पुण्याला जाणारी गाडी घाट चढून जाते म्हणून ती ‘अप’’ असं म्हणून आपल्याला बुचकळ्यात पाडतो. हे ‘अप’ आणि ‘डाऊन’ नेमकं काय प्रकरण आहे, देव जाणे. मला पूर्वी वाटायचं की पुण्याला जाणारी गाडी घाट चढून जाते म्हणून ती ‘अप’ पण मग मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या गाडीला काय म्हणणार पण मग मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या गाडीला काय म्हणणार कारण दोन्ही शहरं समुद्रसपाटीवरच आहेत. रेल्वेच्या असंख्य सूचनांच्या पाटय़ा ठिकठिकाणी लावलेल्या असतात. आपल्याकडे त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असतात. तुम्हाला येत नसेल तरीही त्यातली कळायला सगळ्यात सोपी पाटी इंग्रजीत असते. अन्यथा गंतव्य स्थान म्हणजे काय कारण दोन्ही शहरं समुद्रसपाटीवरच आहेत. रेल्वेच्या असंख्य सूचनांच्या पाटय़ा ठिकठिकाणी लावलेल्या असतात. आपल्याकडे त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असतात. तुम्हाला येत नसेल तरीही त्यातली कळायला सगळ्यात सोपी पाटी इंग्रजीत असते. अन्यथा गंतव्य स्थान म्हणजे काय निर्गमन म्हणजे काय तसेच आपण ज्याला टी. सी. म्हणतो तो टी. सी. म्हणजे ‘तिकीट चेकर’ नाही, रेल्वेच्या मते तो असतो- टी. टी. ई. ट्रेन तिकीट एक्झामिनर. मग आपल्याला परीक्षेला असतो तो एक्झामिनर कोण कारण तो परीक्षेचा पेपर तपासत नाही, पण रेल्वेचं तिकीट तपासतो. बरं, हिंदी धरून बसायचंय ना, मग ‘पार्सल बाबू’, ‘तिकीट ब��बू’ हे अर्धवट कशाला कारण तो परीक्षेचा पेपर तपासत नाही, पण रेल्वेचं तिकीट तपासतो. बरं, हिंदी धरून बसायचंय ना, मग ‘पार्सल बाबू’, ‘तिकीट बाबू’ हे अर्धवट कशाला ड्रायव्हर रेल्वे चालवतो; मग गार्ड नेमकं काय करतो ड्रायव्हर रेल्वे चालवतो; मग गार्ड नेमकं काय करतो सगळ्यात शेवटी ज्याचा डबा असतो त्याला पुढे काय झालंय किंवा काय चाललंय हे कसं कळणार सगळ्यात शेवटी ज्याचा डबा असतो त्याला पुढे काय झालंय किंवा काय चाललंय हे कसं कळणार आणि गार्ड या आपल्या हुद्दय़ाला जागून तो कशाचं रक्षण करणार आणि गार्ड या आपल्या हुद्दय़ाला जागून तो कशाचं रक्षण करणार डब्यांना एस-१ एस-२, एस-३ क्रमांक असतात. ते त्याच क्रमाने का लावत नाहीत डब्यांना एस-१ एस-२, एस-३ क्रमांक असतात. ते त्याच क्रमाने का लावत नाहीत एस-५ आणि एस-६ च्या मधे ‘फौजीभाई’ असा डबा लावून का गोंधळ वाढवायचा एस-५ आणि एस-६ च्या मधे ‘फौजीभाई’ असा डबा लावून का गोंधळ वाढवायचा गंमत म्हणजे जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे फौजी रेल्वेप्रवासात मात्र मधे. सुरक्षित. असं का गंमत म्हणजे जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे फौजी रेल्वेप्रवासात मात्र मधे. सुरक्षित. असं का सगळ्या गाडय़ांना एकसमान न्याय का नाही सगळ्या गाडय़ांना एकसमान न्याय का नाही काहींचा पहिला वर्ग पुढे, काहींचा मधे, काहींचा शेवटी- असं का काहींचा पहिला वर्ग पुढे, काहींचा मधे, काहींचा शेवटी- असं का सगळ्या गाडय़ांचे त्या- त्या क्रमाने डबे लावले तर तिकीट देतानाच एस-४ पाचवा डबा किंवा ए-६ सातवा डबा असं नाही का करता येणार सगळ्या गाडय़ांचे त्या- त्या क्रमाने डबे लावले तर तिकीट देतानाच एस-४ पाचवा डबा किंवा ए-६ सातवा डबा असं नाही का करता येणार अजूनही काही काही गाडय़ांवर खडूने नंबर लिहितात. पावसाळ्यात ते धुतले जातात आणि मग मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर लोक आपापले डबे शोधत सैरावैरा पळत असतात. ही कुणाच्या मनोरंजनाची सोय रेल्वेने केली आहे अजूनही काही काही गाडय़ांवर खडूने नंबर लिहितात. पावसाळ्यात ते धुतले जातात आणि मग मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर लोक आपापले डबे शोधत सैरावैरा पळत असतात. ही कुणाच्या मनोरंजनाची सोय रेल्वेने केली आहे ए. सी. टू टायर आणि थ्री टायर डब्यांमध्ये बर्थजवळ एक-एक दिव्याची सोय आहे. लोकांना वेळ घालवण्यासाठी वाचता यावं यासाठी ती असेल तर उत्तम आहे. पण ��पलं वाचन झाल्यावर तो दिवा बंद करायला जावं तर आपल्याला हमखास चटका बसतो. प्रवास चटका लावून गेला असं वाटावं अशी तर रेल्वे खात्याची इच्छा नसेल ए. सी. टू टायर आणि थ्री टायर डब्यांमध्ये बर्थजवळ एक-एक दिव्याची सोय आहे. लोकांना वेळ घालवण्यासाठी वाचता यावं यासाठी ती असेल तर उत्तम आहे. पण आपलं वाचन झाल्यावर तो दिवा बंद करायला जावं तर आपल्याला हमखास चटका बसतो. प्रवास चटका लावून गेला असं वाटावं अशी तर रेल्वे खात्याची इच्छा नसेल काही गाडय़ांना खाण्याचा डबा असतो, काही गाडय़ांना नसतो. असं का काही गाडय़ांना खाण्याचा डबा असतो, काही गाडय़ांना नसतो. असं का पुण्याला तीन तासात गाडी जाते त्या गाडय़ांना तो आहे. पण कोल्हापूरला दहा तास लागतात, त्या गाडय़ांना नाही. असं का पुण्याला तीन तासात गाडी जाते त्या गाडय़ांना तो आहे. पण कोल्हापूरला दहा तास लागतात, त्या गाडय़ांना नाही. असं का रेल्वेच्या खाण्याच्या डब्यात जो मेन्यू असतो तो कोण ठरवतो रेल्वेच्या खाण्याच्या डब्यात जो मेन्यू असतो तो कोण ठरवतो तीन-चार पोस्टकार्डस् एकत्र चिकटवून तळून काढली तर ती चवीला जशी लागतील तशा चवीचा दालवडा नावाचा एक पदार्थ रेल्वेत विकतात. तो पोस्टात नोकरी करणारे प्रवासी तरी खात असतील का तीन-चार पोस्टकार्डस् एकत्र चिकटवून तळून काढली तर ती चवीला जशी लागतील तशा चवीचा दालवडा नावाचा एक पदार्थ रेल्वेत विकतात. तो पोस्टात नोकरी करणारे प्रवासी तरी खात असतील का रात्री तीन वाजता ‘कचोरी-सामोसे’ असा पुकारा करत आडगावातल्या स्टेशनवर विक्रेते का येतात रात्री तीन वाजता ‘कचोरी-सामोसे’ असा पुकारा करत आडगावातल्या स्टेशनवर विक्रेते का येतात लोणावळ्यातल्या विक्रेत्यांना मानवाचा जन्म फक्त शेंगदाणा आणि काजू-बदामची चिक्की खायला झाला आहे असं का वाटतं लोणावळ्यातल्या विक्रेत्यांना मानवाचा जन्म फक्त शेंगदाणा आणि काजू-बदामची चिक्की खायला झाला आहे असं का वाटतं टी. सी.ला रेल्वे खात्याकडून एक चांगलं पेन का देऊ करत नाहीत टी. सी.ला रेल्वे खात्याकडून एक चांगलं पेन का देऊ करत नाहीत कायम ते अर्धवट तुटलेल्या पेनाने का लिहितात कायम ते अर्धवट तुटलेल्या पेनाने का लिहितात गाडी जेव्हा लेट असते तेव्हा ती का आणि किती लेट आहे, हे आपल्याला का कळू देत नाहीत गाडी जेव्हा लेट असते तेव्हा ती का आणि किती लेट आहे, हे आपल्याला का कळू देत नाहीत गाडीत जितक्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या विकायला येतात तितक्या नद्या तरी भारतात आहेत का गाडीत जितक्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या विकायला येतात तितक्या नद्या तरी भारतात आहेत का या सगळ्या विक्रेत्यांच्या आवाजाला जो विशिष्ट खर्ज असतो तो त्यांना कुठे शिकवतात या सगळ्या विक्रेत्यांच्या आवाजाला जो विशिष्ट खर्ज असतो तो त्यांना कुठे शिकवतात कधी पातळ आवाजाचा विक्रेता आपल्याला ऐकायला मिळतो का- जो मुलायम आवाजात वस्तू विकेल कधी पातळ आवाजाचा विक्रेता आपल्याला ऐकायला मिळतो का- जो मुलायम आवाजात वस्तू विकेल म्हणजे तलत मेहमूदच्या आवाजात वडा विकावा असं माझं म्हणणं नाही; पण प्रवाशांच्या अंगावर वस्सकन् ओरडू नये एवढीच माफक अपेक्षा असते.\nअर्थात आपल्या अशा खूप अपेक्षा असतात, आहेत; पण सगळ्याच कुठे पूर्ण होतात, नाही का आपल्यालासुद्धा दुसऱ्यांना मिळते तशी सुंदर बायको असावी असं नाही का वाट.. नको. इथेच थांबतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...आणि हार्दिक पांड्या झाला घरकोंबडा\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53235?page=1", "date_download": "2019-01-16T10:14:21Z", "digest": "sha1:TTCPCC4UQ7XN7KVZI4MW4VTFBAZL2IL2", "length": 33749, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस २ निप्पाणी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास /पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस २ निप्पाणी\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस २ निप्पाणी\nभल्या पहाटे मामांनी उठवले आणि बघतो तर ते सगळे कपडे वगैरे करून तयार. पॅनिअर्स पण पॅक. अरे च्यायला आपण फारच मागे राहीलो करत उठून भराभरा आवरायला घेतले. सुुदैवाने पहिलाच मुक्काम असल्याने असाही फार पसारा काही केलाच नव्हता. फक्त सायकलींगचे कपडे काढून झोपतानाचे घातले होते.\nतेवढे पटापटा बदलून पुन्हा कालचेच वाळत घातलेले कपडे अंगावर चढवले आणि पॅनिअर्स पॅक करून बाहेर निघालो.\nसुरुवातीला मी सायकलवर असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे दोन्ही पॅनिअर्स, हँडलबारबॅग, फ्रेमबॅग, सायक्लोकॉप्युटर, लाईट, बॅकलाईट काढून रूममध्ये आणायचो आणि पुन्हा दुसरे दिवशी नेऊन लावायचो. यात जाम माझा लळालोंबा व्हायचा. दोन्ही हातात सगळ्या वस्तु मावायच्या नाहीत. कारण पाण्याची बाटली, हेल्मेट, मोबाईल, ग्लोव्हज, कानाला बांधायचा रुमाल पण बरोबर.\nया सगळ्या गोष्टी एकाच वेळी घेऊन जायचे असल्याचा पण केल्यामुळे जी काय त्रेधातिरपीट उडायची त्याला तोड नव्हती. आणि या सगळ्या गोष्टी सायकलवर बसवल्यानंतर मग मोबाईल काढून जीपीस सुरु करून, स्ट्राव्हा अॅप चालू करायला किती वेळ जात असेल याची कल्पना करा. आणि त्यातून मी सगळ्यात उशीरा उठायचो. त्यामुळे सकाळच्या वेळची माझी धांदल प्रेक्षणीय असे.\nनंतर नंतर मग काही गोष्टी सायकलवर सोडून द्यायला लागलो. तसेच ग्लोव्हज, हेल्मेट सगळे घालून मगच रूमबाहेर पडायला लागलो आणि जरा सुसुत्रता आली. असो.\nफेब्रुवारी संपत आलेला असला तरी कराडमध्ये तसा बऱ्यापैकी गारवा होता. त्यामुळे बाहेर आलो तेव्हा एकदम शिरशिरी आली. पहाटेचे साडेचार वाजले होते. बाहेर किर्र अंधार होता. समस्त कराडवासीय गाढ झोपले होते आणि आम्ही आमच्या दुसऱ्या टप्प्याकडे निघालो होतो.\nआजचा मुक्काम निप्पाणीलाच असल्याने आज फक्त ११० किमीचाच प्रवास होता. पण आज नेमकी भारत - दक्षिण अफ्रिका मॅच असल्याने लवकर निप्पाणीला पोचलो तर शेवटची काही षटके बघायला मिळतील अशा अंदाजाने लवकर निघालो. अर्थात पुढे झालेल्या काही घटनांमुळे तो फारच उत्तम निर्णय ठरला.\nअंगातली सुस्ती आणि झोप पुरेशी गेली नसल्यामुळे बाकी��च्याचे आवराआवरी होत असतानाच मी थोडे सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली. मग बाकीच्यांनी पण आळोखे पिळोखे देत, स्ट्रेचिंग करत अंगात उब आणण्याचा प्रयत्न केला.\nगणपतीबाप्पा मोरया आणि पुंडलिक वरदे हारी विठ्ठलचा गजर करत हॉटेलच्या आवारातून बाहेर पडलो आणि खडाक करून माझी चेन पडली. रात्री कुणीतरी गियर्सची छेडछाड केली होती आणि अंधारात मला ते कळलेच नव्हते.\nहॉटेलच्या बाहेरच हायवे लागत असल्याने मिट्ट अंधार होता. सुदैवाने सुह्द माझ्या मागेच होता म्हणून बरे. त्याने बिचाऱ्याने मला फटाफट चेन लाऊन दिली आणि तो पुढे सटकला.\nआता मीच सगळ्यात शेवटचा होतो. त्या चांदण्या पहाटे खरेतर सायकल चालवायला मस्त वाटायला पाहिजे होते. पण का कोण जाणे मला असे वाटत होते की अजून आपले शरीर आणि मेंदू स्लीपींग मोडच्या बाहेरच आलेले नाहीत. यांत्रिकपणे सायकल चालवत होतो खरा पण कितीही प्रयत्न केला तरी जोरात दामटून चालवताच येत नव्हती. थंड हवेनी, अपुऱ्या झोपेनी डोळे चुरचुरत होते. इतक्या पहाटे अर्थातच हायवेला फार गर्दी नव्हती. आणि पुढे थोड्या अंतरावर दिसणारा सुह्दच्या टेललाईटचा लाल लुकलुकता दिवा काही वेळानंतर दिसेनासा झाला. आता मीच एकटा आणि त्या एकटेपणात बाजूने रोरावत जाणाऱ्या ट्रक्सनी त्यात आणखी भर घातली.\nगाणी ऐकायला बंदी, बरोबर बोलायला कुणी नाही, झोप अनावर होत चाललेली, घरच्या उबदार पांघरूणाची आठवण गडद होत होती आणि कालच्या सायकलींगने थकलेले शरीर काही केल्या उभारी घ्यायला तयार नाही. अशा अवस्थेत एखाद्याने पाय ओढत चालत रहावे तसा मी पॅडल अक्षरश ओढत सायकल पुढे ढकलत राहीलो.\nगेल्या निप्पाणी राईडच्यावेळी कराडपासून १०-१५ किमी अंतरावर एका पेट्रोलपंपाजवळ चहा मिळाला होता. आत्ताही तिथे चहा असेल आणि सगळेजण आपली तिथे वाट पाहत असतील हीच एक त्यातल्या त्यात आशेची बाब होती. आणि तसे झालेही. लांबूनच तो पंप दिसला आणि तिथे बाजूला उभ्या असलेल्या सायकलीही.\nतिथे जाऊन पोहचलो आणि कसाबसा तिथल्या खुर्चीवर जाऊन टेकलो. सगळ्यांनाच माझी अवस्था पाहून चिंता वाटली. कात्रजलाही मला पहिल्या टप्प्याला त्रास झाला होता. आताही तसाच प्रकार होता.\nशेवटी मामांनीच अनुमान काढले की बहुदा सकाळच्या वेळी माझ्या अंगातली ग्लुकोज लेव्हल कमी होत असणार आणि त्यामुळे शरीर गळून जाणे, थकवा वाटणे असे होत असणार. आणि मग तातडीने उपचारही करण्यात आला. घसघशीत साखर घातलेला गरमागरम चहा समोर आला आणि त्याबरोबर खायला क्रीमच्या बिस्कीटांचा पुडा. मी बास म्हणले तरी आग्रह कर करून सगळ्यांनी मला तो आख्खा पुडा संपवायला लावला.\nमनात म्हणलं, या वेगाने माझा ग्लुकोजवरचा उपचार होईल खरा पण त्याबदल्यात डायबेटीस नक्कीच होईल. या सगळ्यात किती वेळ गेला माहीती नाही पण माझे लक्ष गेले तोच पूर्वेकडे फटफटायला लागले होते. हळूहळू अंधाराचा पडदा सरत सरत झाडे, माणसे, घरे त्यांचे विशिष्ट आकार धारण करू लागली होती.\nमी पटापटा कॅमेरा बाहेर काढला आणि फोटो काढायचे काही निष्फळ प्रयत्न केले. मी फोटो काढायला लागलो म्हणजे नॉर्मल झालो याची सगळ्यांची खात्री झाली आणि जास्त वेळ थांबले तर पाय जास्त दुखतात म्हणून सगळे एकेक करत पुढे सटकले. मी पुन्हा एक चहा घशाखाली ओतला आणि नव्या उमेदीनी पुढे निघालो.\nमामांचा उपचार चांगलाच परिणामकारक ठरला. कारण आता मस्त उत्तेजित वाटत होते. थोड्या वेळापूर्वीचा भिववणारा अंधार जाऊन, छान सोनेरी कोवळ्या सूर्यकिरणांनी आसमंत भरून गेला होता. थंडीचा बोचरेपणा जाऊन प्रसन्न गारवा जाणवत होता. आणि मग झपाझपा अंतर कापत किणी टोल नाका गाठला.\nरंगीत तालिम आधीच झालेली असल्यामुळे कुठे थांबायचे याचे सगळे प्लॅन नक्की होते. त्यामुळे कुणीही मागेपुढे झाले तरी बरोबर त्या जागी एकत्र आलो. इतक्या पहाटेही टोल नाक्यावर बरीच मोठी रांग होती. त्यामुळे उगाचच आपण किती पेट्रोल वाचावतोय असे काहीसे वाटून उगाचच फार भारी वगैरे वाटायला लागले.\nटोल नाका संपताच टपरीवजा दुकानांची मोठी रांग आहे. त्यातल्याच एकात गरमागरम पोहे आणि चहा रिचवला.\nआता मात्र सकाळची थंडीही गेली होती आणि सूर्यमहाराज प्रखर व्हायला लागले होते. त्यामुळे कानपट्टी, जॅकेट सगळे आत गेले आणि गॉगल, सनस्क्रीम वगैरे बाहेर आले.\nआता पुढचा ब्रेक होता डायरेक्ट कोल्हापूर. माझे काका-काकू, भाऊ बहिणी हे सगळे मला भेटायला होणार होते. त्यामुळे फार न रेंगाळता लवकरच निघालो. पण तत्पूर्वी मोहिमेतले पहिले विघ्न उभे राहीले.\nघाटपांडे काकांच्या टायरला अडचण आली. कशामुळे माहीती नाही पण त्यांच्या टायरला असा हवेचा फुगा आला. त्यामुळे त्यांची सायकल टुणुक टुणुक अशी उडत होती. शेवटी अगदीच असह्य झाले तेव्हा ते थांबले आणि सगळ्यांनी मिळून त्यावर उपचार करायला सु���ुवात केली.\nबऱ्याच चर्चेनंतर असे निष्पन्न झाले की यावर आता काही करणे अशक्य आहे. टायर अगदीच बाद झाला होता. त्यामुळे कोल्हापूरला जाऊन नविन टायर टाकणे हा एकच पर्याय शिल्लक होतो.\nअसेही आम्ही कोल्हापूर गावात शिरणार नव्हतोच. त्यामुळे माझ्या नातेवाईकांना मी हायवे लगतच्या मॅकडोनाल्डमध्येच बोलावले होते आणि ते बराच वेळ येऊन माझी वाट बघत बसले होते. या सगळ्या टायर प्रकरणात मी ते विसरूनच गेलो. आणि मग लक्षात येताच सगळ्यांना सांगून माझी सायकल पुढे काढली. ते २०-२२ किमी अंतर ज्या काही स्पीडनी पार केले त्यानी खूप भारी वाटले.\nमॅक-डी ला पोचलो तेव्हा काका काकू वाटच पाहत होते. याच काकूंची सायकल घेऊन बाबांनी कन्याकुमारी मोहीम केली होती. त्यामुळे त्यांना तर अगदीच गहीवरून आले होते. काकांनी तर येईल जाईल त्याला\nहा माझा पुतण्या. याचा बाबा ४४ वर्षांपूर्वी कन्याकुमारीला गेला होता सायकलनी आता हा पण चाललाय\nअसे सांगत सुटले होते. माझ्या ताया, दुसऱ्या काकांचा मुलगा हे पण आले होते. आमचा भेटीचा सोहळा उरकतोय तोपर्यंतच आमची गँग पण येऊन ठेपली.\nते आल्याआल्याच सुवार्ता कळली की पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोल्हापूरात आज कडकडीत बंद पाळला गेलाय. एक दुकानही उघडे नाही. आता घाटपांडे काकांच्या सायकलचे करायचे काय हा गहन प्रश्न पुढे ठाकला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांचेही एक नातेवाईक कोल्हापूरात राहत होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी एक सायकल डीलर गाठला होता.\nपारमळे त्यांचे नाव. वयस्कर गृहस्थ होते. आमची अडचण लक्षात घेऊन त्यांनी अगदी आउट अॉफ द वे जाऊन मदत केली. शहरातली सगळी दुकाने बंद असल्यामुळे त्यांनी कुठे कुठे फोन लाऊन नविन टायर मिळवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या मुलाने का पुतण्याने बहुदा कुठे या फंदात पडता अशी कुरकुर केली असावी, कारण ते एकदम त्याच्यावर उखडले.\nहे लोक पाहुणे आहेत. त्यांना सायकलवरून पुढे कन्याकुमारीला जायचे आहे. आपण जर नाही मदत केली तर त्यांचा सगळा पुढचा प्लॅन वाया जाईल. तुम्हाला जायचे नसेल तर मी जाऊन टायर घेऊन येतो, अशा शब्दात त्यांनी खडसावल्यावर मुकाट तो टायर आणायला गेला.\nदरम्यानच्या काळात आम्ही, आम्हाला भेटायला आलेल्या लोकांनी मिळून मॅकडी मध्ये तुफान दंगा केला. माझ्या काका काकूंनी बरेच काय काय खायला आणले होते. त्यात घ��टपांडेच्या नातेवाईकांनी चीज पराठे, युडींच्या एका मित्रानेही अजून काय अशी फुल चंगळ झाली होती. आणि मॅकडीवाल्यांनी बाहेर काढू नये म्हणून अधून मधून त्यांच्याकडूनही काही काही मागवत होतो.\nहे चालू असतानाच बाहेर गडगडाटी आवाज करत ५०-६० हार्ले डेव्हिडसन येऊन थांबल्या. हे लोकपण कुठल्यातरी मोहीमेवर होते. जिथे एरवी एखाद दुसरी हार्ले दिसते तिथे एकदम इतक्या हार्ले, त्यावरचे चित्रविचित्र डिझाईनचे कपडे घाललेले रायडर्स (त्यात एक दोन प्रेक्षणीय महिला रायडर्सही होत्या) आल्यानंतर एकदम आमच्यावरचे अटेशन्स त्यांच्यावर गेले.\nफोटो - ओंकार ब्रम्हे\nसुरुवातीला त्यांचा थोडा हेवा वाटला पण नंतर लक्षात आले की खरेतर त्यांनी आपला हेवा करायला पाहिजे. त्यांच्या दिमतीला राक्षसी इंजिनाची ताकद होती. सगळे काही शाही काम होते. उलट आम्ही केवळ शारिरीक फिटनेस आणि मानसिक बळाच्या जोरावर इथवर आलो होतो आणि असेच पुढेही जाणार होतो. चढावर अॅक्सिलेटर पिळून झुम करून जाण्यापेक्षा एक एक पॅडल घाम गाळत वरती पोहचल्याचा आनंद जास्त होता.\nये बाबुभाई का स्टाईल है\nघाटपांडे काकांना अजून बराच वेळ लागणार होता. त्यामुळे त्यांच्या मदतीला सुऱ्हुदला ठेऊन आम्ही पुढे निघालो. बाहेर निघालो आणि लक्षात आले की सगळ्या धबडग्यात माझ्या सायक्लोकॉप्युटरचा सेलच कुठेतरी पडलाय. अरेच्या असे कसे काय झाले म्हणत पुन्हा आत गेलो आणि शोधाशोध सुरु केली. तिथल्या कर्मचाऱ्यांनाही कामाला लावले. पार अगदी त्यांना कचऱ्याचा डबा पण बाहेर काढून बघायला लावला. कहर म्हणजे त्यात सेल सापडला. पण त्याच्या खाली असलेले फिरकीसारखे झाकण मात्र गेलेच.\nते नसल्यामुळे सेल आत राहतच नव्हता. आता एवढा महागातला कॉम्प वाया गेल्याच्या मी दुखात असताना वेदांगने जुगाड करून कसातरी त्याच्या सॉकेटमध्ये तो बसवला. आता पुन्हा जेव्हा तो काढीन तेव्हा सेल बाहेर पडून सगळा डाटा जाणारच होता पण किमान दिवसभर तरी तो वापरात राहणार होता.\nकोल्हापूरात नाही म्हणत म्हणत तब्बल दोन तासांचा ब्रेक झाला होता. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला होता. त्यातून कोल्हापूर हे बशीसारख्या खोलगट भागात वसले आहे. त्यामुळे येताना उतार होता पण आता चांगलाच दम काढणारा चढ लागणार होता. त्यातही कागलनंतर लागणारे राक्षसी चढ उतार होतेच. गेल्यावेळीच त्यांनी चांगला ह���त दाखवला होता. आता भरपूर खादाडी केल्यावर आणि दोन तास एसी मध्ये बसल्यानंतर टळटळीत उन्हात बाहेर पडून सायकलींग करण्यातला वैताग पूरेपूर येत होता.\nदुपारी एकच्या सुमारास कागल टोल नाका पार केला. आता म्हणजे उन्ह असह्य होत चालले होते. त्यात भरीस म्हणजे हेडविंड्स. समोरून वाहणारा वारा सगळी एनर्जी खच्ची करत होता. पण थांबणे मंजूर नव्हते आणि डीहायड्रेशन टाळण्यासाठी ओआरएसची पाकिटे पाण्यात ओतून ती पित पित पुढे जात राहीलो.\nअशाच वातावरणात सुमारे तीन वाजता निप्पाणी गाठले. गेल्या वेळी एका फ्रुटप्लेट वाल्याकडे कलिंगड, पपई प्लेट खाल्ली होती. ती खूपच आवडली होती. त्यामुळे यावेळीही त्याला शोधून प्लेटी हादडायला सुरुवात केली. त्याची मेमरीही भारी होती. त्याने गेल्या वेळी कोण कोण होते आणि नविन मेंबर कोण आहेत हे बरोबर सांगितले.\nएक, अजून एक करत आम्ही जवळपास २०-२२ प्लेटी फस्त केल्यानंतर त्याच्याकडची फळेच संपली. थांबा आलोच करत तो पळत पळत दुसऱ्या फळवाल्याकडे जाऊन अजून एक कलिंगड घेऊन आला. त्याला निराश केले नाही आणि तब्बल २९ प्लेट खाऊन झाल्यावर मग उठलो. (प्रत्येकी नव्हे..एकूण मिळून). नंतर संत्रीही घेतली आणि या सगळ्याचे मिळून बिल झाले ३४५ रु.\nलगोलग गेल्याच वेळी जिथे राहीलो होतो त्या हॉटेल प्रितीमध्ये डेरेदाखल झालो. कालच्या मानाने आज थकवा फार जाणवला नाही आणि बराच वेळ हातात असल्यानी बऱ्याच जणांनी धोबीघाट काढला. दोन दिवसांचे घामट कपडे, रुमाल, पँट सगळे धुऊन वाळत घातल्यावर खोलीची कळा बघणेबल होती. दरम्यान आमच्यासारख्या काहींनी मॅचचा आनंद घेतला आणि शेवटी आपण जिंकल्यावर जल्लोषही करण्यात आला.\nप्रितीलाच उत्तच जेवण्याची सोय आहे. त्यामुळे तिथे हादडून झाल्यावर, भारत जिंकल्याचा आनदाप्रित्यर्थ आईस्क्रीम झालेच.\nआमच्या खोलीतून दिसणारा सूर्यास्त\nआजचा प्रवास १०५ किमी.\nकागलनंतरच्या कॅमल बंप्सनी बरीच वाट लावली. पण ते येणार याची मानसिक तयारी आधीच झाली होती त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा खूपच बरी अवस्था होती.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\n‹ पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस १ कराड up पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ३ धारवाड - एक दु:स्वप्न ›\nवाचतोय... सायकल घेतलिये MERIDA D20\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभा��द व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4685", "date_download": "2019-01-16T10:52:38Z", "digest": "sha1:7YZPTLAUWE25EZ2OWCXSHI7UPFYXOAPE", "length": 11288, "nlines": 98, "source_domain": "rajtantra.com", "title": "रुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » रुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल\nरुस्तमजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल\nडहाणू, दि. १५ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डहाणू येथील रुस्तमजी महाविद्यालय विविध उपक्रम राबवत असते. काही महिन्यांपूर्वीच येथील विद्यार्थ्यांनी १०० फुटी पिझ्झा तयार करुन विक्रम प्रस्तापित केला होता. आता या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोलवर धावणारी सायकल तयार केली आहे.\nऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेणार्‍या शुभम चव्हाण, प्रथमेश दास, अनल पटेल, केतन चौधरी, ओंकार कदम या विद्यार्थ्यांनी अवघ्या १५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पेट्रोलवर धावणारी ही सायकल बनवली आहे. २२ हजार रुपये खर्च क��ुन तयार झालेली ही सायकल एका लिटरमध्ये 70 किमी अंतर धावते, असा दावा या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या सायकलीस छोटी पेट्रोलची टाकी व छोटा पाईप वापरून सायलेन्सर बसवण्यात आले आहे. सायकलची चाचणी घेण्यात आली असता ती प्रती लिटर ६० ते ७० कि. मी. चालली. शिवाय वजनाने हलकी आणि आकाराने लहान असल्यामुळे हल्लीची पार्किंगची अडचणही भेडसावणार नाही. तसेच हाफ पायडल व सेल्फ किकने ती स्टार्ट होते. या सायकलला लाईट व हॉर्नही बसविण्यात आले आहेत, अशी माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.\nमहाविद्यालयातील प्राध्यापक विनोद शिंदे यांनी राजतंत्रशी बोलताना सांगितले की, आर्थिक दृष्ट्या सगळ्यांना वापरता येईल असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ही सायकल बनविण्यात आली आहे. प्रति ताशी ४० कि.मी. वेग देणार्‍या या सायकलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यास साधारण हिची किंमत रु. १५००० ते २२०००च्या दरम्यान असू शकते. यापुढे इलेक्ट्रिक सायकल, बग्गी कार, गो-कार्ट यासारख्या उपक्रमांवर काम सुरू असून हेही प्रयोग यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nPrevious: वारली चित्रकार पद्मश्री जिव्या म्हसे कालवश\nNext: गावठी कट्टा बाळगणार्‍या मोखाड्यातील तरुणास अटक\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्र���ास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2012/02/blog-post_04.html", "date_download": "2019-01-16T09:47:55Z", "digest": "sha1:K2BOX4UGEFMMWQGSIP6RCQICZOMJQ7EE", "length": 33489, "nlines": 309, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nबहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का\nस्वतंत्र पुरोगामी भूमिका घेणे म्हणजे ब्राह्मणद्वेष...\nबुद्ध धम्म , वादविवाद: काल आज आणि उद्या\n'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल\nवैदिक लढाया आणि सुसंस्कृतपणा (\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्र���िक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२\n'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल\nप्रकाश पोळ 13 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nगुलामगिरी, अज्ञान, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर २०१०) सह्याद्री बाणा हा ब्लॉग तयार केला. आजपर्यंत ज्या-ज्या महामानवांनी प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला त्या शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून सह्याद्री बाणा ने एक वर्ष वाटचाल केली. बहुतांश बहुजन समाज हा अशिक्षित आणि\nअज्ञानी आहे. बहुजन समाजाजवळ प्रचार-प्रसाराची साधने फार कमी आहेत. आणि जी आहेत टी अपुरी आहेत. त्यामुळे बहुजन विचाराच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धीजीवी वर्गाने प्रसारमाध्यमे निर्माण केली पाहिजेत ही निकड नेहमीच जाणवत होती. बहुजन समाजाचा खोटा, बदनामीकारक इतिहास लिहून बहुजनांच्या माथी मारला जातो. असे नतदृष्ट इतिहासकार आणि अभ्यासक () नेहमीच प्रस्थापित व्यवस्था टिकवण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या हाती हजारो वर्षांपासून शिक्षणाच्या चाव्या असल्याने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आघाड्यांवर त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. प्रचार-प्रसाराची बहुतांश माध्यमे त्यांच्याच हाती असल्याने बहुजनांचा आवाज दाबला जायचा. आपल्या हातातील माध्यमांचा गैरवापर करून बहुजनावरील गुलामी अधिक बळकट कशी होईल यासाठीच ही माध्यमे झटत आहेत. स्वतःची बाजू जशीच्या तशी मांडणे हे प्रस्थापित माध्यमांच्या मदतीने कधीच शक्य होत नव्हते. त्यामुळे बौजानांचा आवाज सर्व समाजासमोर मांडण्यासाठी सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालू केला.\nसध्या इंटरनेट विश्वात कमालीची क्रांती झाली आहे. समाजातील सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करू लागला आहे. विशेषतः तरुण वर्गाचा इंटरनेट वरील वाढता वावर पाहता एखाद्या ब्लॉग/वेबसाईट ची निर्मिती करण्याची कल्पना मनात आली. सह्याद्री बाणा वर आजपर्यंत जे-जे लिखाण केले त्याला बहुजन वाचकांचा खूप प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विविध प्रश्नांवर एक वर्ष लेखन केले. काही वेळा इतर ब्लॉगवरील/वर्तमानपत्रातील लेखही सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले. अल्पावधीतच सह्याद्री बाणा हा ब्लॉग बहुजन समाजात लोकप्रिय झाला.\nसह्याद्री बाणाचे वैशिष्ठ्य म्हणजे कुणालाही शिव्या न देता सभ्य भाषेत केलेली मांडणी. आपल्या वैचारिक शत्रूविरुद्ध लिहितानाही लेखणीचा तोल ढळू दिला नाही. मी शिव्या द्याव्या म्हणून अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मला घाणेरड्या शिव्या दिल्या. त्यानेही मी बिथरलो नाही म्हटल्यावर त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांना शिव्या घातल्या. परंतु मी बहुजन महा मानवांची बदनामी हे लोक का करतात ते सुसंस्कृत शब्दात मांडले.\nआजपर्यंत अनेक विचारवंत, लेखक, पत्रकार, संपादक आणि चळवळीतील नेत्यांनी सह्याद्री बाणाची दाखल घेतली. यामध्ये डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. हरी नरके, महादेव जानकर, संजय सोनवणी, एस. एल. अक्कीसागर, डॉ. नीरज साळुंखे, प्रा. श्र���वण देवरे, प्रा. शोभाताई देवरे, डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रा. महावीर सांगलीकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सह्याद्री बाणाच्या वाटचालीत अनेक मित्रांनीही खूप मदत केली. निखिल देशमुख याने sahyadribana.com हे डोमेन विकत घेवून दिले. त्याचा सुरुवातीचा खर्चही त्यानेच केला. अनेक मित्रांनी सह्याद्री बाणासाठी शक्य ते सर्व सहकार्य केले. त्यांचा नामोल्लेख करायचा तर जागा अपुरी पडेल.\nएका वर्षात सह्याद्री बाणा ची वाचकसंख्या- १,६०,०००\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न 7889\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nसंभाजीराजांचा मृत्यू मनुस्मृती प्रमाणे \nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज 2309\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज 1369\nPosted in: प्रसारमाध्यमे,बहुजन ब्लॉग,मराठी ब्लॉग,सह्याद्री बाणा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणा हा ब्लॉग म्हणजे बहुजन मुलनिवासी समाजच मिडिया आहे. प्रकाश धन्यवाद या ब्लॉग बद्दल. सनातनी वर्चस्ववादी प्रवृत्ती विरुद्ध तू जो संघर्ष करत आहेस त्यात आम्हीही सामील आहोत. तुझ्या ब्लॉगवरील लिखाणाशी मी सहमत आहे. अशीच प्रगती करत राहा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.\nतुला काय काळात का. इतिहास मणजे काय माहिती आहे का बाबासाहेब पुरंदरे, मेहेंदळे, बलकवडे हे इतिहासकार आहेत. तुम्ही श्रीमंत कोकातेना विचारा त्यांना मोदी येते का बाबासाहेब पुरंदरे, मेहेंदळे, बलकवडे हे इतिहासकार आहेत. तुम्ही श्रीमंत कोकातेना विचारा त्यांना मोदी येते का संस्कृत येते का निघालेत इतिहास लिहायला. अरे जरा शिका, अभ्यास करा, आधी घरात खायला काय आहे का ते बघा अन मग इतिहास लिहा.\n@संकेत आणि अरुण साठे-\nमित्रानो धन्यवाद. आपण ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिलीत आणि माझे मनोबल वाढवले. सह्याद्री बाणा ला यापुढेही असेच प्रेम मिळेल ही अपेक्षा.\nआपला ब्लॉग एक मराठीतील परिपुर्ण ब्लॉग.\nअहिल्यादेवी युवा मंच यमगरवाडी म्हणाले...\nजय मल्हार... जय अहिल्या ....\nआजच्या विसाव्या शतकात आपणास एव्हढा त्रास झाला तर २००० वर्षा पासून बहुजन समाजाने किती त्रास सहन केला असेल हे कल्पनेच्या पलीकडील आहे. कांही दिवसापूर्वी मला मुलाने डिस्कव्हरी चैनेल पाहत असताना प्रश्न विचारला होता... जसे पाश्चिमात्य देशात नवीन नवीन शोध लागले वैज्ञानिक क्रांती झाली तशी भारतात का झाली नाही आपली संस्��ृती तर जगात सर्वात प्राचीन आहे. आणि कोणताही नवीन शोध लागला तर, हे लोक हे तर आमच्या पुराणात आहे ; म्हणत मोठेपणा करतात . जर पुराणात असेल तर त्याचे प्रत्यक्ष पुरावे लिखाण माहिती का मिळत नाही आपली संस्कृती तर जगात सर्वात प्राचीन आहे. आणि कोणताही नवीन शोध लागला तर, हे लोक हे तर आमच्या पुराणात आहे ; म्हणत मोठेपणा करतात . जर पुराणात असेल तर त्याचे प्रत्यक्ष पुरावे लिखाण माहिती का मिळत नाही खरेच या वर्गाने ज्ञानाला बंदिस्त करून ठेवले होते. सर्व गुरुनी त्यांच्या ठराविक जातीतील शिष्यानच हे ज्ञान दिले. बहुजन समाजास जाणीवपूर्वक नाकारले. आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वार्थ साधण्या साठी केला. बहुजन समाजास कर्मकांडात गुंतवून ठेवले. याचा परिणाम देश गुलामगिरीत गेला. या परकीय सत्तेचे भाट हाच उच्च वर्ग होता. यांनी खोटा इतिहास लिहिला . बहुजन समाजाच्या नेत्यांना बदनाम केले. आणि सत्य उजेडात येताच चोराच्या उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली. ... पण आता ज्ञानाचा सूर्य उगवल्या मुळे यांना हात चोळत बसावे लागत आहे.... ......... खरेच या वर्गाने ज्ञानाला बंदिस्त करून ठेवले होते. सर्व गुरुनी त्यांच्या ठराविक जातीतील शिष्यानच हे ज्ञान दिले. बहुजन समाजास जाणीवपूर्वक नाकारले. आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वार्थ साधण्या साठी केला. बहुजन समाजास कर्मकांडात गुंतवून ठेवले. याचा परिणाम देश गुलामगिरीत गेला. या परकीय सत्तेचे भाट हाच उच्च वर्ग होता. यांनी खोटा इतिहास लिहिला . बहुजन समाजाच्या नेत्यांना बदनाम केले. आणि सत्य उजेडात येताच चोराच्या उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली. ... पण आता ज्ञानाचा सूर्य उगवल्या मुळे यांना हात चोळत बसावे लागत आहे.... ......... जय मल्हार... जय अहिल्या जय मल्हार... जय अहिल्या जय शिव फुले शाहू आंबेडकर .....\nमी आपला ब्लॉग नेहमी वाचत आलोय कारण मला कविता , चारोळ्या वाचण्यापेक्षा सामाजिक लेख वाचायला आवडते.\nतुमचा ब्लॉग खूप छान आहे आणि मराठी मध्ये आहे हि चांगली गोष्ट आहे.\nमी आपले अनुकरण करील एक ब्लॉग लिहिला आहे.\nमला आपली मदत हवी आहे. कृपया ९६६५३३१९१० या नंबर वर संपर्क करा. किंवा आपला नंबर द्या.\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nसर्वप्रथम खुप खुप धन्यवाद प्रकाश बहुजन समाजाला त्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल.आणि इंटरनेटचा आपण हि प्रभावी वापर करु शकतो हे दाखवून दिल्याबद्दल. ब्लाँग खुप खुप प्रभावी आहे मी गेले पंधरा दिवस वाचत आहे धन्यवाद\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blog.railyatri.in/bus-vs-train-marathi-blog/", "date_download": "2019-01-16T09:53:46Z", "digest": "sha1:KDV3YYSFA2LZF5EKEPLSQR4UXK6RHQ23", "length": 9360, "nlines": 157, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "RailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे? - RailYatri Blog", "raw_content": "\nHome How To RailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nआजच्या घडीला अनेक ऑनलाईन बस बुकिंगचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे कशावरून बस तिकीटे बुक करावीत याबाबत आपल्यात संभ्रम निर्माण होतो. असे असले तरीही, आता तुम्ही RailYatri ची वापरण्यास सुलभ असलेली बस बुकिंग सेवा वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला कमी पैशांत चांगल्या दर्जाचा प्रवास करणे शक्य होते. खाली दिलेल्या माहितीवरून तुम्हाला समजेल की RailYatri मुळे तुम्हाला बस प्रवास हवाहवासा वाटू लागेल.\nसुलभता आणि शेवटच्या क्षणीही असलेली उपलब्धता\nरेल्वेमधील सीट जे सहसा कन्फर्म मिळणे मुश्किल आहे तेच बस प्रवासाच्या बाबतीत मात्र बस तिकीटे अगदी प्रवासाच्या काही तास अगोदरही उपलब्ध असतात. RailYatri चे माहिती तज्ज्ञ सांगतात की तिकिटांच्या अनुपलब्धतेमुळे दररोज 10 लाखांहून अधिक प्रवाशांना कन्फर्म तिकीटे मिळत नाहीत ज्याचा अर्थ असा होतो की प्रवासाच्या अनेक योजना रद्द होतात किंवा फसतात. त्यामुळे RailYatri साठी आनंदाची गोष्ट म्हणजे प्रवाशांना उत्तम बस पर्याय उपलब्ध करून देणे, जेणेकरून तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा प्रवास करणे शक्य होते.\nकमी खर्चात प्रवास करा\nवस्तुतः विमान किंवा रेल्वेच्या तिकिटापेक्षा बस तिकीट बरेचसे स्वस्त पडते, त्यामुळे जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल आणि खूप त्रास न घेता पैसेही वाचवायचे असतील तर बसने प्रवास करणे अतिशय योग्य ठरते. तुम्ही RailYatri च्या बस बुकिंग सेवेचा लाभ घेऊन सीटसाठीची सर्वात कमी किंमत मिळवू शकता आणि वेळोवेळी शेवटच्या सीटसाठीची सवलत तसेच कॅशबॅक ऑफर्स मिळवा, अगदी शेवटच्या मिनिटाच्या प्रवासावरदेखील\nआपल्या निवडी स्वतः ठरवा\nRailYatri चे ऑनलाईन बस बुकिंग वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांचे सीट्स, चढण्या–उतरण्याचे ठिकाण, वेळ, बजेट निवडू देते. हा निवडीचा पर्याय प्रवासाच्या इतर प्रकारांत उपलब्ध असेलच असे नाही तसेच त्यामध्ये अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात – ज्यामुळे तुम्हाला मिळालेल्या गोष्टींतच समाधान मानावे लागते.\nहा प्रवाशांसाठी एका विशेषाधिकाराप्रमाणे आहे. RailYatri ने प्रत्येक प्रवाशाला गुणवत्तापूर्ण आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे तुम्हाला वन-टू-व��� ग्राहक अभिप्राय पाहता येतील, ज्यामध्ये बस प्रवासामध्ये तुमचे सीट किती आरामदायी आहे हेदेखील समजेल.\nPrevious articleमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\nNext articleचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे ऑक्टोबर 9, 2018\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे सप्टेंबर 13, 2018\nतुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम सप्टेंबर 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T09:39:08Z", "digest": "sha1:DZWBZ4PYAQE64M3QGP4U53ZSHVM7Q4X7", "length": 10624, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुजारा विराटइतकाच महत्त्वाचा खेळाडू -सौरव गांगुली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुजारा विराटइतकाच महत्त्वाचा खेळाडू -सौरव गांगुली\nकलकत्ता – तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजारा हा भारतीय संघासाठी विराट कोहलीइतकाच महत्त्वाचा फलंदाज असून त्याच्या योगदानाकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे. “अ सेंचुरी इज नॉट इनफ’ या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी तो बोलत होता. या कार्यक्रमाला व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजन सिंग हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.\nगांगुली म्हणाला की, पुजारा भारतीय संघाचा आधारस्तंभ असून तो सध्याच्या सर्व क्रिकेट संघांमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. राहुल द्रविड भारताचा सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज असून परदेशात खेळताना पुजारा तिसऱ्या क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरतो. पुजारा आपल्या फलंदाजीने चेंडूची चमक कमी करताना पुढच्या खेळाडूंना मोकळेपणाने फलंदाजी करण्याची संधी मिळवून देतो. त्यामुळे सध्याच्या संघात तो विराट कोहली इतकाच महत्त्वाचा फलंदाज आहे.\nयावेळी गांगुलीने पुजाराची प्रशंसा करताना सांगितले की, पुजाराकडे दुर्दैवाने दुर्लक्ष झाल�� आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमधील आकडे पाहिले असता त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे हे आपल्याला समजून येते. पुजाराने केवळ 57 कसोटी सामन्यांमध्ये 14 शतके झळकावली आहेत. पुजारा तंत्रशुद्ध फलंदाजांपैकी एक असून खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी तो पुरेसा वेळ घेतो आणि परिस्थितीनुसार फटके खेळण्यास सुरुवात करतो.\nयावेळी बोलताना पुजारा म्हणाला की, माझी शैली नैसर्गिकरीत्याच कसोटी फलंदाजाची आहे आणि त्या शैलीप्रमाणेच मी खेळतो. परंतु मी आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटच्या गरजा ध्यानात घेऊन वेगवान खेळी साकारण्याचा, उंचावरून फटके मारण्याचा, तसेच रिव्हर्स स्वीपसारखे फटके लगावण्याचा सराव करतो आहे. त्यामुळे माझे संघातील सहकारी देखील माझ्यावर खूष असतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#AUSvIND : अतितटीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय\n#AUSvIND : भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान\n#SAvPAK : तिसऱ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेवर ‘3-0’ ने कब्जा\nपॅडी अपटन राजस्थान रॉयल्स संघाचे नवे प्रशिक्षक\nआंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश\nऋतुजाचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश\nआंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस लीग : बीएसओए, पीव्हीपीसीओए संघांचे विजय\nव्हॉलीबॉलमध्ये डी. वाय. पाटीलचा विजय\nकोकणे स्टार्स, प्राधिकरण ब्लास्टर्स संघ बाद फेरीत\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/budget-2018-honest-taxpayers-1630667/", "date_download": "2019-01-16T10:31:50Z", "digest": "sha1:HTELSZB63P4EEHOLOOHTUIYOFQLPMDG5", "length": 18392, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Budget 2018 Honest taxpayers | ‘प्रामाणिक करदात्यांचा विचार नाही’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n‘प्रामाणिक करदात्यांचा विचार नाही’\n‘प्रामाणिक करदात्यांचा विचार नाही’\nएका अर्थाने सरकारने त्यांच्याच हक्काच्या मतदारांच्या तोंडाला पाने पुसली.\nम्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीवरील एक लाखावरील लाभावर इंडेक्ससेशन सुविधा न देता थेट १० टक्के कर आकारणी ही या अर्थसंकल्पाची खासियत म्हणायला हवी, असे मत फंड्स इंडियाचे मुख्य परिचालन अधिकारी श्रीकांत मीनाक्षी यांनी व्यक्त केले आहे. या बदलाने सामान्य मध्यम वर्गातील कुटुंबांच्या आर्थिक नियोजनावर दीर्घकालीन परिणाम होतील अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे –\nफंड व्यवसायाशी सबंधित अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा होत्या\nपहिली अपेक्षा अशी होती की ज्याप्रमाणे एनपीएससाठी प्राप्तीकराच्या कलम ८० (सी) अन्वये मिळणाऱ्या वजावटीसाठी १.५० लाख रुपयांव्यतिरिक्त एक विशेष तरतूद आहे तशीच तरतूद म्युच्युअल फंडासाठी असावी. या प्रकारची मागणी म्युच्युअल फंड समुदायाकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या आधीच्या अर्थसंकल्पाप्रमाणे या वर्षीदेखील या मागणीला धुडकावून लावण्यात आले आहे. ही मागणी करण्यामागे एक उद्देश असा होता की, सरकारचे सेवानिवृत्ती वेतन असलेला समाज घडविण्याचे धोरण असल्याचे सरकार सांगत आहे. जर अशी विशेष वजावट दिली तर साहजिकच निवृत्ती वेतन देणाऱ्या निवृत्ती निधीत करदाते गुंतवणूक करतील.\nकरवजावटीत वाढ होणे ही या सरकारकरिता शेवटची संधी होती का\nकर वजावटीच्या मर्यादेत यापूर्वीची वाढ २०१४ मध्ये झाली. ही वाढ १ लाखावरून १.५० लाख रुपये केली गेली. करवजावट मर्यादेत दर ३ ते ४ वर्षांंनी वाढ होणे गरजेचे असते. सध्याच्या सरकारने ही वाढ सत्तेवर अल्यावर सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. भाजपाची मतपेढी असलेल्या मध्यम वर्गाचे ही वाढ करून एकाअर्थी आभार मानले होते. या अर्थसंकल्पात ही वाढ न झाल्याने पुढील वाढ पुढील सार्वत्रिक निवडणुकीनंतर म्हणजे पाच वर्षांंनी होईल. पाच वर्षांत करदात्यांचे उत्पन्न वाढतच असते. पाच वर्षे हा वाढ करण्याचा कालावधी दीर्घ असल्याने करकपातीसाठी वाढ करण्यास यापेक्षा अधिक चांगली वेळ सापडली नसती. एका अर्थाने सरकारने त्यांच्याच हक्काच्या मतदारांच्या तोंडाला पाने पुसली.\nसरकारने दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर लादला. हा कर समर्थनीय वाटतो काय\nसत्तारूढ पक्षाचा मतदार लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प गुंतवणूकस्नेही अर्थसंकल्प असेल, अशी अपेक्षा होती. परंतु अक्षरश: भरवश्याच्या म्हशीला टोणगा असे झाले. मागील अनेक वर्षे एलटीसीजी (दीर्घकालीन भांडवली लाभ कर) येणार अशी वदंता होती. कदाचित दीर्घकालीन भांडवली नफ्याचा कालावधी सध्याच्या एक वर्षांवरून तीन वर्षे असेल असेसुद्धा चर्चिले जात होते. प्रत्यक्षात एक लाख वगळता उर्वरित भांडवली लाभावर १० टक्के कर आकारणी करणे तेसुद्धा इंडेक्सेशनचा लाभ न देता ही प्रामाणिक कर देणाऱ्या करदात्यांची प्रतारणा आहे. एक तर १५ टक्के अल्पकालीन भांडवली नफ्याच्या दराच्या तुलनेत १० टक्के एलटीसीजी हा दर खूपच जास्त आहे.ॉ\nदुसरी गोष्ट इंडेक्सेशनचा लाभ नाकारणे हे नैसर्गिक कर आकारणीच्या तत्वाविरुद्ध आहे. जमीन जुमला व अन्य भांडवली लाभांसाठी जर इंडेक्सेशन मिळते तर केवळ समभाग आणि म्युच्युअल फंड यांना इंडेक्सेशन नाकारणे हा गुन्हाच आहे. अनेकांना त्यांच्या १० लाखाच्या एका वर्षांतील गुंतवणुकीवर १ लाखाहून अधिक भांडवली नफा झाला आहे. त्यामुळे सरकार जे म्हणते आहे की, आम्ही मध्यम वर्गीयांच्या भांडवली लाभ करमुक्त केला आहे. तर ही मर्यादा किमान १० लाख असणे गरजेचे होते. सरकार या कराच्या समर्थनार्थ जी आकडेवारी देत आहे. ती आकडेवारी अपुरी आहे. या पैकी एक लाखाहून कमी भांडवली लाभ असलेले कितीजण आहेत आणि याचा विचार केल्यास सरकारने १ टक्कासुद्धा करमाफी दिलेली नाही. हा कर लादून सरकारने मध्यमवर्गीय प्रामाणिक करदात्यांची प्रतारणा केली आहे. गुंतवणूकदार जर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायला तयार नसेल तर भांडवलाची निर्मिती होणार नाही भविष्यात सरकार यात सुधारणा करेल अशी अशा बाळगूया.\nयंदाचा अर्थसंकल्प हा काहीसा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. यामध्ये समाजातील गरीब वर्गाच्या सक्षमीकरणावर मोठय़ा प्रमाणावर भर देण्यात आला आहे. आर्थिक दूरदर्शीपणात सरकार थोडे दूर गेले आहे. कारण वित्तीय तुटीचे लक्ष्य विस्तारण्यात आले आहे. अर्थसंकल्पात उत्पन्नाच्या दृष्टीने थेट कर संकल��ात लक्षणीय वृद्धी (१९%) ही एक चांगली बाब आहे.\nगेल्या तीन—चार वर्षांत किरकोळ गुंतवणूकदार समभाग गुंतवणुकीत मोठय़ा प्रमाणावर सहभागी होत आहेत. खालील पावलांमुळे या नवीन अशा उत्साहाला थोडीशी खीळ बसणार आहे –\n– दीर्घकालीन (एक वर्षांहून अधिक) भांडवली लाभावर १०% आकारणी करण्यात येणार आहे.\n– म्युच्युअल फंड्समधील लाभांश वितरणावर १०% कर (आधी शून्य कर होता).\nवरिष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवी/पोस्ट ऑफिस ठेवींवर सूट रु. १०,००० वरून रु . ५०,००० करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणुकीच्या संधी जास्त आकर्षक झाल्या आहेत.\n– मोतीलाल ओसवाल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-riteish-deshmukh-shares-lovable-birthday-message-for-his-wife-actress-genelia-dsouza-1726243/", "date_download": "2019-01-16T10:29:58Z", "digest": "sha1:NLRGGL5WO2NWUXEOZWSMJM5TVGMNCISY", "length": 12588, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actor Riteish Deshmukh shares lovable birthday message for his wife actress Genelia DSouza | जेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nजेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा\nजेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा\nसर्वत्र 'फ्रेंडशिप डे'च्याच चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख याचं ट्विटही चांगलच चर्चेत आलं होतं.\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | August 6, 2018 02:04 pm\nसेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देण्यासाठी काही जोड्यांच्या नावाला पसंती देण्यात येते. अशा या यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे, रितेश देखमुख आणि जेनेलिया डिसूझा. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळतात. मग तो या कलाविश्वातील त्यांचा प्रवास असो किंवा मग एखाद्या खास दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं असो. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सर्वांचं लक्ष वेधतात.\nसर्वत्र ‘फ्रेंडशिप डे’च्याच चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख मात्र एका खास दिवसाचा आनंद साजरा करत होता. तो दिवस म्हणजे त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हिचा वाढदिवस. जेनेलियाच्या वाढदिवसाच्याच निमित्ताने रितेशने सोशल मीडियावर सुरेख अशी पोस्ट लिहिली. याच पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या खास मैत्रिणीच्या नावावरुनही पडदा उचलला. “माझ्या सर्वात खास आणि जवळच्या मैत्रिणीला, माझी ताकद, माझं सर्वस्व आणि माझी ‘बायको’, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासाठी खुप साऱ्या भेटवस्तू वाट पाहात आहेत’, असं त्याने लिहिलं. तर, आणखी एका ट्विटमध्ये त्याने जेनेलियाचा उल्लेख ‘लेडी बॉस’, असाही केला आहे. ज्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात सुरुवात केली.\nFriendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी\nरितेश आणि जेनेलिया या दोघांनीही एकाच वेळी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. ज्यानंतर बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहबंधनात अडकल्यानंतर जेनेलियाने कलाविश्वातून काढता पाय घेतल, कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिलं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाई�� अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post.html", "date_download": "2019-01-16T09:41:43Z", "digest": "sha1:OUDT54PNTW3CSRUA53MTKKR7N2LSMABN", "length": 28000, "nlines": 248, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): जय अज्ञानवाद!", "raw_content": "\nभारतात वेगवेगळ्या तत्वज्ञानांची रेलचेल आहे. त्याने भारतियांचे काय हित केले ते प्रश्न अलाहिदा. आम्हाला हेही प्रश्न पडत नाहीत. बहुदा हे समजुनच भारतात एकमेवाद्वितीय असा तत्वज्ञानाचा पंथ अस्तित्वात आला होता आणि त्याचे नांव होते \"अज्ञानवाद\". म्हणजे ज्ञान तुच्छ असून अज्ञानातच मोक्ष व मूक्ती आहे असे मानणारा हा पंथ होता. हा पंथ अल्पावधीत एवढा लोकप्रिय झाला कि त्याचे पुढे ६७ उपपंथ पडले. जैन साहित्यात या पंथाची माहिती मिळते. काय होते या पंथाचे तत्वज्ञान\n१. दोन भिन्न व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते. या दोन व्यक्तींमधील जानाच्या चर्चा, कोणाचे बरोबर याबाबतचे वाद यामुळे ज्ञानाबद्दलच शंका निर्माण होतात. मने कलुषित होतात ते वेगळेच\n२. कलुषित मनाच्या माणसांना जास्त काळ संसार बंधात रहावे लागते. मग ज्ञानामुळे मोक्ष कसा मिळणार\n३. ज्ञानच नसले तर अभिमान आणि द्वेष निर्माण होत नाहे व मोक्ष पटकन मिळतो.\n४. ज्ञानामुळे इच्छा उत्पन्न होतात. इच्छा निर्माण झाल्या कि ओघाने कर्म आलेच मनाच्या प्रेरणांमु��े निर्माण होणा-या कर्माचे परिणाम हे तीव्र असतात. ते लोकांना लाभकारकच असतील असे नाही. आणुइ लाभ म्हणजे काय हे कोणी ठरवायचे\n५. मनाच्या प्रेरणेवाचून केवळ शरीराने घडणा-या नैसर्गिक आपसूक होणा-या कर्मांचे परिणाम फार वाइट अथवा दु:खदायक नसतात. प्रेरणेने होणारी कर्मे मात्र दु:खदायकच होण्याची शक्यता असते.\n६. मुमुक्षूने अज्ञानात राहणे कधीही चांगले. मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे असे जे म्हणतात त्यांना तरी खरे ज्ञान म्हणजे नेमके काय हे कोठे माहित असते प्रत्येक तत्वज्ञानी पुरुषाचे ज्ञान निराळे असते. अमुकचेच खरे कि खोटे हे ठरवण्यातच वेळ वाया जाईल.\n७. महावीर अथवा संबुद्ध म्हणतात की \"मला दिव्य ज्ञान झाले आहे.\" पण याला प्रमाण काय ते खरे मानायचे निकष कोणते ते खरे मानायचे निकष कोणते आणि ते कोणी ठरवायचे आणि ते कोणी ठरवायचे थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. मग ह उपद्व्याप करण्यात, प्रमाणे गोळा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अज्ञानात राहणे काय वाईट\nतर हा झाला अज्ञानवाद. फारसा माहित नसलेला पण भारतियांनी पुरेपूर आपल्या हाडीमांसी रुजवलेला. हा अज्ञानवाद मांडायलाही ज्ञानाची गरज होती हेही मान्य करावे लागेल. पण आम्ही त्याही ज्ञानाशिवायच अज्ञानवादाची कास धरली ती धरलीच कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही ज्यांना महान शास्त्रज्ञ, धर्मनेते, धर्मग्रंथ अथवा आमचे नेते ते कथित विद्वान जे म्हणतात तेच जणू अंतिम सत्य या आविर्भावात जगत असतो. पण ते सत्य असेल कि नाही असले फालतू प्रश्न आम्हाला प्रश्न पडत नाहीत. पडले तर ते फक्त पाय खेचण्यापुरते. कारण प्रश्न पडणे हे आम्ही त्रासाचे मानतो. प्रश्न पडत नाहीत तर मग उत्तरे शोधायची उठाठेव कोण करणार कोणतीही खातरजमा न करुन घेता आम्ही ज्यांना महान शास्त्रज्ञ, धर्मनेते, धर्मग्रंथ अथवा आमचे नेते ते कथित विद्वान जे म्हणतात तेच जणू अंतिम सत्य या आविर्भावात जगत असतो. पण ते सत्य असेल कि नाही असले फालतू प्रश्न आम्हाला प्रश्न पडत नाहीत. पडले तर ते फक्त पाय खेचण्यापुरते. कारण प्रश्न पडणे हे आम्ही त्रासाचे मानतो. प्रश्न पडत नाहीत तर मग उत्तरे शोधायची उठाठेव कोण करणार प्रश्न पडत नाहीत म्हणून भारतियांना प्रमाणांचीही आवश्यकता पडत नाही. कारण प्रमाणे कोणी दिलीच तरी ती तपासून पहायचे कष्��� कोण करणार प्रश्न पडत नाहीत म्हणून भारतियांना प्रमाणांचीही आवश्यकता पडत नाही. कारण प्रमाणे कोणी दिलीच तरी ती तपासून पहायचे कष्ट कोण करणार कशाला कोणी सांगितली नसती उठाठेव दृष्टीआड ते सृष्टीआड हा आपला मुलमंत्र आहे की काय\nअज्ञानाची आस ही अशी आहे. अज्ञानातील जगण्यात आम्ही संतुष्ट आहोत. म्हणजे अज्ञानवाद्यांच्या मतानुसार आम्ही मोक्षप्राप्तीला खरे लायक आहोत.\nमहावीर अथवा संबुद्ध म्हणतात की \"मला दिव्य ज्ञान झाले आहे.\" पण याला प्रमाण काय ते खरे मानायचे निकष कोणते ते खरे मानायचे निकष कोणते आणि ते कोणी ठरवायचे आणि ते कोणी ठरवायचे थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. ...........>\n'मला दिव्य ज्ञान प्राप्त झाले आहे' असे बुद्धाने कोठेही म्हटलेले नाही\nयाचे उत्तर बुद्धाने कालामसुत्तात देऊन ठेवले आहे. ते काळजीपूर्वक वाचा......\nकालाम लोकांनी त्यांना उपदेश देण्याची विनंती केली. ते बुद्धांना म्हणाले, \"भगवान, आमच्याकडे अनेक पंथाचे साधू, मुनी, ब्राह्मण, श्रमण येतात. प्रत्येकजण आपापल्या पंथाची थोरवी गातो व दुसऱ्यांना कमी लेखतो. आम्ही त्यांची मनोभावे सेवा करतो, पण यांच्यातील कोण खरे बोलतो आणि कोण खोटे बोलतो याचे आम्हाला मार्गदर्शन करा.\" बुद्ध म्हणाले, \"कालामांनो, कोणी सांगतोय म्हणून ग्राह्य धरू नका, कोणी परंपरेचा हवाला देतोय म्हणून खरे मानू नका, कोणी म्हणतं प्रमाणग्रंथात आहे म्हणून खरे मानू नका, तर प्रत्येक विचार स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीवर घासून बघा कि हे विचार मला नीतिमत्ता शिकवते का, या विचारांमुळे कोणाची हिंसा होत नाही ना, या विचारांमुळे माझ्यात कोणाबद्दल कटुता तर निर्माण होत नाही ना, हे विचार कालसापेक्ष आहेत का, या विचारांमुळे सर्वांचे कल्याण होणार आहे का आणि जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारती असतील तर ते विचार योग्य समजावे.\" पुढे ते म्हणतात कि लोभ, द्वेष आणि मोह माणसाचे खरे शत्रू आहेत आणि त्यांना जितक्या लवकर नष्ट करता येतील, तेवढे माणसाचे आयुष्य सुखी व कल्याणकारक असेल.\nआज प्रकर्षाने या \"कालामसुत्त\"ची आठवण होत आहे. आजचे जग इतके स्वयंकेंद्रित झाले आहे कि आम्हाला आमच्या छोट्या विश्व बाहेरचं जग माहीतच नाही किंबहुना आम्हाला ते जाणूनही घ्यायचे नाही. \"Me, My and Myself \" या चक्रात आम्ही अडकलो आहे. त्यामुळे आमच्यात प्रचंड अनिश्चितता पसरली आहे, आम्ही अतिशय संवेदनशील झालो आहोत मात्र चुकीच्या गोष्टींसाठी आमच्यातील लोभ, मोह आणि द्वेष हे फणा काढून उभे आहेत. बौद्ध ग्रंथात या त्रयींना सुंदर रूपके दिली आहेत. लोभ म्हणजे कोंबडा, मोह म्हणजे डुक्कर आणि द्वेष म्हणजे साप. या सर्व प्राण्यांच्या सवयी पाहिल्यात कि त्यांना या त्रिदोषांचे रूपक का म्हटले आहे हे लक्षात येईल. कोंबडा नेहमी जमीन उकरून त्याला हवे ते टिपत असतो - स्वार्थी किंवा लोभी मनुष्य त्याला हवे असलेले फक्त घेत असतो. डुक्कराला नेहमी आपण गटारात किंवा घाणीत फिरताना पाहतो. त्याला त्या घाणीचे किंवा चवीचे काहीही वाटत नसते. तो फक्त आणि फक्त त्याचे खाण्याचे पाहत असतो. एखाद्याला पैशाचा किंवा सोन्याचा किंवा जमिनीचाच प्रचंड मोह असतो आणि अशी व्यक्ती फक्त खाण्याचेच काम करत असते. काही व्यक्तींना इतरांचा द्वेष करण्यात धन्यता वाटत असते. अशांना कुठलेही कारण चालते. जसा एखादा साप. आपण कितीही त्याला न मारण्याचे ठरवो मात्र त्याला आपली चाहूल लागली कि लगेच तो फणा काढून तैयार.\nआज आम्ही ऐकीव माहितीवर लगेचच विश्वास ठेवतो. आमच्यात अविश्वास लगेच मुरतो कारण आम्ही आमची सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे. आम्हाला आमच्या स्वत्वाचा इतका अहंकार झाला आहे कि आमच्यापेक्षा कोणी सरस आहे हे आम्ही काबुल करू शकत नाही आणि मग आम्ही त्याचे पाय खेचायला लागतो किंवा चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांना यश दिसले कि आम्हाला असुरी आनंद मिळतो. मात्र या सर्व व्यायामात आम्ही विसरतो कि हे सर्व करण्यात आम्ही आमच्यात प्रचंड कटुता निर्माण करतो ज्याचा त्रास आम्हालाच होणार असतो. 'मी सुखी तर इत्तर सुखी' हि युक्ती न वापरता 'इत्तर सुखी तर मी सुखी' यासाठी जर आपण प्रयत्न केले तर खऱ्या अर्थाने आम्ही मनुष्य म्हणून जगू शकू.\n\"कालामसुत्त\"ची गरज आज सर्वांनाच आहे...\nबुद्धांनी स्वतःचे विचारही चिकित्सेच्या कक्षेत आणले......\nबुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी इतकया नि:संदिग्ध शब्दांत ज्ञानाच्या क्षेत्रातील स्वानुभवाचे महत्व सांगितले होते. आधुनिक विज्ञानात सत्याचा शोध घेताना नेमक्या याच भूमिकेचा अंगीकार केला जातो. कितीही आदरणीय व्यक्तीने किंवा कितीही पूजनीय ग्रंथाने सांगितलेली एखादी गोष्ट आपल्यासमोर आली, तरी ���पण आदरापोटी वा पूज्यतेच्या भावनेपोटी स्वीकारता काम नये, हा दृष्टीकोण मानवी बुद्धीला खऱ्या अर्थाने मुक्त करणारा, मानवी प्रतिभेला सर्वांगांनी फुलविणारा आहे, यात शंका नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे, धर्मग्रंथांचा निर्देश करताना वापरण्यात आलेला पिटक हा शब्द होय. इतर संप्रदायांच्या वेद वगैरे धर्मग्रंथांवर विसंबून राहू नका, एवढेच सूचित न करता, स्वतः आपण सांगितलेल्या धम्मविचारांवरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. कोणाही महान व्यक्तीवर आंधळेपणाने श्रद्धा ठेवू नका, हे सांगतानाही केवळ दुसऱ्या कोणा गुरुकडे बोट दाखवून आणि त्याचे विचार चिकित्सेच्या कक्षेत आणून ते थांबलेले नाहीत. श्रमण गुरुवरही केवळ गुरु म्हणून श्रद्धा ठेवू नका, हे त्यांचे विधानही फार फार अर्थपूर्ण आहे. स्वतःचे व्यक्तिमत्त्व देखील चिकित्सेच्या पलीकडे नाही, हे त्यांनी कोणताही संशय राहणार नाही इतक्या परखड शब्दांत सांगून ठेवले आहे.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. कि���बहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2015/12/blog-post_30.html", "date_download": "2019-01-16T10:18:42Z", "digest": "sha1:FB7UST2BAZG7C4R7Q7PN3USV75P35MZS", "length": 18393, "nlines": 254, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "'ते आपल्या जातीचे नाहीत' म्हणून लांब कसले राहता ? ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, ग��रु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\n'ते आपल्या जातीचे नाहीत' म्हणून लांब कसले राहता \nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nबुधवार, डिसेंबर ३०, २०१५\n'ते आपल्या जातीचे नाहीत' म्हणून लांब कसले राहता \nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nदै. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या या पत्रामुळे एबीपी माझा वर सदर विषयावर चर्चा आयोजित केली होती.\nPosted in: पुरोगामी चळवळ,ब्राह्मणद्वेष,महात्मा फुले,लोकसत्ता,kolhapur honour killing\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगांधी सावरकर ते टिळक आगरकर\nआले गेले किती शंभर\nभीमराव साऱ्यात येक नंबर \nह्या गाण्याबद्दल आपले काय मत आहे ते देखील जाहीर करायला हरकत नसावी.\n\"ते आपल्या जातीचे नाहीत म्हणून लांब कसले राहता\" हे तर्कशास्त्र ह्या गाण्याला देखील चपखल लागू पडते. नव्हे काय\nनक्कीच लिहिणार आहे...कालच हे गाणं ऐकलय मी....\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याच���राच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/five-pathologist-doctor-got-punishment-giving-false-reports-117330", "date_download": "2019-01-16T10:38:13Z", "digest": "sha1:46HQVOTQC5OFYVTPLGS74B5NLJ5QAHDU", "length": 14521, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five pathologist & doctor got Punishment for giving false reports खोटे रिपोर्ट दिल्याने डॉक्टरांसह पाच पॅथॉलॉजिस्टना शिक्षा | eSakal", "raw_content": "\nखोटे रिपोर्ट दिल्याने डॉक्टरांसह पाच पॅथॉलॉजिस्टना शिक्षा\nशुक्रवार, 18 मे 2018\nकऱ्हाड - लघवी तपासणीचे खोटे रिपोर्ट देवून फसवणूक केल्याबद्दल येथील एका डॉक्टरसह पाचजणांना दोन वर्षे सक्त मजुरी व प्रत्येक दोन हजार अशी शिक्षा फौजदारी न्यायाधीश टी. आर. गोगले यांनी आज ठोठावली.\nपॅथॉलॉजिस्ट डॉ.एम.बी.पवार, जितेंद्र शिबे, नारायण चव्हाण, दीपक काळे व शशांक हर्डीकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे, असे सरकारी वकील एन. बी. गुंडे यांनी सांगितले. सुमारे सहा वर्षापूर्वी संजय गायकवाड (रा. परभणी) यांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी त्यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावर निकाल देण्यात आला.\nकऱ्हाड - लघवी तपासणीचे खोटे रिपोर्ट देवून फसवणूक केल्याबद्दल येथील एका डॉक्टरसह पाचजणांना दोन वर्षे सक्त मजुरी व प्रत्येक दोन हजार अशी शिक्षा फौजदारी न्यायाधीश टी. आर. गोगले यांनी आज ठोठावली.\nपॅथॉलॉजिस्ट डॉ.एम.बी.पवार, जितेंद्र शिबे, नारायण चव्हाण, दीपक काळे व शशांक हर्डीकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे, असे सरकारी वकील एन. बी. गुंडे यांनी सांगितले. सुमारे सहा वर्षापूर्वी संजय गायकवाड (रा. परभणी) यांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी त्यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावर निकाल देण्यात आला.\nसंजय गायकवाड कामानिमित्त 6 फेब्रुवारी 2012 रोजी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी त्यांना लघवीचा त्रास जाणवला होता. त्यांनी लाईफलाईन लॅबमध्ये तपासणीसाठी नमुना दिला होता. त्यावेळी त्यांना पॅथॉलॉजिस्ट नसतानाही रिपोर्ट देण्यात आले. त्यांनी चौकशी केली असाता रिपोर्टवर डॉ.एम.बी पवार यांचे असून, प्रत्यक्षात डॉक्टर तेथे नसल्याचे त्यांना जाणवले. गायक���ाड यांनी डॉ. पवार यांना भेटण्याची विनंती असता डॉ. पवार उपस्थित नसल्याचे त्यांना समजले. डॉ. पवार तेथे नसतानाही त्यांच्या सहीचे रिपोर्ट देण्यात आल्याचे गायकवाड यांच्या लक्षात आले.\nदरम्यान, त्यांनी दुसऱ्या लॅबमधून लघवी तपासणी केली त्यावेळी त्यांच्या रिपोर्टमध्ये फरक जाणवला. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली. फौजदार व्ही. बी. पाटील यांनी तपास सुरु केला असता, डॉ. पवार यांना वगळून दोषारोपत्र दाखल केले. त्यावेळी आक्षेप घेत गायकवाड यांनी फेरतापसाची मागणी केली. त्यावेळी तत्कालीन पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी त्याचा फेर तपास केला. त्यावेळी त्यांनी पुरवणी दोषारोपपत्रात डॉ. पवार यांच्यासह पाचजणांवर गु्न्हा दाखल केला. अॅड. एन. बी. गु्डे यांनी सरकार पक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासले. साक्ष व वकीलांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरून डॉ. पवार यांच्यासह अन्य पाचजणांना फसवणूकीबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली.\nमिलिंद एकबोटेंवरील जामीनाच्या अटी शिथिल\nपुणे : कोरेगाव भिमा येथील हिंसाचार प्रकरणीजामिनावर असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिंलिद एकबोटे यांनी जामिन देतांना घालण्यात आलेल्या अटी...\nमोदींची राजवट उलथून टाकावी\nपुणे - ‘‘देशाने राज्यघटनेचा स्वीकार केल्यापासून आतापर्यंतच्या अनेक राजवटी सत्तेवर येऊन गेल्या; परंतु त्यांनी घटनेच्या चौकटीमध्ये राहत काम केले; पण...\n'देवापुढील दान हे ट्रस्टचे उत्पन्न'\nपुणे : भाविकांनी देवासमोर अर्पण केलेल्या पैशांमध्ये कोणत्याही खासगी व्यक्तीला हक्क सांगता येणार नाही. देवापुढील थाळी अथवा गुप्तदान पेटीतील...\n'सोशल मीडियातील प्रचार रोखणे अशक्‍य'\nमुंबई : मतदानापूर्वी 48 तास आधी निवडणूक प्रचार बंद करण्याचे आदेश आहेत; परंतु खासगी व्यक्तींनी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) केलेली राजकीय टिप्पणी...\nविवेकानंद जयंतीला शनिवारवाड्यात मनाई\nमुंबई : स्वामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील शनिवारवाड्यात कार्यक्रम घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. स्वामी...\nसामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेला प्रथमच शिक्षा\nपुणे : शाळेस सुट्टीत नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस....\nर���फंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/25-cases-have-been-solved-118406", "date_download": "2019-01-16T10:21:28Z", "digest": "sha1:YG4Q6SXWN3ECQTQNV3RCXAUJ2ZBVOWNK", "length": 13092, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "25% of cases have been solved 25 टक्के प्रकरणे सुटली सामंजस्यातून | eSakal", "raw_content": "\n25 टक्के प्रकरणे सुटली सामंजस्यातून\nमंगळवार, 22 मे 2018\nनागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.\nनागपूर - राष्ट्रीय लोक न्यायालयात राज्यातील 2 लाख 92 हजार 322 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. यातील 25 टक्के प्रकरणे सामंजस्यातून सुटल्याने व्यवस्थेवरचा मोठा भार हलका झाला. विशेष म्हणजे यात एक हजाराहून अधिक प्रकरणांचा निकाल लावण्यात नागपूरचा मोठा वाटा आहे.\nयासंदर्भातील आकडेवारी अलीकडेच जाहीर करण्यात आली. राज्यभरात आयोजित लोक न्यायालयांमध्ये एकूण 10 लाख 11 हजार 299 प्रकरणे न्यायनिवाड्यासाठी ठेवण्यात आली. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित असलेली 2 लाख 46 हजार 368 व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची 44 हजार 954 प्रकरणे समुपदेशन व पक्षकारांचे सामंजस्य यातून निकाली निघाली. सातारा जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करून सर्वाधिक 81 हजार 315 प्रकरणे कायमची संपवली. न्यायालयात दाखल झालेली व दाखल होण्यासाठी आलेली अनेक प्रकरणे किरकोळ स्वरूपाची असतात किंवा बऱ्याच प्रकरणांमध्ये वादग्रस्त मुद्यांमुळे तातडीने निकाल देणे शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत पक्षकारांमध्ये सहमतीने तडजोड झाल्यास प्रकरणे लवकर निकाली निघू शकतात. त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा व मनस्ताप वाचतो. ही बाब लक्षात घेता देशभरात वेळोवेळी लोक न्यायालये ���योजित करून त्यात तडजोडीयोग्य प्रकरणे निकालाकरिता ठेवली जातात.\nनागपूर 9963, धुळे 8096, भंडारा 7319, मुंबई 7312, यवतमाळ 2622, ठाणे 1817, अहमदनगर 1284, औरंगाबाद 1160, सोलापूर 1141 आणि बीड 1011\nअपघात दावे, विमा दावे, धनादेश अनादर इत्यादी आर्थिक प्रकरणांमध्ये एकूण 558 कोटी 4 लाख 44 हजार 417 रुपयांची तडजोड झाली. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 52 कोटी 14 लाख 21 हजार 776 रुपयांची प्रकरणे निकाली निघाली.\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\n; जॅकने वाढविली घराची उंची (व्हिडिओ)\nनागपूर - ‘घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ अशी एक जुनी म्हण आहे. यात बदलत्या काळानुसार आता ‘घर पाहावे बांधून’ऐवजी ‘घर पाहावे उचलून’ अशी सुधारणा...\nउपनिरीक्षकपदाचा वाद; नापासांना संधी, उत्तीर्णला ‘वेटिंग’\nनागपूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त...\nउमरेड येथे ट्रकखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू\nउमरेड, जि. नागपूर : सायकलने शाळेत जाणाºया विद्यार्थ्याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड बायपास मार्गावर सोमवारी सकाळी...\nफेकू सरकार पाडायचंय : अशोक चव्हाण\nनागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि हे फेकू सरकार आपल्याला पाडायचं आहे...\nपुण्यात महिला, बालक आणि जेष्ठांना 'भरोसा कक्षा'चा आधार\nपुणे : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/books/and+books-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:13:22Z", "digest": "sha1:E36B6IMACZWR7TBG7JCCI3LA342ZSQTV", "length": 19437, "nlines": 401, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अँड बुक्स किंमत India मध्ये 16 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 अँड बुक्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nअँड बुक्स दर India मध्ये 16 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 453 एकूण अँड बुक्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन थे हिस्टरी ऑफ Beyhaqi थे हिस्टरी ऑफ सुलतान मास उद ऑफ डझन 1030 1041 व्१ इंट्रोड्युक्टिव अँड ट्रान्सलेशन ऑफ इयर्स 421 423 A H 1030 1032 A D रीलॅक्स सिरीयस इम्पोर्ट पपेरबॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Shopclues, Landmarkonthenet, Crossword, Amazon, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी अँड बुक्स\nकिंमत अँड बुक्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन अँप्लिकेशन्स ऑफ णालयतीक अँड गेओमेट्रीक मेथोड्स तो नोंलिनेट दफ्फेरेंतील Equations क्लोज्ड 415 नाटो ससान्स सिरीयस C क्लोज्ड इम्पोर्ट पपेरबॅक Rs. 43,099 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.59 येथे आपल्याला मय स्पार्कलिंग बुक ऑफ डबकं उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 453 उत्पादने\nदाबावे रस 8000 5000\nबेलॉव रस 3 500\nट्रू विनो कलर मी दृणक ऍक्टिव्हिटी बुक बेरीज ब्लॅक & येल्लोव\nबुलेटिन युनाइटेड स्टेट्स गेओलॉजिकल सर्वे ईससुन 426 इम्पोर्ट पपेरबॅक\nसलोकम 382 सलोकम अ���ड थे जेम्स गॅंग इम्पोर्ट मास मार्केट पपेरबॅक\nयूनिक्स सिस्टिम V 386 रेलेअसे 4 नेटवर्क उशीर s अँड ऍडमिनिस्ट्रेटोर s गुइडे इम्पोर्ट पपेरबॅक\nथे आर्ट ऑफ लिविंग\nफूल प्रूफ इंडियन कुकरी\nथे पॅन्टोने फॅशन स्केत्चपद 420 फिगुरे टेम्प्लेट्स अँड 60 पॅन्टोने कलर पॅलेटतेस फॉर डेसिग्निंन्ग लूक्स अँड बिल्डिंग युअर पोर्टफोलिओ स्केत्चपॅड्स इम्पोर्ट डायरी\n77 422 मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट 2013 मायक्रोसॉफ्ट ऑफिसिअल अकॅडेमिक कोर्से सिरीयस इम्पोर्ट पपेरबॅक\nथे फ्रोग्स एकटेड आत अथेन्स इन थे इयर B C 405 इम्पोर्ट पपेरबॅक\nआर्मी Techniques पुब्लिकेशन वाटप 4 16 मोव्हमेन्ट कंट्रोल एप्रिल 2013 इम्पोर्ट पपेरबॅक\nइदुरितें कॅबसे क्लास 7 सोसिअल ससान्स\nA रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्टिक किंग्डमस बेजिंग अन अकाउंट बी A चिनी मोनार्क फ हैन ऑफ ट्रॅव्हल्स इन इंडिया अँड सिलोन 399 414 ऍड 399 414 इन शेअरच ऑफ थे बुद्धिस्ट हार्डकॉव्हर\nवर्ल्ड बुक हिगलिघाटस इन्वेंशन्स अँड डिस्कॉव्हेरिएस\nथे फाटे ऑफ थे मले गरम सेल वोल्युम 424 अड्वान्सस इन एक्सपेरिमेंटल मेडिसिन अँड बियॉलॉजि इम्पोर्ट पपेरबॅक\nA चेकलिस्ट ऑफ अमेरिकन इंप्रिंट्स फॉर 1842 इटेम्स 42 1 42 5379 इम्पोर्ट हार्डकॉव्हर\nलॉंगर्म #391 लॉंगर्म अँड थे क्रॉस फिरे गर्ल इम्पोर्ट मास मार्केट पपेरबॅक\nटॉपिकस एंटरटेनमेंट कंप्लेंट U s हिस्टरी\nकॅटलॉगुरे ऑफ तिथले एंट्रीएस ऑफ बुक्स अँड इतर आर्टिकल्स वोल्युम 392 404 इम्पोर्ट पपेरबॅक\nथे पेलोपोन्नेसिण वॉर अथेन्स अँड स्पार्टा इन सावज कॉन्फ्लिक्ट 431 404 बसा पपेरबॅक\nताओ थे गोल्डन गते\nबुलेटिन युनाइटेड स्टेट्स गेओलॉजिकल सर्वे ईससुन 423 इम्पोर्ट पपेरबॅक\nप्रएफटीव लिबेर कॅथेमेरिनॉन अपोथिओसीआपोथिओसिस हमगतीघेणॆ प्स्यचोमाची ल३८७ V 1 ट्रान्स थॉमसन लॅटिन 001 लोएब क्लासिकल लायब्ररी इम्पोर्ट हार्डकॉव्हर\nबुलेटिन युनाइटेड स्टेट्स गेओलॉजिकल सर्वे ईससुन 389 इम्पोर्ट पपेरबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-treatment/loreal-paris+hair-treatment-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:12:34Z", "digest": "sha1:IG6AGG7TRN6BM5SBXA75NV4DITCHU5UU", "length": 16254, "nlines": 351, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट किंमत India मध्ये 16 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट Indiaकिंमत\nIndia 2019 लॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nलॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट दर India मध्ये 16 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण लॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल एक्स्पर्ट सेरिए वीस उलटीने पॉलिमर आर Masque 196 ग आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Purplle, Flipkart, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी लॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट\nकिंमत लॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन लॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल मिठीच ऑइल नौरिशिंग Masque 200 M&L Rs. 850 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.310 येथे आपल्याला लॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल एक्स्पर्ट सेरिए व्हिटॅमिनो कलर जिंकेल हैड्रो रेसिस्ट Masque 200 ग उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nकुलसुम स काय कल्प\nदाबावे रस 500 1000\nशीर्ष 10लॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट\nताज्यालॉरेल पॅरिस हेअर ट्रीटमेंट\nलॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल एक्स्पर्ट सेरिए व्हिटॅमिनो कलर जिंकेल हैड्रो रेसिस्ट Masque 200 ग\nलॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल एक्स्पर्ट सेरिए फोर्स वेक्टर Masque 200 ग\nलॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल एक्स्पर्ट सेरिए वीस उलटीने पॉलिमर आर Masque 196 ग\nलॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल मिठीच ऑइल नौरिशिंग Masque 200 M&L\nलॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल एक्स्पर्ट सेरिए अबसोल्यूट रिपेअर सल्लूलार लॅक्टिक ऍसिड Masque 200 ग\nलॉरेल पॅरिस प्रोफेससीओनेल वीस अनलिमिटेड Masque 490 ग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/top-10-iris+scanners-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:40:46Z", "digest": "sha1:G4VGFLT7J7P6XHBLSOKYCH3YASTKQ4VN", "length": 11934, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 ओरिसा श्चान्नेर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 ओरिसा श्चान्नेर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 ओरिसा श्चान्नेर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 ओरिसा श्चान्नेर्स म्हणून 16 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग ओरिसा श्चान्नेर्स India मध्ये ओरिसा स्कॅन बुक एक्सएकटीव्ह 3 वायफाय कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर Rs. 13,500 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\n���र्शवत आहे 5 उत्पादने\nओरिसा स्कॅन बुक 3 कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा स्कॅन बुक एक्सएकटीव्ह 3 वायफाय कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा एक्सप्रेस 3 कॉर्डेड पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा स्कॅन अँटीव्हेरे 3 कॉर्डेड & कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा स्कॅन प्रो 3 क्लाऊड कॉर्डेड पोर्टब्ले स्कॅनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-108071600003_1.htm", "date_download": "2019-01-16T09:53:27Z", "digest": "sha1:E2O5TAWZC5LXMX5RDFNCLWC7FVI7FG3L", "length": 10001, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम\nअकरावी प्रवेश प्रक्रियेतील पर्सेंटाईल प्रवेश प्रक्रियेचा आदेश सरकारने मागे घेतल्यानंतर राज्यातील प्रवेश प्रक्रिया आता सुरू होतील अशी आशा व्यक्त केली जात असतानाच हा गोंधळ अद्यापही संपला नसून याचा निकाल आता गुरुवारी लागणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nस्थानिक विद्यार्थ्यांना जागांमध्ये प्राधान्य देण्यात यावे यासाठी सरकारने अशा स्वरूपाचे आदेश दिले होते. यानंतर एका पालकाने शासनाच्या या निर्णया विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या वर काल मुख्य न्या. स्वतंत्र कुमार आणि ए पी देशपांडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली असता त्यांनी सरकारला न्यायालयात प्रतिज्ञापात्र सादर करण्याचे आदेश दिले होते.\nयानंतर यावरील सुनावणी न्यायालयाने गुरुवार पर्यंत तहकूब केली होती. आता याचा निकाल गुरुवारी होणार असून, पालक आणि सरकारी म्हणणे एकूण घेतल्यानंतरच आता यावरचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.\nयावर अधिक वाचा :\nअकरावीचा प्रवेशाचा गोंधळ कायम\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-girl-shruti-shrikhande-rank-furst-in-combined-defence-services-exam/", "date_download": "2019-01-16T10:23:35Z", "digest": "sha1:PVQI7KYVBK76EK4D4DUECN62CPCBQHRB", "length": 6107, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे देशात पहिली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे देशात पहिली\nपुणे- केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत पुण्याच्या श्रुती श्रीखंडेने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\nगुरुवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत श्रुतीने यश संपादन केलं आहे. तोंडी आणि लेखी परीक्षा असं या परीक्षेचं स्वरूप असतं.\nदेशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nटीम महाराष्ट्र देशा : कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या चांगलाच…\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/kalamboli-cemetery-deterioration-1732153/", "date_download": "2019-01-16T11:03:56Z", "digest": "sha1:DGRUJU3GXKM4LWQVCEOK3OWBE6BR2455", "length": 14232, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kalamboli Cemetery Deterioration | कळंबोलीत स्मशानाची दुरवस्था | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nकळंबोलीत सेक्टर १२ येथे स्मशानभूमी आहे. तेथील समस्या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी २०११-१२ पासून करण्यात येत ��हे\nचारपैकी दोन दाहिन्या बंद; विधी करण्याच्या जागेत लाकडे\nकळंबोलीतील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिका आणि सिडको मात्र जबाबदारीची टोलवाटोलवी करत आहेत.\nकळंबोलीत सेक्टर १२ येथे स्मशानभूमी आहे. तेथील समस्या दूर करण्यात याव्यात, अशी मागणी २०११-१२ पासून करण्यात येत आहे. मे २०१६मध्ये येथे चार शवदाहिन्यांची सोय करण्यात आली. त्यातील दोन दाहिन्यांची दुरवस्था झाल्यामुळे आता त्या वापरायोग्य राहिलेल्या नाहीत. येथे कधी वीजपुरवठा तर कधी पाणीपुरवठा खंडित झालेला असतो. लाकडे ठेवण्यासाठीही जागा नाही. विधी करण्याच्या जागेवर लाकडे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उभे राहाण्यासाठीही जागा राहिलेली नाही.\nसिडकोचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता व आराखडा या सर्व विभागांची मंजुरी मिळाली की काम केले जाते. अधीक्षक अभियंत्यांनी या कामांना सध्या स्थगिती दिली आहे. तसेच कामे महानगरपालिका करेल असे सांगत हात वर केले आहेत. महापालिकेचे अधिकारी मात्र ही सिडकोचीच जबाबदारी आहे, असा दावा करत आहेत.\n२०११पासून परिसरातील रहिवासी स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी पाठपुरावा करत आहेत. २०१३ ला सिडकोचे अभियंता सुहास कांबळे व कुंदन घरत यांनी प्रतीक्षागृह इमारतीपासून ते गॅस दाहिनीपर्यंत आवश्यक त्या सर्व सुविधांवरील खर्चाचे अंदाजपत्रक असलेला प्रस्ताव तयार केला होता, मात्र त्याची पुढे काहीच अंमलबजावणी झाली नाही. गेल्या सात वर्षांत ही समस्या सोडवण्यात आलेली नाही.\nसुरक्षारक्षक नसल्यामुळे विजेची उपकरणे, स्वच्छतागृहे यांची मोडतोड करण्यात आली आहे. बाल दफनभूमीची अवस्थाही दयनीय आहे. स्वच्छतेचा अभाव आहे.\nबाल दफनभूमीत नेहमीच जंगल वाढलेले असते. शेडच्या मागील भागात सरपटणारे प्राणी आणि अन्य दंश करणाऱ्या प्राण्यांचा वावर आहे. ही स्मशान कमी आणि जंगल जास्त वाटते. सिडको ही जागा आता पनवेल महानगरपालिकेच्या ताब्यात देणार आहे, असे रोडपालीतील रहिवासी योगेश पगडे, यांनी सांगितले.\nमहानगरपालिका क्षेत्रातील सर्व सेवांचे हस्तांतर झालेले नाही. बांधकामविषयक बाबी अजूनही सिडकोच्या अखत्यारीत आहेत.\n– जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल पालिका\nकळंबोली व परिसरात ५-६ लाख लोकवस्ती आहे. ���वढय़ा मोठय़ा लोकसंख्येसाठी केवळ एकच स्मशानभूमी आहे. त्यातील चारपैकी दोन शवदाहिन्या निरुपयोगी झाल्या आहेत. त्यामुळे शवदाहिनीसाठी रांग लावावी लागते.\n-आत्माराम गोविंद कदम, रहिवासी\nएकूण चार शवदाहिन्या असून त्यापैकी दोन चांगल्या स्थितीत आहेत उर्वरित दोन दाहिन्यांची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल\n– गिरीश रघुवंशी, कार्यकरी अभियंता, सिडको\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'मधील ८० टक्के दावे खोटे, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भडकले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=11292", "date_download": "2019-01-16T10:36:40Z", "digest": "sha1:AVNWTVF4SVZ73HUJWZ7GSAIAMGH3M3VO", "length": 9926, "nlines": 150, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n११ जुलै १८८९ --- १५ नोव्हेंबर १९७१\nनारायण हरी आपटे यांचे घराणे सांगली जिल्ह्यातील समडोळी येथील होते. पायी देशाटन करावे म्हणून त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षीच घर सोडले. भटकंती करताना ते हिंदी व उर्दू भाषा शिकले. त्यांनी सातार्‍याजवळ कोरेगाव येथे स्वत:ची प्रकाशन संस्था उभी केली आणि त्या दरम्यान त्यांचे लेखन सुरू झाले. ‘कपट जाल’, ‘अर्वाचीन रामराज्य’, ‘भुरळ’ या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबर्‍या होत्या.\nआपटे यांच्या ‘लांछित चंद्रमा’ आणि ‘रजपुतांचा भीष्म’ या कादंबर्‍यांवरूनच बाबूराव पेंटर यांनी मूकपटाची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या पहिल्या सामाजिक मूकपटाचे लेखनही आपटे यांनीच केले. त्यांनी लिहिलेल्या ‘भाग्यश्री’ कादंबरीवरून शांतारामबापूंनी ‘अमृतमंथन’ हा चित्रपट काढण्याचे ठरवले. त्याचे संवादलेखन आपटे यांनी केले.\nआपटे यांनी काही संसारकथाही लिहिल्या. ‘प्रभात’तर्फे शांतारामबापूंनी आपटे यांच्याच ‘न पटणारी गोष्ट’ या कथेवर आधारित ‘कुंकू’ हा चित्रपट काढला. अन्याय सहन न करणारी बंडखोर नायिका, ‘नीरा’ हिची भूमिका शांता आपटे यांनी केली होती. हा चित्रपट खूपच यशस्वी ठरला. सर्वोत्तम चित्रपट म्हणून या चित्रपटाला १९३७ सालचे गोहर सुवर्णपदक देण्यात आले होते.\nपुढे ‘शालिनी’ सिनेटोनसाठी बाबूराव पेंटर यांनी आपटेंच्या ‘हृदयाची श्रीमंती’ या कादंबरीवरून ‘प्रतिभा’ हा बोलपट काढला. त्यानंतर ‘ध्रुवकुमार’ या चित्रपटाचे लेखनही आपटे यांनी केले. त्यांनी १९४८ साली शांताराम आठवलेंसाठी ‘भाग्यरेखा’ या चित्रपटाचे लेखन केले. या चित्रपटात शांता आपटे, बाबूराव पेंढारकर, पु.ल. देशपांडे यांनी भूमिका केल्या होत्या. ‘उमज पडेल तर’ (१९३९), ‘संसार करायचा मला’, ‘कुंकवाचा धनी’ असे चित्रपट आपटे यांच्या कादंबर्‍यांवर आधारित होते. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव येथे नारायण हरी आपटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.\n- द. भा. सामंत\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2011/01/blog-post_31.html", "date_download": "2019-01-16T11:10:11Z", "digest": "sha1:7X643EIPS2Q37FGO6WLZMZJNPMWY7ILK", "length": 35565, "nlines": 272, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "इतिहासाची पुनर्मान्डणी अत्यावश्यक ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nशिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा...\nमहान क्रांतिकारक : संगोळी रायन्ना\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nकराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वै...\nमनातून जात नाही ती जात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभारतीयांची ज्ञानाई : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्र���ेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nसोमवार, जानेवारी ३१, २०११\nप्रकाश पोळ 3 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nभुतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहीती म्हणजे इतिहास होय, अशी इतिहासाची व्याख्या केली जाते. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते निपक्षपातीपणे सांगणे हा इतिहासाचा हेतू होय. परंतू आजपर्यंत बहुजनाना इतिहासाच्या नावाखाली त्यांच्याच पराभवाच्या, बदनामीच्या गोष्टी तिखट-मिठ लावून सांगीतल्या गेल्या. स्वाताच्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी बहुजन समाज ब्राम्हनावर अवलंबुन राहीला हे बहुजन समाजाचे दुर्दैव होय.\nसमाजातील उच्च स्थानी असलेला ब्राम्हण वर्ग आजपर्यंत इतिहासाची मांडणी करत आला आहे. परिणामी ती मांडणी करताना त्यानी स्वताला पोषक अशीच केली आहे. बहुजनांच्या महापुरुषाना खलनायक ठरवून त्यांच्याच वंशजांच्या मनात या महापुरुषाविषयी किल्मिष निर्माण करण्याचे महापातक ब्राम्हणी इतिहासाने केले. त्याचप्रमाणे ज्या महापुरुषांचे बहुजन समाजात अत्यंत आदराचे स्थान आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ब��ुजन समाज ते स्थान नाकारायला तयार नाही, असे दिसताच ब्राम्हनानी आपले डावपेच बदलले. या महापुरुषांचे ब्राम्हनीकरण करून त्यांचे विचार व कार्य ब्राम्ह्णी संस्कृतीला पोषक होते आणि ते ब्राम्हणी धर्माचे समर्थक, रक्षक होते अशी मान्डणी आज वर केली गेली. हजारो वर्षापासून बहुजन समाजातील अनेकानी विरोध केला. ब्राम्ह्णी संस्कृतीविरूद्ध क्रांती केली. परंतु इतिहासाची प्रभावी अशी पुनर्मांडणी करण्यात बहुजन समाज कमी पडला, अयशस्वी ठरला. त्यामुळे प्रत्येक वेळी ब्राम्ह्णी संस्कृतीने बहुजनाच्या क्रांतीविरूद्ध प्रतिक्रांती केली. खोट्या इतिहासाला निष्प्रभ करण्यासाठी त्याला विरोध करणे हा एक मार्ग मानला तरी तो पुरेसा नाही. भावी पिढ्याना ब्राम्हणी इतिहासाचा हा खोटेपणा कळण्यासाठी ‘प्रतिइतिहास ’ निर्माण करण्याची गरज आहे. दुर्दैवाने या आधीच्या काळात असे प्रयत्न अपवादानेच झाले असे म्हणावे लागेल. त्यामुळे त्या काळापुरती बहुजनाची सरशी झाली व ब्राम्ह्णी इतिहास खोटा पडला तरी पुढील काळात तोच खरा इतिहास म्हणून बहुजन समाजाच्या माथी मारला जातो.\nधर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यानी त्यांच्या बळीवंश या ग्रंथात पान न. 227 वर भारताचार्यांच्या नाट्यशास्त्रात आलेल्या नाट्यवेदाच्या निर्मितीचा वृत्तांत दिला आहे. “एकदा इंद्र वगैरे देवानी ब्रम्हदेवाकडे मनोरंजनाचे साधन मागितले. त्यावेळी इंद्र ब्रम्हदेवाला म्हणाला ‘हा वेद व्यवहार शूद्र जातीमधे संभवत नाही. म्हणून सर्व वर्णासाठी वेगळा असा पाचवा वेद निर्माण कर. त्याप्रमाणे ब्रम्हदेवाने नाट्य नावाचा पाचवा वेद निर्माण केला. आणि भारत मूनिना इन्द्राच्या ‘ध्वजमह ’ नावाच्या उत्सवामधे त्याचा प्रयोग करणास सांगितले. हा ध्वजमह म्हणजे असुर व दानव यांचा पाडाव केल्याबद्दल साजरा केला जाणाराइंद्राचा विजयोत्सव होता. त्या नाट्यामधे दैत्याना उद्देशून क्रोधपूर्ण वचने होती. तेथे जमलेले दैत्य तो प्रयोग पाहून क्शुब्ध झाले. त्यानी तो प्रयोग बंद पाडला. त्यानंतर झालेल्या देव आणि दानव यांच्या संघर्षात देवानी दानवांचा नाश करून टाकला.वरील प्रसंगाचे डॉ. आ. ह. साळुंखेनी केलेले विश्लेषण पुढील प्रमाणे-\nसमाजाच्या विविध क्षेत्रात घडणार्या विविध घटनाची नोंद करताना अत्यंत एकतर्फी, एकांगी व पक्षपाती पद्धत अव��ंबणे, हे वैदिक संस्कृतीचे एक ठळक लक्षण होय.\nप्रेक्षकामधे समाजाच्या विविध गटातील लोक उपस्थित असतील, तर नाट्यप्रयोग सर्वाना सुखावणारा हवा होता. एका गटाचा अभिमान फुलवणारा आणि दुसर्या गटाला हिणवुन अपमाणित करणारा नको होता. प्रत्यक्षात जे घडले ते याच्या विपरीत होते.\nनाट्यप्रयोगासाठी निवडलेला हा प्रसंग एकात्म समाजनिर्मितिच्या मार्गातील अडथळा ठरणार असल्यामुळे अनुचित होता, असेच म्हटले पाहिजे.\nअसुरानी नाटकाचा प्रयोग बंद पडला हे एक प्रकारे योग्यच होते, असे डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात. कारण समाजातील एका घटकाची प्रतिमा उजळून टाकायची आणि दुसऱ्या घटकाच्या प्रतिमेला छिन्न-विछिन करून टाकायचे असे कपट मनात बाळगुन रचलेल्या निंद्य प्रयोगाचा त्या दुसऱ्या घटकाने निषेध करणे, हे स्वाभाविकच होय.\nइतिहासाच्या पुनर्मांडनीविषयी आ. ह. पुढे लिहितात, ‘असुरानी अपमान कारक प्रयोगाला विरोध केला, यातून त्यांचा स्वाभिमान प्रकट होत असला, तरी एका दोषाबद्दल त्याना धारेवर धरले पाहिजे. देवांच्या बाजूने झालेला नाट्यप्रयोग निष्प्रभ करण्यासाठी तो उधळून लावणे, हा एकाच मार्ग नव्हता आणि तो मार्गही तसे करण्यासाठी पुरेसा नव्हता. खरे म्हणजे त्याला निष्प्रभ करण्यासाठी निपक्षपाती इतिहास नोंदवणारे प्रतिनाट्य असुरानी निर्माण करायला हवे होते….धसमुसळेपणा करून नटकाचा एक प्रयोग बंद पाडला, म्हणून विरोधकांची सगळी अपप्रचार यंत्रणा उखडली गेली असे होत नाही…..आपले महापुरुष भलेही हरले असतील, म्हणून ते आपल्या दृष्ठीने खलनायक ठरत नाहीत. ते आपले महानायकच आहेत, अशा स्वरुपातील त्यांची खरीखुरी प्रतिमा निर्माण करणारी नाटके, खन्डकाव्ये, महाकाव्ये निर्माण करून ती लोकांच्या हृदयाला भिडवण्याच्या बाबतीत असुरानी हलगर्जीपणा केला…..आणि आजतागायत बहुजन समाजाने असुरांच्या या द्षावर फार मोठी मात केलेली नाही.’\nडॉ. आ. ह. साळुंखे यांचे वरील विश्लेषण हे आजच्या बहुजनासाठी अत्यंत बोधप्रद आहे. स्वाताचा इतिहास जाणुन घेण्यासाठी आपल्याच शत्रूवर अवलंबून राहणे ही आपली फार मोठी चूक झाली. बहुजन समाज इतिहासाच्या साधनाबद्दल , इतिहास लेखनाबद्दल अनभिज्ञ राहीला, त्यामूळे आपल्या सांस्कृतिक शत्रूनी सांगितलेला, लिहिलेला एकांगी, पूर्वग्रहदुषित इतिहास आपण स्वीकारला. त्यामुळे बहुजनांच्या शेकडो पिढ्यांचे वैचारीक, सामाजिक नुकसान झाले.\nइथून पुढील काळात आपल्या पूर्वजांची ही चूक आपण सुधारण्याची गरज आहे. त्याची सुरूवात तर झाली आहे. नुसत्या सुरुवातीने ब्राम्हणी संस्कृतीचे बुरूज ढासळतील की काय अशी शंका यायला लागली आहे. इतिहासाच्या पुनर्मांडणीचे हे कार्य बहुजन समाजातील सुशिक्षीत, सुजाण लोकानी पुढे चालू ठेवले पाहिजे. वाचकांच्या पत्रव्यवहारपासून संपादकीयापर्यंत आणि पुस्तके, कथा, कादंबर्या, चित्रपट, नाटके, मालिका, इंटरनेट या माध्यमाद्वारे बहुजन समाजाचा प्रगल्भ आणि प्रभावी इतिहास आपण मांडला पाहिजे. आपल्या भावी पिढ्याना आपला आणि आपल्या पूर्वजांचा महान इतिहास समजण्यासाठी आपल्या सांस्कृतिक शत्रूवर अवलंबून राहायला लागू नये, याची जबाबदारी आपल्यावर आहे. तेव्हा उचला लेखणी आणि सनातनी संस्कृतीला खिंडार पाडण्यासाठी सज्ज व्हा. बहुजन समाजातील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी यानी जागृत राहून या सामाजिक कार्यात योगदान द्यावे.\nसुजाण वाचकाकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रियाचे स्वागतच राहील.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nइतिहास लिहिताना ब्राह्मणांसह कुणालाही दुखविण्याचा लेखकांचा उद्देश नसतो. त्यांना बहुजन समाजातला मनुवाद्यांच्या आगीतून बाहेर काढावयाचे आहे . अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मकांड, दैववाद, देवभोळेपणा, विषमता वगैरे प्रकारचे मनुवादी चटके बसून बहुजन समाज्याच्या हालअपेष्ठा वाढलेल्या आहेत. म्हणून ते बोलत आहेत, लिहित आहेत. त्यांचे कर्तव्य ते करीत आहेत. पण हा मनुवादी वर्ग (वर्ण श्रेष्ठत्वाचा, दैववादाचा आणि ज्ञानाचा फाजील अहंकार असणारे) त्यांना अडथळा करीत आहेत. प्राचीन काळापासून हे असेच चालू आहे. या देशात सुज्ञ आणि बुद्धिवादी ब्राह्मण असतील तर () त्यांनी याकडे लक्ष्य देण्याची कृपा करावी. पण त्यांनी मनुवाद्यांच्या रक्षणासाठी परिवर्तनवादी बनून बहुजनांची दिशाभूल करू नये हि नम्र विनंती.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष स��पता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/udayanraje-bhosale-appeals-maratha-youth/", "date_download": "2019-01-16T10:16:44Z", "digest": "sha1:Y5JUGYYXB5MDLMCXOWBEB2CALPFTOERP", "length": 6915, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्या – उदयनराजे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्या – उदयनराजे\nटीम महाराष्ट्र देशा : आषाढी निमित्त सबंध पंढरपूर विठ्ठलनामाच्या जयघोषात नाहून निघाल आहे. मात्र यंदा वैष्णवांच्या मेळ्याला मोर्चाच संकट आहे.गेल्या क���ही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पंढरपुरात दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.\nदरम्यान, आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असं आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केलं आहे. तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचं आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असं देखील उदयनराजेंनी म्हटलं आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nसोलापुर जिल्ह्यात मराठ्यांनी रणशिंग फुंकले; पंढरीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर महासंकट\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम बाळासाहेबांनी…\nटीम महाराष्ट्र देशा - शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय…\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nविद्यापीठातील वादांची मालिका सुरूच ; पगडी पाॅलिटिक्स नंतर आता लोगोवरून…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A8.html", "date_download": "2019-01-16T10:33:43Z", "digest": "sha1:MOTSKWUMQ57AMTX5X3PFH4HOYXKDH42W", "length": 28890, "nlines": 183, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "नारायण राणेंचं रुदन! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog नारायण राणेंचं रुदन\n““ एकदा एक बिनशिडाचं तारु भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि’नारा’ गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होतं. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. ‘आम्हाला वाचवा’ असा आक्रोशही सुरू केला. पण वादळ आणि लाटांच्या तांडवात तो केविलवाणा आवाज तिकडे पोचलाच नाही. मग आसपास आणखी कुणी आपल्यास वाचविण्यासाठी भेटतं का याचाही शोध सुरू झाला.\nअखेर नाईलाज झाला. होडीचं काय होईल ते आता नशीबावर सोपवावं असा स्वाभिमानी विचार करून तिघेही खवळलेल्या समुद्राकडे हतबलपणे पाहात राहिले.\nलांबवर एक कि’नारा’ दिसत होता. होडी हळुहळू तिकडेच जात होती.\nसुदैवाने सारे कि’नाऱ्या’वर उतरले.\nजीव वाचल्याचा आनंद तिघांनाही लपवतां येत नव्हता.\nकाही वेळ विश्रांती घेऊन ते आत शिरले आणि त्यांना धक्का बसला\nत्या बेटावर एकही प्राणी दिसत नव्हता. माणसाचा तर मागमूसही नव्हता…\nतिघेही काही क्षण घाबरले. मधल्याने दाढीवरून उगीचच हात फिरवला.\n‘आता दाढी वाढवावीच लागणार’ तो पुटपुटला आणि मोठ्याने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला.\nआता आपणच काहीतरी केलं पाहिजे हे ओळखून आवाजात उसना उत्साह आणून तो म्हणाला,\n‘चला… आजपासून आपणच या बेटावर राज्य करू आपण इथले राजे\nउरलेल्या दोघांचे डोळे चमकले\nआणि तिघंही हातात हात घेऊन उंच आवाजात नारा दिला, ‘हा कि’नारा’ आमचा आहे\nबेटावर चहुबाजूंनी त्या नाऱ्याचा एकमुखी आवाज घुमला\nनारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडण्यापूर्वी पत्रकारितेतील माझा जुना प्रिय सहकारी दिनेश गुणे यांनं ‘किनारा’यण’ ही; नारायण राणे किंवा त्यांच्या पुत्रांचा नामोल्लेखही नसलेली पण, त्यां तिघांन��च उद्देशून असलेली संकेतकथा फेसबुकवर पोस्ट केलेली आहे. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देतांना नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्ये ऐकली आणि दिनेश गुणेची कथा वास्तव व बोचरेपणा यांचं अफलातून उदाहरण आहे याची खात्री पटली.\nनारायण राणे यांना भाजपत नेण्याची घाई मिडियाला कितीही झालेली असली तरी काही महिन्यापूर्वी मी लिहिलं होतं की, त्यांना पक्षात घेण्याची भाजपला मात्र मुळीच घाई नाही; कारण ज्या वस्तूची उपयोगिता संपलेली असते तिचे मूल्य शून्य असते. टीआरपीच्या नादात किंवा नारायण राणे यांच्याच ‘टीप’वरुन बातम्या देताना बाजारपेठेचा हा नियम ठाऊक नसावा अन्यथा राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या इतक्या वावड्या उठवण्याचा इतका उठावळ छचोरपणा मिडियानं केला नसता. सुमारे बारा वर्षापूर्वी शिवसेना सोडतांना नारायण राणे यांची जी वट राजकारणात होती ती आता पार उतरलेली आहे आणि ती मिळवल्याशिवाय त्यांना पुन्हा उठाव मिळणार नाही याचं भान या वावड्या उठवताना राहिलं नाही. एक लोकसभा आणि सलग दोन विधानसभा निवडणुकात पराभव चाखावा लागल्यानं आणि राहुल गांधी यांनी फेकलेला विधान परिषद सदस्यत्वाचा ‘तुकडा’ लाचारागत स्वीकारल्यावर, नारायण राणे यांचे हे असे हाल होणं अटळच होतं; ते फक्त राणे यांना कळत नव्हतं ही गोम होती. त्यामुळेच कॉंग्रेस सोडण्याची घोषणा करतांना नारायण राणे जे काही बोलले आहेत, त्याचं वर्णन ‘रुदन’ अशा एकाच शब्दात करावं लागेल.\nएकिकडे वैयक्तीक आकांक्षा काहीच नव्हती आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपद दिलं नाही, असा गळा काढायचा, अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्ष वाढत नाही असं म्हणतांना जहाज सोडण्याचा निर्णय जाहीर करायचा, कॉंग्रेस पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणतांना नऊ वर्ष मंत्रीपद, एकाच घरात दोन आमदार आणि एक खासदार, सलग दोन निवडणुका हरल्यावरही मिळालेलं विधान परिषद सदस्यत्व, याचा पडलेला विसर पडणं हे नारायण राणे यांचं राजकीय भान सुटल्याचं लक्षण आहे; नारायण राणे यांना राजकारणाचं आकलन पक्कं आहे किंवा नाही असाही प्रश्न त्यातून निर्माण झालेला आहे. अहमद (अमद नव्हे) यांच्या सांगण्यावरुन आपण विलासराव देशमुख यांच्या विरोधात बोललो ही जाहीरपणे सांगून आपल्याला स्वत:च्या मताने नव्हे तर कुणाच्या न कुणाच्या इशाऱ्यावर वागायची संवय आहे, अशी दिवाळखोरी ��ारायण राणे यांनी जाहीर केली; म्हणजे शिवसेनेसारखं भक्कम कवच आणि कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाछत्राखाली वावरल्यानं त्यांचं तोकडेपण उघडकीला आलेलं नव्हतं, असाच याचा अर्थ आहे आणि हे दस्तुरखुद्द नारायण राणे यांनीच चव्हाट्यावर आणलेलं आहे. कॉंग्रेसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ घालण्याची पध्दत नसून ‘मुजरा’ करावा लागतो, कॉंग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींचा कल ओळखून सूर्योदयाचीही दिशा ठरवण्याची प्रथा आणि परंपरा आहे, कोणत्याही मोठ्या पदाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्याला कॉंग्रेस पक्षात कायम दुर्लक्ष, उपेक्षा आणि अवहेलनाच सहन करावं लागण्याची परंपरा आहे, शिवसेना सोडून राणे यांच्यासोबत जे आले त्यांची काँग्रेसी शैलीत कधीच वाताहत करून टाकण्यात आलेलेली आहे, हे नारायण यांना कळू नये आणि त्यांच्या सल्लागारांनीही हे सांगू नये ही तर भीषण शोकांतिकाच म्हणायला हवी.\nनारायण राणे यांचं उघडकीला आलेलं तोकडेपण कसं आहे तर – कॉंग्रेसच्या सलग पराभवासाठी राज्यातील नेत्यांना राणे जबाबदार धरतात पण, देश पातळीवर झालेल्या कॉंग्रेसच्या सुपडा-साफसाठी ते राहुल गांधी किंवा सोनिया यांना दोषी ठरवत नाहीत; (आम्ही सोनिया गांधी यांनी सांगितलं तरच ऐकू. अशोक चव्हाण यांचं ऐकणार नाही, असं तद्दन भोंगळ राजकीय विधान नीलेश राणे यांनी केलंय) कॉंग्रेसच्या विस्तारासाठी जीव तोडून प्रयत्न होत नाहीत असं म्हणत असतानांच, आपण त्यासाठी काय केलं हे ते न सांगता कॉंग्रेसनं मुख्यमंत्री करण्याचा शब्द पाळला नाही, हेच केविलवाणं रुदन नारायण राणे करत राहतात.\nखूप बोल लावूनही अखेर अशोक चव्हाण यांच्या मंत्री मंडळात उद्योग मंत्रीपद स्वीकारून नारायण राणे यांनी ते पदासाठी आसुसलेले असल्याचं सिध्द केलं आणि तेव्हापासून त्यांची कॉंग्रेसमधली वट आणि प्रभाव ओसरण्यास सुरुवात झाली. राणे यांना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याला कोणी रोखलं नव्हतं पण, जो कोकण हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो त्याच किल्ल्यात स्वत:चा आणि पुत्राचा पराभव राणे रोखू शकले नाहीत; लग्गेच झालेल्या पोटनिवडणुकीत मुंबईतही बांद्रा मतदार संघातून नारायण राणे दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभवाला आणि तेही शिवसेनेकडूच सामोरे गेले; याचा अर्थ असा की, कोणत्याही सभागृहात स्वबळावर निवडून येण्याइतपतही नारायण राणे यांचा प्रभाव उरलेला नाही, दोन पुत्र आणि एक आमदार वगळता त्यांचा कोणी समर्थक आता उरलेला नाही अशी आजची स्थिती आहे. त्यात या सुपुत्रांनी जे काही ‘कर्तृत्व’ कोकणात दाखवलं (त्याला जनसामान्यांच्या भाषेत मग्रुरी आणि माजोरीपणा म्हणतात) तेही नारायण राणे यांचा कोकणातील प्रभाव ओसरण्याचं एक मुख्य कारण आहे; हे नारायण राणे यांनी नाही तरी भाजपनंही चांगलं ओळखलेलं आहे. भाजपतील एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांना भाजपत प्रवेश मिळणारच आहे. पण, बहुदा ग्राम पंचायत निवडणुकात प्रभाव सिध्द केल्यावरच नारायण राणे यांना भाजपत प्रवेश मिळेल असं जे बोललं जात त्यात तथ्य वाटतंय. हे म्हणजे पद्मविभूषण सन्मान मिळाल्यावर मानद वॉर्ड कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासारखं झालंय\nयुतीत असतांना नारायण राणे यांना ज्युनिअर असणारे भारतीय जनता पक्षातले राज्यातले बहुसंख्य नेते आता निर्णयाधिकारी झालेले आहेत. एके काळी ‘ज्युनिअर’ असणारे भाजपचे देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महाराष्ट्राचा चेहेरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे (आज्ञाधारकपणे) काम करतील का, भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका राणे यांना (निमुटपणे) मान्य असेल का, मुख्यमंत्री नसलेल्या पण, त्या पदाचे दावेदार असणाऱ्या नारायण राणे यांचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना मान्य असेल का, दरवषी एकदा रेशीमबागेत हजेरी लावण्याचा संयम राणे यांच्यात आहे का, राणे यांना तातडीनं एखाद्या सभागृहात निवडून आणायचं कसं…असे अनेक जर-तर, पण-परंतु राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात आहेत.\nकमी बोलावं आणि संयमानं वागावं ही समजही अजून राणे यांना राजकारणात राहून आलेली नाही, असाही त्यांनी कॉंग्रेसचा त्याग करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस आणि सेनेवर तसेच सर्वच नेत्यावर जी काही सरबत्ती केली त्यातून समोर आलेलं आहे. या स्वभावामुळे एकतरी मित्र राजकारणात उरेल का असा प्रश्न नारायण राणे का पडत नाही, हे काही समजत नाही. शिवसेना सोडतांना शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणे यांनी केलेली होती प्रत्यक्षात शिवसेना वाढली. सुमारे १३० वर्षांचा कॉंग्रेस नावाचा विचार, या देशाला राजकारण आणि विकासाचं मॉडेल देणारा कॉंग्रेस पक्ष आपल्या शापामुळे संपेल, हा नारायण राणे यांचा आशावाद भाबडाच म्हणावा लागेल. असे तळतळाट देऊन काहीच साध्य होत नाही हे, तिसऱ्या पक्षांतराच्या तयारीत असलेल्या नारायण राणे यांना उमजलेलं नाही, हाही या तोकडेपणाचा आणखी एक अर्थ आहे.\n-म्हणूनच कॉंग्रेस पक्ष सोडतांना नारायण राणे यांनी एखादं शौर्यगीत गायलेलं नाहीये तर रुदन केल्याचं महाराष्ट्रासमोर आलंय. या रुदनातून अमृत निघालं नाही तर दिनेश गुणे म्हणतो त्याप्रमाणे आणखी एखादा नवा ‘किनारा’ शोधण्याची वेळ नारायण राणे यांच्यासाठी भविष्यात येईल. ती वेळ नारायण राणे यांच्यावर येऊ नये यासाठी शुभेच्छा\n​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी\nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…...\n​भाजपविरोधी ऐक्याच्या बाजारातल्या तुरी \n​​‘बीजेपी माझा’ कारण माध्यमांचं उथळपण \nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nमराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका\nअसा ‘साधू’ आता होणे नाही \nजिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…\nदानवेंचा रिकामा आड आणि पोहोरा\nनो पार्टी इज डिफरन्ट \nभाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती \n‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध \nभांडा आणि नांदाही सौख्यभरे\nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \n‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल\nही तर राजकीय हाराकिरी \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, ��ुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=2305", "date_download": "2019-01-16T09:42:27Z", "digest": "sha1:ULGPL4JAHXYTCDWYOQCHC4LDZPYM5EVU", "length": 10289, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » डहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nडहाणूत फुलते आहे भरतनाट्यम नृत्यकला\nदि. १८: भरतनाट्यम नृत्यकलेत निपुण असलेल्या सौ. दिप्ती कुणाल माळी यांच्या पुढाकाराने ही नृत्यकला आता डहाणूत रुजत चालली असून येथील नवकलावंतांनी नुकताच मुंबई येथे शानदार प्रयोग सादर केला. मुंबईतील (नेरूळ) आगरी कोळी भवन येथे पार पडलेल्या या प्रयोगामध्ये डॉ. अंजली मस्कारेन्हस, सौ . श्रद्धा राऊत, सौ. प्रियांका शिंदे, कु. मोनिका पाटील, कु. सिद्धी सोरटी, कु. युक्ता डहाणूकर, कु. हेमांक्षी शिंदे, कु. अनुश्री पाटील, रॉबिन बेर्डे, अनुष्का कुलकर्णी, अक्षरा पिल्लेयी यांनी भाग घेतला. सर्व सहभागींना प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच अखिल भारतीय संगीत समिती��्या माध्यमातून संगीत क्षेत्रात योगदान देत असल्याबद्दल सौ. दिप्ती यांचा कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. गिता जयराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.\nराज्याच्या शिक्षण विभागाने मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या शालांत परिक्षेमध्ये शास्त्रीय संगीत, लोककला, चित्रकला अशा कला विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव २५ पर्यंत गुण देण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे विविध कलांना प्रोत्साहन मिळणार असून नृत्याचे धडे घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ. दिप्ती यांनी डहाणूत हे शिक्षण उपलब्ध करुन दिल्यामुळे संधी निर्माण झाली आहे\nPrevious: व्यवस्था समजून घेण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणे आवश्यक\nNext: डहाणू नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात घेऊन स्मृती इराणींचे नाक कापा\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक, 2 गावठी पिस्तुल व 1 कट्टा हस्तगत, पालघर स्थानिक गुन्हे शाखेची वसईत कारवाइ\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Two-jawans-of-Karnataka-martyrs-were-killed-in-a-Naxal-attack/", "date_download": "2019-01-16T11:11:49Z", "digest": "sha1:ZHNBEXUXMF2BXZEE4TYEATJTTDZQCV5Y", "length": 4296, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नक्षलवादी हल्ल्यात कर्नाटकातील दोन जवान शहीद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नक्षलवादी हल्ल्यात कर्नाटकातील दोन जवान शहीद\nनक्षलवादी हल्ल्यात कर्नाटकातील दोन जवान शहीद\nबेळगाव जिल्‍ह्यातील एक जवान\nबस्तर (छत्तीसगड) विभागातील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाले आहेत. संतोष लक्ष्मण गुरव (वय २७) आणि विजयानंद नायक अशी शहीद जवानांची नावे आहेत. संतोष गुरव हे (हलगा ता. खानापूर) येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी तीन बहिणी आहेत.\nसोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हे दोन्ही जवान दुचाकीवरून गस्त घालत असतानाच ताडबाऊली गावाजवळ झालेल्या आयईडी स्फोटात दोघेही गंभीररित्या जखमी झाले. या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती नक्षलवाद विरोधी विभागाचे महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी दिली. बीएसफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईने नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला.\nसंतोष हे पाच वर्षांपूर्वी बीएसएफमध्ये दाखल झाले होते. तीन महिन्यांपूर्वी सुटीवर गावी येऊन गेले होते.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/social-media-group-active-issue/", "date_download": "2019-01-16T10:03:00Z", "digest": "sha1:WRRFK7QZKHTLNMYQ56JT26SAXQ4VBNET", "length": 7783, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोशल कट्ट्यावरील पॉझिटिव्ह ‘युथ’ मुव्हमेंट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सोशल कट्ट्यावरील पॉझिटिव्ह ‘युथ’ मुव्हमेंट\nसोशल कट्ट्यावरील पॉझिटिव्ह ‘युथ’ मुव्हमेंट\nकोल्हापूर : विजय पाटील\nसोशल मीडिया म्हणजे निव्वळ टाईमपास... फालतू चर्चा अन् टुकार कमेंटस्... नको त्या स्टेटस् अपडेटस्... अशी चर्चा अनेकजण (जे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत असेही काही नेटिझन्स्) करतात. हे काही अंशी खरं असल�� तरी सोशल मीडियामुळे अनेक चळवळीही सुरू झाल्या आहेत. ज्यातील नेटिझन्स्ना समाजात काही तरी चांगलं व्हावं असं वाटतंय...त्याला दुसर्‍याला मदत करायचीही इच्छा आहे आणि तो करतही आहे. समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनेचं प्रतिबिंब पाहायचं असेल तर ते आता सोशल मीडियावरच पाहायला मिळते.\nमेरी बेटी, मेरा अभिमान, सेल्फी वुईथ डॉटर, आय लव्ह माय इंडिया, माझा देश, मी देशाचा, स्वदेशी वापरा, रोजगार वाढवा...अशा अनेक मोहिमा नेटकर्‍यांनीच सुरू केल्या आणि त्याला हजारो काँमेेटस्, लाखो लाईक्स्च्या माध्यमातून प्रतिसादही देत आहे. आई, बहीण, पत्नी आणि समाजातील इतर महिलांकडे बघण्याची नवी सकारात्मक द‍ृष्टी सोशल मीडियानेच आजच्या पिढीला दिली आहे.\nसोशल मीडियावर केवळ चकाट्या पिटणारेच नाहीत. याठिकाणी छोट्या-मोठ्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचे अनेक गु्रप्स् आहेत. महिला नव उद्योजकांना प्रेरणा देणारे, नोकरी, वैयक्‍तिक समस्यांवर मोफत मागदर्शन करणारे शेकडो हेल्पिंग हँन्डस् सोशल मीडियातून पुढे आले आहेत. जाती-पाती तोडो, भारत जोडो हे अभियान तर सोशल मीडियावर कमालीचे यशस्वी झालेले दिसते. एखाद्या संवेदनशील मुद्द्यावर चर्चा झडत असताना राष्ट्रीयत्वाच्या नजरेतून अशा प्रश्‍नांकडे बघणार्‍यांची आणि भिडणार्‍यांची संख्या खूप मोठी दिसते. दोस्तांनो, सोडून द्या, पुढे चला असं मैत्रीने सांगणारेही अनेकजण असतात. नो करप्शन, न्यू ऑप्शन अशी संकल्पना घेऊन मध्यंतरी तरुणांकडून भ्रष्ट व्यवस्था संपवण्यासाठी थेट भूमिका घेतली होती. ज्या सरकारी कार्यालयात कामासाठी लाच दिली आहे, अशांची नावे जाहीर करा, असे आवाहनच करण्यात आले होते. लाच देऊ नकाच पण चुकून दिली असेल तर ती जाहीर करा, ही सोशल मीडियावरील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला व्यापक बळ मिळाले होते.\nएकमेकांशी वाद घालण्यापेक्षा सोपे आणि परवडणारे शोध लावा आणि जगाला सांगा असं आवाहन करणारी युथ चळवळ तर सोशल मीडियावर दररोज लोकप्रियतेचा एकएक टप्पा पादाक्रांत करीत हजारोंना आपल्याशी कनेक्ट करीत पुढे चालली आहे. सोशल मीडियावरील हे चित्र खूपच आश्‍वासक आहे. या तरुणांचा द‍ृष्टीकोन सकारात्मक आहे. मानवतावादी आहे. कोण काहीही करू दे आपण मात्र चांगलं, उदात्तच करत राहणार असा त्यांना नारा दिसतो. राजकारणविरहीत आणि जाती-धर्म विरहीत ही तरुणाईची आश्‍वासक चळवळ दिवसेंदिवस वाढत जात आहे.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Alibag-Five-people-from-the-same-family-commit-suicide/", "date_download": "2019-01-16T11:03:05Z", "digest": "sha1:6YMD3VM7XAPXHMXPJC3F6QJSTLHCUWZM", "length": 6554, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न\nएकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न\nअलिबाग तालुक्यातील आक्षी गावात एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 2 महिला, 1 पुरुष तर 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. विष प्राशन केलेल्या 5 ही जणांना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील दोन चिमुकल्यांना मुंबईत हलविण्यात आले असून, एका महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, रामचंद्र पाटील हे व्यवसायाने रिक्षा चालक आहेत. आज 4 जून रोजी त्यांनी त्याची पत्नी, सून व 2 नातवंडे यांनी शेतीला वापरण्यात येणारे विषारी औषध शितपेयातून प्राशन केले. त्यानंतर स्वराज व स्वराली ही दोन चिमुकले जोरजोरात रडायला लागली. घरात माणसे असतानाही मुले का रडत आहेत हे पाहण्यासाठी शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडला. त्यावेळी दोन चिमुकले रडत असून घरातील 3 जण बेशुध्द अवस्‍थ्‍ोत पडल्‍याचे दिसून आले.\nया घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारच्या लोकांनी आक्षीचे माजी सरपंच यांना बोलावून कुटुंबातील सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामचंद्र पाटील आक्षी (वय 60), रंजना पाटील (50), कविता पाटील (25), स्वराली पाटील (दीड वर्ष ), स्वराज पाटील (दीड वर्ष) अशी विष प्राशन केलेल्यांची नावे आहेत.\nविष घेतल्‍याने पाचही नागरिकांची प्रकृती चिंताजनक झाल्‍याने पाचही जणांना जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील रंज��ा व रामचंद्र यांची प्रकृती स्थिर असून सून कविता हिची तब्येत नाजूक असल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर स्वराज याच्या मेंदूपर्यत विषाचा प्रयोग झाला असल्याने त्याला मुंबई येथे हलविण्यात आले आहे. तर स्वराली हिची तब्येत ठीक असली तरी तिलाही मुंबईत हलवण्यात आले आहे.\nसदरची घटना कळताच उपविभागीय अधिकारी डी. बी. निघोट व अलिबाग पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. मात्र ही विषबाधा पाटील कुटुबियांनी विष हा घेतले याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. एकाच कुटुंबातील 5 जणांनच्या विषबाधेमुळे आक्षी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dhangar-reservation-TATA-report-in-fifteen-days/", "date_download": "2019-01-16T10:12:31Z", "digest": "sha1:Z3ATXFRNYLH274SVLKLL57OI2FKSITKN", "length": 6333, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धनगर आरक्षण; टाटाचा अहवाल पंधरा दिवसात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › धनगर आरक्षण; टाटाचा अहवाल पंधरा दिवसात\nधनगर आरक्षण; टाटाचा अहवाल पंधरा दिवसात\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nधनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या संदर्भात नेमलेल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा (टिस) अहवाल येत्या पंधरा दिवसांत येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पदुम मंत्री महादेव जानकर यांनी दिली.\nराज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग सुरूच असताना आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी कंबर कसली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी धनगर आरक्षणाबाबत सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही तर राज्यभरात या समाजाच्या संयमाचा बांध फुटेल, असा निर्वाणीचा इशारा यशवंत क्रांती सेनेचे पदाधिकारी नवनाथ पडळकर यांनी दिला आहे.\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 10 ऑगस्टला संस्थगित होत असल्याने अहवालाचे गाजर दाखवून जानकर समाजाची फसवणूक करत आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नसून धनगर समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नसल्याचा इशारा पडळकर यांनी दिला होता,त्या पार्श्‍वभूमीवर जानकर यांनी सरकार या समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्यामुळे समाज बांधवांनी आंदोलन करू नये, असे आवाहन केले आहे.\nमहादेव जानकर म्हणाले, धनगर समाजावर ड आणि र या अक्षरामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, आरक्षण देण्यासाठी काही घटनात्मक तरतुदी असतात, या तरतुदींचे पालन करावे लागणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा धनगर समाजाच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर तो दिल्लीला पाठवला जाईल. राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आणि सामाजिक न्याय विभागानंतर आदिवासी विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर धनगरांचा आदिवासी जातीत समावेश करून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असा दावाही त्यांनी केला.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/The-first-entry-age-is-6-years/", "date_download": "2019-01-16T11:19:33Z", "digest": "sha1:IZ3HQOYXBSC5MMKYBMBG3MOQK6QFCIZJ", "length": 5509, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षेच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › पहिली प्रवेशाचे वय ६ वर्षेच\nपहिली प्रवेशाचे वय ६ वर्षेच\nमुलांचे बालपण हिरावले जाऊ नये हे लक्षात घेता इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्याचे वय 6 वर्षांवरून 5 वर्षे करता येणार नाही, असे आज शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे पहिली प्रवेशाचे वय सहा वर्षेच राहणार आहे. शिक्षक सदस्य दत्तात्रय सावंत यांनी पहिली प्रवेशाचे वय पाच वर्षे करावे, अशी मागणी करत नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते.\nयासंदर्भात अनेक बालमानसोपचारतज्ज्ञांशी चर्चा केल्याचे सांगत, संपूर्ण आयुष्याचा विचार करता मुलांचा बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासही अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे भविष्यात निर्माण होणार्‍या स्पर्धेच्या नादात पाच वर्षांचा निर्णय हा घातक ठरेल, असे तावडे यांनी सांगितले. मुलांचे बालपण खुरडण्याचा अधिकार कोणालाही नाही. मुलांना सुरुवातीची काही वर्षे जास्तीत जास्त कौटुंबिक वातावरण मिळाले पाहिजे, असे शिक्षणमंत्री म्हणाले.\nदत्तात्रय सावंत यांनी या चर्चेत बोलताना अनेक राज्यांमध्ये पाच वर्षांत इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जातो मात्र महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांमध्येच सहा वर्षे वयाची अट आहे यामुळे राष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि स्पर्धांमध्ये संधी मिळताना राज्यातल्या विद्यार्थ्याना अडथळे निर्माण होतात असं सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, शेकापचे बाळाराम पाटील , काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी सावंत यांच्या मागणीला पाठिंबा दिला मात्र शिक्षण मंत्र्यांनी हे वय पाच वर्षे करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं.\nबेहीशेबी संपत्‍ती प्रकरणी रल्‍वे अधिकार्‍याला ७ वर्षे सक्‍त मजुरी\nशिवसेनेला अल्टीमेटम नाही, चर्चेचा मार्ग खुला : रावसाहेब दानवे\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Ahmednagar-shivsena-press-conference-for-double-murder-of-Shiv-Sena-leaders/", "date_download": "2019-01-16T11:05:51Z", "digest": "sha1:OOLJGIRSVILDSPUKKK24EGLBLSXTNHZZ", "length": 5602, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पदाधिकारी हत्‍या प्रकरण, ‘तर शिवसैनिकांचा संयम सुटेल’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पदाधिकारी हत्‍या प्रकरण, ‘तर शिवसैनिकांचा संयम सुटेल’\nपदाधिकारी हत्‍या प्रकरण, ‘तर शिवसैनिकांचा संयम सुटेल’\nकिरकोळ घटना घडूनही शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांनंतर गुन्हे कसे दाखल झाले एसपी ऑफीस फोडल्याप्रकरणी गंभीर गुन्हा असतानाही कलम वगळले कसे एसपी ऑफीस फोडल्याप्रकरणी गंभीर गुन्हा असतानाही कलम वगळले कसे पोलिस कुणाच्या दबावाखाली आहेत पोलिस कुणाच्या दबावाखाली आहेत असा सवाल करून शिवसेनेवर दबावतंत्र सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेना अन्याय सहन करणार नाही. खोटे गुन्हे दाखल केल्यास संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना उभी राहील. गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ १५ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत गुन्हे मागे न घेतल्यास शिवसैनिकांचा संयम सुटेल, असा इशारा जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nउपनेते अनिल राठोड म्हणाले, ‘‘कलमे वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. एसपींनाही जाब विचारण्यात आला आहे. पोलिस मोठ्या लोकांना आणि त्यांच्या दुकाने, हॉटेलला संरक्षण देत आहेत. एसपींकडे मागणी करूनही मयतांच्या कुटुंबीयांना अद्याप पोलिस संरक्षण देण्यात आलेले नाही. शिवसेनेने वरीष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे नगरला येणार आहेत, असे अनिल राठोड यांनी सांगितले.\nदरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांना लवकर जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी आकसापोटी गंभीर कलम लावले. तर एसपी ऑफीस फोडणाऱ्यांना लवकर जामीन व्हावा यासाठी ३३३ चे कलम हटवण्यात आले. यामागे कुणाचा दबाव आहे असा सवालही राठोड यांनी केला आहे.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/In-the-office-of-msedcl-movement/", "date_download": "2019-01-16T10:32:50Z", "digest": "sha1:YOIXJIDXA4P4XVLP6MNPSOO5KCOWYGBW", "length": 6154, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणात दीड तास ठिय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महावितरणात दीड तास ठिय्या\nमहावितरणात दीड तास ठिय्या\nगेल्या दोन महिन्यांपासून नादुरूस्त असलेले पळशी येथील रोहित्र बदलून मिळावे, या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयात दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. महावितरणचे सहायक उपअभियंता मंगेश प्रजापती यांनी मंगळवारपर्यंत रोहित्र बदलून देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nजुन्या गावठाणातील रोहित्र गेल्या दोन महिन्यांपासून नादुरूस्त असल्याचे आंदोलकांनी प्रजापती यांना सांगितल्यानंतर तसा अहवाल अद्यापही आपणाकडे प्राप्त झाला नसल्याचे प्रजापती यांनी सांगितल्यानंंतर आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत रोहित्र बदलून दिले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत ग्रामस्थांनी घोषणाबाजी सुरू केली.\nत्यानंतर प्रजापती यांनी टाकळी ढोकेश्‍वरचे कनिष्ठ अभियंता देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तासाभरात पारनेर कार्यालयात रोहित्र जळाले असल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अहवालास उशीर झाल्याप्रकरणी दोषी असलेल्यांची चौकशी करून त्यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. मंगळवारपर्यंत रोहित्र बदलून देण्याचे लेखी अश्‍वासन प्रजापती यांनी यावेळी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुकाध्यक्ष नंदू साळवे, भाउसाहेब मोढवे, महादू साळवे, अमोल देठे, तुळशीराम मोढवे, संतोष मोढवे, अशोक बिलबिले, नारायण वाळूंज, भरत गागरे, चंदर साळवे, विशाल मोढवे, मोहन मोढवे आदी यावेळी उपस्थित होते.\nमहावितरणात दीड तास ठिय्या\nबाबुर्डी घुमटच्या गुन्ह्यात गंभीरची टोळी केली वर्ग\nविहिरीत ढकलून युवकाचा केला खून\nनऊ वर्षांच्या बालिकेवर मेव्हुण्याकडून अत्याचार\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्��� सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Pagari-priest-25-nomination-papers-for-Devasthan-committee/", "date_download": "2019-01-16T11:11:16Z", "digest": "sha1:74ZHSI37JZT5TN3RFVH75LT7RSXLZI4T", "length": 5600, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पगारी पुजारी; देवस्थान समितीकडे २५ अर्ज दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पगारी पुजारी; देवस्थान समितीकडे २५ अर्ज दाखल\nपगारी पुजारी; देवस्थान समितीकडे २५ अर्ज दाखल\nअंबाबाई मंदिरात पगारी पुजार्‍यांची नेमणूक केली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे 25 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, अंबाबाई मंदिर देवस्थान हे समितीपासून अलग करून मंदिरासाठी स्वतंत्र समिती कार्यरत होणार असल्याने आलेल्या अर्जांबाबत कोणताच निर्णय झालेला नाही.\nउन्हाळी अधिवेशनात राज्य शासनाने अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी विधेयक मंजूर केले. राज्यपालांच्या साक्षीने याचे कायद्यात रूपांतर होऊन महिना उलटला तरी कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल मात्र धिम्या गतीने सुरू आहे. विधेयक मंजूर होण्यापूर्वी देवस्थान समितीने पगारी पुजारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद लाभला. 25 अर्ज दाखल झाले.\nयापैकी पाच ते सहा अर्ज वगळता अन्य सर्व अर्ज वैदिकशास्त्रात पारंगत असलेल्या पुजार्‍यांचे आहेत. नव्या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाणार हे स्पष्ट नसल्याने पुजारी भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. वैदिकशास्त्रात पारंगत असलेल्या पुरोहितांचे अर्ज असले तरी त्यांना अंबाबाई मंदिरातील नित्यक्रमाची माहिती असणे तसेच हे नित्यक्रम बिनचूकपणे करण्याची त्यांचे कौशल्य आहे का या गोष्टी पडताळून पाहण्याची गरज आहे.\nशिवाय देवीची अलंकारिक पूजा, शुक्रवारी होणारा पालखी सोहळा या सर्वाची नियमितता कायम रहावी, अशी मागणी भक्तांकडून होत आहे. त्यामुळे पुजार्‍यांची नेमणूक करताना समितीला पुजार्‍यांना अंबाबाई मंदिरातील नित्यक्रम व धार्मिक बाबींचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/710-candidates-who-have-not-submitted-the-expenditure-on-the-radar/", "date_download": "2019-01-16T10:24:56Z", "digest": "sha1:FLTVIZ4FCDSAGSWDEUHGNCC2NXIOPI6S", "length": 3640, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खर्च न सादर करणारे 710 उमेदवार रडारवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › खर्च न सादर करणारे 710 उमेदवार रडारवर\nखर्च न सादर करणारे 710 उमेदवार रडारवर\nनिवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना मुदतीत खर्च सादर करावा लागतो, मात्र ग्रामपंचायत निवडणूक होऊन अनेक महिने झाले तरी अद्याप काही उमेदवारांनी खर्च सादर केलेला नाही. बीड तालुक्यात असे 710 उमेदवार असून ते कारवाईच्या रडारवर आहेत. यातील 39 उमेदवार हे निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत.\nबीड जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणूक असो वा इतर, निवडणुकीला उभा राहणार्‍या उमेदवारास मुदतीत निवडणुकीवर झालेला खर्च सादर कराव लागतो. हा खर्च विहीत नमुण्यात सादर करावा लागतो. खर्च सादर न केल्यास 710 उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यातील 39 उमेदवार हे सध्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आहेत. 710 उमेदवार हे केवळ बीड तालुक्यातील आहेत.\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Murder-Of-A-Girl-In-Ganeshagar-in-Nashik-Police-Registered-FIR-unknown-person/", "date_download": "2019-01-16T10:50:52Z", "digest": "sha1:KWKHS73K6Z6OEZF7O4U2GZK6YUHLLIGR", "length": 6936, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : तरुणीची हत्या करून नग्न अवस्थेत सोडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : तरुणीची हत्या क���ून नग्न अवस्थेत सोडले\nनाशिक : तरुणीची हत्या करून नग्न अवस्थेत सोडले\nत्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव येथील १९ वर्षीय तरुणीच्या तोंडावर बैलगाडीच्या जूखंडाने प्रहार करून निघृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. रंजना चंदर महाले असे मृत तरुणीचे नाव आहे.\nरंजना आई आणि बहिणीसोबत गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतातील घरात राहत होती. मृत तरुणीच्या दोन्ही बहिणींचे विवाह झाले होते. मात्र, नवऱ्याने सोडून दिल्यानंतर तिची एक बहिण विधवा आईच्या घरीच होती. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी संबंधित तरुणीची आई ताईबाई चंदर महाले यांच्यावर येऊन पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी मोठ्या मुलीने व रंजनाने आपल्या खांद्यावर घेतली होती. दोघी बघिणी मोल-मजुरीसाठी विनायकनगरहून गिरणारे येथे जात होत्या.\nशुक्रवारी रंजनाला बघण्यासाठी पाहुणे येणार होते. त्याचच आमंत्रण देण्यासाठी तिची आई गावातील नातेवाईकांना सांगण्यासाठी गेली होती. तर मोठी बहीण मजुरीला गेल्यामुळे रंजना एकटीच घरी होती. सातच्या सुमारास रंजाना घरात एकटी असल्याचा फायदा घेत काही अज्ञातांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. रंजना मदतीसाठी आवाज देत असताना गुन्हेगारांनी तिच्या डोक्यात नांगरासाठी वापरले जाणारे जूखंडाने जोरदार प्रहार केला. त्यातच तिचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.\nशवविच्छेदन अहवालानुसार, तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून, बलात्काराच्या प्रयत्नातून तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आई घरी आल्यानंतर तिने रंजनाला आवाज दिला. कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आईने बॅटरी घेऊन घराच्या आसपास शोध घेण्यास सुरुवात केली. घराच्या समोरच खळ्यावर रंजनाचा मृत्यूदेह नग्न अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर रात्री १ वाजता अज्ञाताविरोधात कलम ३०२ अनव्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिस निरीक्षक रवींद्र सोनवणे करत आहेत.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; क��ँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/dhule-dhule-jalgaon-off/", "date_download": "2019-01-16T10:06:06Z", "digest": "sha1:ZFA5TJL4BD7M7IZ7LZQIT5J4UMB542OG", "length": 7231, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धुळे, जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › धुळे, जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद\nधुळे, जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद\nभीमा कोरेगाव घटनेचा निषेधार्थ विविध संस्थे, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदाला जळगाव जिल्ह्यात सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला. विशेषता धुळे शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो नागरीकांनी सहभागी होत कोरेगाव घटनेचा निषेध केला. या दरम्यान दोन ठिकाणी किरकोळ दगडफेक तर ग्रामीण भागात विविध ठिकाणी बसेसवर झालेल्या दगडफेकीत 11 बसचे नुकसान झाले. तर दोन दिवसात जिल्ह्यात एकुण 21 बसेस फोडण्यात आल्या आहेत.\nदोन दिवसांपासून भीमा-कोरेगाव घटनेचे तिव्र पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. बुधवारी (दि.2) विविध संघटनांनी बंदचे अवाहन केल्याने सकाळपासूनच सर्वत्र वर्दळ कमी झाली होती. नेहमी गर्दी असलेला आग्रा रोडवरील बाजारपेठ, सराफी व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. तर शहरातील गल्ली बोळातील दुकानेही बंद होते. दुपारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर मोर्चास सुरूवात झाली. या मोर्चात साक्री रोडवरील भीमनगरातुन महिलाल कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मोर्चा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरून तहसिल कार्यालयपर्यंत नेला. यानंतर हा मोर्चा नगरपालिकेकडे न वळता थेट बारापत्थर चौक मार्गे आग्रारोड वरून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेण्यात आला.\nहा प्रकार वगळता मोर्चा शांततेत पार पडला. ग्रामीण भागात झालेल्या दगडफेकीत गौरव लक्ष्मण वाघ, हेमंत दिनेश आलोने, डॉ निखिल पंतवैदय, शांताराम पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी दोन शिष्ठमंडळांनी स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवदन दिले. नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, संजय शिरसाठ, आनंदा बागुल, वंदना बागुल यांच्यसह अन्य कार्यकत्यांनी भूमिका मांडली. राज्यात भाजपा सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमधे वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी मिलींद एकबोटे आणि संभाजी भीडेगुरूजी यांच्यावर गुन्हे दाखल करून देखिल त्यांना अटक केली नसल्याने त्यांना अटक करण्याची मागणी केली.\nस्त्रियांचे शोषण हा जटिल प्रश्‍न\nनाशिकमधील 60 हजार मालमत्तांवर वाढीव कर\nजिल्ह्यात तब्बल सात लाख व्यसनाधीन\n‘डस्टबिन’ खरेदीच्या चौकशीचे आदेश\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Extra-milk-powdered-peasants-bump/", "date_download": "2019-01-16T11:10:11Z", "digest": "sha1:NDN32EKHQM4O7WQUFYJYQEBIUA5Y5VEB", "length": 8867, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अतिरिक्त दूध, भुकटीचा शेतकर्‍यांना दणका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › अतिरिक्त दूध, भुकटीचा शेतकर्‍यांना दणका\nअतिरिक्त दूध, भुकटीचा शेतकर्‍यांना दणका\nदूध व्यवसायावर चरितार्थ अवलंबून असणारा शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. प्रतिदिन सुमारे 70 हजार लिटर अतिरिक्त दूध उत्पादन अन् 40 हजार मे. टन दूध भुकटी (पावडर) चा अतिरिक्त साठा आहे. घटत्या दूध दरामुळे शेतकर्‍याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुग्ध व्यवसाय हा शेतकरी शेतमजूर यांच्या चरितार्थाचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु अलिकडे या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. आणि सध्या तरी हा व्यवसाय खूपच अडचणीत सापडलेला आहे. परंतु या प्रश्‍नाकडे शासन व राज्यकर्ते गांभिर्याने बघत नाहीत.\nया व्यवसायातील म्हैस दुधाला उत्पादकाला मिळणारा दर हा फॅट व एस.एन.एफ. प्रमाणे 6.5 फॅट व 9.0 एस.एन.एफ. ला सध्या 36 रुपये दर मिळत आहे. परंतु अलिकडे म्हैस दूध उत्पादनात घट झालेली दिसून येते. त्यामुळे म्हैस दूध दर कमी झालेला नाही. परंतु आहे तोसुद्धा फारसा उत्पादन खर्चाचा विचार करता परवडणारा नाही. त्यामुळेसुद्धा म्हैस दूध उत्पादन वाढत नाही. दुसरीकडे गाईचे दूध म्हणजे एक चिंताजनक बाब झाली आहे. गाय दुधाच्या व्यवसायास शेतकर्‍यांनी पसंती दिली असून हा व्यवसाय शेतकर्‍यापासून शेतमजुरापर्यंत बहुसंख्य ठिकाणी केला जातो. अनेक ठिकाणी किमान एक-दोन गायी पाळलेल्या दिसतात. यावरून हा व्यवसाय दुय्यम न राहता हा चरितार्थाचा प्रमुख व्यवसाय झाला आहे.परंतु या व्यवसायाचे गणित चुकले आहे. आज एक गाय 10 लिटर दूध देत असेल तर तिला 6 किलो पशुखाद्य, 20 किलो वैरण, मजुरी, औषध पाणी इत्यादी खर्च हा जवळपास 200/- रुपये येतो आणि तिच्या दुधापासून मिळणारे उत्पन्न मात्र 170 ते 180 रुपये इतके आहे.\nदूध संघाकडून दर कमी\nदूध संघ किंवा खरेदीदारांकडून देखील दिवसेंदिवस दर कमीच होत असून त्यांनाही अनेक प्रक्रियांना सामोरे जावे लागत आहे. परंतु शासन मात्र सध्या या विषयावर विचार करण्यास तयार नाही. मूळ गायीच्या दुधाला आधारभूत किंमत मिळतच नाही. म्हणजेच प्रक्रिया करणार्‍या संस्था किंवा संघ दर देऊ शकत नाहीत.\nनाशवंत दूध भुकटीचा प्रश्‍न\nदूध हे नाशवंत असल्यामुळे त्याची दूध भुकटी करणे हाच एकमेव उपाय असल्याने दूध भुकटी करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. परंतु आज जवळपास 40 हजार मे. टन दूध भुकटी पडून आहे. दूध भुकटीची मागणी देशांतर्गत बाजारपेठात फारशी नसल्यामुळे त्याचाही दर प्रतिकिलो 110/- ते 125/- रुपयांपर्यंत आहे. त्याची बाजारपेठ शोधायची झाल्यास परदेशी बाजारपेठ शोधून परदेशात पाठविण्यासाठी केंद्र सरकारने त्यासाठी कायमस्वरुपी मदत करणे गरजेचे आहे. परंतु केंद्र सरकार, राज्य सरकारही मदत तोकडी करत आहे. शेतकर्‍यांच्या या ज्वलंत प्रश्‍नावर व त्यांचे अर्थार्जन चालणार्‍या या दूध व्यवसायावर जोपर्यंत ठोस निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत आंदोलन, मोर्चे काढून सरकारला जाग येईपर्यंत शेतकरी, शेतमजूर यांची थट्टा होत राहणार का हाच खरा प्रश्‍न आहे.\n70 हजार लिटर अतिरिक्त दूध...\nसध्या राज्यात, देशात दुधाचे उत्पादन अतिरिक्त आहे. त्यापैकी एकट्या महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादन दररोज 1 कोटी 40 लाख लिटर आहे. पिशवी (पाऊच) विक्री 40 टक्के म��हणजे 60 लाख लिटर आहे. 10 लिटरचे उपपदार्थ तयार होतात. म्हणजे दररोज गाईचे 70 हजार लाख लिटर दूध अतिरिक्त आहे.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Tulsiram-Chandni-one-day-police-custody/", "date_download": "2019-01-16T10:06:02Z", "digest": "sha1:2JKUHE5H63EOOVMIW52DZTRHKC5QXNTS", "length": 4034, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तुळशीराम चांदणेला एक दिवसाची पोलिस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तुळशीराम चांदणेला एक दिवसाची पोलिस कोठडी\nतुळशीराम चांदणेला एक दिवसाची पोलिस कोठडी\nभाकरवाडी ता.कोरेगाव येथील प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण संस्थेतील मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असणारा मुख्याध्यापक तुळशीराम अंकुश चांदणे याला कोरेगाव येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.\nपोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन, भाकरवाडी ता. कोरेगाव येथील प्रबोधन निवासी अंध विद्यालय व प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक तुळशीराम अंकुश चांदणे याने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची फिर्याद तिच्या नातेवाईकांनी सातारा पोलिस ठाण्यात नोंद केली होती.\nकोरेगावच्या पोलिस उपअधिक्षक कु.प्रेरणा कट्टे व परिविक्षाधिन पोलिस उपअधिक्षक कु.नंदा पाराजे यांनी तात्काळ जलद तपास करीत तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याध्यापक तुळशीराम चांदणे याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Former-Divisional-Commissioner-Prabhakar-Deshmukh-pat-for-vijaysinh-mohite-patil/", "date_download": "2019-01-16T10:56:56Z", "digest": "sha1:MDLP4EHMWWQSMBXCIFTRSZ45AKZP4HQL", "length": 7055, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजयदादांच्या दूरदृष्टिमुळेच विकासकामे : देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विजयदादांच्या दूरदृष्टिमुळेच विकासकामे : देशमुख\nविजयदादांच्या दूरदृष्टिमुळेच विकासकामे : देशमुख\nअकलूज : तालुका प्रतिनिधी\nशेतकरी हा शेती अर्थव्यवस्थेवर अवलंबून होता. सहकारमहर्षींनी शेतीबरोबर कृषी व औद्योगिकतेची सांगड घातली आणि शेतीपूरक व्यवसायाची निर्मिती केली. याच विचारांचा वारसा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी घेतला. यामुळेच आज माढा लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामे झाली आहेत, असे मत माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.\nशंकरनगर - अकलूज येथील उदय सभागृहात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून माण, खटाव, माढा व पंढरपूर तालुक्यात मंजूर करण्यात आलेल्या खुली व्यायामशाळा, एसटी निवारा शेड व हायमास्ट पोल मंजुरीचे पत्र खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी आयोजित समारंभात देशमुख बोलत होते.\nयावेळी मदनसिंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, हरिदास रणदिवे, डॉ. संदीप पोळ, श्रीराम पाटील, नरळे, मनोज पोळ, सिद्धार्थ हुलगे, रणजितसिंह देशमुख, बाळासाहेब सावंत, युवराज सूर्यवंशी यांच्यासह माण, खटाव, पंढरपूर व माढा तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माण तालुक्यातील गावांना ओपन जीम, एस.टी. पिकअप शेड, हायमास्ट दिवे, खटाव तालुक्यातील गावांना ओपन जीम, ठिकाणी एसटी निवारा, गावात हायमास्ट दिवे, माढा व पंढरपूर तालुक्यातील गावांना खुली व्यायामशाळा मंजूर करण्यात आली. माण तालुक्यात ओपन जीम मोही, मलवडी, राणंद, दहिवडी, बिदाल, महिमानगड, म्हसवड, देवापूर, येळेवाडी, आंधळी, कुकुडवाड, बिजवडी, पिंपरी, पिंगळी खुर्द, गोंदवले बु., एस.टी पिकअप शेड बागलाचीवाडी, मासाळवाडी, जांभूळणी, तर पिंगळी खुर्द, श्रीपालवन, वडगाव, धामणी, शेवरी, तुपेवाडी, ढाकणी, पिंगळी बु., संभूखेड, शेनवडी, बोराटवाडी, विरळी, गंगोती, स्वरूपखानवाडी, कासारवाडी याठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. खटाव तालुक्यात हायमास्ट दिवा अंबवडे, वाकेश्‍वर, त्रिमली, कळंबी, वडी, धोंडेवाडी, पिंपरी, कातरखटाव, वडूज, निमसोड, निमसोड, ओपन जीम वडूज, सिद्धेश्‍वर कुरोली, मायणी, गुरसाळे, औंध, चितळी, तडवळे, मांडवे तर कान्हरवाडी येथे एसटी पिकअप शेड बसविण्यात येणार आहे.तर माढा तालुक्यातील वरवडे येथे तर पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथे खुली व्यायामशाळा बसविण्यात येणार आहे.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Throw-the-stones-in-solapur-city-during-maratha-kranti-morcha/", "date_download": "2019-01-16T11:05:14Z", "digest": "sha1:EVJFWMAXHREUC3HGCQ4E4VKFWXSALNTO", "length": 7771, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवी पेठेत दगडफेकीमुळे वातावरण तंग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › नवी पेठेत दगडफेकीमुळे वातावरण तंग\nनवी पेठेत दगडफेकीमुळे वातावरण तंग\nआरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असून सोलापूर बंददरम्यान नवी पेठमध्ये दगडफेक झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी फौजफाटा मागवला.\nनवी पेठलगत शिवाजी चौक, एसटी स्टँड आणि मुरारजी पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव होता. यावेळी आरक्षणासंदर्भात जमावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. यादरम्यान नवी पेठमध्ये जमावातील काहीजणांनी दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीजार्च केला आणि जमाव पांगवला.\nपुढील हानी टाळण्यासाठी येथील पोलिसांनी आणखी पोलिस बंदोबस्त मागवला. त्यामुळे नवी पेठमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी येथे ये-जा करणार्‍या नागरिकांना दुसरीकडून जाण्यास पोलिसांनी सांगितले तसेच येथे जमाव होऊ नये यासाठी संपूर्ण नवी पेठ बाजारपेठेत गस्त घातली.\nसोलापुरात कडकडीत बंद ���सताना बँकिंग व्यवहार व अत्यावश्यक सेवा सुरुळीत चालू होते. शहरातील मुख्य बाजारपेठांतील बँकानी अर्धे शटर चालू ठेवून दिवसभर कामकाज सुरु ठेवले होते. शहरातील काही एटीएममधील कॅश संपल्याने तुरळकच एटीएम केंद्रे बंद होती. शहरातील औषध दुकाने(मेडिकल) व दवाखाने सुरु होते.आंदोलकांनी अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळल्याने जनतेची अधिक कोंडी झाली नाही.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज यांच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे शहरातील मुख्य भागातील दुकाने, बाजारपेठा बंद होत्या, परंतु बँकिंग व्यवहार सुरळीत होते.\nसोलापूर शहरातील बँका सकाळपासून आपल्या रोजच्या कामात व्यस्त होत्या. बँकांतील सर्व कर्मचारी रोजच्याप्रमाणे काम करत बँकांमध्ये ग्राहकदेखील मोठ्या प्रमाणात होते. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय यासह शासकीय, निमशासकीय, खासगी आदी बँका सुरू होत्या. बँकिंग व्यवहारावर बंदचा परिणाम झाला नाही. सात रस्ता, डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, होटगी रोड, अशोक चौक, बाळी वेस, टिळक चौक आदी भागांतील शासकीय व खासगी बँका चालू होत्या.\nशहर पोलिसांचा सोलापुरात कडक बंदोबस्त होता. शहरातील अत्यावश्यक सेवादेखील सुरु होत्या.शहरामधील सर्व दवाखाने व औषधांची दुकाने (मेडिकल) चालू होते.संवेदनशील भागातील मेडिकल दुकाने मात्र दुकानदारांनी स्वत: खबरदारी व सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने अत्यावश्यक सेवा असलेल्या औषध दुकानदारांना बंद ठेवण्याची वेळ आली नाही.\nकर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली\n'लकी'ची ‘साईज झिरो’ हिरोइन\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2013/08/blog-post_2663.html", "date_download": "2019-01-16T11:10:37Z", "digest": "sha1:YVUZFLGN3KJPVXH7G2QWXJPHG4QMXIBQ", "length": 27211, "nlines": 268, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "डॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nकाय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात\nजादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास\nडॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या- पुरोगामी महाराष्ट...\nसंजय सोनवणी साहित्य संमेलन निवडणुकीच्या रिंगणात\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nमंगळवार, ऑगस्ट २७, २०१३\nडॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nडॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर, सातारा.\nØ १९८२ सालानंतर अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते. अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विरोधात सतत संघर्ष, लेखन, भाषण. आजवर हजारो व्याख्याने, शेकडो लेख, आकाशवाणी, दुरचित्र वाहिन्या यातील अनेक कार्यक्रमांत सहभाग. अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन याच्या विविध पैलूंवर बारा पुस्तकांचे लेखन. महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा करावा या प्रक्रियेत महत्वाचा\nसहभाग. आज महाराष्ट्रात समितीच्या २२० शाखा आहेत. कोणत्याही शासकीय अनुदान अथवा फंडिंगशिवाय हे काम अहोरात्र चालू आहे. या संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष. ६० वर्ष झाल्यानंतर कार्याध्यक्ष पद सोडले.\nØ १९८६ साली परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेची सातारा येथे स्थापना. प्रबोधन, प्रतिबंध, प्रतिकार व उपचार या चारही पातळीवर भरीव स्वरूपाचे कार्य. या संस्थेमार्फत सध्या ४० व्यसनी व्यक्तींना एक महिन्याचे उपचार दरमहा केले जातात.\nØ गेली २५ वर्षे परिवर्तनवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता (वैद्यकीय व्यवसाय बंद करून) असलेल्या दाभोलकरांनी पुरोगामी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते.\nØ परिवर्तनवादी पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाप्रती समाजाची कृतज्ञता म्हणून सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन करण्यात दाभोलकरांचा पुढाकार. डॉ. दाभोलकर हे त्याचे कार्यवाहक आहेत. हा निधी १ कोटी रुपयांचा आहे. त्या रकमेच्या व्याजातून दरमहा ५० कार्यकर्त्यांना १ हजार रुपये मानधन देण्यात येते. गेली १८ वर्षे हा उपक्रम चालू आहे.\nØ साधना या साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ध्येयवादी वैचारिक साप्ताहिकाचे गेली १४ वर्षे संपादक. या कालावधीत साप्ताहिकाचे ६० विशेषांकासह एकूण ७०० अंक नियमितपणे प्रसिद्ध झाले. साधना प्रकाशनाचे सचिव, त्यामार्फत गेली १० वर्षात सुमारे ४० दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन.\nØ आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटू. भारत विरुद्ध बांगलादेश या कबड्डी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाकडून गौरव. व्यक्तिगत कौशल्याची सात सुवर्ण पदके.\nØ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व शिवछत्रपती युवा पुरस्कार हे महाराष्ट्र शासनाचे त्या-त्या क्षेत्रातील सर्वोच्च दोन्हीही पुरस्कार मिळवणारी एकमेव व्यक्ती. झाडे लावणे, पर्यावरण सुसंगत होळी, प्रदूषणमुक्त दिवाळी, गणेश मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण रोखणे अशा धर्मचिकित्सेच्या अनेक संघर्षातही मोठ्या प्रमाणात सहभाग व नेतृत्व.\nØ पुस्तक लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचा एकूण तीन वेळा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार. (अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, ऐसे कैसे झाले भोंदू व अंधश्रद्धा विनाशाय या पुस्तकांना) याशिवाय विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार.\nØ महाराष्ट्र फौंडेशन, अमेरिका यांच्यामार्फत न्यू जर्सी येथे दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता हा दहा लाखाचा पुरस्कार मिळाला. हे पैसे दाभोलकरांनी समितीला देवून टाकले. (याच पैशाचे निमित्त करून दाभोलकर आणि अंनिसला परदेशातून पैसा येतो असा अपप्रचार करण्यात आला. वास्तविक पाहता हे दहा लाख रु. व��ळता अनिस किंवा दाभोलकर यांना परदेशातून एक रुपयाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे अनिस ला कोणतीही सरकारी मदत मिळत नाही. अनिसच्या कार्यकर्त्यांच्या देणगीवरच सारे काम चालते.)\nडॉ. दाभोलकर यांचा परिवार-\nØ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवदत्त दाभोलकर, प्रयोग परिवाराचे संस्थापक आणि तासगाव येथील द्राक्ष क्रांतीचे प्रणेते मुकुंदराव उर्फ श्रीपाद दाभोलकर, सायन मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. नरसिंह दाभोलकर, टाटा एक्स्प्रेस मिलचे दिनानाथ दाभोलकर, लेखक दत्तप्रसाद दाभोलकर आणि नागपूर सहकारी डेअरी व आरे मिल्क कॉलनीचे संचालक चारुदत्त दाभोलकर हे नरेंद्र दाभोलकरांचे बंधू होत.\nØ एस.एन.डी.टी. कॉलेजच्या माजी उपप्राचार्या कुंदा दाभोलकर, रयत शिक्षण संस्थेतील प्राध्यापिका वेणू पळशीकर, एस.एन.डी.टी. तील प्राध्यापिका डॉ. अर्मज्ञा नेरुरकर या त्यांच्या भगिनी होत.\nØ डॉ. शैला दाभोलकर (स्त्रीरोगतज्ञ) या त्यांच्या पत्नी, तर डॉ. हमीद दाभोलकर (मानसोपचार तज्ञ) हे त्यांचे पुत्र होत. मुक्ता पटवर्धन ही त्यांची मुलगी टाटा सोशल सर्विसेस मध्ये काम करत आहे.\nPosted in: डॉ. नरेंद्र दाभोलकर,प्रसारमाध्यमे,बहुजन समाज,हमीद दलवाई\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/06/blog-post_8.html", "date_download": "2019-01-16T10:52:32Z", "digest": "sha1:D2KMEYBTTWWTZ3WLZFGWIM52MQO5GCKF", "length": 12287, "nlines": 262, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): अशीच येईल तुझी बातमी...", "raw_content": "\nअशीच येईल तुझी बातमी...\nअशीच येईल तुझी बातमी\nनाहीतर आतल्या पानात सहा-आठ स्तंभांची\nजर तुझे जगणे माध्यमांसाठी\nतुला ते पाहताच येणार नाही\nतद्दन खोटेपणाने काढले गेलेले\nतू जे नव्हतासच ते भरभरून सांगणारे\nकोरडे उमाळे भरलेले मृत्यूलेख\nजाऊ दे ना मरुदे\nकशाला चिंता करतोस आताच\nतू मेल्यानंतर काय छापून येइल याची\nबघ वसंत बहरला आहे\nकोणी घन अंधारात व्याकुळून बसला आहे\nकोणासाठी काही करता येते का ते बघ\nस्वत:ला फुलारता येते का ते बघ\nमग खुशाल मोज आपली फळे\nगाढ नीज येत असता...\nहे विश्वच एक विशाल वृत्तपत्र आहे\nकोणाच्याच बातम्या न छापणारे\nमग मृत माध्यमांचीच पर्वा कशाला\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमोहम्मद अयुबची निघृण हत्या\nफसव्या दाव्यांना ‘इंधनाचा’ फोल डोस\nदुर्घर दुखण्यांनी त्रस्त झालेले जग\nभटके स्थिर होऊ लागतात तेंव्हा...\nसंपुर्ण जगाचे एकच एक राष्ट्र\nअशीच येईल तुझी बातमी...\nसार्वभौम भारताला आव्हान देणारा नक्षलवाद\nएअर इंडियाचा सूचक इशारा\nशेती...संप आणि शेतीचे भवितव्य\nराष्ट्र उभारणी करणारी राष्ट्रमाता अहिल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/narendra-modi-fair-taiwan-mushroom-117121300016_1.html", "date_download": "2019-01-16T10:51:52Z", "digest": "sha1:LGBJSIGZWT5JPHS4SETWY32ETVD5PQCK", "length": 11572, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काय खरंच गोरं बनवतं तैवानी मशरूम | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाय खरंच गोर�� बनवतं तैवानी मशरूम\nगुजरातमध्ये निवडणूक प्रचार दरम्यान काँग्रेस नेता अल्पेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खाजगी हल्ला केला आहे. अल्पेश यांनी म्हटले की मोदी यांच्या त्वचेचा रंग आधी डार्क होता परंतू आता असे नाही. पंतप्रधान यांचे गाल आता लाल झाले आहेत. गुजरात निवडणूकीमध्ये तैवानी मशरूम देखील प्रचाराचा भाग झाला आहे. ट्विटमध्ये येऊ लागले की गोरं होण्याचा दावा करणार्‍या कंपन्या क्रीममध्ये मशरूम मिळवतात. त्यांनी म्हटले की मोदी दररोज चार लाख रुपये किमतीचे मशरूम खात आहे. यामुळे त्यांचे गाल लाल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक मजेशीर ट्विट केले गेले.\n#MashroomEffect, #MashroomMania, #Mashroom हॅशटॅग ट्विटर वर ट्रेड होऊ लागले. लोकं प्रसिद्ध लोकांचे फोटोसोबत मशरुमचे इफेक्ट सांगू लागले. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रजनीकांत यांचे फोटो लावले गेले. बघा मजेदार ट्विट्स-\nभाजपने व्हिडिओद्वारे दिले उत्तर:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेता अल्पेश ठाकोर यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेता तेजिंदर बग्गा यांनी ट्विट करून अल्पेश यांच्या हल्ल्याचे उत्तर दिले आहे. बग्गा यांनी तैवान येथील एका मुलीचा व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यात ती म्हणत आहे की येथे गोरं करणारे मशरूम मिळत नाही तसेच यात मुलीने तिच्या देशाला राजनीतीमध्ये न आणण्याची अपील देखील केली आहे.\nबैलगाडा शर्यती, याचिका घटनापीठाकडे\nहॉटेलमध्ये मिनरल वॉटर एमआरपीपेक्षा जास्त दराने विकणे शक्य\nगुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकांसाठीचा प्रचार समाप्त…\nगुजरात निवडणूक : सी प्लेनने धरोई डॅम पोहोचले पीएम मोदी\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल\nएविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...\nपतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू\nदेशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...\nलोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी\nलोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...\nत्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद\nउत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...\nडॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...\nउज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T10:40:22Z", "digest": "sha1:KU3P5TTT3T2K2P4CIHBDBSPFNPX5LUEA", "length": 11568, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंब्याच्या अतिरिक्त आवकेसाठी पर्यायी जागा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआंब्याच्या अतिरिक्त आवकेसाठी पर्यायी जागा\nवाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न\nपुणे- सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परिणामी व्यापाऱ्यांना गाळ्यावर आंबा ठेवण्यासाठी जागा कमी पडण्याची शक्‍यता आहे. बाजारात वाहतुक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने आंबा व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nदरवर्षी बाजारात आंब्याचा हंगाम सुरु झाल्यानंतर 15 एप्रिल नंतर मोठ्या प्रमाणात कर्नाटक आणि रत्नागिरी हापूस, पायरी आणि इतर प्रकारच्या आंब्याची आवक होते. मे महिन्यात तर दररोज 50 ते 60 हजार पेट्याची आवक होत असते. त्यामुळे बाजारात होणाऱ्या वाहतुक कोंडीचा सामना शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही करावा लागतो. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच बाजार समितीने व्यापाऱ्यांसमोर पर्यायी जागेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यास व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.\nवाहतुक कोंडीसह इतर समस्या सोडविण्यासाठी बाजार समितीने नियमावली तयार केली असून, त्यामध्ये 15 फुटांपेक्षा पुढे माल ठेवता येणार नसल्याचा नियम आहे. मात्र, आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हा नियम पाळणे शक्‍य नसते. या पार्श्‍वभूमीवर ही अतिरिक्त आवक बाजार समितीच्या केळी बाजाराच्या पाठीमागे म्हणजेच जनावरांच्या बाजाराशेजारी ठेवता येणार आहे. याठिकाणी आडत्यांना शेड बांधून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी, सुरक्षा आदी सुविधाही दिल्या जाणार आहेत. या प्रस्तावास लवकर मुर्त स्वरुप प्राप्त झाल्यास व्यापारास चालना मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे\nबाजारात आंब्याची आवक लवकरच वाढणार आहे. त्यावेळी पुन्हा वाहतुक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. हे टाळण्यासाठी अतिरिक्त झालेली आंब्याची आवक ठेवण्यासाठी आडत्यांना पाण्याच्या टाकीपासून गेटक्रमांत सातपर्यंत असणारी 15 ते 20 गुंठे जागा देण्यात येणार आहे. त्या जागेत जागेत पत्र्याचे शेड मारुन, देण्यात येणार आहेत. याबाबतची कार्यवाही लवकरच पुर्ण होईल.\n-बी.जे. देशमुख, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.\nरत्नागिरी, कर्नाटक हापूसच्या भावात घट\nरविवारी मार्केटयार्डात रत्नागिरी हापूसच्या पेटीची 2 हजार ते 2100\nपेट्यांची आवक झाली. तर कर्नाटक हापूसच्या 2 डझनाच्या 600 ते 700 बॉक्‍सची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कर्नाटक आणि रत्नागिरी हापूसच्या भावात घट झाली आहे. रत्नागिरी हापूसच्या 4 ते 8 डझनाच्या कच्चा मालास 1500 ते 3500 रुपये भाव मिळाला. तर तयार मालास 2 हजार ते 4 हजार रुपये भाव मिळाल्याचे रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. तर कर्नाटक हापूसला कच्च्या मालास चार डझनास 1500 ते 2000 रुपये, तर तयार मालास 2 ते अडीच हजार रुपये भाव मिळाला. कर्नाटक पायरीस कच्च्या मालास दोन डझनास 1000 ते 1500 रुपये, तर\nतयार मालास 1500 ते 2000 रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T10:23:20Z", "digest": "sha1:VFNWBZK6NQNJIJNCOC2ZJ3TVGHO6GCGJ", "length": 7397, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एका टोळीने ‘या’ अभिनेत्याला घातला लाखोंचा गंडा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nएका टोळीने ‘या’ अभिनेत्याला घातला लाखोंचा गंडा\nअभिनेता अनिकेत विश्वासरावला एका टोळीने लाखोचा गंडा घातला आहे. या प्रकरणाची स्वत: अनिकेतने फेसबुकवर लाईव्हद्वारे माहिती दिली. या टोळीने मदतीसाठी याचना करून पैसे उकळल्याचे त्याने सांगितले.\nएक मुलगी, एक मध्यमवयीन पुरुष आणि एक कुरळ्या केसांचा मुलगा या टोळीत आहे. ही टोळी सावज हेरुन, त्यांना भेटतात, त्यांच्याकडे मदतीसाठी याचना करतात. कधी स्वयंसेवी संस्था, तर कधी कॅन्सरग्रस्तांना मदत अशी विविध कारणं देत, ते पैसे उकळतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिया प्रकाश वारियर श्रीदेवीच्या भूमिकेत \nमहिलांविषयक गुन्हे संवेदनशीलतेने हाताळावेत\nसुनील ग्रोव्हरचा कॉमेडी शो होणार बंद\nपरीक्षांमुळे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप – तापसी पन्नू\nवेब सीरीजमध्ये झळकणार मिलिंद सोमन\nयुवा अभिनेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट राष्ट्रनिर्माण आणि जीएसटीवर चर्चा\nबिग-बींनी दिला तरुणपणीच्या आठवणींना उजाळा\nअनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कु��भमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-2/", "date_download": "2019-01-16T09:46:46Z", "digest": "sha1:FINDYNUBOPJAGECQ4W7S6OLJKDVG527M", "length": 26513, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोपरगावच्या विकासासाठी काळे परिवाराची तीन पिढ्यांची लढाई… (भाग 2) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोपरगावच्या विकासासाठी काळे परिवाराची तीन पिढ्यांची लढाई… (भाग 2)\nएकेकाळी पाण्याने समृद्ध असलेला जिल्ह्याच्या उत्तरेकडील शेवटचे टोक असलेला कोपरगाव तालुका आता दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. पाण्याचा लढा स्वर्गीय शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे, युवानेते आशुतोष काळे यांच्या रूपाने सुरू आहे. कोपरगाव तालुक्‍याच्या विकासासाठी काळे परिवाराची तिसरी पिढी प्रयत्न करीत आहेत.\nस्व. काळेंचा वारसा जपण्याची जबाबदारी माजी आमदार अशोक काळे यांनी चोखपणे बजावली. कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हित जपले. 2004 मध्ये कोपरगावच्या जनतेने त्यांना आमदारकी देऊन तालुक्‍याचे नेतृत्व त्यांच्या स्वाधीन केले. आमदारकीच्या कारकिर्दीत कोपरगाव तालुक्‍यात कदाचित सत्ताधारी आमदारालासुध्दा करता येणार नाही अशी विकास कामे विरोधी पक्षाचा आमदार असूनही करून दाखविले. गोदावरी नदीला पावसाळ्यात थोडे जरी पाणी आले तरी तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटत होता. नदीच्या पाण्यामुळे कोपरगाव शहराचे दळणवळणाचे मार्ग बंद होत होते. संपर्क तुटल्याने शहराची बाजारपेठ ओस पडत होती. ही जिव्हाळ्याची समस्या सोडविण्यासाठी अशोक काळेंनी गोदावरी नदीवरील सर्व पूल बांधण्याचा निश्‍चय केला. विरोधी पक्षाचा आमदार असूनही तालुक्‍यातील कुंभारी-धारणगाव, वारी, चासनळी व कोपरगाव शहर-बेट भागाला जोडणारा पूल अशा चार पुलांचे प्रश्न मार्गी लावले. या पुलांमुळे संपूर्ण कोपरगाव तालुका जोडला गेला. कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत शेवटची घटका मोजत होती. त्यांन��� विशेष प्रयत्न करून ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आमदारकीच्या कारकिर्दीत बांधून दिली. ग्रामीण रूग्णालयासारखीच अवस्था तहसील कार्यालयाची झाली होती. हाही प्रश्न सोडवून त्यांनी सुसज्ज इमारत उभारली. कोपरगाव शहराच्या बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न सोडविताना तालुक्‍यातील महत्वाच्या रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जनतेने टाकलेला विश्वासाला आपल्या विकास कामातून सार्थ करण्याचा चंग बांधलेल्यांपैकी अशोक काळे एक होय. त्यांनी कोपरगाव तालुक्‍याचा विजेचा प्रश्न सोडविताना सहा विद्युत उपकेंद्रे उभारली. कायदा-सुव्यवस्थेसाठी कोपरगाव शहर व कोपरगाव ग्रामीण अशा स्वतंत्र दोन पोलीस स्टेशन निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले. जनकल्याणाच्या विविध विकास कामांना प्राधान्य देऊन अशोक काळेंनी विकासाचा अनुशेष भरून काढला. सत्ताधारी आमदार आणू शकणार नाही इतका निधी आपल्या मतदारसंघात आणून विकासाला चालना दिली. तालुक्‍यातील विकास कामे करताना अशोक काळे यांनी कोणतेही राजकारण डोळ्यासमोर न ठेवता सामान्य नागरिकांच्या विकासावर भर दिला. जनतेच्या या विश्वासामुळे ते दुसर्यांदा आमदार झाले. स्व. शंकरराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत कोपरगाव तालुक्‍याच्या हक्काच्या पाण्याचा लढा अशोक काळे यांनी जीवंत ठेवला. तालुक्‍याचे हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या निर्णयाला कोर्टाकडून स्थगिती मिळवून मराठवाड्याकडेजाणारे पाणी थांबविले. पाण्यामुळे तालुक्‍यातील सहकार टिकेल व सर्वसामान्य माणूस, शेतकरी टिकू शकतो अशी उच्च विचारसरणी असलेल्या स्व.काळे म्हणजे त्यांच्या वडिलांचा वारसा लाभल्याने विकास कामात येणा-या अडथळ्यांना सोबती मानून पक्षीय राजकारण बाजूला ठेवत विकास साधला. तालुक्‍याच्या हिताचे व वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कामांना अशोक काळे यांनी प्राधान्य दिले. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाला जोडणारा गोदावरी नदीवरील धारणगाव-कुंभारी पूल, कुंभारी (हिंगणी) 33/11 केव्हीए वीज उपकेंद्र, कोपरगाव औद्योगिक वसाहत, खिर्डी गणेश, करंजी येथील उपकेंद्रे, केंद्रीय मार्ग निधीतून सावळीविहीर-भरवस या महत्वाच्या रस्त्याच्या चौपदरीकरण व नूतनीकरण, कोपरगाव तालुक्‍याच्या दक्षिण भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची उजनी चारी योजना, कोपरगाव येथील 220 केव्हीए उपकेंद्र, कोपरगाव येथील पशु चिकित्सालय, धामोरी रस्त्यावरील कुर्ला नाल्यावरील पूल, गोदावरी कालवे नूतनीकरण अंतर्गत जलसेतू व कालवा मो-यांची कामे, कोपरगाव शहर, तालुक्‍यातील बेट भाग, उक्कडगाव, कोकमठाण, वारी, कान्हेगाव, माहेगाव-देशमुख, संवत्सर, ब्राम्हणगाव, मायगाव-देवी, मंजूर, पोहेगाव, चास, कुंभारी येथील तीर्थक्षेत्रांना क दर्जा मिळवून दिला.\nआशुतोष काळेंना कोपरगाव तालुक्‍यातील जनतेच्या स्वप्नातील तालुका उभा करायचा आहे. या तालुक्‍यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नाची जाण त्यांना आहे. या तालुक्‍याच्या हक्काच्या पाण्याच्या लढाईचे सूत्र त्यांनी हातात घेतले असून माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व. शंकरराव काळे यांच्या कृतिशिल विचारामुळे त्यांना आजपर्यंत प्रत्येक लढ्यात यश मिळत आहे. शेतीसाठी शाश्वत पाण्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत स्वस्थ न बसण्याचा त्यांचा निर्धार आहे. आजोबा व वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून कोपरगाव तालुक्‍याच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे काम आशुतोष काळे करीत आहेत.\nइंडिया बुल्स कंपनीला 3.20 टीएमसी पाणी नाशिक शहराच्या सांडपाण्यातून देण्याचे करारात आहे. पाणी गोदावरी नदीतून कंपनी उचलत आहे. कंपनीला दिलेले नाशिक शहराचे सांडपाणी यापूर्वी गोदावरी कालव्यांना दिले जात होते. या कंपनीला जर पाण्याची इतकी आवश्‍यकता असेल तर या कंपनीने अपूर्ण असलेले धरण प्रकल्प आपल्या पैशाने पूर्ण करून स्वतःचे पाणी उपलब्ध करावे किंवा अपूर्ण असलेल्या धरणप्रकल्पांना आर्थिक मदत देऊन प्रकल्प पूर्ण केल्यास गोदावरी कालव्यांना पाणी अधिक प्रमाणात मिळून ऊर्जितावस्था प्राप्त होईल. कोपरगाव तालुका पुन्हा महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून देशात मानाचे स्थान मिळवील यात कोणतीही शंका नाही.\nसंबंधित वृत्त – कोपरगावच्या विकासासाठी काळे परिवाराची तीन पिढ्यांची लढाई… (भाग 1)\nसामाजिक, धार्मिक कामे करत कोपरगाव तालुक्‍याच्या जनतेचा विश्वास सार्थ ठरविला. प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा पिंड नाही. कामातूनच ओळख निर्माण व्हावी, अशी त्यांची विचारसरणी आहे. तालुक्‍याला विकासाच्या वाटेवर आणून ठेवण्याचे काम अशोक काळे यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत केले.सत्ता आणि खुर्ची ही भल्याभल्यांना सोडाविशी वाटत नाही. पण याला अपवाद अशोक काळे आहेत. सलग दहा वर्षे आमदारकीची संधी मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढविली नाही.\nआजोबा स्व.शंकरराव काळे, वडील अशोक काळे यांच्या विचाराची शिकवण अंगी असलेले युवानेते आशुतोष काळे हेही काळे घराण्याचा संपन्न वारसा पुढे चालवत आहेत. उच्च विद्याविभूषित, भेटणा-याला पहिल्या भेटीतच आपलेसे करून टाकणारे त्याचे व्यक्तिमत्व आहे. कोणताही मान नाही, कसलाही अभिमान नाही. आलेल्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करणे आणि प्रत्येकाची अडचण समजून घेत ती सोडविण्याचा प्रयत्न करणे ही त्यांच्या स्वभावाची विशेष ओळख. 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी तो खिलाडू वृत्तीने स्वीकारत तालुक्‍यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले. मतदारांनी आशुतोष काळेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विधानसभेच्या वेळी झालेली चूक सुधारून 29 ग्रामपंचायतीपैकी तब्बल 17 ग्रामपंचायतींची सत्ता त्यांना सोपविली. या अभूतपूर्व यशाने कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकली. पुढील प्रत्येक निवडणुकीत अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळत गेले. कोपरगाव पंचायत समितीतील विरोधकांची अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आपला झेंडा फडकावला.\nआज आशुतोष काळे यांच्याकडे संपूर्ण कोपरगाव तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. आशास्थान म्हणून प्रत्येक तरूण त्यांच्याकडे पाहत आहे. त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी, अभ्यासूपणा आणि कोपरगाव तालुक्‍याच्या जनतेला हवे असणारे नेतृत्वगुण त्यांच्याकडे आहेत. कोपरगाव तालुक्‍याला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दुष्काळाच्या खाईत लोटलेला हा तालुका पुन्हा सुजलाम सुफलाम करायचा असा त्यांनी मनाशी ठाम निश्‍चय केलेला असून त्यांचे प्रत्येक पाऊल हे त्याच दिशेने वाटचाल करीत आहे.तालुक्‍यातील जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने केली. तालुक्‍याच्या ह्क्काच्या पाण्यासाठी कोणताही वाद निर्माण न करता प्रत्येक भागाची पाण्याची गरज ओळखून नवीन पाण्याची निर्मिती होणे काळाची गरज आहे. पाण्याची निर्मिती ही पाण्याच्या बचतीतून आणि वाया जाणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून होणार आहे. धरणांचे प्रकल्प निधीअभावी रखडलेले आहेत. अशा प्रकल्पांना लवकरा��� लवकर निधी उपलब्ध कसा होऊ शकतो याचा विचार करणे महत्वाचे आहे. गोदावरी कालवे हे तुटीचे खोरे असून ही तूट भरून काढण्यासाठी 5 टीएमसी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असणारे एकदरा धरण व भुदरगड आणि खारगीहिल धरण या धरणांची 20 टीएमसी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. केंद्र शासनाच्या नद्याजोड प्रकल्पांतर्गत या धरणांची कामे पूर्ण झाल्यास पाण्याचा साठा वाढेल आणि कोपरगावला पूर्वीचे वैभव मिळण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे शासनाच्या मानसिकतेची.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअहमदनगर आवृत्ती वर्धापनदिन विशेष\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2011/04/blog-post_4035.html", "date_download": "2019-01-16T10:45:57Z", "digest": "sha1:BR6SRPGXWO7NZY76AQWPHOZDPPW54LFG", "length": 33481, "nlines": 277, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब���लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nही बहुजनांची संस्कृती नाही\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिश...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १५ - क्रीडासंस्कृती...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सां...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पु...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका\nबाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्...\nमहात्मा फुलेंना विनम्र ���भिवादन....\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, एप्रिल १४, २०११\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\n१. लोकसाहित्य समिती - लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकसाहित्य समितीला अधिक आर्थिक तरतूद उपलब्ध कर��न देण्यात येईल. तसेच या समितीचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल.\n२. आदिवासी कोश - महाराष्ट्रातील आदिवासींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र\nअभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा हे कार्य पुणेस्थित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडे किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे सोपविण्यात येईल.\n३. जाती-जमाती कोश - महाराष्ट्रातील विविध जातींचा आणि आदिवासींखेरीज इतर जमातींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र अभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'कडे हे काम सोपविण्यात येईल किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे हे कार्य सोपविण्यात येईल.(अंतीम आवृत्तीतून वगळले)\n४. ग्रामीण जीवन कोश - शेती व तत्संबंधित पारंपरिक ग्रामीण जीवनाशी व व्यवसायांशी तसेच अन्य कारागिरांच्या व्यवसायांशी निगडित अनेक संज्ञा, संकल्पना आणि वस्तू काळाच्या ओघात लोप पावत चालल्या आहेत. अशा संज्ञा व संकल्पना यांचा सचित्र स्वरूपातील कोश तयार करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्य समिती’ वा तत्सम संस्था यांच्याकडे सोपविण्यात येईल.\n५. स्थित्यंतरांचा इतिहास - एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात झालेल्‍या सामाजिक-सांस्‍कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास लिहिण्‍यात येईल. ‘राज्य साहित्य संस्कृती मंडळा’मार्फत हा प्रकल्प राबविण्यात येईल.\n६. फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ - महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, कार्य आणि लेखन याबाबतची सामग्री प्रकाशित करण्यासाठी सध्या अस्थायी स्वरूपात तीन समित्‍या कार्यरत आहेत. या तिन्ही महामानवांच्या कार्यांत व विचारांत एकवाक्यता आहे. म्हणून तिन्ही समित्यांच्या कार्यात समन्वय असणे व्यवहार्य ठरेल. शिवाय, या समित्यांचे कार्य अधिक गतिमान करणे, या कार्यात एकसूत्रता आणणे आणि त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीसह व्यापक स्वरूपाची स्वतंत्र व स��थायी प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी ‘फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ’ स्थापन करण्‍यात येईल. या मंडळाच्या तीन समित्या मंडळाच्या अंतर्गत पण स्वतंत्रपणे कार्य करतील. त्‍यासाठी दरवर्षी गरजेनुसार स्‍वतंत्र आर्थिक तरतूद करण्‍यात येईल.\n७. सण कोश - राज्‍यामध्‍ये वर्षभरात विविध सण साजरे केले जातात. काही सणांना विशिष्‍ट गाव, शहर, प्रादेशिक विभाग इ. ठिकाणचे स्‍थानिक वेगळेपण व महत्त्व असते. एकच सण वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, असेही घडते. हे सण हा सांस्‍कृतिक जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. म्‍हणून अशा सणांची माहिती कोशरुपाने प्रकाशित केली जाईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.\n८. जत्रा आदींचे माहिती प्रकाशन - राज्‍यात गावोगाव विविध जत्रा, यात्रा, मेळे, उरूस, शीख समाजाचा हल्लाबोल, फेस्ता, फेअर इत्यादींचे आयोजन केले जात असते. या आयोजनांच्‍या प्रसंगी वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक सांस्‍कृतिक उपक्रम राबविले जातात. अशा प्रकारचे उपक्रम हे महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे. अशा जत्रा आदींचा परिचय करुन देणा-या जिल्हावार माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्‍यात येतील. या पुस्तिकांच्‍या आधारे त्‍यांचा राज्‍य पातळीवरील कोश तयार करण्‍यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.\n९. जाती-जमाती भाषा कोश/संशोधन - महाराष्ट्रातील ज्या जाती-जमातींच्या मातृभाषा प्रमाण मराठीपेक्षा, मराठी बोलींपेक्षा अथवा हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू इत्यादी आधुनिक/अभिजात भाषांपेक्षा वेगळ्य़ा आहेत, त्यांच्या भाषांसाठी लिपी निश्चित करणे, कोश तयार करणे, तसेच त्यांचे मौखिक व लिखित साहित्य, रूढी, मिथके इत्यादींचे अध्ययन/संशोधन करणे इत्यादी उद्देशांनी कार्य करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य दिले जाईल.\n१०. अन्य साहित्य संमेलने अनुदान - मुख्य मानल्या गेलेल्या प्रवाहापेक्षा वेगळ्या प्रवाहातील जनसमूहांच्या आणि उपेक्षित वर्गांच्‍या मराठी साहित्य संमेलनांनाही त्या त्या संमेलनाच्या एकंदर स्वरूपावर आधारित अनुदान देण्यात येईल. ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ या संदर्भात प्रस्ताव तयार करील.\n११. ग्रामीण विद्यार्थी मार्गदर्शन - ग्रामीण भागांतून ��ेणार्‍या विद्यार्थ्यांना शहरी भागात वावरताना भेडसावणार्‍या समस्यांची माहिती देणारे आणि त्या समस्यांवर मात करण्याविषयी, तसेच त्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या अंगभूत क्षमतांचा विकास आणि गुणवत्‍तेचा आविष्‍कार करण्‍याविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण आवश्यक असते. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अशा प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याविषयी शैक्षणिक संस्थांना सांगण्यात येईल.\n१२. अप्रयोगार्ह शब्द सूची - पूर्वी प्रचलित असलेले काही शब्‍द, वाक्प्रचार, म्‍हणी वगैरेंची प्रयोगार्हता आता वेगवेगळया कारणांनी कालबाह्य झाली आहे. आपले सार्वजनिक जीवन न्यायाधिष्ठित, संघर्षरहित, निकोप व अभिरुचिसंपन्न ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीने असे वाक्प्रयोग टाळता यावेत म्हणून शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, राजकीय नेते वगैरेंना अशा शब्‍दांची माहिती असणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी अशा शब्‍दांची सूची तयार करण्‍यात येईल. ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ सारख्या (‘यशदा’सारख्या) संस्थेमार्फत अशी सूची तयार करण्यात येईल. इतिहास, समाजशास्‍त्र, भाषाशास्‍त्र इत्‍यादी स्वरूपाच्या लेखनामध्‍ये अशा शब्‍दांचा निर्देश करणे अपरिहार्य असल्‍यास तो निर्देश अपवाद म्‍हणून आणि निकोप हेतूने केला जावा, अशी अपेक्षा असेल. अप्रयोगार्ह शब्‍दांची काही उदाहरणे परिशिष्ट क्रमांक २ मध्ये दिली आहेत.\nPosted in: महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल���याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/17-18-percent-votes-come-in-power-nana-patekar-new/", "date_download": "2019-01-16T10:21:00Z", "digest": "sha1:PD7XXS26NZVQJG7YJ6YIQU6LB4XTHRJM", "length": 7633, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सतरा ते अठरा टक्के मते मिळवणारे सत्तेत येतात; नाना पाटेकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसतरा ते अठरा टक्के मते मिळवणारे सत्तेत येतात; नाना पाटेकर\nमतदान सक्तीचे करायला हवे तरच लोकशाही टिकेल\nऔरंगाबाद : प्रत्येक व्यक्तिला मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करायला हवे. मात्र, हल्ली पन्नास ते साठ टक्केच मतदान झाल्याने सतरा अठरा टक्के मते मिळवणारे सत्तेत येतात. त्यामुळे प्रत्येकासाठी मतदान सक्तीचे करायला हवे. तरच लोकशाहीला अर्थ आहे असे मत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबाद मध्ये आयोजित एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी ते बोलत होते.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात \nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी…\nनाना पाटेकर यांचा आपला माणूस हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या पूर्वसंधेला औरंगाबाद मध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी पुढे बोलतांना नाना म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात. त्यांना घाबरता संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. राजकीय व्यक्तींवर भाष्य करताना ते म्हणाले की, प्रत्येक जण तुम्हाला त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करेल. मात्र आपण कोणालाही भिक न घालणे हेच आपले कर्तव्य आहे. आपल्या आजुबाजुच्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हसु पाहणे हेच प्रत्येकाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय असायला हवे असेही ते म्हणाले.\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nअजित पवारांचे चिरंजीव निवडून येणार असतील तर त्यांना उमेदवारी द्यावीचं – आव्हाड\n‘युती झाली तर दोन आणि न झाल्यास भाजपाने आरपीआयला चार जागा सोडाव्यात’\nयुतीसाठी भाजपची खेळी , मोदी-ठाकरेंना एकाच मंचावर आणण्यासाठी हालचालींना वेग\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36 वसतिगृहे\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी18 आणि…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/article-on-pankaja-munde-arrogant-behaviour/", "date_download": "2019-01-16T10:21:41Z", "digest": "sha1:IFGYBFPHM7CHQ4DILROOORJHNWUNEGRO", "length": 20905, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदाराची धास्ती की पंकजा मुंडेंचा उद्दामपणा ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदाराची धास्ती की पंकजा मुंडेंचा उद्दामपणा \nतयारीवर पाणी फेरलचं मात्र डोळ्यातील पाण्याच काय \nअभिजीत दराडे : स्टेज सजला होता, पहाटेपासून गावातील रस्त्यांवर ‘सडा’ टाकण्याची लगबग सुरू होती. गावातील रस्ते रांगोळीने नाहून निघाले होते. ना दसरा, ना दिवाळी, ना पाडवा तरी गावात एखाद्या सणा प्रमाणे चैतन्य होत. सगळी तयारी पूर्ण झाली होती. गावात ही तयारी का सुरू आहे हे बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्यांना काही कळत नव्हतं. पण गावकऱ्यांची लगबग अशी होती की जणू ज्या देवाचा धावा आयुष्यभर केला त्याचा दूत आज आपल्याला भेटायला येणार आहे. गावातील माय माऊली आज आपल्या लेकीला डोळे भरून पाहणार होत्या. होय मी सांगतोय ते अहमदनगर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी टाळलेला वंजारवाडी दौऱ्याबद्दल.\nनेवासा तालुक्यातील जेमतेम तीन हजार लोकसंख्या असलेल्या वंजारवाडी गावात पंकजा मुंडे आणि त्या ज्या समाजातून येतात तो समाज दैवत मनात असणाऱ्या भगवान बाबा आणि वामानभाऊ यांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. या सप्ताह च्या शेवटच्या दिवशी अर्थात काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हजर राहण्याच आश्वासन दिलं, आणि गावातील प्रत्येक गावकऱ्यांचा अंगात जणू 18 हत्तीचं बळ संचारल असे कामाला लागले. अवघे 2 दिवस आधी पंकजा मुंडेंनी गावात येण्याचं आश्वासन दिल्याने वेळ कमी होता. पण गावकऱ्यांची पंकजा ‘ताई’ आणि गावातील माय माऊलींची ‘लेक’ माहेरला येणार होती. तिच्या पाहुनचारात कोणतीही कमी या गावाला ठेवायची नव्हती, आपल्या ऐपतीच्या कितीतरी अधिक पटीने जय्यत तयारी गावाने केली होती.\nसोशल मीडियावर ‘समजू नका कोणी मुलगी आहे. जिजाऊची लेक आहे, बिन भावाची समजायची चूक नका करू लाखो भावात एक बहीण आहे,\nमी माझ्या बहिणी सोबत आहे. पंकजाताई ताकत महाराष्ट्राची’\nअशा आशयाचे मेसेज वाऱ्याच्या वेगाने पसरायला सुरवात झाली होती. वातावरण तर असं होतं की आयुष्यभर ज्या नेत्याच्या शब्दाच्या पुढे हे गाव गेलं नाही ते लोकनेते गोपीनाथ मुंडेंच पंकजा मुंनडेंच्या रूपाने गावात येणार आहेत.\nयोगा योगाने त्याच दिवशी राष्ट्रसंत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी होती. हा दिवस म्हणजे पंकजा मुंडेंसह गावकऱ्यांच्या श्रद्धेचा दिवस. त्यामुळे गावातील तमाम जनता सकाळपासूनच भूक तहान हरपून ताईंची वाट पाहत कार्यक्रम स्थळी जमली होती. गा��ातील लेकी माहेराला आल्या होत्या. सुवासिनी ताट सजून औक्षण करण्याच्या तयारीत होत्या. कारण लोकनेत्याची लेक आणि गावाची ताई येणार होती. पण माशी शिंकली आणि चैतन्यमय वातावरणात विरजण पडलं. साधारण 4 ते 5 वाजल्याच्या सुमारास हळू आवाजात कुजबुज सुरू झाली ताईंचा दौरा रद्द झालाय.\nआता गाव ज्यावेळेस ही तयारी करत होत त्यावेळेस परळी ते अहमदनगर पंकजा मुंडेंचे दौरे होते या काळात नक्की असं काय झालं की हा दौरा रद्द झाला त्यासाठी आपल्याला पंकजा मुंडेंचा सविस्तर दौरा काय होता याकडे पाहवं लागेल. मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे राष्ट्रसंत वामनभाऊंची पुण्यतिथी असल्याने पंकजा मुंडे सर्वात आधी गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी गेल्या. त्यानंतर भाजप आमदार आणि स्व. राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे यांच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या आणि शेवटी अहमदनगर येथे महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी त्या पोहचल्या. या सगळ्या दौऱ्यात एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे गहिनीनाथ गडापासून ते अहमदनगर पर्यंत एक व्यक्ती पंकजा मुंडेंच्या बरोबर होती. आणि गावकऱ्यांच ऐकाल तर हीच ती व्यक्ती होती जिने पंकजा मुंडेंना गावात येण्यापासून रोखलं. ही व्यक्ती म्हणजे नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे.\nआतापर्यंत भावनेत अडकलेला हा दौरा आता राजकीय गलबोटाने व्यथित झाला होता. आणि याच कारण म्हणजे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि जेष्ठ साहित्यीक यशवंतराव गडाख यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गावकाऱ्यांकडून गडाख यांना देण्यात येणारा ‘समाजभूषण’ पुरस्कार. हा पुरस्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते देण्यात येणार होता अर्थात मुंडे आणि गडाख एकाच स्टेजवर हे आमदार मुरकुटे यांच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान निर्माण करणारे ठरणार होते.\n‘पंकजाताई मुंडे या माझ्या मित्राच्या कन्या , बोलावं तर…\nइंदुरीकर महाराज नेमके कोणत्या पक्षाचे\nनगरला सक्षम महिला महोत्सव व साईज्योती स्वयंसहायता यात्रा या उपक्रमांतर्गत प्रदर्शनास पंकजा मुंडे यांनी भेट दिली. कार्यक्रम पत्रिकेत दुपारी अडीच वाजता येणार, अशी वेळ दिली होती. तसा शासकीय दौराही निश्चित झाला होता. गहिनीनाथ गडावर सकाळी सुरू होणारा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. त्यानंतर मुंडे पाथर्डी तालुक्यातील का���ार पिंपळगाव येथे आमदार मोनिका राजळे यांना भेटण्यासाठी गेल्या. तेथे झालेला उशिर लक्षात घेऊन जिल्हा माहिती कार्यालयाने सुधारीत दौरा पाठविला. त्यामध्ये पंकजा मुंडे साडेतीन वाजता नगरला पोचतील असे सांगितले होते. परंतु, तिही वेळ मुंडे यांनी पाळली नाही. त्या नगरला पोचल्या पाच वाजता. हा कार्यक्रम उशिरापर्य़ंत चालला. आणि येथे झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंचे शब्द होते,\nतिथे उपस्थित असलेल्या खासदार दिलीप गांधींकडे पाहत पंकजा म्हणाल्या ”गांधी साहेब, तुम्ही तीन टर्म खासदार आहात. मी कधी वेळेवर आले का माझा बाप कधी वेळेवर आला का माझा बाप कधी वेळेवर आला का आपण म्हणतो ना, तुझ्या बापाला जमलं नाही, तर तुला काय जमनार आपण म्हणतो ना, तुझ्या बापाला जमलं नाही, तर तुला काय जमनार त्याचं गुढ मला आता कळलं. माझ्या वडिलांना नाही जमलं, ते का नाही जमलं, ते मला आज कळालं. मी सकाळी वेळेत बाहेर पडले. पोलिसांची गाडी आली नव्हती, सिक्युरिटी नव्हती, तरीही मी माझी गाडी घेऊन सकाळी आठ वाजता निघाले. पण मला येथे तीन वाजता पोचायचे होते, पण मी येथे आले साडेपाच वाजता. पण काय करणार त्याचं गुढ मला आता कळलं. माझ्या वडिलांना नाही जमलं, ते का नाही जमलं, ते मला आज कळालं. मी सकाळी वेळेत बाहेर पडले. पोलिसांची गाडी आली नव्हती, सिक्युरिटी नव्हती, तरीही मी माझी गाडी घेऊन सकाळी आठ वाजता निघाले. पण मला येथे तीन वाजता पोचायचे होते, पण मी येथे आले साडेपाच वाजता. पण काय करणार लोक प्रत्येक चौकात, प्रत्येक गावात झुंडीच्या झुंडीने थांबून माझा सत्कार करतात. मग त्यांचे फोटो, सेल्फी हे चालू असते. लोकांना नाराज करायचं आमच्या घराला कधी जमलंच नाही कधी’\nएकीकडे हे भाषण सुरू होत जिथं पंकजा मुंडे नाराज न करण्याची गोपीनाथ मुंडेंची परंपरा सांगत होत्या तर दुसरीकडे त्यांची चातकासारखी वाट पाहणाऱ्या वंजारवाडीला त्यांनी कायमच नाराज करून त्यांच्यापासून तोडलं होत.\nयानंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पंकजा मुंडेंच्या भाषणाचा दाखला देत उशीर झाला त्यामुळे दौरा रद्द झाल्याचं सांगून या प्रकरणात आपले हात वर केले.\nतर आयोजक महादेव दराडे हे सांगतात की आमच्या दैवताची लेक आमची ताई गावात येणार होती म्हणून आमच्या ऐपती पेक्षा मोठा लवाजमा गोळा गेला होता. आज या तायरीवर तर फेरलेलं पाणी तर आम्ही सहन करू पण आमच्या डोळ्यात त���रलेल्या पाण्याचं काय याच उत्तर ना आमदारकडे आहे ना खुद्द पंकजा मुंडेंकडे\nगावचे सरपंच कैलास डोळे यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणतात हा कार्यक्रम राजकीय नव्हता सामाजिक आणि भावनिक कार्यक्रम असताना राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना याच उत्तर द्यावे लागेल.\nतर तालुक्यात हा विषय आता आयत कोलीत मिळाल्याने गडाख गटाने आमदार मुरकुटे यांना कोंडीत पकडून टीकेची झोड उठवली आहे.\nया भावनेत अडकलेल्या लोकांना तालुक्याच राजकारण काही कळालं नाही पण लोकनेते गोपीनाथ मुंडे गेल्यापासून ताईच्या भेटीसाठी आसुसलेल्या नजरेत पंकजा मुंडेंनी आजतरी फक्त अश्रूच दिलेत. तायरीवर फेरलेलं पाणी आम्ही पुसू पण आमच्या डोळ्यातील पाण्याचं काय असा प्रश्न गावकरी पंकजा मुंडेंना विचारत आहेत. आता ग्रामविकास मंत्री या गावकऱ्यांची आर्त हाक ऐकतील का हा खरा संशोधनाचा विषय आहे.\n‘पंकजाताई मुंडे या माझ्या मित्राच्या कन्या , बोलावं तर अडचण, अशी आमची…\nइंदुरीकर महाराज नेमके कोणत्या पक्षाचेवाचा काय दिलंय महाराजांनी उत्तर\nआरक्षण कधी देणार ते बोला, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे यांना सवाल\nराज्यातील ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 250 कोटीचा निधी,पंकजा मुंडेंची घोषणा\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nटीम महाराष्ट्र देशा : 'सूरक्षा व्यवस्था कमी करून सरकारचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड मारण्याचा…\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nबेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मनसेचा ‘खळखटयाक’\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/first-international-yoga-festival-to-be-held-in-the-capital-city-of-maharashtra-mumbai/", "date_download": "2019-01-16T10:57:52Z", "digest": "sha1:NYUOR7TGWQUUENJB6M6B6HXQLCH4EMQ2", "length": 10260, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबईत होणार पहिला आंतरराष्ट्रीय योग महोत्सव", "raw_content": "\nमुंबईत होणार पहिला आंतरराष्ट्रीय योग महोत्सव\nमुंबईत होणार पहिला आंतरराष्ट्रीय योग महोत्सव\nइन्स्टिटयूट ऑफ योगा आणि योग संजीवनी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुंबई योग महोत्सवाचे आयोजन निसर्गरम्य “रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी”, केशवसृष्टी, उत्तन, भाइंदर येथे आयोजित केलेले आहे. सदर योग महोत्सवामध्ये “योग” विषयाबरोबर आयुर्वेद, अध्यात्म, मंत्र, यज्ञ इ. विषयांवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ आपले अमुल्य विचार मांडणार आहेच तसेच योगा मधील विविध विषयांचे प्रात्यक्षिक शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकविले जाणार असुन त्याचा सराव उपस्थित साधकांकडून करून घेतला जाणार आहे.\nमनुष्य हा समुहाने जगणारा प्राणि अशी आपली सर्वांची संकल्पना आहे परंतु बदलत्या जीवन पद्धतीमुळे, अनैसर्गिक काम करण्याच्या पद्धतीमुळे माणूस हा स्वतःचा सुद्धा नीट विचार करताना दिसत नाही. अति काम, प्रवास, खाण्या-पिण्याच्या विविध वेळा, जागरण, असुया, खऱ्या प्रेमाचा अभाव, आणि सतत वाढणाऱ्या अपेक्षा यामुळे तो खूप त्रस्त झाला आहे.\nभारतीय रूढी, परंपरा, योग परंपरा, वेद उपनिषद ज्ञान इ. ची त्याला उपज आहे, परंतु त्यामध्ये असणारी क्लिष्टता त्याला भंडावून सोडते हे सत्य आहे, मनुष्याला आपले सर्व ज्ञान, त्याला समजेल अश्या स्वरुपात आणि आवाक्यात हवे आहे. हाच संदर्भ घेऊन हा योग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.\nया योग महोत्सवामध्ये साध्वी आभा सरस्वती (परमार्थ निकेतन, हरिद्वार)या मंत्रयोग, आचार्य मुकुंद भोळे (प्राणायाम), पद्मश्री डॉ शरद हर्डीकर (सांधेदुखी आणि योग), माताजी हंसाजी जयदेव (योग शिक्षकाचे व्यक्तिविशेष), विद्यावाचस्पती रामचंद्र देखणे (ज्ञानेश्वरी), जेष्ठ संस्कृत पंडित वसंत गाडगीळ (योग आणि आयुर्वेद साठी संस्कृत चे महत्व), आचार्य काशिनाथ मेत्री (योगोपचार), हरिभाऊ क्षिरसागर, आशिष पांड्ये , सौ. कुंदा काणे (यज्ञ), आचार्य विदुला शेंडे, आचार्य श्रीकांत क्षिरसागर, झुबीन मुल्ला, राधाचारण चौधरी इ. मान्यवर यज्ञ, ताणतणाव, व्याधीनुरूप योगोपचार, योग शिक्षकाचे प्रविण्य, मंत्र, शवासन, प्राणायाम, ज्ञानेश्वरी, संस्कृत भाषा आणि योग व आयुर्वेद, मधुमेह आणि योगोपचार, शक्ति पात, संजीवन प्राणायाम, अध्यात्म आणि व्यवस्थापन इ विषय मांडणार आहेत.\nसदर महोत्सव हा निवासी स्वरूपामध्ये आहे, त्यासाठी मर्यादित जागा असून नाममात्र रु. ३,५००/- शुल्क आहे. (यामध्ये दोन दिवस निवास व्यवस्था, नाश्ता, दोन वेळेस जेवण इ चा समावेश आहे) त्यासाठी ९०४९२९६५३९ येथे संपर्क साधावा आणि www.mumbaiyogafestival.com येथे BOOKING मध्ये प्रवेशिका उपलब्ध आहेत.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2013/08/blog-post_31.html", "date_download": "2019-01-16T10:55:42Z", "digest": "sha1:ASPWGOEPRBBBW5QGLCWOJAVHS6VFLYHW", "length": 24398, "nlines": 265, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "जादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्���ा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nकाय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात\nजादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास\nडॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या- पुरोगामी महाराष्ट...\nसंजय सोनवणी साहित्य संमेलन निवडणुकीच्या रिंगणात\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.स���ळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशनिवार, ऑगस्ट ३१, २०१३\nजादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\n१९९५ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणाविरोधी कायदा संमत व्हावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पाठपुरावा केला. त्यासाठी सत्त्ताधारी आणि विरोधकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळूनही विधिमंडळाच्या पटलावर त्यातील काही तरतुदींमुळे ते रखडले. त्यावरून खडाजंगीही झाली.\nविधेयकाचे शासकीय नाव : ‘महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अघोरी आणि अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम- २०११’\nजुलै १९९५ : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा करण्याचे अशासकीय विधेयक मांडले गेले. विधान परिषदेत बहुमताने मंजूर.\n१९९५-९९ : कायदा करण्याबाबत युती सरकारचे प्रत्येकवेळी आश्वासन.\n१९९९ : एका वर्षात कायदा करण्याचे कॉंग्रेसचे लेखी आश्वासन. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना विसर.\n१५ ऑगस्ट २००३ : ‘जादूटोणाविरोधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य’ असा दावा करणारी जाहिरात राज्य सरकारतर्फे प्रसिद्ध.\n१३ एप्रिल २००५ : विधेयक विधानसभेत मांडण्यात आले असता विधेयकाला सत्ताधारी दोन्ही कॉंग्रेसच्या आमदारांचा कडाडून विरोध. अखेर विधेयक स्थगित.\n१४ डिसेंबर २००५ : सामाजिक न्यायमंत्री हंडोरे यांनी पुन्हा विधानसभेत विधेयक मांडले.\n१६ डिसेंबर २००५ :विधानसभेत विधेयक मंजूर, मात्र विधानपरिषदेच्या मंजुरीचा भाग वादविवादानंतर लांबवला गेला. आश्वासन मोडून विधेयक उभय सभागृहाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे. तेथील कामकाज चार वर्षे रखडले.\n२००९ : विधानसभा निवडणुकीमुळे विधेयक विसर्जित. कोणतेही विधेयक सभाग्रहात सादर झाल्यानंतर त्याच विधानसभेच्या काळात मंजूर न झाल्यास ते विसर्जित होते.\nएप्रिल २०११ : मंत्रिमंडळाने पाचव्यांदा जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर केले.त्यानंतर पावसाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पी अशा तीन अधिवेशनाच्या कामकाज पत्रिकेत हा विषय समाविष्ट मात्र चर्चा नाही.\n१० ऑगस्ट २०११ : पुन्हा कॉंग्रेस आघाडी सरकारने विधानसभेत नवीन स्वरुपात हे विधेयक मांडले.त्यावर अद्याप विधानसभेत चर्चा नाही. दरम्यानच्या काळात विरोधी संघटनांच्या दबावामुळे सरकारने विधेयकात काही सुधारणा करण्याचे ठरवले.\n९ जुलै २०१२ : विधिमंडळाचे अधिवेशन सुरु. त्याच्याही पटलावर विधेयक होते, परंतु हा कायदा अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता नसल्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे मत.\n२१ ऑगस्ट २०१३ : २० ऑगस्ट ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर राज्यभर सरकारविरोधी जनक्षोभ उसळला. तो शांत करण्यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याचा राज्य सरकारचा वटहुकूम.\n२२ ऑगस्ट २०१३ : जादूटोणाविरोधी कायद्याच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरी. वटहुकूम राज्यभर लागू. यापुढील सहा महिन्याच्या आत या वटहुकूमाला दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली तरच याचे कायद्यात रुपांतर अन्यथा सहा महिन्याची मुदत संपताच हा वटहुकूम रद्द होणार.\nPosted in: अंधश्रद्धा,अंनिस,जादूटोणाविरोधी विधेयक,डॉ. नरेंद्र दाभोलकर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/learn-the-language-of-digitization-while-facing-the-digital-era/", "date_download": "2019-01-16T10:23:21Z", "digest": "sha1:JAJLPZUP4KT2T4IJNR2VTOH4RLY655RE", "length": 6616, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डिजिटल युगाला सामोरे जाताना डिजिटायझेशनची भाषा शिका - डाॅ. मोहन आगाशे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडिजिटल युगाला सामोरे जाताना डिजिटायझेशनची भाषा शिका – डाॅ. मोहन आगाशे\nपुणे – एकविसाव्या शतक हे डिजिटल युग आहे आणि या युगाला सामोरे जात असताना डिजिटायझेशनची भाषा न शिकल्यास आपल्याला स्पर्धेच्या बाहेर पडावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाला ही भाषा शिकावीच लागेल असे मत ज्येष्ठ अभिनेते डाॅ.मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.\nसाहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित 17 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात डाॅ. मोहन आगाशे यांच्या दृकश्राव्य आणि प्रकट प्रश्नोत्तराद्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.\nविविध चित्रफती दाखवत डाॅ. मोहन आगाशे त्या चित्रफतींचे विश्लेषण करुन सांगताना म्हणाले की, जेव्हा भाषेचे आस्तित्व नव्हते तेव्हा चित्रभाषा आणि संकेताच्या भाषेव्दारेच संवाद साधला जायचा आणि व्यवहार केले जायचे. त्यालाच आपाण आजच्या भाषेत नाॅन फाॅर्मल भाषा म्हणतो. चित्र आणि संकेतांच्या भाषेव्दारे नेणीवेच्या पातळीवर संवाद साधला जात असल्याने ती प्रभावी होत असे.\nभानावर नसताना आणि शुद्धिवर असताना चित्रांची भाषा थेट नेणीवेच्या पातळीवर संवाद साधत असते. आताच्या मोबाईलच्या युगात समाज माध्यमांवरही आपण संवाद साधताना अनेकदा इमोशन्सचा उपयोग करुनच आपल्या भावनांचे प्रकटीकरण करीत असतो, असे ते म्हणाले.\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nटीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आपापल्या मतदार संघामध्ये विकास कामांचे उद्घाटन करत…\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे…\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/voting-started-for-nanded-waghala-municipal-corporation/", "date_download": "2019-01-16T10:21:58Z", "digest": "sha1:HMYDPIQBVRCHA7DCLFPD4ADS3JLAFDTA", "length": 5811, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी मतदान सुरु, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनांदेड-वाघाळा महापालिकेसाठी मतदान सुरु, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला\nनांदेड: नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार आपल नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपैट मशीनचा(व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर होत आहे.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nसायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरु आहे तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nमुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी\nयेणारी निवडणुक पानिपतच्या लढाईसारखी,ताकदिनिशी उतरणार – अमित शहा\nशाकंभरी नवराञोत्सवास उत्साहात प्रारंभ\nतुळजापूर- कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवराञ उत्सवास दुर्गा अष्टमीस सोमवार दि १४ रोजी दुपारी बारा…\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81/", "date_download": "2019-01-16T10:00:50Z", "digest": "sha1:QCPSNKKWHRS4PY6FBNQN2ZN26OZS2QTQ", "length": 9335, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अण्णांना अपेक्षित लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच – मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअण्णांना अपेक्षित लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच – मुख्यमंत्री\nनवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अपेक्षित असलेला लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच नियुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.रामलिला मैदान येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कल उपोषण सोडले. यावेळी हजारे यांच्या मागण्या मान्य केल्याचे निवेदन सोपविल्यानंतर मंचावर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यावेळी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या विविध मागण्या केंद्र शासनाने मान्य केल्या असून यासंदर्भातील प्रधानमंत्री कार्यालयाचे पत्र आज आम्ही सोपविले आहे. देशात भ्रष्टाचार मुक्त वातावरणासाठी केंद्र शासन हजारे यांना पूर्ण समर्थन देते. यासंदर्भात केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त नेमण्याबाबत हजारे यांनी केलेल्या मागणीवर केंद्र शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. या संदर्भात संशोधन करण्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे. हे संशोधन पूर्ण होताच देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनगर_महापालिका_रणसंग्रागम_2018 : मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी नगरला सभा\nजलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार – सचिन सावंत\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचा प्रश्न प्राधान्याने सोडवू\nझोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवता येत नाही\nउद्योगपूरक धोरणांमुळे महाराष्ट्र नव्या उंचीवर : देवेंद्र फडणवीस\nअतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीचा फेरविचार करावा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-01-16T10:30:31Z", "digest": "sha1:MVQB36VYNA274N6MJNIAR57ZC57YVKX5", "length": 12414, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतची हिंदकेसरी परवेशवर मात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउपमहाराष्ट्र केसरी किरण भगतची हिंदकेसरी परवेशवर मात\nसमस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्यातर्फे आयोजन\nमहाराष्ट्र, दिल्ली व हरियाणातील मल्लांमध्ये रंगल्या कुस्त्या\nपुणे – अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या निकाली कुस्तीत हरियाणाचा हिंदकेसरी परवेश मान याचे आव्हान मोडून काढताना उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याने चांदीची गदा जिंकली. प्रथम क्रमांकासाठी झालेली ही कुस्ती तब्बल अर्धा तास रंगली.\nउत्कंठा पणाला लागलेल्या या लढतीत दोघेही मल्ल ताकदीने लढले. परंतु किरण भगतच्या कौशल्यासमोर परवेश मान अखेर अपयशी ठरला आणि किरणने चांदीची गदा पटकाविली.\nसमस्त गावकरी मंडळी, फुरसुंगी यांच्या वतीने श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त शिवशंभो स्टेडियमवर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेला 100 वर्षापेक्षा मोठी परंपरा असून पश्‍चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे निकाली कुस्त्यांचे मैदान म्हणून या स्पर्धेची सर्वदूर ओळख आहे. महाराष्ट्रासह, दिल्ली, हरियाणामधील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 4 लाख रुपये तसेच स्पर्धेतील अन्य गटांमधील विजेत्या मल्लांना एकूण 26 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.\nकोल्हापूरचा माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणाचा अजय गुज्जर ही लढत एकतर्फीच झाली. या लढतीत गुज्जरने माऊलीला जिंकण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीच्या काही मिनिटातच त्याने माऊलीला चितपट केले. तसेच आणखी एका बहुप्रतीक्षित लढतीत दिल्लीच्या हितेश क��मारने कोल्हापूरच्या बालारफीक शेखला पराभूत करीत अनपेक्षित निकालाची नोंद केली. विजेत्या पैलवानाला चांदीची गदा देण्यात आली.\nयानिमित्ताने देशातील नामवंत पैलवानांचे मल्लयुद्ध अनुभवण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळाली. नामवंत मल्लांच्या कुस्त्यांप्रमाणेच एकूण 66 कुस्त्या महाराष्ट्र विजेत्या, अखिल भारतीय विद्यापीठ विजेत्या, तसेच महाराष्ट्रातील मैदानी कुस्त्यांमध्ये वादळ निर्माण करणाऱ्या पैलवानांच्या झाल्या.\nकिरण भगत (सोलापूर) विजयी विरुद्ध परवेश मान (हरियाणा), अजय गुज्जर (हरियाणा) विजयी विरुद्ध माऊली जमदाडे (कोल्हापूर), हितेश कुमार (दिल्ली) विजयी विरुद्ध बालारफीक शेख (कोल्हापूर), कौतुक डाफळे (पुणे) विजयी विरुद्ध प्रवीण भोला (दिल्ली), उपमहाराष्ट्र केसरी सचिन येलभर विजयी विरुद्ध विकास जाधव, सागर बिराजदार (पुणे) विजयी विरुद्ध योगेश बोंबाळे (कोल्हापूर), अक्षय शिंदे (पुणे) विजयी विरुद्ध विजय गुटाळ (कोल्हापूर), विलास डोईफोडे (पुणे) विजयी विरुद्ध ज्ञानेश्वर गोचडे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nखार जिमखानाने केले हार्दिक पांड्याचे सदस्यत्व रद्द\nकोकणे स्टार्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्स: जलतरणात केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिस यांचे सोनेरी यश\nटेमघर एमटीबी चॅलेंज स्पर्धा: पुण्याच्या विठ्ठल भोसले, बंगळूरच्या शशांक सीके यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे: कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nपीवायसी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा: सिंहगड स्प्रिंगडेल, शिक्षण प्रसारक मंडळी यांना विजेतेपद\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत���रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/csks-special-cake-to-dhoni-for-receiving-padma-bhushan/", "date_download": "2019-01-16T10:11:00Z", "digest": "sha1:6Y6EVBK6NHQ6SVR7OLO2I5OTBJDJWOEY", "length": 6899, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "IPL 2018- पद्मभुषण एमएस धोनीला चेन्नईकडून खास भेट!", "raw_content": "\nIPL 2018- पद्मभुषण एमएस धोनीला चेन्नईकडून खास भेट\nIPL 2018- पद्मभुषण एमएस धोनीला चेन्नईकडून खास भेट\nयंदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व करणारा एमएस धोनीला २ एप्रिलला पद्मभुषण पुरस्कार देण्यात आला. याबद्दल चेन्नई संघाने त्याचे हटके स्टाईल कौतुक केले.\nयावेळी संघाने त्याच्यासाठी खास केक आणला होता. ज्यामध्ये धोनीचा राष्ट्रपती कोविंद यांच्यांकडून पुरस्कार स्विकारताचा फोटो होता.\nहा फोटो चेन्नई सुपरकिंग्जचे व्यवस्थापक रसेल राधाकृष्णन यांनी ट्विटरवर पोस्ट केला. ” सीएसके परिवाराकडून खास लोकांसाठी खास केक ” असे ट्विट पण त्यांनी केले आहे.\nतसेच चेन्नई सुपरकिंग्ज नेहमीच धोनीचे वेगळ्या प्रकारचे फोटोज, व्हिडीअो सोशल मिडीयावर शेअर करत असतात. धोनीमुळे सीएसकेला एक मोठा चाहता लाभला आहे.\nज्या दिवशी धोनीला पद्मभुषण पुरस्कार गौरविण्यात आले होते त्याच दिवशी योगायोगाने भारताने ७ वर्ष पहिले क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मे���ी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/01/blog-post_9.html", "date_download": "2019-01-16T10:55:20Z", "digest": "sha1:JS5KP2HBJKI3EPFBY55O4XKFRXKDS33T", "length": 47593, "nlines": 276, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): भीमा कोरेगांव आणि \"जातीय इतिहास\" : ऐशी की तैशी सत्याची!", "raw_content": "\nभीमा कोरेगांव आणि \"जातीय इतिहास\" : ऐशी की तैशी सत्याची\nकोरेगांव भीमा प्रकरणाने आम्हाला इतिहासावर नव्याने चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रीय, धार्मिक आणि जातीय अस्मितेसाठी काही मिथके बनवावी लागतात हे सत्य आहे. किंबहुना लोकांवर सत्यापेक्षा मिथकांचाच प्रभाव अधिक असतो हेही खरे आहे. युरोपियनांनी आपला इतिहास मागे नेण्यासाठी आर्य नांवाचे मिथक निर्माण केले व एक अनर्थकारी वांशिक द्वेषाची परंपरा निर्माण केली हे आपण मागील लेखात पाहिले. भारतीय जतीसंस्थेचा उगमाचा इतिहस हेही आता एक मिथकच सिद्ध होत आहे. जातीसम्स्था हे वास्तव असले तरी त्याबाबतचे आपले आकलन मिथकात्मकच आहे, सत्यात्मक नाही. आणि त्यातुन भले भले विद्वानही सुटले नाहीत.\nभारत हे \"राष्ट्र मिथकांचे\" असे म्हणावे लागेल एवढ्या मिथकांचा सागर येथे हेलकावतो आहे आणि त्यात इतिहास हरवून बसला आहे. बरे, इतिहास म्हणून जोही काही आपल्याकडे आहे त्यालाही अनेक पुर्वग्रहांचे कंगोरे असल्याने इतिहासही मिथकांच्या धुक्यात हरवून जातो असे आपल्याला दिसते. याचा अर्थ इतिहास नसतो वा नसावा असे नसून आपल्याला इतिहासाचे तत्वज्ञानच नसल्याने ही मिथकीय दु:स्थिती निर्माण होते हे आपल्या लक्षात येईल. त्यात���न निर्माण होणारे सामाजिक संघर्ष, परस्परांशी युद्धायमान राहण्यासाठी त्या मिथकांना पुन्हा पुन्हा धार लावली जाते. सत्यान्वेशीपणाचा अभावच असल्याने इतिहासाची ऐशी-तैशी होणे स्वाभाविक आहे.\nइतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्त्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे, यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबून असले तरी सामान्य माणसांवर प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा वदंतांचा अधिक प्रभाव असतो. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणाऱ्यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे की, इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पूर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषण इतिहासकारपरत्वे बदलत असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्या संशोधनामुळे सामाजिक पूर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातून जी वादळे निर्माण होतात त्यामुळे पूर्वग्रहविरहित, संपूर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खीळ बसते. आमचा किंवा आम्ही सांगू तोच इतिहास खरा...बाकी सारी बकवास हा आपल्या समाजातील काही घटकांचा अहंभाव तर पदीपदी झळकतांना दिसतो.\nखरे तर सातत्याने इतिहास संशोधने यासाठीच व्हायला हवीत की कोणावरही अकारण अन्याय होऊ नये, तसेच कोणाचे अकारण उदात्तीकरण झाले असेल तर तेही लोकांसमोर यावे. जर असलीच तर इतिहास-लेखनाचे वर्चस्ववादी भूमिका हटवर्त साधार पुढील मांडणी करावे पण आपल्याकडे कोणाचे उदात्तीकरण करायचे, कोणाला बदनाम करून ठेवायचे आणि कोणाला इतिहासाच्या पानांवरुइन गडप करून टाकायचे ही एका अर्थाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणत त्याप्रमाणे 'इतिहासविघातक प्रवृत्ती' फोफावली आहे. त्यामुळे अनेक जाती व धर्मही आपापला इतिहास स्वतंत्रपणे लिहिण्याच्या उद्योगाला कधीच लागले आहेत आणि त्यातून एक प्रकारचा नवा अभिनिवेशी आणि प्रती-मिथकीय इतिहास लिहिला जातो आहे.\nभारतात इतिहासाबाबतची समजुतींतील सर्वात मोठे मिथके आपण येथे थोडक्यात पाहू. पहिले मिथक हे आहे की जन्माधारित जातिव्यवस्था ही गेली किमान पाच हजार वर्षांपासून (किंवा हजारो वर्षांपासुन) आहे आणि ती सुरुवातीपासुन अन्याय्य आणि विषमता आधारित होती. जातीसंस्था जशी होती तशीच हजारो वर्ष राहिली या मताला कसलाही आधार मात्र नाही. या मिथकाला जोडुनच येणारे प्रिय मिथक हे की ही व्यवस्था आक्रमक आर्यांनी अथवा ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थासाठी लादली. अर्थात येथे एकतर आर्य आक्रमण सिद्धांताचे तरी मिथक वापरण्यात येते किंवा ऋग्वेदातील पुरुषसुक्ताचे मिथक तरी वापरले जाते. अर्थात ही मिथके ब्रिटिश काळात जन्माला आली हे मात्र सहसा लक्षात घेतले जात नाही. मनुस्मृतीचा हिंदु कायद्यांशी संबंध जोडला गेला तो १७७२ साली ब्रिटिशांमुळेच. तत्पुर्वी वर्णव्यवस्था व व्यवसायनिष्ठ जातव्यवस्था या दोन वेगळ्या बाबी आहेत याचे चांगलेच भान होते. प्रत्येक जातीचे सामाजिक कायदे स्वतंत्र होते आणि त्यावर वैदिक सोडले तर मनुस्मृतीच प्रभाव नव्हता. मनुस्मृती (आणि अन्य वैदिक स्मृत्या) यांचा संबंध फक्त देशतील वैदिक समाजघटकांशी येई. परंतू ब्रिटिशांनी हा घोळ घालत जे भारतीय धर्म-संस्कृतीचे त्यांच्या दृष्टीकोनातुन आकलन केले त्याचा प्रभाव तत्कलीन एतद्देशिय नवशिक्षिर्तांवर एवढा पडला की पाहत पाहता नव्या मिथकांचा डोंगर निर्माण झाला. त्यात उपलब्ध सामाजिक व आर्थिक इतिहासाकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले. अर्थात हे सांगनेसुद्धा दोन्ही गटांना दुखावनारेच असते.\nखरे तर जातीबदल दहाव्या शतकापर्यंत मुक्त तर नंतरही, अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत तरी, तुरळक प्रमाणात का होईना होत होता याचीही प्रमाणे आहेत. मग जातीव्यवस्था बंदिस्त होती हे मिथक कोठून आले अस्पृश्यतेबाबतही असेच आहे. अस्पृश्यता वैदिक साहित्यात दिसते ती फक्त दोन जातींबद्दल (श्वपच व चांडाळ) व त्या जातीही नष्ट होऊन किमान दोनेक हजार वर्ष झालीत. मध्ययुगात ज्या जाती अस्पृष्य मानल्या जात होत्या त्यांची नांवे कोठेही आणि कोणत्याही , अगदी मध्ययुगीन वैदिक स्मृतींतही येत नाही. शिवाय इतिहास पहावा तर त्या अस्पृश्यतेचे मानदंडही गोंधळात टाकनारे आहेत. उदा. महार हे किल्लेदार, पाटील व वतनदारही होते. मातंग, महार, बेरड या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची छोटी का होईना राज्येही होती याचेही पुरावे आहेत. महर्षि वि. रा. शिंदेंनीही ��ावर प्रकाश टाकला होता. एका प्रांतात जी जात अस्पृश्य आहे तीच जात दुस-या प्रांतात स्पृश्य आहे हाही विचित्र प्रकार दिसतो. धोबी जात हे याचे एक उदाहरण आहे. असे का याचे समाधानकारक उत्तर नाही. ही सारी प्रत्यक्ष उदाहरणे घेतली तर एक ग्रंथ होईल. ही उदाहरणे इतिहासकारांना माहित नाहीत असेही नाही. पण असे असुनही जातीसंस्थेची निर्मिती व वर्तमानातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता यांच्य मुळांबाबत प्रचंड संभ्रम आहे. हा संभ्रम निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे ती सामाजिक वास्तवे असुनही त्याची मुळे नेमके काय आहेत याचे वास्तवदर्शी आकलन अस्तित्वात नसणे ही मोठी समस्या आहे. आणि गंमत म्हणजे हा संभ्रम सर्वांना हवाच आहे. नवीन प्रकाश कोणत्याही गटाला सहन होत नाही हे माझे व्यक्तीगत निरिक्षण आहे. कारण या भ्रमांत अनेकांचे स्वार्थ लपलेले आहेत.\nकोरेगांव भीमा युद्धात भाग घेतलेल्या ब्रिटिश सैन्यात किमान ४०% सैनिक महार होते हे वास्तव आहेच. ब्रिटिश सैन्यात सैन्यात भाग घेऊन एतद्देशियांशी लढणारे ब्राह्मणांसहित असंख्य जातीचे \"देशद्रोही\" म्हणता येतील असे सैनिक होतेच. कोरेगांव भिमा येथील लढाई अस्पृश्यांचा तथाकथित सवर्ण पेशव्याविरुद्धचा एल्गार होता असे मानणे काहींना सुखावणारे असले तरी ते वास्तव नाही, तसेच त्यांना \"देशद्रोही\" म्हननारे जे भगवे आहेत त्यांच्या पुर्वजांचा इतिहासही मग काही वेगळा नाही. तोही मग देशद्रोहाने ओतप्रोतच भरलेला आहे. पण मुलात या युद्धाच हेतू जात्यंत नव्हता, या युद्धात विजयही मिळाला नाही, या युद्धाने जातीयता अथवा अस्पृश्यतेच्या प्रथेवर कसलाही परिनाम झाला नाही. उलट ब्रिटिशांनी नंतर अस्पृश्यांना सैन्यात घेणेच बंद करुन टाकले. त्याचे कारण महर्षि वि. रा. शिंदे सांगतात ते असे-\n\"...पुढे जसजसे इंग्रजांचे बस्तान येथे बसत चालले तसतसे लष्करात एतद्देशीय लोकांची भरती करण्याचे बादशाही धोरण बदलत चालले आणि तशी लष्करातून ह्या अस्पृश्यांना हळूहळू बेमालूम बंदी होऊ लागली. मग इंग्रजांना येथील जातीचा लष्करी दृष्टीने अस्सल अथवा कमअस्सल हा भेदभाव सुचू लागला आणि हिंदी लष्कराचे 'अस्सलीकरण' सुरू झाले. सदर ग्रंथकाराने ह्या निवडानिवडीला आपल्या नवव्या प्रकरणात Brahmanization of the Army - असे न समजता म्हटले आहे. सन १८५७ सालाच्या शिपायांच्या बंडापर्यंत बंगाली पलटणीत एक जात ल��नौकडील रजपूत आणि पुरभय्ये ब्राह्मण शिपायांचीच भरती होत असे. ह्या मोठया बंडात ह्या दोन जातींनी पुढाकार घेतला म्हणून पुढे ह्यांची भरती बंद झाली. ह्यापुढे हिंदी लष्करासाठी नव्या दृष्टीने निवड होऊ लागली. जातिवंत इभ्रतदार, वतनदार जातींतून ही भरती व्हावी असे वळण पडत चालले.\" (संदर्भ-समग्र साहित्य- विठ्ठल रामजी शिंदे) याचा अर्थ एवढाच की कोरेगांव भीमाचे युद्ध आणि जातीयता/अस्पृश्यता याचा संबंध नाही.\nयाचा अर्थ असा नाही की अस्पृश्यता अथवा त्यांच्यावर अन्याय नव्हतेच. किंबहुना अस्पृश्यतेच्या जन्माचा तथ्यात्मक व पुर्वग्रहरहित इतिहास अजून लिहिलाच जायचा आहे. जो जाती व अस्पृश्यतेचा इर्तिहास उपलब्ध आहे तो मिथकांचा इतिहास आहे. त्यात वास्तव अभावानेच व एखाददुस-या मुद्द्यापुरतेच आढळेल. आजचे सामाजिक व राजकीय जीवन जातीसंस्थेच्या भ्रामक समजुती अथवा इतिहासाने झाकोळून गेले आहे. आणि त्याला महामानव मानले जानारे काही संशोधकही अपवाद नाहीत असे आपल्यास दिसुन येईल. वैदिक मनुस्मृती हिंदुंवर लागु होती म्हणावे तर मध्ययुगातच अहिल्याबाई, ताराराणी अशा विधवा महिला सत्ताधारी तर होतातच पण महादजी शिंदेंच्या विधवांच्या रुपाने वारसा हक्काची युद्धेही लढतांना दिसतात आणि काही केल्या त्यांचे वर्तन \"स्मृती\"मान्य नाही. मुळात मनुस्मृती ही कोणासाठी आहे हे मनुस्मृतीच कंठशोष करुन सांगत असतांनाही जातीव्यवस्था व त्यांच्या अवनतीला मनुस्मृतीलाच जबाबदार धरत मनुस्मृती हेच एक मिथक बनवले अहे. तिला दरवर्षी जाळण्याचे कर्मकांड नियमित पार पाडले जात आहे. वैदिक आणि हिंदू या दोन स्वतंत्र धारा आहेत आहेत याचेच आकलन नसल्याने या ज्या विसंगती दिसतात त्यांचे निराकरण होत नाही. पण हे वास्तव मानणेही दोन्ही घटकांना एकतर अडचणीचे तरी वाटते किंवा समजुतींबाहेर येण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. म्हणजे जातीसम्स्था नको, अस्पृश्यता नको म्हणणारेही या मिथकांनी एवढे घट्ट लपेटले गेले आहेत की आता ते गुदमरत असले तरी त्यांना मोकळा श्वास घ्यायची इच्छा होत नाही.\nइतिहासकार हे पक्षपाती राहिले आहेत हे वास्तव आहेच. त्यांनी सर्व समाजघटकांना धार्मिक विभाजित दृष्टीनेच पाहिले. त्याला इतिहास लेखन म्हणता येणार नाही. स्वधर्म अथवा स्वजातीचे प्रेम स्वाभाविक असले तरी तर्कनिष्ठतेला घटस्फोट द्यायची गरज नव्हती. आजचे असंख्य सामाजिक समस्यांचे मुळ कारण इतिहासकारांनी घेतलेल्या अन्याय्य दृष्टीकोनात आहे. त्यांची री अन्य जातींनी मग ओढत नवा खोटा इतिहास रचायचे ठरवले असेल तर मग काय करणार हा खरा प्रश्न आहे. पण समजा कोणी जातीसंस्थेची तथ्यात्मक (१००% सत्यात्मक इतिहास कशाचाही सापडू शकत नाही हे मान्य करुन) मांडणी केली तर त्याला ब्राह्मणांचा पक्षपाती किंवा ब्राह्मण द्वेष्टा ठरवण्याची नवपरंपरा आहेच. पण हा संघर्ष जातीय कमी आणि धार्मिक अधिक आहे या वास्तवाचे काय करायचे हा प्रश्न आहेच याचे निराकरण होत नाही तोवर ही समस्या संपनार नाही हे उघड आहे. आहेच. त्यामुळे इतिहास हवा आहे पण तो आमच्या भावनांचे तुष्टीकरण करणारा इतिहास याचे निराकरण होत नाही तोवर ही समस्या संपनार नाही हे उघड आहे. आहेच. त्यामुळे इतिहास हवा आहे पण तो आमच्या भावनांचे तुष्टीकरण करणारा इतिहास आमचे नागडेपण दाखवत असलेल्या विद्रुपतेला सौंदर्यात बदलवण्याची प्रेरणा देनारा इतिहास नकोच आहे शिवाय आमच्या अवनतीला कोनी एक दुसराच घटक जबाबदार आहे हे सांगण्यात आम्हाला आनंद होतो. ज्या घटकाला अवनतीचे कारण मानले जाते त्याच्याही अहंभावाची तुष्टी होत असल्याने तोही या समजाचे नीटशा शक्तीने निराकरण करत नाही.\nखरे तर अभिमानास्पद इतिहास नाही अशी भारतात एकही जात/जमात नाही. काहीही वाईट केले नाही असाही एकाही समाज नाही. सर्व जाती/जमातींच्या विविध काळातील भल्या-बु-याचा इतिहास मिळून आपल्या राष्ट्राचा इतिहास बनतो. आपल्या इतिहासकारांनी त्याचे भान ठेवले नाही. उलट इतिहासकारांनीच इतिहास-विद्रुपतेचा इतिहास घडवला. त्यातुनच जातीबाबतची समस्या असो की धर्माबाबतची...आजतागायत निराकरण झालेले नाही. कोरेगांव भीमा या आपल्या \"ऐतिहासिक\" अपयशाचे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता तरी आम्हाला इतिहासाचे नवे तथ्यात्मक आकलन करुन घेत नवी सामाजिक फेरमांडणी करावी लागेल. थोडक्यात मिथकांना तिलांजली द्यावी लागेल\nशेवटचा परिच्छेद एकदम समर्पक आहे. आपल्याकडे रक रोमँटिक इतिहास शिकवलं जातो. मी ब्रह्मन् आहे आणि पेशवाई बद्दल हि असाच रोमँटिक इतिहास वाचून अभिमानी होतो. मग डोळ्यासमोर तेव्हाच्या जातीयवाद आला, ब्राह्मणांनी केलेले व्यभिचार आले (सुदैवाने मला हे किस्से आमच्याच सदाशिव पेठी आज्यांकडून कळले). मग तुमची ' आणि पानिपत' हे क���दंबरी वाचण्यात आली आणि त्या रोमँटिक इतिहासाचा पगडा गेला निघून. आता एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन तयार झाला.\n\" किंबहुना अस्पृश्यतेच्या जन्माचा तथ्यात्मक व पुर्वग्रहरहित इतिहास अजून लिहिलाच जायचा आहे.--\n\" हे शिवधनुष्य जर आपण उचलले तर त्याचा फार मोठा उपयोग समाजमनाच्या जडणघडणीसाठी होईल असे वाटते आपला हा लेख सुंदर आहे आणिअभ्यासपूर्ण व संतुलित आहे यात कोणतेही दुमत नसावे\nइतिहासाचार्य राजवाडे किंवा डॉ आंबेडकर यांचे विवेचन वाचनात आलेले आहे संभाजी भिडे यांचा कोरेगाव भीमा संदर्भातील खुलासा अपूर्ण वाटतो आणि प्रत्यक्ष तथाकथित दलित नेत्यांची भाषणे आणि\nनवं पेशवे यांची दलित वक्त्यांनी घेतलेली हजेरी घृणास्पद वाटते , आपण केलेला कोरेगाव भीमाचा अभ्यासपूर्ण खुलासा समाजात तळापर्यंत जाणार नाही हेही सत्य आहे \nसध्या चाललेले राजकारण फारच अभ्यासण्यासारखे आहे हे मात्र निश्चित , कारण अनेक वर्षांची सत्ता उपभोगलेल्या जुनाट विचारांचा आणि नवनिर्वाचितांचा हा संघर्ष आहे सध्या फारच विनोदी प्रकार घडत आहेत जोडीदारांची चाचपणी आणि पुनर्रआखणी होत आहे. सध्या महाराष्ट्रात ST/SC सर्व जाती मिळून १८%- ते १९ %असे असावे त्यात नेमके महारांचे प्रमाण माहीत नाही . डॉ आंबेडकरांचे विचार पाहिले की असे वाटते कि नेमके हे काय चालले आहे हा तत्वज्ञानाचा संघर्ष आहे का दुसरे काही आहे हा तत्वज्ञानाचा संघर्ष आहे का दुसरे काही आहे उडवुणराजे संभाजी भिडे यांच्याबद्दल जे बोलले त्यातून टेकाय साधत आहेत \nकोरेगाव भीमाला झाले त्यात आयात केलेले गुजराथी वक्ते नेमके काय बोलत होते \nजमलेले सर्व महार होते का असे अनेक प्रश्न मनात येतात .\nतरीही आपले अभ्यासपूर्ण जाती पाती बद्दलचे निवेदन ऐकण्यास माझ्या सारखे लाखो लॊक उत्सुक असणार याबद्दल तिळमात्र शंका नाही\nतिळगुळ घ्या गोड बोला \n\" किंबहुना अस्पृश्यतेच्या जन्माचा तथ्यात्मक व पुर्वग्रहरहित इतिहास अजून लिहिलाच जायचा आहे.--\n\" हे शिवधनुष्य जर आपण उचलले तर त्याचा फार मोठा उपयोग समाजमनाच्या जडणघडणीसाठी होईल असे वाटते आपला हा लेख सुंदर आहे आणिअभ्यासपूर्ण व संतुलित आहे यात कोणतेही दुमत नसावे\nइतिहासाचार्य राजवाडे किंवा डॉ आंबेडकर यांचे विवेचन वाचनात आलेले आहे संभाजी भिडे यांचा कोरेगाव भीमा संदर्भातील खुलासा अपूर्ण वाटतो आणि प्रत्यक्ष तथा���थित दलित नेत्यांची भाषणे आणि\nनवं पेशवे यांची दलित वक्त्यांनी घेतलेली हजेरी घृणास्पद वाटते , आपण केलेला कोरेगाव भीमाचा अभ्यासपूर्ण खुलासा समाजात तळापर्यंत जाणार नाही हेही सत्य आहे \nसध्या चाललेले राजकारण फारच अभ्यासण्यासारखे आहे हे मात्र निश्चित , कारण अनेक वर्षांची सत्ता उपभोगलेल्या जुनाट विचारांचा आणि नवनिर्वाचितांचा हा संघर्ष आहे सध्या फारच विनोदी प्रकार घडत आहेत जोडीदारांची चाचपणी आणि पुनर्रआखणी होत आहे. सध्या महाराष्ट्रात ST/SC सर्व जाती मिळून १८%- ते १९ %असे असावे त्यात नेमके महारांचे प्रमाण माहीत नाही . डॉ आंबेडकरांचे विचार पाहिले की असे वाटते कि नेमके हे काय चालले आहे हा तत्वज्ञानाचा संघर्ष आहे का दुसरे काही आहे हा तत्वज्ञानाचा संघर्ष आहे का दुसरे काही आहे उडवुणराजे संभाजी भिडे यांच्याबद्दल जे बोलले त्यातून टेकाय साधत आहेत \nकोरेगाव भीमाला झाले त्यात आयात केलेले गुजराथी वक्ते नेमके काय बोलत होते \nजमलेले सर्व महार होते का असे अनेक प्रश्न मनात येतात .\nतरीही आपले अभ्यासपूर्ण जाती पाती बद्दलचे निवेदन ऐकण्यास माझ्या सारखे लाखो लॊक उत्सुक असणार याबद्दल तिळमात्र शंका नाही\nतिळगुळ घ्या गोड बोला \nमोदी जसे आयात केले जातात सगळीकडे ...त्या मानाने जिग्नेश एकदाच आला तर तूमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या ....\nआज आपण एका समाज घटकाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महार सैनिकांची भरती इंग्रज सरकारने बंद केली ह्याला इथल्या उचचवर्णीय समाज कारणीभूत आहे. एकवेळ इंग्रजांचे वर्चस्व मान्य करू पण इथल्या अस्पृश्य मानलेल्या जातीला मानवी अधिकार सुद्धा नको ही भूमिका दिसते. टिळकांचा राग तर प्लेग प्रकरणात प्रकर्षाने जाणवला होता.\nसर, आपल्यासारखे अभयासक अशी मांडणी करताना मॅन व्यतिथ होते.\nमिथकांचा आधार घेतल्याशिवाय ज्यावेळी सर्वच जातींच्या राजकीय नेतृत्वाला स्वतः:चं राजकीय भवितव्य घडवण्याची सोय उपलब्ध होईल तेव्हाच मिथकांच्या तावडीतून या समाजाची सुटका होईल.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आ��्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nगृहनिर्माण उद्योगाला लागली \"घरघर\"\nमिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nभीमा कोरेगांव आणि \"जातीय इतिहास\" : ऐशी की तैशी स...\nनोटबंदीचा लाभार्थी भांडवल बाजार\nवढू...कोरेगांव भीमा आणि मिथकप्रियतेचे बळी\nपंतप्रधानांनाच \"ब्लॅकमेल\" केले जाते तेंव्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/water-scheme-got-sanctioned-purandar-136650", "date_download": "2019-01-16T10:41:02Z", "digest": "sha1:DS3LBQ2NRB4RP3GSVLH6EXAIXCKZDZCR", "length": 15123, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water Scheme Got Sanctioned in Purandar 'राष्ट्रीय पेयजल’मधून पुरंदरच्या 41 पाणीयोजनांना मंजुरी | eSakal", "raw_content": "\n'राष्ट्रीय पेयजल’मधून पुरंदरच्या 41 पाणीयोजनांना मंजुरी\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nसासवड, (ज��.पुणे) : राष्ट्रीय पेयजल योजनेत पुरंदर तालुक्यातील ४१ पाणीयोजनांना मान्यता मिळाली आहे. जवळपास 50 हून अधिक गावे व १०० हून अधिक वाड्यावस्त्यांना यातून लाभ मिळण्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ४३ कोटी २६ लाख रुपये खर्च याकरीता करण्यात येईल.\nसासवड, (जि.पुणे) : राष्ट्रीय पेयजल योजनेत पुरंदर तालुक्यातील ४१ पाणीयोजनांना मान्यता मिळाली आहे. जवळपास 50 हून अधिक गावे व १०० हून अधिक वाड्यावस्त्यांना यातून लाभ मिळण्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. ४३ कोटी २६ लाख रुपये खर्च याकरीता करण्यात येईल.\nपाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने याकामी निधीची तरतूद केलेली असून जीवन प्राधिकरण आणि जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून या योजना मार्गी लावल्या जातील, असेही शिवतारे म्हणाले. शिवतारे म्हणाले, १ कोटीपेक्षा जास्त खर्चाच्या योजनांसाठी तांत्रिक छाननी शासन स्तरावर सुरु करण्यात आलेली आहे. १ कोटीपेक्षा कमी किमतीच्या योजनांची तांत्रिक तपासणी मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे समितीपुढे करण्यात येईल. समाविष्ट गावातील किमान उदभवांचे काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.\nपंचायत समिती गण व गावनिहाय मंजूर पाणीयोजना पुढीलप्रमाणे..\n* दिवे गण - आंबोडी ३३ लाख ९६ हजार, सिंगापूर ६४ लाख ४६ हजार, टेकवडी ८४ लाख २५ हजार, उदाचीवाडी ४४ लाख ०४ हजार, वनपुरी ५६ लाख ३६ हजार, झेंडेवाडी ७८ लाख ३५ हजार * गराडे गण - भिवरी १ कोटी २६ लाख १४ हजार, चांबळी १ कोटी ३१ लाख २८ हजार, गराडे (दरेवाडी) ६२ लाख १३ हजार, कोडीत बु. १ कोटी ७९ लाख ८३ हजार, कोडीत खु .६० लाख ८५ हजार, सोमुर्डी ५७ लाख ५५ हजार * बेलसर गण - बेलसर १ कोटी ९५ लाख ४० हजार, खळद १ कोटी १५ लाख, पिसर्वे (कडबानवस्ती) १ कोटी ९६ लाख ४१ हजार, रानमळा ३७ लाख ८७ हजार, शिवरी १ कोटी ३५ लाख ०६ हजार, तक्रारवाडी २४ लाख ५७ हजार, वाळूंज ६० लाख ९७ हजार * माळशिरस गण - माळशिरस (गायकवाडवस्ती) १ कोटी, नाझरे सुपे ७८ लाख ९८ हजार, पांडेश्वर(रोमणवाडी) ९९ लाख २२ हजार, पिंपरी (चिंचेचामळा) १ कोटी १३ लाख ५० हजार * भिवडी गण - बहिरवाडी (कोंडकेवाडी) ३८ लाख ८१ हजार, बहिरवाडी ३२ लाख ६० हजार, केतकावळे (कुंभोशी) १७ लाख ४३ हजार, खेंगरेवाडी १३ लाख ६३ हजार, पिंपळे ८५ लाख ४० हजार.\nहरगुडे (नवीन हरगुडे) २७ लाख ४९ हजार * वीर गण - पिलाणवाडी २ कोटी ०५ लाख ७४ हजार, मांडकी १ कोटी ९५ लाख ०६ हजार, वीर (समगीरवाडी) १ कोटी २४ लाख ०३ हजार * कोळविहीरे गण - गुळुंचे ९५ लाख, मावडी क. प.१ कोटी १९ लाख ११ हजार, साकुर्डे १ कोटी ११ लाख ९२ हजार, राख २ कोटी ६० लाख ०८ हजार * निरा गण - निरा शिवतक्रार १ कोटी ६१ लाख ९० हजार, निराशिवतक्रार (काळेवाडी) ९२ लाख ८१ हजार, पिंपरे खु. व थोपटेवाडी १ कोटी १३ लाख ५० हजार, वाल्हा (आडाचीवाडी) २ कोटी ४७ लाख ९३ हजार, वाल्हा २ कोटी ४७ लाख ९३ हजार.\n\"वयोश्री'साठी बारामतीत ज्येष्ठ नागरिकांची गर्दी\nबारामती : खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण...\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारा सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीबरोबरच...\nपुरंदर विमानतळ विकासात ‘पीएमआरडीए’\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणात (एसपीव्हीए) महाराष्ट्र विमानतळ विकास...\nपुणे : नव्या आशा-आकांक्षा, नवे संकल्प, नवी ऊर्मी घेऊन येणारे नवे वर्ष पुणेकरांसाठी नवी दिशा देणारे, पायाभूत सुविधांमध्ये बदल घडविणारे,...\nविहिरीत पाणी; पण पिके सुकली\nसोमेश्वरनगर - नीरा डाव्या कालव्यालगतच्या पंपांचे वीजजोड गेल्या बारा दिवसांपासून तोडलेले आहेत. कालव्यातील पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी ही कारवाई केली...\nजेऊरला कडाक्‍याच्या थंडीत ३०० विद्यार्थ्यांना मायेची ऊब\nवाल्हे - जेऊर, मांडकी, वीर, माहूर, पिसुर्टी आदी ठिकाणी शाळांमध्ये जाणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची मुले व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना थंडीत घराबाहेर पडणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/atms-to-dispense-new-rs-200-notes-118010500005_1.html", "date_download": "2019-01-16T09:52:30Z", "digest": "sha1:TOXN4IMQ2FUPHLAJLXCC246FVD55NYGY", "length": 9825, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लवकरच सर्वच एटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलवकरच सर्वच एटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा\nरिझर्व्ह बँक 200 रुपयांच्या नोटांच्या वितरणात वाढ करणार आहे. त्यासाठी सर्व एटीएममध्ये बदल करण्यात यावेत, असे आदेश बँकांना दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांत सगळ्याच बँकांच्या एटीएममधून 200 च्या नोटा मिळतील.\nरिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटांचे वितरण वाढवल्याने बँकांनी एटीएममध्ये बदल करावेत, असे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीवर बँकिंग क्षेत्राला 1000 कोटी रुपये खर्च करावा लागू शकतो. 200 रुपयांच्या नोटांच्या वितरणासाठी बँका आणि एटीएमची निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी लवकरात लवकर एटीएममध्ये बदल करावेत, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.\nआता दहा रुपयाची नवी नोट येणार\nही तर फक्त अफवा, आरबीआयचे स्पष्टीकरण\nआरबीआयकडून बँक ऑफ इंडियावर निर्बंध\nग्राहक सुरक्षेसाठी आरबीआयची नवी सेवा\n'त्या' नोटा बँकांनी स्वीकारणं बंधनकारक\nयावर अधिक वाचा :\nएटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nआता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ...\nआर्थिकदृट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती ...\nराज यांचे मोदी, भक्त आणि शहा यांच्यावर फटकारे पहा व्यंग ...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://naadigranthbhavishyamarathi.blogspot.com/2010/04/blog-post_3896.html", "date_download": "2019-01-16T09:52:27Z", "digest": "sha1:4BXB4N7VJYP7LXHKZ2BBQDVVW7GC6TXU", "length": 15285, "nlines": 242, "source_domain": "naadigranthbhavishyamarathi.blogspot.com", "title": "नाडी ग्रंथ भविष्य चर्चा, पत्रव्यवहार आणि नवीन कार्यांची नोंद: नाडी घ्या नाडी | मिसळपाव", "raw_content": "नाडीग्रंथ भविष्य काय प्रकार आहे, ते खरेच असते का, ते खरेच असते का, मला पहायला मिळेल का, मला पहायला मिळेल का, कुठे, अंनिस सारख्या संस्था नावे ठेवतात त्याची सत्यता कायआहे, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे, त्यात मला सहभागी होता येईल का, त्यात मला सहभागी होता येईल का\nनाडी घ्या नाडी | मिसळपाव\nनाडी घ्या नाडी | मिसळपावनाडी घ्या नाडी\nस्ट्राँग स्ट्राँगर स्ट्राँगेस्ट डिस्क्लेमर: हे लेखन केवळ मौजमजेसाठी आहे. कोणाचाही वैयक्तीक नावे घेण्याचा उद्देश नाही. मिपा अन इतरत्र असलेली नावे अन या लेखात असलेली नावे, त्यांच्या स्वभावांचा, वैशिष्ठ्यांचा गुणधर्मासहीत कोणास समान वाटत असतील तर तो योगायोग समजावा. कोणाचीही मानहानी करण्याचा आम��ा हेतू नाही. तरीही काही हेवेदावे, तक्रार अर्ज असतीलच तर ते नाडी (आमचीच) पाहूनच सोडवीले जातील.\nनाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी\nहलकी नाडी भारी नाडी\nचढायची असेल तुम्हां माडी\nसोडावी लागेल तुम्हां नाडी\nजाड नाडी बारीक नाडी\nवेगळ्या ढंगातली निराळी साडी\nपोलीस दिसला तर करा तडजोडी\nघरी मिळेल तुम्हांला शालजोडी\nनाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी\nसाहित्यसंमेलनात असते तंबाखूची पुडी\nआमच्या येथे मिळते घट्ट बांघायची नाडी\nनाडी आधी तपासून पाहून घेणे\nनंतर बदलून दिली जाणार नाही, आम्हास दोष न देणे ( - हुकूमावरून)\nरंगीत नाडी एकदम मॅचिंग नाडी\nफिट्ट नाडी, फ्लेक्झीबल नाडी\nनाडी मिळेल हव्या त्या आकाराची\nकामात येईल कपडे बांधायसाठी\nअहो नाना नाडी तुम्ही घ्याना\nअहो तात्या, अहो राजे, ओ बिका\nअहो देवा, अहो प्रा., अहो मुक्त अन आनंदी, हर्ष तुम्ही पण, गणपा गणपा तुम्ही पण,\nनाडी घेवून जा राहू नका कोणीपण\nपेशल नाडी बनवायची केली त्यांनी नोट\nआणिबाणीत न दिसता नाडी घेवून गेला\n३३% वाल्यांनो शु..चि डू नका,\nतुमची नाडी तुम्हालाच मिळेल बरका\nएक स्वाती गात येत होती,\nतिची नाडी मिळाली म्हणून नाचत होती\nप्राजूताई आपली लवकर येई\nतिची नाडी ती घेवून जाई\nनाडी हवी म्हणे लाघवी\nबाकी सार्‍याजणींना तुम्ही घेवून या\nनाडी घेवून क्रांती घडवा\nअ (रूं)दिती सांगू तुला किती लवकर याया,\nनाडी घ्यायला किती उशीर करतात या बाया\nतुम्ही सगळे या ना\nअगदी झाडून ईथले, \"ति\"थले पण याना\nतुमच्या तुमच्याच नाड्या निवडाना\nअहो अहो पका काका\nतुमची नाडी तुम्ही घेवून टाका\nतु पण येरे तु पाषाणा\nतुझी नाडी तु घे ना\nनानाकडून घेतलेली चड्डी बसेल फिट्ट\nबाण मारूनी नाडी जिंकला\nपराने धमुल मजा केली\nम्हणे तो नाडी आली.. नाडी आली\nठण ठण ठण करत नाडी घेवून लोकलने गेले\nपिवळे आले, निळे आले, अगदी काळेही आले\nहिरव्या देशातले आले, हिरव्या माजाचे आले,\nविरजणवाले आले, लोणी चोळणारे आले\nसंपादक आले, उप(रे) संपादक आले,\nकंपूबाज आले, कंपूबाहेरचे आले, पाट्यावरचे आले, काठावरचे आले,\nवाचणारे आले, लिहीणारे आले, प्रतिसाद देणारे आले, न देणारे आले,\nवादी आले, दैववादी आले, विज्ञानावाले आले,\nअ ते झ अन A to Z वाले सगळे आले\nआलेरे आले सगळेच आले\nनाडी तपासून पाहू लागले\nतरीही राहीले असेल कोणी तर...\nनाडी घ्या नाडी नाडी घ्या नाडी\nहलकी नाडी भारी नाडी\nविज्ञान अन निसर्गाची द्या सोडून��\nम्हटले आहे का कुणी\n\"नाडी पाहूनी काय होशी\nसच्च्या मार्गाने न गेले तर नाडीमय होशी\nविल्याष्टिकचा जमाना असतानी नाडी कशाला आमी विल्याष्टिकच कॉश्चुम डिजाईन कव्हाच काल्ढ्याल हाय.\nबाकी येक नाडी मात्र जपाया हवी. ती हाय तव्हर आपन हाये. बाकी नाड्यांना लावा काडी.\nआमच्या जालनिशीत जरुर डोकवा.\nपाषाणाचा भेद करूनी काव्य उमलले मला\nनाडीची किमया न्यारी आज समजले मला\n\"नाडी पाहूनी काय होशी\nसच्च्या मार्गाने गेले तर नाडीमय होशी\nचला चला उगाच नकोत टिवल्या अन टपला\nझाडून इथले सगळे लागा नाडीच्या कामाला \nचित्रगुप्त हुकुमाने बसेल(का)यमपाश गळ्याला\nपाषाणाचा भेद करूनी काव्य उमलले मला\nनाडीची किमया न्यारी आज समजले मला\nओकसर, आपली खेळकर वृत्ती मस्तच आहे. आनंद झाला.\nआत्ता जाणावली का तुला \nएवढी खेळकर,चिकट,चिवट वृत्ती कभी देखी है \nमी पुर्ण कवीतेत मला शोधत होतो सापड्लोच नाही...\nसोडोनि द्या अन्य सार्‍या लालसा\nसोडोनि द्या अन्य सार्‍या लालसा...\nटोचोनि घ्या नाडिच्या सर्वांगा-ला लसा\nलावोनि घ्या छंद नाडिचा छानसा\nवाहु द्या नाडीप्रेम तुमच्या नस-नसा\nयेईल मग रंग गालावरि... छान... लालसा.....\nज्योतिष तंत्र मंत्र 2012 - नाडीग्रंथ दिवाळी विशेषांक\nपिंडविधी आणि कावळा ~ दोन अनुभव \nकावळ्यांच्या बाजूने विचार करू - पक्षी तज्ञांचा खुल...\nमित्र हो, आज जरा मूड ही आहे व वेळ ही. एकदा मं...\nआजचा सुधारक मासिकाचा अंधश्रद्ध\nभ्रमाचा भोपळा | mr.upakram.org\nसंपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अण\nनाडी घ्या नाडी | मिसळपाव\nआणखीन एक इडियट | मिसळपाव\nसंपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणि चमत्कार\nसंपूर्ण ग्रंथ परिचय - विज्ञान अणि चमत्कार\nलोणी गावातील सांप्रत परिस्थितीचा वृतांत (Autosaved...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post_1.html", "date_download": "2019-01-16T10:49:39Z", "digest": "sha1:KGWEARXBVECSOSGB44R4JNBRMHBRPMNF", "length": 28158, "nlines": 218, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): नक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही!", "raw_content": "\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\nछत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी २५ केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना ठार मारले आणि पुन्हा एकदा नक्षलवाद चर्चेचा विषय बनला. अशा गंभीर घटना घडणे आणि कोणतीतरी दुसरीच नवी घटना घडेपर्यंत ती चघळत बसणे भारतीय जनमानसाला नवे नाही. गेल्या वीस वर्षात नक्षलवाद्यांनी जवळपास १३ हजार माणसे मारली आहेत. त्यात तीन हजार हे केंद्र व राज्य राखीव पोलिस दलांचे जवान आहेत. एवढ्या हत्या भारतात कोणत्याही दहशतवादात अथवा भारत-पाक युद्धादरम्यानही झाल्या नाहीत. नक्षलवादी हे आदिवासांचे हितकर्ते आहेत असे म्हटले जात असले तरी ठार मारल्या गेलेल्या नागरी लोकांपैकी बव्हंशी आदिवासीच आहेत. नक्षलवादाच्या नक्षलबारी गांवातून १९६७ साली सुरु झालेल्या उद्रेकापासून आजवर त्याला कसलाही आळा घालण्यात सरकारला यश मिळालेले नाही. किंबहुना पुर्वी दुर्गम प्रदेशांपर्यंत सिमित असलेला नक्षलवाद हा शहरांतही मोठे समर्थन मिळवतो आहे. अनेक विचारवंत व डावे नेते नक्षलवादाचे समर्थक अथवा सहानुभुतीदार राहिलेले आहेत.\nपंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २००८ मध्ये \"नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे.\" असे विधान केले होते. पण मुस्लिम हेच ज्यांच्या द्वेषाचे केंद्रबिंदू आहेत अशांनी या महाभयंकर धोक्याकडे मात्र किंचितही लक्ष दिलेले दिसत नाही. किंबहुना भारत सरकारचेही नक्षलवादाबाबत ठोस असे कधी धोरण दिसलेले नाही. नक्षलवादाला कायमचा आळा घालायचा तर लष्करी कारवाई हेच एकमेव उत्तर आहे असे म्हटले गेलेले आहे. पण कम्युनिस्ट नेते ए. बी. वर्धन यांनी लगोलग इशारा दिला होता कि \"माओवाद्यांविरुद्ध सैन्यदले वापरली तर गृहयुद्ध होइल\". (१० जाने. १०). रिटायर्ड ले. जन. डी. बी. शेकटकर म्हणाले होते कि \"माओवाद्यांविरुद्ध सैन्याचा उपयोग म्हणजे आपल्या राजकीय व्यवस्थेचा पराभव.\". आपले लष्करप्रमुख व्ही. के. सिंग म्हणाले होते कि \"माओवाद्यांविरुद्ध लष्कराचा वापर नको कारण तो प्रश्न कायदा-व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा आहे, तो पोलिसांनी हाताळायचा विषय असुन लष्कर फारतर पोलिस दलांना प्रशिक्षिण देण्याचेच कार्य करु शकेल. हा प्रश्न मुळात सामाजिक-आर्थिक असा असल्याने तो सरकारने आपापल्या पातळीवरच हाताळावा.\" (१४ जाने. २०११) थोडक्यात माओवादी उर्फ नक्षलवादी यांची उघड बाजू घेत चक्क गृहयुद्धाचीही धमकी देणारे डावे एकीकडे आणि ज्यांच्यावर देशांतर्गत सुरक्षेचीही जबाबदारी आहे अशा उच्च सैन्याधिका-यांची मते अचंब्यात टाकनारी आहेत. काश्मिरमध्ये व इशाण्येच्या राज्यांत दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी सैन्य चालते, अस्फासारखे विशेषाधिकार दिले जातात पण नक्षलवादाने देशाच्या सुर��्षिततेचे एवढे धिंदवडे काढले असतांनाही व कोणत्याही दहशतवादापेक्षा कैक पटीने हत्याकांडे करत असुनही नक्षलवाद्यांबद्दलची ही \"सहानुभुती\" नवलाची आहे असे कोण म्हणणार नाही\nनक्षलवादी चळवळ ही तत्कालीन सामाजिक व आर्थिक शोषणाची परिणती होती व आजही त्यात बदल झाला नसल्याने ही चळवळ फोफावत आहे असे म्हटले जाते. दारिद्र्य व शोषण आहे हे मान्यच करावे लागेल. एकट्या तेलंगना भागातील करीमनगर, वरंगल व आदिलाबाग भागात ९५.८% लोक दरिद्री आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताने शेतीविकासासाठी अनेक पावले उचलली असली तरी त्यामुळे आर्थिक दरी वाढतच गेली असाही दावा केला जातो. जमीनदारी संपवल्याने आधी जी साधी कुळे होती त्यांची आर्थिक स्थिती उंचावली, पण भुमीहीन शेतमजुरांचे मात्र शोषण वाढले, त्यामुळे हा वर्ग मोठ्या प्रमाणात माओवादी विचारधारेकडे प्रवास करू लागला असेही म्हटले जाते. त्यात तथ्य नसेल असे नाही. पण लोक स्वत:हुन या विचारधारेकडे वळाले कि त्यांच्या आर्थिक दुरावस्थेचा फायदा घेत त्यांना त्या विचारधारेकडे वळवत, भविष्याचे गाजर दाखवत भारतीय व्यवस्थाच उध्वस्त करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला जात आहे यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.\nनक्षलवाद हे माओवादाचे भारतीय नांव आहे. बंगालमध्ये या वादाची भरभराट झाली व हे लोन आसपासच्या राज्यांत पसरत गेले. हे सारे स्वयंस्फुर्त नव्हते. खरे हे आहे कि चीनने भारताशी सुरु ठेवलेले हे छुपे युद्ध आहे. त्यांना होणारा अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवठा, अर्थपुरवठा हा सारा चीनकडुन येतो. आसाम, अरुणाचल प्रदेश या सीमामार्गे ह पुरवठा सातत्याने होत आला आहे. उल्फाचा वापर या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात होता व कलकत्ता येथुन या सामग्रीचे मध्यभारतात शिस्तबद्ध वितरण होते ही बाब एप्रिल १२ मद्धे कलकत्ता येथे पकडलेल्या सदानल रामकृष्ण या माओवाद्याने उघड केली होती. भारत-चीन युद्धानंतरच माओवादाचा भारतात उदय व्हावा हा योगायोग नाही. म्हणजेच येथील नक्षलवादी हे कोणी स्वातंत्र्यसैनिक नसून चीनचे हस्तक आहेत व ते येथील आदिवासी व शेतमजुरांच्या दुरावस्थेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अरुंधती राय सारखे अनेक साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, तसेच कम्युनिस्ट नेते नक्षलवादाचे समर्थक आहेत. दलित चळवळीतही माओवादी विचारसरणीने पाय रोवायला सुरुवात केलेली आहे व \"जय भीम\"ची जागा \"लाल सलाम\" घेतो आहे असे काही भागातील चित्र आहे. म्हणजेच आता आदिवासी व पिडित-शोषित शेतमजुरच नव्हेत तर समाजव्यवस्थेतील दडपले गेलेले समाजघटकही माओवादाच्या मोहिनीत येत चालले आहेत.\nआपल्याला हे मान्य केलेच पाहिजे कि आर्थिक विषमता सामाजिक विषमतेला मोठ्या प्रमाणावर जन्म देते. आपल्याकडे जातीव्यवस्थेनेही त्याला हातभार लावला आहे. लोकसंख्येचा विस्फोट सर्वांना प्रगतीतील वाटा देण्यास असमर्थ ठरला आहे. बेरोजगारी हे याच बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे अपत्य आहे. आरक्षणासाठी होणारी आंदोलने त्याचे सध्याचे फलित आहे. सरकारने याबाबत ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था राबवायला हवी होती तशी राबवलेली नाही हे उघड आहे. जागतिकीकरणाचे फायदेही ठराविक वर्ग सोडला तर इतरत्र त्याची फळे पोहोचलीच नाही कारण मुळात शेती व पशुपालन या मुलभूत क्षेत्राला मात्र जागतिकीकरणापासून दुरच ठेवले गेले. शेतकरी व पशुपालकांवरील सरकारी निर्बंध एवढे जाचक आहेत कि शेती व पशुपालन तोट्यात जात क्रमश: मरत चालले आहे. आणि गंमत म्हणजे ही नियंत्रणे समाजवादी संरचनेतुनच आली आहेत. या समस्या दूर कशा करायच्या हा सरकार व समाजासमोरील मोठा प्रश्न आहे. उद्या हाही वर्ग नक्षलवाद्यांचे लक्ष्य झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मनमोहनसिंग म्हणाले त्याप्रमाणे नक्षलवाद हा खरेच भारतीय स्थैर्यात मोठा अडथळा आहे\nमाओवाद्यांकडे यासाठी काय उत्तर आहे ते कसे ही विषमता दूर करणार आहेत ते कसे ही विषमता दूर करणार आहेत साधनसामग्रीचे पुनर्वाटप हा एक परवलीचा मार्ग त्यांच्याकडे असतो. हे अत्यंत बालीश उत्तर आहे हे उघड आहे. पण शोषित-वंचितांचे कल्याण समाजवाद अथवा माओवादच करू शकतो असा भ्रम आपल्या असंख्य विद्वानांचा व विद्रोह्यांचा आहे. नक्षलवादाचे समर्थन हे याच भावनेतून येते. नक्षलवादी शोषित-वंचितांच्या हितासाठीचे क्रांतिकारीक वाटू लागतात ते याच भावनेतून. पण मु्ळात भारतीय व्यवस्थेला समजावून घेत नवी सक्षम आर्थिक व सामाजिक नीति आखली पाहिजे याबाबत कोणे तोंड उघडायला तयार नसते. सरकारने यावर मार्ग काढण्यासाठी अनेक कायदे बनवले अथवा त्यात सुधारणा केल्या, दुर्गम भागांत रस्ते कसे होतील हेही पाहिले, पण नक्षलवाद्यांना ते कार्य म्हणजे त्यांच्या���रीलच हल्ला वाटतो. सुकमा येथील हत्ताही रस्त्यांचे काम रोखण्यासाठीच होता. रस्त्यांबरोबर विकास येतो आणि हेच नक्षलवाद्यांना मान्य नाही. गरीब आदिवासींना वेठीला धरुन, भावनिक बनवत त्यांनाही राष्ट्रविरोधी बनवण्यची ही चाल खेळली जाते पण आमच्याकडे अद्याप यासाठी सक्षम उत्तर नाही. याचे कारण म्हणजे सरकारला प्रत्यक्ष स्थानावर जाऊन अभ्यास करायची सवय नाही. प्रत्येक भागातील समस्या व मानसिकता वेगळ्या आहेत हे समजतच नाही. हे असे असले तरी यातुन मार्ग काढणे भाग आहे. पण नक्षलवाद्यांकडे कोणताच मार्ग नाही...फक्त हिंसा हाच एक मार्ग आहे आणि त्यातून देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे व होत राहील यात शंका नाही. थोडक्यात जे चीनला हवे आहे तेच नक्षलवादी करत आहेत.\nथोडक्यात भारताला कठोर होण्याची गरज आहे. ही चळवळ नसून व्यवस्थेमुळे वंचित राहिलेल्या लोकांच्या आक्रोशाला स्वार्थी हेतुने वापरुन घेत देशाला सातत्याने अस्थिर ठेवण्यासाठीची खेळी आहे हे समजून सर्व वंचितांना अधिकाधिक न्याय कसा देता येईल हे पहात नक्षलवादाला कायमचे सीमापार करायला लागेल. अन्यथा असे बळी पडल्याच्या बातम्या सतत येत राहतील व आम्ही सवयीने चर्चा करत राहू. बाकी त्यातून काही साध्य होण्याची शक्यता नाही.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ��्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-maratha-agitation/marathakrantimorcha-there-are-strong-settlement-parbhani-136495", "date_download": "2019-01-16T10:32:06Z", "digest": "sha1:E4TBHMZYZM27E2PRKFVYVIW2PMH7QA32", "length": 14863, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "MarathaKrantiMorcha There Are Strong Settlement In Parbhani महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात तगडा बंदोबस्त\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिस यंत्रणा यांच्यात समन्वयाचे दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने पूर्व तयारी म्हणून पोलिस ठाणे, बीट, उपविभाग व अधिक्षक कार्यालयस्तरावर सदर मागणी संबंधीत नागरीक, स्थानिक नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्या विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या.\nपरभणी - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुववस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांच्यावतीने सर्वत्र तगडा बंदोबस्त ठेवला आहे. बंद दरम्यान कोणही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.\nमराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिस यंत्रणा यांच्यात समन्वयाच��� दृष्टीने जिल्हा पोलिस दलाने पूर्व तयारी म्हणून पोलिस ठाणे, बीट, उपविभाग व अधिक्षक कार्यालयस्तरावर सदर मागणी संबंधीत नागरीक, स्थानिक नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्या विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. त्यात आंदोलनाची दिशा, पोलिसांचे सहकार्य व समन्वय तसेच आंदोलन विधायक रितीने करण्याबाबत चर्चा झाली. शासकीय मालमत्ताचे नुकसान न करता सनदशिर मार्गाने आंदोलन करण्यावर भर देण्यात आला. त्यावेळी आंदोलकांची सुरक्षा व काही अनुचित घटना घडल्यास पूर्व तयारी म्हणून विविध पोलिस ठाणातंर्गत पोलिस बंदोबस्त व साहित्याच्या वापराची रंगीत तालीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. ठाणे स्तरावर पोलिस बंदोबस्त मनुष्यबळ व वाहनांसह रुट मार्च घेण्यात आला.\nबंद दरम्यान सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, 14 पोलिस निरीक्षक, 66 सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 944 पोलिस कर्मचारी, 11 स्ट्रॉयकींग फोर्स, 2 आरसीपी प्लॉटून, 2 क्विक रिसन्पॉन्स टीम, 450 होमगार्ड, 40 साध्या वेशातील पोलिस, 2 सशस्त्र पोलिस फोर्स देण्यात आला आहे.\nसंवेदनशिल ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. यावर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. सर्व नागरीकांनी व आंदोलनकर्त्यांनी जिल्हा पोलिस दलास सहकार्य करावे. कोणही कायदा हातात घेऊ नये.\n- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधिक्षक, परभणी\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nराजकीय शेवट; म्हणूनच बिनबुडाचे आरोप\nठाणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रां��ी राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आली असून, या राजकीय शेवटातूनच...\nभाषातज्ज्ञ परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर - ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता. १५) नागपुरात हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/puneissues-multiplex-extra-rate-crime-136351", "date_download": "2019-01-16T10:49:37Z", "digest": "sha1:ETGYMHPWSPPLFUFY7RQMX5MNDLQJJYPH", "length": 12837, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "#PuneIssues Multiplex Extra Rate Crime #PuneIssues जादा दर आकारल्यास गुन्हा | eSakal", "raw_content": "\n#PuneIssues जादा दर आकारल्यास गुन्हा\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nपुणे - मल्टिप्लेक्‍समध्ये शीतपेय व पाण्याच्या बाटलीची छापील दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करा, असे आवाहन सहायक नियंत्रक नि. प्र. उदमले यांनी केले आहे. यापुढे मल्टिप्लेक्‍समध्ये जादा दराने पैसे आकारल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.\nपुणे - मल्टिप्लेक्‍समध्ये शीतपेय व पाण्याच्या बाटलीची छापील दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करा, असे आवाहन सहायक नियंत्रक नि. प्र. उदमले यांनी केले आहे. यापुढे मल्टिप्लेक्‍समध्ये जादा दराने पैसे आकारल्यास संबंधितांवर गुन्��े दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.\nअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी वैधमापन शास्त्र विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मल्टिप्लेक्‍स, हॉटेल, मॉल्स व चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी औंधमधील वेस्टएंड मॉल, कोथरूडमधील सिटी प्राइड चित्रपटगृह, केएफसी, वर्गर किंग इंडिया प्रा. लि. औंध, साफिरे फूड्‌स इंडिया प्रा. लि., सिजन मॉल, अमनोरा मॉलची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सिनेपोलिस सिनेमा, आयनॉक्‍स थिएटरमधील खाद्यपदार्थांची तपासणी केली. ही मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे उदमले यांनी सांगितले.\nवैधमापन विभागाची कारवाई केवळ दिखाऊ असू नये. सर्वत्र जादा पैसे घेतले जात आहेत. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. जाहीर केलेल्या दूरध्वनीवरून आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घ्यावी आणि केलेल्या कारवाईची माहिती संबंधितांना द्यावी.\n- ललिता देशमुख, ग्राहक\nजादा दर आकारल्यास ०२०- २६१३७११४ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा aclmpune@yahoo.in या ई-मेल आयडीवर तक्रार करावी.\nमुले अन्‌ पालकांसाठी सोमवारी ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळा\nपुणे - नाताळच्या सुटीत काहीतरी नवीन शिकण्याची योजना तुम्ही करीत असाल, तर ‘आर्ट अँड क्राफ्ट’ कार्यशाळेत सहभागी होण्याचा छान पर्याय उपलब्ध आहे. मुले व...\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘किडस्‌ आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nपुणे - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थ माफक दरात देण्याचा सरकारचा आदेश असताना चढ्या दरानेच त्यांची विक्री केली जात आहे. पाच रुपयांचे...\nघरच्या अन्नासाठी प्रतीक्षाच;मल्टिप्लेक्‍सबाबत निर्णय प्रलंबित\nमुंबई - मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांत घरचे अन्न घेऊन जाण्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अद्याप प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. मल्टिप्लेक्‍स...\n#smartpcmc प्राधिकरणातही गगनचुंबी इमारती\nपिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/benjamin-netanyahu-visit-in-india-1619894/", "date_download": "2019-01-16T10:45:28Z", "digest": "sha1:U7ECFI3RT2JDP6JZCILEC2RUP4LU7PEY", "length": 15871, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Benjamin Netanyahu visit in India | नेतान्याहू भेटीचे कवित्व! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nभारताला भेट देणारे नेतान्याहू हे केवळ दुसरे इस्रायली पंतप्रधान.\nमोदींनी राजशिष्टाचाराचे संकेत बाजूला ठेवून नेतान्याहू यांचे स्वागत केले.\nशस्त्रास्त्रे सामग्री व्यवहार हा भारत-इस्रायल संबंधांचा गाभा आहे. सन २०१२ ते २०१६ या कालावधीत इस्रायलच्या एकूण शस्त्रास्त्रे निर्यातीपैकी ४० टक्के निर्यात भारताकडे वळली होती. त्यामुळेच, इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू गेल्या आठवडय़ात भारतात येऊन गेले आणि देशभर फिरले, तरीही जगातील एक प्रमुख शस्त्रास्त्र निर्माता देश आणि जगातील प्रमुख शस्त्रास्त्र खरेदीदार देश यांचे संबंध वृद्धिंगत करणे हाच या भेटीचा प्रच्छन्न हेतू होता. या भेटीच्या काही दिवस आधी म्हणजे २ जानेवारी रोजी, उभय देशांतील ५० कोटी डॉलरचा ‘स्पाइक’ रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा करार रद्द झाल्याचे राफाएल या इस्रायली सरकारी कंपनीनेच जाहीर केले. या प्रकारची क्षेपणास्त्रे देशातच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (डीआरडीओ) बनवण्याचे भारत सरकारने ठरवले आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी ते सुसंगतच होते. प��� नेतान्याहू यांच्या भेटीत, हा व्यवहार पूर्णत्वाकडे जाणार असल्याचे त्यांनीच (एकतर्फी) जाहीर करून टाकले. त्यांच्या घोषणेचा प्रतिवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा संरक्षण वा परराष्ट्र खात्यातर्फे कोणी केलेला नाही. याचा अर्थ नेतान्याहू यांच्या विधानात तथ्य आहे, असे मानावे लागेल. भारताला भेट देणारे नेतान्याहू हे केवळ दुसरे इस्रायली पंतप्रधान. याआधीच्या इस्रायली पंतप्रधानांची भेटही (आरियल शेरॉन, २००३) भाजपप्रणीत सरकारच्या कार्यकालातच घडून आली होती. दोन देशांमधील अधिकृत संबंध १९९२मध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात प्रस्थापित झाले. मोदींच्या गेल्या वर्षीच्या इस्रायलभेटीआधी २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जीही तिथे जाऊन आले होते. थोडक्यात, या देशाशी संबंध वाढवण्याचे धोरण हे पक्षातीत आहे. इस्रायलशी संबंध वृद्धिंगत करताना पॅलेस्टाइनशी असलेले पारंपरिक संबंधही सांभाळायचे ही कसरत भारताला करावी लागणार आहे. जेरुसलेमला इस्रायली राजधानी ‘जाहीर करण्याच्या’ अमेरिकी आततायीपणाच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेमध्ये झालेल्या ठरावाच्या बाजूने मतदान करून हा समतोल सांभाळणे शक्य असल्याचे भारताने दाखवून दिले आहे. नेतान्याहू यांच्या भेटीत ताजमहाल भेट, साबरमती आश्रम भेट, मुंबईत उद्योजकांशी आणि बॉलीवूड तारे-तारकांशी भेट वगैरे कार्यक्रम यथास्थित पार पडले. मुंबईतील छाबड हाऊसला लहानग्या मोशेसह भेट देऊन नेतान्याहूंनी दोन्ही देशांतील भावनिक बंध जोपासले. गुजरातेत रोड-शो आणि पतंग उडवून शो-बाजीची हौसही त्यांनी मोदींसह भागवून घेतली. नेतान्याहू आणि मोदी यांना या प्रकारच्या प्रतीकात्मकतेत सारखाच रस असल्यामुळे हे स्वाभाविक होते. मोदींनी राजशिष्टाचाराचे संकेत बाजूला ठेवून नेतान्याहू यांचे स्वागत केले. असाच स्नेह मोदींनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या बाबतीतही दाखवला होता. नंतरच्या काळात या दोन्ही नेत्यांच्या सरकारांची धोरणे भारतस्नेही नव्हती हे लक्षात घ्यावे लागेल. नेतान्याहू हे तुलनेने वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. भारत भेटीदरम्यान एका कार्यक्रमात त्यांनी ‘कमकुवत टिकत नसतात. शांतता ही बलवानांबरोबर केली जाते. मैत्र बलवानांबरोबर वाढवले जाते,’ असे विधान केले होते. त्यांचा रोख पॅलेस्टाइनकडे असल्यास, त्या धोरणापासून भारताने विलग राहिले पाहिजे. तूर्तास, भारत आणि इस्रायल यांच्यातील शस्त्रास्त्र खरेदी संबंध शाबूत आहेत, इतकेच नेतान्याहू भेटीचे कवित्व मानता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nRafale Deal: काँग्रेसचा आरोप फ्रान्स सरकारनं फेटाळला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/secure-investment-by-stp/articleshow/66974323.cms", "date_download": "2019-01-16T11:21:22Z", "digest": "sha1:FGA6U5BFWUAGYMRV5PXUOUUBYKNICW4V", "length": 14992, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "investment in stp: secure investment by 'stp' - ‘एसटीपी’द्वारे केलेली गुंतवणूक सुरक्षितच | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n‘एसटीपी’द्वारे केलेली गुंतवणूक सुरक्षितच\nदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक बदलांचा परिणाम शेअर बाजाराच्या निर्देशांकावर नेहमीच होत असतो. शेअर बाजारातील चढउतारांचा विचार करता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही सुरक्षित असली तरी, यात एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा एसटीपीचा (सिस्टीमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) पर्याय अवलंबणे योग्य ठरते.\n‘एसटीपी’द्वारे केलेली गुंतवणूक सुरक्षितच\nदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक बदलांचा परिणाम शेअर बाजाराच्या निर्देशांकावर नेहमीच होत असतो. शेअर बाजारातील चढउतारांचा विचार करता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही सुरक्षित असली तरी, यात एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा एसटीपीचा (सिस्टीमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) पर्याय अवलंबणे योग्य ठरते.\n- म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा ती रक्कम विभागून गुंतवणे शक्य आहे का\nम्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा ती विभागून करणे योग्य ठरते. यासाठी 'एसटीपी'चा पर्याय उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांनी एकरकमी गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवलेला निधी हा फंडात एकरकमी ठेवण्यापेक्षा एखाद्या लिक्विड वा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडात ठेवला जातो. या फंडातून ठरावीक अंतराने विशिष्ट रक्कम ही एखाद्या इक्विटी म्युच्युअल फंडात हस्तांतर केली जाते. हा एकरकमी निधी ज्या फंडात ठेवला जातो त्यास सोअर्स स्कीम अथवा ट्रान्स्फरर स्कीम असे म्हटले जाते. ज्या योजनेत हे पैसे हस्तांतरित केले जातात त्या डेस्टिनेशन स्कीम, टार्गेट स्कीम वा ट्रान्स्फरी स्कीम या नावाने ओळखले जातात. हस्तांतर करण्याची ही प्रक्रिया साधारण सहा महिन्यांपासून वर्षभर चालते.\n- कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरते\nज्या गुंतवणूकदारांकडे एकरकमी निधी उपलब्ध असतो आणि ज्यांना इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असते त्यांच्यासाठी 'एसटीपी' फायदेशीर व सोयीस्कर ठरते. या पर्यायामुळे गुंतवणूकदाराला एकरकमी निधीवर अतिरिक्त परतावाही मिळतो.\n- 'एसटीपी'ची नेमकी प्रक्रिया कशी असते\nएखाद्या गुंतवणूकदाराकडे एक लाख रुपये असतील आणि ते त्याला 'एसटीपी'च्या माध्यमातून इक्विटी फंडात गुंतवायचे असतील तर त्याला संबंधित फंडाच्या नावाने चेक द्यावा लागतो. यानंतर इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करणे, हस्तांतर करण्याची वारंवारिता आणि रक्कम ठरवणे आदी सोपस्कार करावे लागतात. बहुतांश फंड हाउसकडे 'एसटीपी'साठी दैनिक, साप्ताहिक व मासिक पर्याय असतात. त्यामुळे या एक लाख रुपयांपैकी ठरावीक रक्कम ही दररोज, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला इक्विटी फंडात हस्ता���तर केली जाते. ही प्रक्रिया ऑनलाइनही करता येते.\n- 'एसटीपी'चे फायदे काय\nअतिरिक्त परतावा हा या सुविधेचा प्रमुख फायदा आहे. इक्विटी फंडात ठरावीक रक्कम हस्तांतर होत असताना मूळ फंडातही विशिष्ट प्रमाणात रक्कम उरत असल्याने त्या रकमेवरही परतावा मिळतो. हा परतावा बँकेच्या बचत खात्यांवरील व्याजापेक्षा अधिक असतो. शिवाय, ज्या इक्विटी फंडात रक्कम गुंतवली जाते त्यातून अधिक प्रमाणात परतावा मिळतो. 'एसटीपी'मुळे एनएव्हीमध्ये (नेट अॅसेट व्हॅल्यू) संतुलन साधले जाते. तसेच, पोर्टफोलिओची पुनर्रचना करण्यासाठीही 'एसटीपी' उपयोगी पडते.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘एसटीपी’द्वारे केलेली गुंतवणूक सुरक्षितच...\nकार्डशिवाय काढता येणार एटीएममधून रोकड...\nrbi home loan interest rate: गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावानुसार ठ...\nफरार मल्ल्या कर्ज फेडण्यास तयार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiekikaransamiti.com/", "date_download": "2019-01-16T10:59:21Z", "digest": "sha1:CNXK5MBTNLNZBJ7EWBMPLCV44M7AWJI7", "length": 18429, "nlines": 90, "source_domain": "www.marathiekikaransamiti.com", "title": "मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)", "raw_content": "\nमराठी भाषा, राज्य, संस्कृतीचे ���ंवर्धन,\nमराठी शिक्षण व्यवस्था, मराठी अर्थकारण,\nमराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख\nमराठी पोरांनो पुढाऱ्यांचा नाद सोडा\nमराठीचा आग्रह, आपली स्थानीक भाषा, मातृभाषा, राज्य भाषा, शासकीय भाषा, मायबोली मराठीचा\nमराठी भाषा संवर्धन व मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी\nमुंबई विद्यापीठाचे डॉ. दीपक पवार ह्यांची विशेष मुलाखत\nकिमान ६०,००० मिळवून देणारा हा कमी भांडवली धंदा\n१) मराठी भाषा महाराष्ट्रातील मुख्य अधिकृत भाषा आहे, कायद्याने तिला न्याय मिळवून देणे.\n२) मराठी भाषा व मराठी शाळा बाबतीत लोकांमध्ये न्यूनगंड आहे तो दूर करणायसाठी जनजागृती मोहीम राबवणे.\n३) महाराष्ट्रातील सर्व खाजगी तसेच शासकीय सेवा नागरिकांना मराठीतच मिळाव्यात, स्थानिक भाषेत सेवा मिळणे हा आपला अधिकार आहे हे लोकांना पटवून देणे, व मराठीचा अधिकृतरित्या वापर व्हावा यासाठी पाठपूरवा करणे.\n४) मराठी ही जागतिक दर्जाची जुनी भाषा आहे व इतर भाषेपेक्षा कमी नाही हे लोकापर्यंत पोहचवणे, तसेच रेल्वे, सार्वजनिक स्थळे, दूरदर्शन वाहिन्या, रेडिओ एफ एम, परिवहन सेवा, सर्व ठिकाणी मराठीला स्थान मिळवून देणे.\n५) जातीपातीत, राजकीय पक्षात विभागलेल्या/विस्कळीत मराठी समाजाला मराठी अस्मितेसाठी एकत्र करणे.\n६) नोकरी व व्यवसायासाठी मराठी समाजाचा आत्मविश्वास जागृत करणे व मार्गदर्शन शिबीर राबवणे.\n७) शैक्षणिक निपुणता, व्यापार, व्यवसाय, ठेकेदारी, कारखानदारीत मराठी समजाच्या सहभागासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून पाठपूरवा करणे.\n८) आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभे राहण्याची मराठी समाजाला जाणीव करून, जनजागृती कार्यक्रम राबवणे.\n९) मराठी समाजात सामाजिक बांधिलकी व कर्तव्याची जाणीव करून देणे व त्यांना संरक्षण देऊन निर्भीड बनवणे.\n१०) जिल्हाभेद, धर्मभेद, जातीभेद, पोषाक, उच्चनीचता, स्त्री-पुरुष भेदभाव मिठवणे.\n११) खाजगी, सरकारी क्षेत्रात कुठल्याही कामासाठी मराठी समजाला मदत-मार्गदर्शन करून त्यांचे काम तडीस नेणे.\n१२) व्यवसाय, व्यापार, ठेकेदारी, नोकरीत राज्यातील, केंद्रशासकीय, खाजगी क्षेत्रात स्थानिक मराठी माणूस म्हणून ९०% प्रथम कायदेशीर नोकरीचा आग्रहक्क मिळवून देण्यासाठी कायदेशीर रित्या लढा देणे.\n१३) महाराष्ट्रात असणार्याम आय. सी. एस. ई. आणि सी. बी. एस. ई. शाळेत शिषुवर्गापासून मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात यावा यासाठी शासनाकडे वेळोवेळो पाठपूरवा करणे, व नियमाचे उल्लंघन करणार्या् शाळेवर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेची समिती स्थापन करणे.\n१४) महाराष्ट्रातील दूरदर्शन, एफ एम वाहिन्यावर मराठी कार्यक्रम, संगीताला प्राधान्य मिळावे यासाठी संघटना सतत प्रयत्नशील राहील व मराठी भाषेला तिचे स्थान मिळवून देणे.\n१) मुंबई, पुणे, ठाणे आणि महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात बांधकाम झालेल्या इमारतीत ३५ % बाजारभावपेक्षा कमी दराने राहण्याच्या सदनिका (घरे) व व्यापारी गाळे, व्यापारी संकुलात आग्रहक्काने कायदेशीरदृष्ट्या प्राधान्याने मराठी माणसांनाच मिळाल्या पाहिजेत ही कायद्यात तरतूद करावी.\n२) पालघर जिल्ह्यासह निर्माण होणार्या तिसर्याे मुंबईत मराठी माणसाला नोकरी, व्यवसाय,वास्तव्य, बांधकाम, ठेकेदारी, यामध्ये ९०% आग्रहक्क देण्यात यावा.\n३) मराठी भाषा ही अधिकृत व्यवहाराची भाषा करून खाजगी क्षेत्र, न्यायालय, शाळा, महाविध्यालय सर्व ठिकाणी अनिवार्य करून मराठी भाषा सक्तीची झालीच पाहिजे. (नोकरी करण्यास येणार्याकना १०० गुणाची मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण असावे हा कायदा अमलात आणावा)\n४) १५ वर्षाचा वास्तव्य दाखला रद्द करून महाराष्ट्राबाहेरून स्थलांतरीत होणार्यास नागरिकांसाठी १ मे १९६० ही आधारभूत तारीख ठरवून त्यापूर्वीचाच रहिवासी मुंबई, महाराष्ट्रात वास्तव्यास पात्र, अशी तरतूद केली पाहिजे.\n५) महाराष्ट्राबाहेरून स्थलांतरीत होणार्यार नागरिकांनास्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा सदस्य राजकीय उमेदवारी, मंत्रिमंडळातील सहभाग, व नियुक्ती, तसेच राजकीय पक्षामध्ये पदाधिकारी पदे कायद्याने रद्द केली पाहिजेत. (ते महाराष्ट्रात उदर्निर्वाहासाठी /पोटभरण्यासाठी आलेले असतात व कायद्याने त्यांना फक्त तेच करता यावे)\n६) सरकारची प्रमुख खाती, महामंडळे, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्यावर इतर राज्यातील आय. ए. एस/आय.पी.एस. अधिकार्यांरच्या नेमणुका रद्द करून स्थानिक मराठी अधिकार्यांजना प्राधान्य देण्यात यावे व उरलेल्या जागा इतर राज्यातील अधिकार्याानी भरल्या जाव्यात. (१०० गुणांची मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण ही अट असावी)\n७) इतर राज्यातील, नोकरी, व्यवसायासाठी स्थलांतरीत होणार्या, नागरिकांना, काम करण्याचा तात्पुरता परवाना देण्यात यावा. व महाराष्ट्रात जंगम मालमत्ता, संपती साठवणे, घर घेणे याचा हक्क रद्द करण्यात यावा.\n८) खाजगी, शासकीय क्षेत्रातील, राजकीय आणि संपूर्ण स्थलांतरीत नागरिकांचे वास्तव्य दाखले, शाळा, महाविध्यालय शैक्षणिक, जातीचे दाखले, शिधापत्रिका(रेशनकार्ड) व टॅक्सी, रिक्शा बॅच व परवाने खात्रीशीर पडताळनी व्हावी व गैरप्रकार आढळल्यास संबधित पडताळणी खाते अधिकार्यांकवर कायदेशीर कारवाई व्हावी.\n९) स्थलांतरीत होणार्‍या नागरिकांचा महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक संस्था व संघटना नोंदणी हक्क काढून घ्यावा व या पुढे संस्था नोंद होवू नये अशी कायद्यात तरतूद करण्यात यावी. इतर राज्यातील इथे स्थलांतरीत नागरिकांच्या संघटना, सभागृहे, भवने, त्यांच्या राज्याची नावे देण्याचे नाकारून अश्या जागा/इमारती महाराष्ट्र शासनाने स्वताच्या ताब्यात घ्याव्यात.\n१०) महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता यापुढे आपल्या राज्यात होणार्याद स्थलांतराला आळा घातला पाहिजे, तसेच वाढत्या वाहनामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेता स्थलांतरीत वाहनांना बेकायदेशीर ठरवले पाहिजे.\n११) महाराष्ट्र राज्य (एस. एस. सी. बोर्ड) सर्व शाळांचे माध्यम हे मराठी झाले पाहिजे व तिथे आधुनिक पद्धतीचे शिक्षण देवून उत्तमरीत्या इंग्रजी भाषेवर प्रबुत्व मिळण्यासाठी योग्य त्या योजना राबवाव्यात. महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यम शाळांचा व्यावसायीकरण व बाजार बंद झालाच पाहिजे व यापुढे परवानगी नाकारली जावी.\nसंघटनेचे नियम व अटी\n१) संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व केवळ मराठी भाषिकांना दिले जाईल. (मराठी भाषिक मुसलमान सुद्धा)\n२) संघटनेच्या कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप करू दिला जाणार नाही.\n३) संघटनेच्या पाधाधिकार्यारस राजकीय निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागेल. व राजकीय पक्षातील पदाधिकारी यांना संघटनेचे पदाधिकारी होता येणार नाही, मार्गदर्शक म्हणून नेमणूक होईल.\n४) संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही मुलाखत अथवा पत्रकारांशी संपर्क करू नये.\n५) सदस्याने संघटनेच्या नावाने कोणतीही गैरकाम, गैरव्यवहार करू नये, तसेच आपल्या मराठी समाजात संघटनेची प्रतिमा डागाळेल असे कोणते ही कृत्य करू नये.\n६) सदस्याने संघटनेच्या विविध उपक्रमात/कार्यात वेळो वेळी सामील होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा.\n७) सदस्यांकडून कोणत���याही मराठी राजकीय नेत्यावर, मराठी पक्षावर टिक्का टिप्पणी होवू नये याची दक्षता घ्यावी, सर्वच राजकीय पक्ष संघटनेला समान आहेत.\n१६, पूनम ऑर्बिट, क्वीन्स पार्क समोर, मिरा भाईंदर मार्ग, मिरा रोड (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७\n७ - ८, बी - १५, सेक्टर - ७, अमरछाया, शांती नगर, मीरा रोड (पूर्व), जि. ठाणे - ४०११०७\nआपले मार्गदर्शक, सल्लागार व आश्रयदाते:\nसमविचारी व सहयोगी संस्था:\nसर्व हक्क राखीव © २०१८ | मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)\nनोंदणी क्रमांक - महाराष्ट्र राज्य / मुंबई / २०१७ / जी.बी.बी.एस.दि. / ५३३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.joyseaplywood.com/mr/about-us/our-group/", "date_download": "2019-01-16T09:45:51Z", "digest": "sha1:OV4WJF6DALBPZ75AJFCL54PZNXCDGXGZ", "length": 6368, "nlines": 180, "source_domain": "www.joyseaplywood.com", "title": "आमच्या गट - वेईफांग आनंद समुद्र व्यापार कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nअजूनही चकमक सुरू MDF\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या व्यावसायिक गट नेहमी सल्ला आणि आपल्या अभिप्रायाबद्दल सेवा तयार होईल. आम्ही पूर्णपणे विनामूल्य नमुने तुम्हाला ऑफर करण्यासाठी आपले गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहोत. सर्वोत्तम प्रयत्न शक्यता आदर्श सेवा आणि वस्तू ऑफर हजर करण्यात येणार आहे. कोण आमच्या कंपनी आणि व्यापारी विचार आहे कोणीही, आम्हाला ईमेल पाठवून आमच्याशी संपर्क साधा किंवा लवकर आमच्याशी संपर्क खात्री करा. आमच्या माल व टणक माहित एक मार्ग म्हणून. अधिक भरपूर, आपण तो शोधण्यासाठी आमच्या कारखान्यात येऊ शकता. आम्ही नेहमी आम्हाला कंपनी संबंध तयार करण्यासाठी आमच्या व्यवसायात जगभरातून अतिथी स्वागत करू. व्यवसाय आम्हाला संपर्क मोकळ्या मनाने खात्री करा आणि आम्ही आमच्या सर्व व्यापारी सर्वाधिक व्यापार व्यावहारिक अनुभव शेअर करु इच्छिणारे केले विश्वास आहे.\nतात्काळ आणि तज्ज्ञ नंतर-विक्री सेवा आमच्या सल्लागार गट पुरविण्यात आमच्या खरेदीदार आनंदी आहे. व्यापक माहिती आणि व्यापारी पासून मापदंड कदाचित कोणत्याही व्यापक तुला पाठविला जाईल सहमती. मोफत नमुने वितरित केले जाऊ शकते आणि कंपनी चौकशी आपण टाईप करा आणि एक दीर्घकालीन सहकार्य भागीदारी तयार करण्यासाठी आमच्या corporation.Hope तपासा.\nकक्ष 710, इनक्यूबेटर इमारत, Binhai क्षेत्र, वेईफांग शहर, शॅन्डाँग\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये ���ंपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2018-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/practice-football-club-reached-final-round-112402", "date_download": "2019-01-16T10:54:48Z", "digest": "sha1:OF2A6BASXQOJFPNRNHCVLQTWJGEICRZE", "length": 14881, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "practice football club reached the final round प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) केला अंतिम फेरीत प्रवेश | eSakal", "raw_content": "\nप्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) केला अंतिम फेरीत प्रवेश\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nकोल्हापूर: महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर १-०ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांच्या राहुल पाटील याने केलेला गोल निर्णायक ठरला. महापालिकेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे.\nकोल्हापूर: महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर १-०ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांच्या राहुल पाटील याने केलेला गोल निर्णायक ठरला. महापालिकेतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे.\nपूर्वार्धात बालगोपालच्या सचिन गायकवाड, श्रीधर परब यांनी प्रॅक्टिसच्या बचावफळीत शिरकाव करत गोलचा प्रयत्न केला. फ्रान्सिस, सुशील सावंत यांनी बचावफळी भक्कम ठेवत बालगोपालच्या खेळाडूंची कोंडी केली. याच वेळेत प्रॅक्टिसच्या इंद्रजित चौगुलेच्या पासवर कैलास पाटील गोल करण्यात कमी पडला. त्याला चेंडू बालगोपालच्या गोलजाळीसमोर मिळाला होता. चेंडूस त्याने दिशाहीन फटका मारला. त्यानंतरच्या चढाईत इंद्रजितने मारलेला फटका बालगोपालचा गोलरक्षक निखिल खन्ना याने उत्कृष्टरित्या अडवला. परतलेल्या चेंडू कैलासने छातीने गोलजाळीत ढकलला. तो आॅफसाईडला असल्याने प्रॅक्टिसला हा गोल बहाल करण्यात आला नाही.\nउत्तरार्धात बालगोपालच्या सौरभ सालपे याने प्रॅक्टिसच्या डाव्या बगलेतून चेंडू गोलजाळी क्षेत्रात नेला. चेंडूचा पास देण्याकरिता प्रॅक्टिसच्या गोलजाळीसमोर एकही खेळाडू नसल्याने त्याची अडचण झाली. त्याने चेंडूस दिशाहीन फटका मारला. प्रॅक्टिसच्या खेळाडूंना बालगोपालची बचावफळी भेदता येत नव्हती. त्यांच्या चढायांत आक्रमकता नव्हती. बालगोपालची स्थिती याहून वेगळी नव्हती. या वेळेत बालगोपालकडून सौरभ सालपे याने फ्री किकवर मारलेला चेंडू प्रॅक्टिसचा गोलरक्षक राजीव मिरीयाल याच्या हातात विसावला. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी केलेल्या चढायांचे रूपांतर गोलमध्ये होत नव्हते. त्यामुळे सामना रटाळवाण्या स्थितीत सुरू होता. या वेळी प्रॅक्टिसच्या माणिक पाटीलने चेंडू घेऊन बालगोपालच्या गोलजाळीकडे चाल केली. त्याने फटकाविलेला चेंडू बालगोपालच्या गोलजाळीच्या खांबाला तटून पुन्हा मैदानात परतला. याचवेळी गोलजाळीसमोर आलेल्या प्रॅक्टिसच्या राहुल पाटील याने चेंडूस ७६ व्या मिनिटास गोलजाळीत धाडले. बालगोपालकडून बबलू नाईकने धोकादायक चढाई करत गोल करण्याचा प्रयत्न केला. गोलरक्षक राजीवने त्याला वेळीच रोखत कोणते संकट टाळले.\nकामगार दिनानिमित्त एक मेपर्यंत सामने होणार नाहीत. दिलबहार तालीम मंडळ (अ) तर विरुद्ध पाटाकडील तालीम (अ) मंडळ यांच्यात दोन मेस दुपारी चार वाजता सामना होईल.\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले \"बिग बी'\nनागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' या हिंदी चित्रपटाच्या \"शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात...\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे...\nफ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह (ढिंग टांग\n\"\"जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्य��हार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-akole-diwali-news-453581-2/", "date_download": "2019-01-16T09:38:54Z", "digest": "sha1:MALXFSUMVSEJLIATUHI3KE2CHMWS62KW", "length": 13721, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खाऊच्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना कपडे व साहित्य | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखाऊच्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना कपडे व साहित्य\nकळस बुद्रक झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांकडून वंचितांची दिवाळी साजरी\nअकोले -“हीच अमुची प्रार्थना अन्‌ हेच अमुचे मागणे अन्‌ हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी ’ ही प्रार्थना या शाळेत मुले परिपाठात म्हणतात. प्रार्थना आशय कळण्याचे त्यांचे वय नाही. पण त्या आशयाला गवसणी घालणारे कल्पक काम शिक्षकाने केले, तर वंचितांची गोड दिवाळीचे स्वप्न साकारले जाणारा प्रसंग पथदर्शी व मार्गदर्शक म्हणून पहावा असाच आहे.\nअकोले तालुक्‍यातील कळस बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीच्या मुलांनी आगळी वेगळी दिवाळी साजरी केलेली ती म्हणजे वंचितांची दिवाळी होय. वर्गातील मुलांनी दिवाळीच्या खाऊच्या पैशातून आपल्या वर्गातीलच गरीब मुलीला नवीन ड्रेस घेतला. तिने तो परिधान केला. आणि ती हसली, तेव्हा वंचितांच्या दिवाळीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही खुलला.\n“माणसाने माणसाशी माणसासम वागणे.’ या उपक्रमामध्ये मुलांनी वाचविलेले पैशातून दिवाळीसाठी बनविलेल्या “संचयनी डब्यात’ जमा केले. प्रत्येक वर्गात एक गरजू विद्यार्थी निवडून, ज्याला खरेच गरज आहे. असा विद्यार्थी निवडण्यात आला. या डब्यात गेल्या 15 दिवसात जमविलेल्या पैशातून काही मुलांनी आपल्याच वर्गातील गरजू विद्यार्थ्यांला शालेय साहित्य आणले. काहींनी दिवाळीसाठी सुवासिक वासाचे तेल, फेस पावडर, अंगाचा साबण अशा वस्तू आणल्या. काही वर्गातील मुलांनी शैक्षणिक साहित्य आणून भेट दिले.\nपहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्��ार्थ्यांनी साक्षी बुधा उघडे या गरीब, गरजू व मदतीची गरज असणाऱ्या विद्यार्थिनीची संचयनी पैशाच्यासाठी निवड केली. साक्षी ही विद्यार्थिनी अबोल, शांत व कुणाशीही वैर नसलेली, अभ्यासात जेमतेम असलेली. घरात आई वडील दोघेही अपंग. शेती वाट्याने काम करून व मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कुटुंब. शाळेत रंगीत ड्रेस घालण्याचा दिवस असला तरीही साक्षी शाळेचे कपडे घालून येणारी.\nया साक्षीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी विद्यार्थी गेले 15 दिवस धडपड करत होते. कोणी एक रुपया, कोणी दोन रुपये बचत करत होता. मुलांनी अशी बचत केली. साक्षीसाठी नवा ड्रेस आणला. आणि दिवाळीसाठी तिला वर्गशिक्षिका स्मिता धनवटे यांच्या हस्ते साक्षीला दिला. तेव्हा साक्षीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. ही भेट म्हणजे एका भावाने अथवा बहिणीने आपल्या बहिणीला दिलेली दिवाळीची भेट होती.\nया उपक्रमातून मुलांना आपण जीवन कसे जगले पाहिजेआपला आनंद दुसऱ्याला देण्यातूनही कसा मिळतोआपला आनंद दुसऱ्याला देण्यातूनही कसा मिळतो मदत करण्याची भावना, सहकार्य, परस्पर प्रेम, आपुलकी हे गुण यातून त्यांच्यात रुजले. ही मुले रोज परिपाठात म्हटली जाणारी प्रार्थना खऱ्या अर्थाने आचरणात आणण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. “हीच अमुची प्रार्थना मदत करण्याची भावना, सहकार्य, परस्पर प्रेम, आपुलकी हे गुण यातून त्यांच्यात रुजले. ही मुले रोज परिपाठात म्हटली जाणारी प्रार्थना खऱ्या अर्थाने आचरणात आणण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. “हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे अन हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ खऱ्या अर्थाने ही प्रार्थना मुलांनी सार्थ करून दाखवली.\nआज मुले आभासी दुनियेत भरकटत चालले आहेत. असे छोटे छोटे उपक्रम राबवून त्यांच्यात माणूसपण जागविण्याची गरज आहे. या उपक्रमासाठी इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका स्मिता धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक दिघे व सर्व शिक्षक वृंद यांनी सक्रिय पाठिंबा देऊन उपक्रम यशस्वी करून दाखवला. यासाठी ग्रामस्थांनी शालेय शिक्षकांचे कौतुक केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थला��तरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8.html", "date_download": "2019-01-16T09:39:00Z", "digest": "sha1:BGN6DKAIQI3ZM2CDW3NJXUJGWZMWOXKN", "length": 73867, "nlines": 173, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "चिपळूणचे दिवस » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nचिपळूणचे दिवस काही लख्ख , काही अंधुक आठवतात तर बरेच आता विस्मरणात गेले आहेत . ते सहाजिकही आहे कारण आता म्हणजे , २०१८च्या डिसेंबर महिन्यात ते दिवस उलटून गेल्याला चार दशकं होताहेत . चिपळूणचे दिवस म्हणजे नानासाहेब उपाख्य निशिकांत जोशी आणि दैनिक ‘सागर’शी जोडला गेलेला संस्कार आहे , तिथे गिरवलेली आणि अमीट उमटलेली पत्रकारीतेची मुळाक्षरं आहेत ; भालचंद्र दिवाडकर नावाचा मनावर कायम उमटलेला ‘मैत्र’मास्तर आहे . त्या दिवसात भेटलेली अनेक माणसं अजूनही मनाच्या तळघरात ठाण मांडून बसलेली आहेत ; ते अनेक अनोळखी चेहेरे वर येण्याची संधी कधी मिळते याची वाट पहात दबा धरुन बसलेले आहेत .\nतेव्हा मी सातारच्या ‘ऐक्य’ या दैनिकात वार्ताहर-उपसंपादक म्हणून नोकरी करत होतो ; वर्ष होतं १९७८ . ते दैनिक पळणीटकर बंधूंच्या मालकीचं होतं . त्या बंधूंच्या दुराग्रही स्वभावामुळे मी पार जेरीस आलेलो होतो आणि तिथून बाहेर पडण्याची संधी शोधत असताना एक दिवस रात्री उशीरा चिपळूणहून ट्रंककॉल आला . कुणी धनंजय कुळकर्णी पलीकडून बोलत ह���ते . त्यांनी मला ‘सागर’ या दैनिकात नोकरीची ऑफर दिली . नंतर तीन-चार वेळा त्यांचा फोन आला . तेव्हा पत्रकारीतेत मी फारच नवखा , खरं तर कच्च मडकं होतो ; माझं फार काही लेखनही प्रकाशन झालेलं नव्हतं तरी नोकरीसाठी माझ्याकडे लकडा लागावा याचं आश्चर्य वाटत होतं . दरम्यान एकदा ‘सागर’चे संपादक निशिकांत जोशी यांच्याशीही धनंजय कुळकर्णी यांनी बोलणं करून दिलं . ‘ऐक्य’पेक्षा १०० ( ही रक्कम १९७९ची आहे ) रुपये पगार जास्त देण्याचा वादा त्यांनी केला . त्यांनी कुठं तरी काही तरी माझं लेखन वाचलेलं होतं म्हणून त्यांनी मला हेरलं होतं म्हणे . मग एका साप्ताहिक सुटीच्या दिवशी मी ‘ऐक्य’मधे कोणालाच काहीही न सांगता एकदा चिपळूणला जाऊन आलो . हिरव्या गर्द झाडीत लपलेलं चिपळूण गाव मला प्रथमदर्शनीच आवडलं . बसस्टँडवरुन चालतच ‘सागर’ या दैनिकाच्या तेव्हा चिंच नाका चौकातल्या एका गल्लीत असणार्‍या कार्यालयात गेलो . जांभ्या रंगाचा दगड आणि सिमेंट अशा मिश्रणात बांधलेल्या एका दुमजली इमारतीत तळमजल्यावर ‘सागर’चं कार्यालय होतं ; वरच्या मजल्यावर संपादक निशिकांत जोशी कुटुंबीय राहात . निशिकांत जोशी यांच्याशी भेट झाली . पाहताच तो माणूस मला आवडला . काहीशी स्थूल आणि धिप्पाडतेकडे झुकणारी शरीरयष्टी , आश्वासक चेहेरा आणि प्रसन्न हंसू , कांहीसा रुंद भालप्रदेश आणि त्यावर बहुसंख्य वेळा अस्ताव्यस्त पसरलेले काळे केस , उजळ गव्हाळ वर्ण असलेल्या निशिकांत जोशी यांची लगेच छाप पडली . खादीचा पांढरा पायजामा आणि बंडी घातलेले निशिकांत जोशी देत असलेलं डिक्टेशन एक गौरवर्णीय स्त्री लिहून घेत होती . निशिकांत जोशी यांच्या सांगण्याला एक नाद होता , आलेले फोन घेतांना , समोरच्या कुणाशी बोलतांना त्यांची लेखनतंद्री भंग पावत नव्हती ; बोलणं झालं की त्यांचं डिक्टेशन त्याच लयीत पुढे सुरू व्हायचं . ( त्या बाई निशिकांत जोशी यांच्या पत्नी शुभदा असून सुविद्य आहेत आणि सर्व व्यवहार त्याच बघतात , कडक आहेत वगैरे माहिती नंतर मिळाली . त्यांना सर्वजण मॅडम संबोधत ; मी मात्र वहिनी म्हणत असे आणि ते त्यांना फारसं आवडत नसे हे त्यांच्या चेहेर्‍यावर दिसतही असे पण, त्याबद्दल त्या स्पष्टपणे कधीच बोलल्या नाहीत . त्यांची नाराजी धनंजय यांनी मला सांगितली होती . ) पुढे रुजू झाल्यावर नाना डिक्टेशन देतांनाचा तो नाद अनुभवण्यासाठी मी ���सपास रेंगाळत असे . त्या दिवशी डिक्टेशन संपल्यावर निशिकांत जोशी यांच्याशी माझा परिचय धनंजय कुळकर्णी यांनी करुन दिला . त्यांनी विचारलेल्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देतांना मी ‘जोशीसाहेब’ असा उल्लेख करताच त्यांनी सरळ एकेरीवर येत सांगितलं , ‘मला सगळे नाना म्हणतात . तू ही मला नानाच म्हणत जा’ . समोरच्याला गृहीत धरून असं दाबात घेण्याचा त्यांचा हा गुण लगेच लक्षात आला पण , त्या आवाजात हुकूम नाही तर आपलेपणाचा ओलावा होता .\nयथावकाश ‘सागर’ या दैनिकात रुजू झालो . बहुदा पहिले पांच-सात दिवस धनंजय कुळकर्णी यांच्याकडेच राहिलो . पाहिल्या दिवशी संध्याकाळी कार्यालयात भालचंद्र दिवाडकर याची ओळख झाली . तो आणि धनंजय हे दोघेही मला वडीलधारे होते . धनंजय बर्‍यापैकी अबोल तर भालचंद्र म्हणजे बडबड शिवाय , तो तंबाखू खाणारा आणि मी धुम्रपान करणारा ; आमची जोडी लगेच जमली . पाहिल्याच भेटीत आम्ही ‘अरे-तुरे’वर आलो . त्याच्याच पुढाकारानं मग एक खोली मिळाली ; राहण्यासोबतच खाण्याची सोय लागली . सडाफटिंग असल्यानं माझं सर्वच परावलंबी होतं . खोलीपासून कार्यालय १०० मीटर्स आणि क्षुधाशांतीच्या सर्व सोयी २०० मीटर्सच्या आंत होत्या , त्यामुळे सकाळी तयार झालं की मी ‘सागर’च्या कार्यालयात कायम पडीक असे . काही काम नसलं की हाती जे मिळेल ते वाचत बसण्याची संवय मला इथेच लागली . टपाल आलं की , राज्याच्या अनेक गावांतील वृत्तपत्र येत ; ती वाचायला आवडत असे . ते बघून तर नंतर कोणत्या वृत्तपत्रात ( विशेषत: दैनिक मराठवाडा , संचार , गावकरी ) कोणत्या विषयावर अग्रलेख , साईड आर्टिकल काय आलंय ते नाना मला विचारु लागले . त्यामुळे बाहेर गावाहून आलेली वृत्तपत्रं बारकाईनं वाचायची संवय लागली ; महाराष्ट्र समजू लागला .\n‘सागर’ या दैनिकातील दिवस जसे नानासाहेब जोशी यांच्यासोबतचेही दिवस आहेत , तसेच ते चिपळूणचे आणि कोकणातलेही दिवस आहेत ; भालचंद्र दिवाडकर सोबतचे दिवस आहेत ; खूप कांही ऐकण्याचे दिवस आहेत ; महत्वाचं म्हणजे पत्रकारिता आणि लेखनाची मुळाक्षरं गिरवण्याचे दिवस आहेत . त्या दिवसात गवसलेलं वळवाच्या अत्तरासारखं मैत्र म्हणजे भालचंद्र दिवाडकर बुल्गानिन दाढी , केस मागे वळवलेले , मोठ्या फ्रेमच्या चष्म्याआड डोळे लपवले , माझ्यापेक्षा तीनेक वर्षानी मोठा , अफाट मराठी इंग्रजी वाचन असलेलं , मार्क्स आणि गांधीवाद कोळ��न प्यायलेलं , कवितेवर अफाट प्रेम असणारं , तुसडेपणाकडे झुकतो आहे असं वाटणारं मनस्वी तरी प्रेमळ , कधी अखंड बडबड तर अधून-मधून पूर्ण मौनव्रत असा टोकाचा मुडी तरी खूप केअरिंग , असे अनेक कांठोकाठ भरलेले पैलू असणारं भालचंद्र दिवाडकरचं व्यक्तिमत्व . त्याच्या बोलण्यात येणारी अनेक नावं माझ्यासाठी अपरिचित असत ; त्यासंदर्भात विचारलं की , ‘अज्ञानी बालका’ अशी सुरुवात करुन भालचंद्र एकदा सुटला की थांबत नसे ; शिवाय दुसर्‍या दिवशी ती पुस्तकं देत असे . खाण्या-पिण्यातला तो दर्दी ; स्वाभाविकच अस्सल मत्स्यप्रेमी ; खवय्या आणि खिलवय्याही . मत्स्याहार आणि मद्याची दीक्षा देणारा माझा तो गुरु . मात्र एकदा घशात कांटा अडकला ; माझे प्राण कंठाशी गोळा झाले आणि भालचंद्रचे होश उडाले . तेव्हापासून मत्स्य नावाची जमात माझ्या खाण्याच्या नावडत्या यादीत गेली . घड्याळ आणि भालचंद्र यांचा मेळ फारसा जुळत नसे पण , एकदा ‘फक्की’ मारुन कामाला बसला की तहान भूक विसरुन एखाद्या योग्याला लाजवेल अशी त्याची कामाची तंद्री लागत असे . टपोरं , एकात एक गुंफत जाणारं अक्षर आणि अपशकुन म्हणूनही व्याकरणाची चूक काढता येणार नाही अशी त्याची भाषा . वाचन आणि गाणी ऐकण्याच्या धुंदीत ‘दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस’ करणं ही त्याची अपरिहार्य मजबूरी बुल्गानिन दाढी , केस मागे वळवलेले , मोठ्या फ्रेमच्या चष्म्याआड डोळे लपवले , माझ्यापेक्षा तीनेक वर्षानी मोठा , अफाट मराठी इंग्रजी वाचन असलेलं , मार्क्स आणि गांधीवाद कोळून प्यायलेलं , कवितेवर अफाट प्रेम असणारं , तुसडेपणाकडे झुकतो आहे असं वाटणारं मनस्वी तरी प्रेमळ , कधी अखंड बडबड तर अधून-मधून पूर्ण मौनव्रत असा टोकाचा मुडी तरी खूप केअरिंग , असे अनेक कांठोकाठ भरलेले पैलू असणारं भालचंद्र दिवाडकरचं व्यक्तिमत्व . त्याच्या बोलण्यात येणारी अनेक नावं माझ्यासाठी अपरिचित असत ; त्यासंदर्भात विचारलं की , ‘अज्ञानी बालका’ अशी सुरुवात करुन भालचंद्र एकदा सुटला की थांबत नसे ; शिवाय दुसर्‍या दिवशी ती पुस्तकं देत असे . खाण्या-पिण्यातला तो दर्दी ; स्वाभाविकच अस्सल मत्स्यप्रेमी ; खवय्या आणि खिलवय्याही . मत्स्याहार आणि मद्याची दीक्षा देणारा माझा तो गुरु . मात्र एकदा घशात कांटा अडकला ; माझे प्राण कंठाशी गोळा झाले आणि भालचंद्रचे होश उडाले . तेव्हापासून मत्स्य नावाची जमात माझ��या खाण्याच्या नावडत्या यादीत गेली . घड्याळ आणि भालचंद्र यांचा मेळ फारसा जुळत नसे पण , एकदा ‘फक्की’ मारुन कामाला बसला की तहान भूक विसरुन एखाद्या योग्याला लाजवेल अशी त्याची कामाची तंद्री लागत असे . टपोरं , एकात एक गुंफत जाणारं अक्षर आणि अपशकुन म्हणूनही व्याकरणाची चूक काढता येणार नाही अशी त्याची भाषा . वाचन आणि गाणी ऐकण्याच्या धुंदीत ‘दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस’ करणं ही त्याची अपरिहार्य मजबूरी ती संवय त्यानं मलाही लावली पण , त्यातून मी स्वत:ची लवकर सुटका करुन घेतली . भालचंद्र दिवाडकर जर चिपळूण सोडून मुंबईच्या मैदानात गेला असता तर शेकडोना भारी पडला असता ; पण ते झालं नाही .\nमर्ढेकर , बोरकर , आरती प्रभू , ग्रेस , महानोर यांच्या कविता , गालिब , तलत मेहमूद , मेहंदी हसन , गुलाम अली , नुकतेच गाजू लागलेले जगजितसिंग हे भालचंद्र आणि माझ्या मैत्रीतले कच्चे दुवे ; मला किशोरकुमारही जाम आवडत असे तर भालचंद्रला मात्र किशोरकुमारबद्दल फार प्रेम नव्हतं . त्या काळात भारतीय बनवटीचे टेप रेकॉर्डर नुकतेच आलेले होते आणि त्याच्या किंमती एक टेप रेकॉर्डर खरेदी केला . ( त्या काळी पत्रकारांचे आणि त्यातही लहान वृत्तपत्रांतील पगार इतके कमी असत की ते कर्ज तिप्पट सव्याज फेडायला मला १९८७साल उजाडावं लागलं ) रात्रपाळी संपली की त्या टेपरेकॉर्डरवर आम्ही चिपळूण ते गणपती पुळे या टप्प्यात ; कोकणातील भुता-खेतांना न जुमानता ; ठिकठिकाणी ठिय्या मारत सलग गाणी/गझल ऐकत सकाळचा सूर्य बघितलेला आहे . मग कुठे तरी चहा-बिडी मारुन आमची रात्र सुरु होत असे . ( तरुण तलत प्रेमींसाठी एक शिफारस- गणपती पुळ्याच्या किनार्‍यावर मध्यरात्री नंतर गाज ऐकत तलत ‘प्यावा’ ; अन्य नशेची गरजच राहत नाही . ) भालचंद्र आणि माझा तेव्हाचा आणखी एक फंडा म्हणजे कविवर्य ग्रेस यांच्या कविता तलत मेहमूद यांच्या गाण्याचा चालीवर म्हणणं . ( पुढे एकदा हे मी ग्रेस यांना हे सांगितलं तेव्हा उजव्या तळहातावर चेहेरा रोवत ते म्हणाले , ‘माझ्या कवितेबद्दल एवढंच ऐकायचं बाकी राह्यलं होतं ) रात्रपाळी संपली की त्या टेपरेकॉर्डरवर आम्ही चिपळूण ते गणपती पुळे या टप्प्यात ; कोकणातील भुता-खेतांना न जुमानता ; ठिकठिकाणी ठिय्या मारत सलग गाणी/गझल ऐकत सकाळचा सूर्य बघितलेला आहे . मग कुठे तरी चहा-बिडी मारुन आमची रात्र सुरु होत असे . ( तरुण तलत प्रेम���ंसाठी एक शिफारस- गणपती पुळ्याच्या किनार्‍यावर मध्यरात्री नंतर गाज ऐकत तलत ‘प्यावा’ ; अन्य नशेची गरजच राहत नाही . ) भालचंद्र आणि माझा तेव्हाचा आणखी एक फंडा म्हणजे कविवर्य ग्रेस यांच्या कविता तलत मेहमूद यांच्या गाण्याचा चालीवर म्हणणं . ( पुढे एकदा हे मी ग्रेस यांना हे सांगितलं तेव्हा उजव्या तळहातावर चेहेरा रोवत ते म्हणाले , ‘माझ्या कवितेबद्दल एवढंच ऐकायचं बाकी राह्यलं होतं ’ ) रात्रपाळी संपली की चिपळूणच्या परशुराम घाटात व्हयू पॉइंटवर सायकली मारत जाणं आणि रात्रभर किंवा टेप रेकॉर्डरच्या सेल्सची नाडी मंद पडेपर्यन्त एकापाठोपाठ गाणी/गझल ऐकल्याची धुंदी अजूनही मनावर दुलई पांघरुन आहे . तेव्हा कविता करण्याचा कीडा मलाही चावलेला होता . कांही कविता प्रकाशितही झालेल्या होत्या पण , जगण्याचा श्वास झाला तरच कविता उमगते हे भालचंद्रच्या सहवासात लक्षात आलं ; कवितेवरची माझी निष्ठा इतकी कांही अव्यभिचारी नव्हती मग कवितेच्या झाडांनी आलेलं झपाटेलपण ओसरलं . नागपूर , मुंबई , दिल्लीत असतांना आणि आता औरंगाबादला , संवयीप्रमाणं पहाटे लवकर जाग आल्यावर टेरेसचा दरवाजा उघडला की गार वार्‍यासोबत भालचंद्र दिवाडकर आणि धाकटा भाऊ विनोद याच्यासोबतच्या जागवलेल्या रात्रींच्या कधी सुरेल तर कधी गतकातर आठवणी अनेकदा चाल करुन येतात…अंगावर रोमांच उमटतो .\nआताच्या पत्रकारांचा विश्वास बसणार नाही पण , तेव्हा लहान वृत्तपत्राच्या कामाची शैली अविश्वसनीय होती…वृत्त संस्थांची सेवा तेव्हा लहान गावात उपलब्ध नसायची ; एक तर थेट टेलिफोनच कनेक्शन नाही आणि जिल्हा पातळीवरच्या वृत्तपत्रांना वृत्तसंस्थेचं भाडं परवडणारं नसायचं . लहान वृत्तपत्रांचा सगळा भर वार्ताहरांकडून येणार्‍या बातम्या , इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमी-लेखांची करवून घेतलेली भाषांतरं ( त्यामुळे लहान वृत्तपत्रात काम करणार्‍या आमच्या पिढीचं ‘इंग्रजी इन टू मराठी’ चांगलं घोटून घेतलं गेलं . ) आणि रेडिओवरील बातम्यावर असायचा . महत्वाची असेल तर तारेने आणि अतिच महत्वाची असेल तर…च टेलिफोन एक्स्चेंजमधे ट्रंक कॉल बुक करुन बातमी पाठवावी लागत असे . तेव्हा दूरदर्शन नजरेच्या टप्प्यातही नव्हतं ; आकाशवाणीवरुन दिल्या जाणार्‍या बातम्या ऐकायच्या ; नोंदी घ्यायच्या आणि मग त्या संदर्भात अधिक माहिती मिळवून बातमी लिहायची असा मामला असायचा . ‘रेडियो मॉनिटरिंग’ असं म्हणायचे त्याला .\nविशेषत: संध्याकाळी सात/आठ/नऊच्या आकाशवाणीवरुण प्रक्षेपित होणार्‍या मराठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय हिन्दी/इंग्रजी बातम्या ऐकून बातम्या लिहिणार्‍या उपसंपादकाचा ‘भाव’ जास्त असायचा . हे काम सोपं नसायचं ; त्यासाठी भरपूर वाचन आणि संदर्भ अचूक माहिती असणं शिवाय लक्ष केन्द्रित करण्याची क्षमता आणि नोंदी घेण्याची व काम उरकण्यासाठी गती लागायची . या संध्याकाळच्या बातम्या ऐकून काम करण्यात धनंजय कुळकर्णी पटाईत होते . त्यामुळे त्यांच्यावर पहिल्या पानाची जबाबदारी असे तर भालचंद्र दिवाडकरकडे साधारण संपादकीय पानाची जबाबदारी असे ; नानासाहेब जोशी नसतांना अग्रलेख लिहिण्याचंही काम भालचंद्रकडेच असे . माझी जबाबदारी तशी तुलनेनं दुय्यम ; म्हणजे कोकणच्या सर्व भागातून आलेल्या बातम्यांचं संपादन , पुनर्लेखन इत्यादी . लवकरच माझ्याकडे आणखी एक जबाबदारी आली-तेव्हा आकाशवाणीवरुन दुपारी दोनच्या हिन्दी-इंग्रजील्या राष्ट्रीय बातम्या संपल्या की दोन वाजून वीस मिनिटांनी आधी इंग्रजी आणि नंतर हिंदीत संथ लयीतल्या बातम्या ( त्या बातम्यांना ‘स्लो स्पीड बुलेटीन’ म्हणत ) प्रक्षेपित होत असत ; या बातम्या साधारणपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील असत . प्रत्येकी वीस मिनिटांची ही वार्तापत्र असत ; एका मिनिटात ३५ ते ४० शब्द अशी त्यांची गती असे . त्या बातम्या ऐकता-ऐकता नोट्स घ्यायच्या आणि त्याधारे बातम्या लिहायचं काम माझ्याकडे आलं . या बातम्या लिहिण्यास भरपूर वेळ हाताशी असे . त्यामुळे लक्ष केंद्रीत करणं , नवीन शब्दांचे अर्थ आणि बातमी मोठी होण्यासाठी संदर्भ शोधणं अशी कामाची संवय लागली . नंतरच्या काळात दीड-पावणेदोन तासांचा कार्यक्रम लक्ष केंद्रीत करुन ऐकला की एकही शब्द लिहून न घेण्याची आणि लिहितांना ‘असोसिएट मेमरी’ हात जोडून उभी असण्याची माझी जी खासीयत झाली , त्याची पाळंमुळं अशी सागर या दैनिकात अंकुरलेली आहेत \nमराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून आलेल्या माझ्यासारख्यावर पहिल्या आठ दिवसातच कोकणच्या पाऊसाचं अप्रूप दाटून आलं . मराठवाड्यात पूर्ण हंगामात पडतो त्यापेक्षा जास्त पाऊस एका दिवसात कोकणात पडतो हे अनुभवताना मी नंतर हबकूनही गेलो . अशाच धुवांधार पावसात रात्रीच्या अंधारात एक बस महाडजवळ सावित्री नदीत बुडाली आणि ३०का३२ लोक बुडाले . तो अपघात कव्हर करायची संधी मला अनपेक्षितपणे मिळाली . ऊरात धडकी भरवणार्‍या गतीनं दुथडी भरुन रौद्रपणे वाहणारी नदी , खोल बुडलेली आणि पुढे वाहून जाऊ नये म्हणून जाड दोरखंडांनी बांधून ठेवलेली बस , त्यात दोन दिवसापासून अडकलेले ते मृतदेह ; मृत्युचं ते रुप अजूनही विसरलेलो नाही मी . तिथून परतल्यावर अनावर होऊन इतका भरमसाठ मजकूर लिहिला की विचारता सोय नाही मग , त्याला नीट फॉर्ममधे आणलं ते भालचंद्र दिवाडकरनं ; माझ्या नावानिशी प्रकाशित झालेली ती पहिली बातमी . पहिलं मराठी साहित्य संमेलन मी बार्शीचं कव्हर केलं ते ‘सागर’साठी .. बकुळीचं फूल , फणस , काजूचं झाड , फेणी अशा अनेक ऐकीवांना भेटता आलं ….असं खूप खूप आहे . ‘सागर’च्या या दिवसात माझ्याही जर्नालिस्टिक भावजीवनाचा विस्तार होत गेला , आकलनाच्या कक्षा विस्तारल्या . नाना आणि भालचंद्र दिवाडकर यांच्यामुळे माझं इंग्रजी वाचन वाढलं , त्यात शिस्त आली . महत्वाचं म्हणजे त्याच काळात मला ‘बरं’ लिहिता येऊ लागलं . नानांनी उमदेपणानं परवानगी दिल्यामुळेच ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी वार्ताहर म्हणून काम करायला मिळालं . म्हणूनच निशिकांत उपाख्य नानासाहेब जोशी आणि ‘सागर’मधले दिवस माझ्या भावजीवनातला एक भरजरी ऐवज आहेत . सागर आणि चिपळूणशी एक पत्रकार म्हणून माझ्या अशा अनेक पहिल्यावाहिल्या केवळ आठवणीच नाहीत , ती तर पत्रकारितेची गिरवलेली मुळाक्षरंच \nआरती प्रभू हे माझे आवडते कवी . त्यांच्या अनेक कविता मला मुखोद्गत होत्या ; अजूनही आहेत . एक दिवस त्यांच्या वेंगुर्ला तालुक्यातील बागलांची राई या गावी भालचंद्र मला घेऊन गेला . ते गाव कसलं , अठरा-वीस उंबरठ्याची ती वस्ती ती . वेंगुर्ल्याची ‘ती’ खानावळीची जागा मोठ्या भक्तीभावानं दाखवली . चिं. त्र्यं. खानोलकर नावाचा प्रतिभावंत कलंदर ज्या भूमीत वावरला , जिथं त्याचं गद्य आणि पद्य बहरलं त्या मातीत चालतांना मी मोहोरुन गेलो . नंतर एकदा साने गुरुजींचं पालगड , विनोबांचं गागोदे , तीन भारतरत्नांची खाण आणि श्री. ना. पेंडसे यांच्या लेखनाची प्रेरणा असलेलं असलेलं दापोली…कोकणात अशा अनेक ठिकाणी कधी भालचंद्र सोबत तर कधी , कधी धाकटा भाऊ विनोद सोबत तर कधी एकटा , मनसोक्त विहरलो . या प्रत्येक गावची अर्धा ओंजळ माती तेव्हा जमा केली होती . फार ��र्षानी ; बहुदा २००० साली एक्सप्रेसच्या औरंगाबाद ब्युरोला असतांना एकदा आठवण आली म्हणून ती प्लास्टिकची बॅग शोधली आणि उघडली तर सर्व पुड्या फुटून माती एकत्र झालेली होती…शेवटी मातीच ती सतत बदलावी लागलेली घरं आणि नंतर बदल्यामुळे झालेली स्थलांतरं यात ती माती आणि माई-म्हणजे माझ्या आईचा जपून ठेवलेला चष्मा गहाळ झाला . त्या आठवणी सोबतीला आहेत अजून…\nत्याच दिवसात मधू दंडवते , जयवंत दळवी यांच्याशी निर्माण झालेली घसट हे आणखी एक गर्भरेशमी संचित . राष्ट्र सेवा दलामुळे मधू दंडवते यांच्याशी आधी परिचय होताच ; चिपळूणच्या दिवसात त्यांना नाना म्हणण्याइतकी सलगी निर्माण झाली ; त्यांच्यामुळे तेव्हा जनता पक्षाचे अध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर यांच्यासोबत एक दिवस घालवत आला . नंतर केंद्रीय अर्थमंत्री असतांना एकदा मधू दंडवते नागपूरला आले . पत्रकार परिषदेच्यावेळी भेट झाली . परिषद संपल्यावर ते म्हणाले , ‘काम संपलं की ये रात्री भेटायला’ . मी गेलो . आधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी ओसरल्यावर नागपूरच्या रवी भवन परिसरात ते उतरलेल्या बंगल्यासमोरच्या एका झाडाभोवती बांधलेल्या पारावर आम्ही गप्पा मारत बसलो ; बंदोबस्तावरचे अधिकारी-कर्मचारी अदबीनं लांब सरकले . समाजवादी चळवळीतील मधू दंडवते यांच्या जुन्या सहकारी लीलाताई चितळे याही बराच वेळ आमच्या गप्पात सहभागी झाल्या होत्या . आम्ही जेवलोही त्याच पारावर . त्यानंतर नागपूरच्या प्रशासकीय सर्कलमधे हा कुणी भारी माणूस आहे अशी भावना निर्माण झाली ; त्याचं श्रेय चिपळूणच्या दिवसांना आहे . जयवंत दळवी यांनी तर जीवच लावला ; इतका की , तडकाफडकी नागपूर पत्रिका या दैनिकाचा मी राजीनामा दिला तेव्हा आम्हाला नुकतंच कन्यारत्न झालेलं होतं . भान आल्यावर राजीनामा देण्याची चूक जाणवली आणि जयवंत दळवी आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांना कळवलं . मला नोकरी मिळावी म्हणून मुकुंदराव आणि दळवींनी खूप धावाधाव केली . दळवींनी मुंबईत तर मुकुंदराव यांनी पुण्यात ती मिळवूनही दिली पण, कांही कारणास्तव मला नागपूर सोडणं शक्य झालं नाही . नंतर कांही वर्षानी नागपूरला आल्यावर जयवंत दळवी आवर्जून आमच्या घरी आले आणि मंगलाचा स्वैपांक तयार करुन होईपर्यंत त्यांनी आमच्या तेव्हा तान्ह्या असलेल्या रडणार्‍या कन्येला ममत्वानं सांभाळलं , जोजवून-थोपटून झोपी घा��लं .\nदेवरुखच्या न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक ज. वि. जोशी ; त्यांना आम्ही नाना म्हणत असू ; आणि आठल्ये-सप्रे महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक डॉ. सुरेश जोशी यांच्याकडे माझ्या देवरुखला नियमित चकरा होत . दोघांचीही साहित्याची जाणीव टोकदार आणि जगण्याच्या धारणा समतेच्या , निष्ठा समाजवादावर हे आमच्यातले समान दुवे . वाचनातलं डावं-उजवं या दोघांमुळेही मला उमजलं . तेव्हा माधव कोंडविलकर यांचं ‘मु. पो. देवाचे गोठणे’ हे पुस्तक गाजत होतं आणि ते देवरुखलाच नोकरी करत होते . माधव कोंडविलकर यांची ज. वि. जोशी यांच्यामुळे भेट झाली . मौज प्रकाशनाचे भागवत यांचं घर देवरुखला होतं आणि ते त्यांनी आपल्याला राह्यला दिलं या आभेतच अडकून थोड्या लेखनातच कोंडविलकर संपून गेले . १९८०च्या विधानसभा निवडणुकीत अनिल बर्वे या प्रतिभावान लेखक आणि भन्नाट माणसाची ओळख झाली ; ते काँग्रेसच्या प्रचारासाठी चिपळूणला आले होते आणि पक्षानं त्यांची मोठी बडदास्त राखलेली होती . अनिल बर्वे यांच्या सोबत एक आठवडा बोलता , राहता , खाता , पिता आणि जगता आलं. आता ते आठवलं की स्वप्नवत वाटतं .\nनिशिकांत जोशी हे ‘गाव नाना’ होते हे हळूहळू लक्षात आलं . ‘सागर’चं कामकाज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरु होत असलं तरी नाना मात्र आरामात खाली उतरत . ते आले की ‘सागर’च्या कार्यालयात लगबग सुरू होत असे . तोपर्यन्त कुणाला कांही काम सांगायचं असेल तर वरच्या मजल्यावर बोलावलं जाई . अनेकदा हा निरोप जोशी मॅडम खाली येऊन देत किंवा नानांचा आवाज वरच्या मजल्यावरुन खाली आदळे मध्यम वरच्या पट्टीतला दणदणीत आवाज हे निशिकांत जोशी यांचं आणखी एक वैशिष्ट्य . राग असो की लोभ , ते त्याच पट्टीत व्यक्त करत . त्यामुळे त्यांचा मूड कसा आहे , हे लगेच लक्षात येत असे आणि तसं कामाचं वळण मग ‘सागर’च्या कार्यालयाला आपसूक लागत असे . अंकात काही गंभीर चूक असेल आणि जास्तच राग आलेला असेल तर नाना खाली आल्यावर संबधितावर बरसतच असत . ते जास्तच ​क्रुद्ध असले तर त्याची वर्दी शुभदा मॅडम आधीच खाली येऊन देऊन ठेवत त्यामुळे संबंधिताची बोलणं खाऊन घेण्याची मानसिक तयारी नाना खाली उतरण्यापूर्वी झालेली असे . नानांच्या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दीर्घ काळ मुक्कामाला आलेला नसे . एकदा बरसून आकाश लख्ख मोकळं व्हावं तसं काहींसं असे . राग अल्पावधीतच ओसरला की तेच सांगत , ‘जा , लाग आता कामाला . पुन्हा अशा चुका करु नकोस’ आणि ते डिक्टेशन द्यायला सुरुवात करत किंवा कुणाला तरी कुठे तरी ट्रंककॉल बुक करायला सांगत . तो काळ सेलफोन तर लांबच , एसटीडी म्हणजे थेट डायल करण्याचाही नव्हता ; टेलिफोन एक्स्चेंजला सांगूनच कॉल बुक करावा लागे . फारच कांही खाजगी बोलायचं नसेल तर नाना तिथूनच बोलत असत आणि आवाज तोच वरच्या मध्यम पट्टीतला . त्यामुळे ते बोलणं सर्वांनाच कळे . नानांचं खूपसं वर्तन आणि व्यवहार असा जाहीर आणि व्यवहार सार्वजनिक होता ; चांगल्या अर्थानं ते सार्वजनिक नाना होते मध्यम वरच्या पट्टीतला दणदणीत आवाज हे निशिकांत जोशी यांचं आणखी एक वैशिष्ट्य . राग असो की लोभ , ते त्याच पट्टीत व्यक्त करत . त्यामुळे त्यांचा मूड कसा आहे , हे लगेच लक्षात येत असे आणि तसं कामाचं वळण मग ‘सागर’च्या कार्यालयाला आपसूक लागत असे . अंकात काही गंभीर चूक असेल आणि जास्तच राग आलेला असेल तर नाना खाली आल्यावर संबधितावर बरसतच असत . ते जास्तच ​क्रुद्ध असले तर त्याची वर्दी शुभदा मॅडम आधीच खाली येऊन देऊन ठेवत त्यामुळे संबंधिताची बोलणं खाऊन घेण्याची मानसिक तयारी नाना खाली उतरण्यापूर्वी झालेली असे . नानांच्या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दीर्घ काळ मुक्कामाला आलेला नसे . एकदा बरसून आकाश लख्ख मोकळं व्हावं तसं काहींसं असे . राग अल्पावधीतच ओसरला की तेच सांगत , ‘जा , लाग आता कामाला . पुन्हा अशा चुका करु नकोस’ आणि ते डिक्टेशन द्यायला सुरुवात करत किंवा कुणाला तरी कुठे तरी ट्रंककॉल बुक करायला सांगत . तो काळ सेलफोन तर लांबच , एसटीडी म्हणजे थेट डायल करण्याचाही नव्हता ; टेलिफोन एक्स्चेंजला सांगूनच कॉल बुक करावा लागे . फारच कांही खाजगी बोलायचं नसेल तर नाना तिथूनच बोलत असत आणि आवाज तोच वरच्या मध्यम पट्टीतला . त्यामुळे ते बोलणं सर्वांनाच कळे . नानांचं खूपसं वर्तन आणि व्यवहार असा जाहीर आणि व्यवहार सार्वजनिक होता ; चांगल्या अर्थानं ते सार्वजनिक नाना होते त्यांचा आवाज अगदी रस्त्यावर पोहोचत असे त्यामुळे जाणार्‍या-येणार्‍यापैकी अनेकजण अनेकदा नाना काही काम करत आहेत याची फिकीर ना बाळगता कोकणी निरहेतू वृत्तीनं आंत डोकावत आणि नानांसमोरच्या खुर्चीत टेकत . नानांच्या मोकळ्या-ढाकळ्या वृत्ती व शैलीला असे आगंतुक पाहुणे येणं आवडीचं होतं . आल्या-गेल्याशी दोन-चार शब्द आवर्जून बोलायला नानांनाही आवडेच . त्यांच्या या संवयीनं सर्वांनाच नाना त्यांचे जवळचे वाटत . मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी मी दापोलीला गेलो होतो . ‘सागर’चा एक वार्ताहर भेटला . माझ्या पत्रकारीतेची सुरुवात ‘सागर’मधून झाल्याचं कळल्यावर तो अगदी सहज म्हणून गेला , ‘नाना कधी बोलले नाही माझ्याकडे तुमच्याविषयी’ . मी मनातल्या मनात म्हटलं नानांची मोहिनी अजून ओसरलेली नाहीये तर \nतेव्हा नानांकडे एक निळ्या रंगाची , जरा जुनाट कार होती . त्या कारनं नाना चिपळूण ते मुंबई आणि उर्वरीत कोंकणात मुक्त संचार करत असत . हा प्रत्येक दौरा ‘सागर’च्या कामासाठीच असला पाहिजे असा नानांचा कटाक्ष नसे . कधी काम तर कधी कोणत्या तरी उपक्रमाला मदत तर कधी काही तरी राजकीय किंवा सांस्कृतिक मोहीम असा कोणताही हेतू त्या प्रवासामागे असे . महिन्यातले किमान दहा-बारा दिवस तरी त्यांचा हा संचार चाले . त्यांच्या अनुपस्थितीत संपादकीय कामाची जबाबदारी धनंजय कुळकर्णी तर अग्रलेखाची आघाडी भालचंद्र दिवाडकर सांभाळत असे . अर्थात कामावर शुभदा वहिनींचा बारकाईनं लक्ष असेच नाना आणि ‘सागर’ शुभदा वहिनींचा श्वासच . नानांचा भालचंद्रवर फारच जीव ; त्याच्या बुद्धिमत्तेविषयी नांनाना कौतुक तर भर्राट वागण्याविषयी काळजी होती . नंतरच्या काळात त्यांनी अनेकदा फोनवर माझ्याशी बोलतांना ही भावना व्यक्त केलेली आहे . स्वभावानं शांत आणि खाल मानेनं काम करणारी एक सुरेखा नावाची मुलगी आठवते ; तिनं ‘सागर’मधे अर्धवेळ काम करणार्‍या राज्य वीज मंडळातल्या एकाशी लग्न करुन धक्का दिला होता . ‘सागर’च्यासमोरच दादा फडके यांचा प्रिंटिग प्रेस होता . दादा वयानं मोठे पण , गोष्टीवेल्हाळ होते ; त्यांचं वाचन जबर होतं . अनेक बड्या साहित्यिकांच्यात त्यांची ऊठबस होती त्यामुळे त्यांच्याकडे हकिकती आणि किश्शांचा साठा होता . भालचंद्र आणि मी दादा फडकेंच्या अड्ड्यावर अनेकदा रमून जात असू . दादा फडके यांच्याकडेच संघाच्या सुरेश केतकर यांच्याशी ओळख झाली . भेटलेले इतर लोक मात्र आता विस्मरणात गेले आहेत .\nआधी चिपळुणात आणि मग कोकणात फिरतांना कुठंही गेलं पत्रकार म्हणून ओळख प्रस्थापित होतच नसे ; ‘नानांच्या पेपरातला माणूस’ म्हणूनच प्रत्येकजण ओळखला असे , इतके नाना आणि ‘सागर’ कोकणच्या मातीत , जनमानसात रुजलेले होते घनदाट संपर्कामुळे नानांनाही अनेकांच्या ‘कुंडल्या’ पाठ होत्या . मात्र कोणाची मागे निंदा करतांना ‘चोर आहे तो’ किंवा ‘लुच्चाये लेकाचा’ यापलीकडे नाना कधी जात नसत , असा माझा तरी अनुभव आहे . नाना वाचक म्हणून ‘अफाट बापू’ होते आणि त्यांचा वाचनाची गती शीघ्र होती . इंग्रजी , मराठी, हिन्दी असा भाषाभेद त्यांच्या वाचनात नव्हता आणि राजकारणी संपादक असूनही त्यांना साहित्य , कला , संस्कृती अशा विषयात वाचनरुची होती . नाना काँग्रेसी विचाराचे म्हणजे सेक्युलर होते पण , ते जास्त माणूसलोभी होते असं हळूहळू उमजत गेलं . त्यामुळे त्यांचा जनसंपर्क सर्वस्तरीय आणि राजकीय विचारांच्या सीमापार होता . त्यांचा ‘खारे वारे , मतलई वारे’ हा स्तंभ तेव्हा फारच लोकप्रिय होता . मीही त्या स्तंभातील मजकुरावर फिदा होतो . ( कोकणातले दुसरे लोकप्रिय नाना म्हणजे मधू दंडवते हेही या स्तंभाचे फॅन होते , त्यांनीच ते एकदा मला सांगितलं होतं आणि मी ते लगोलाग नाना जोशी यांना कळवलं होतं घनदाट संपर्कामुळे नानांनाही अनेकांच्या ‘कुंडल्या’ पाठ होत्या . मात्र कोणाची मागे निंदा करतांना ‘चोर आहे तो’ किंवा ‘लुच्चाये लेकाचा’ यापलीकडे नाना कधी जात नसत , असा माझा तरी अनुभव आहे . नाना वाचक म्हणून ‘अफाट बापू’ होते आणि त्यांचा वाचनाची गती शीघ्र होती . इंग्रजी , मराठी, हिन्दी असा भाषाभेद त्यांच्या वाचनात नव्हता आणि राजकारणी संपादक असूनही त्यांना साहित्य , कला , संस्कृती अशा विषयात वाचनरुची होती . नाना काँग्रेसी विचाराचे म्हणजे सेक्युलर होते पण , ते जास्त माणूसलोभी होते असं हळूहळू उमजत गेलं . त्यामुळे त्यांचा जनसंपर्क सर्वस्तरीय आणि राजकीय विचारांच्या सीमापार होता . त्यांचा ‘खारे वारे , मतलई वारे’ हा स्तंभ तेव्हा फारच लोकप्रिय होता . मीही त्या स्तंभातील मजकुरावर फिदा होतो . ( कोकणातले दुसरे लोकप्रिय नाना म्हणजे मधू दंडवते हेही या स्तंभाचे फॅन होते , त्यांनीच ते एकदा मला सांगितलं होतं आणि मी ते लगोलाग नाना जोशी यांना कळवलं होतं ) ते लेखन फार कांही मोठा आवाका असणारं नसायचं पण , त्यात भाषा , शैली , माहिती आणि उपरोधिकपणे लगावलेले टोले असा झकास मिलाफ असायचा . शैली सुबोध , एकही जड शब्द नाही , विद्वत्तेचा आव नाही आणि लेखनाचा फ्लो छान लयीत ; बोचकारे तर काढायचे पण ओरखडा उमटला नाही पाहिजे , असं ते लेखन असे . सदर असो की लेख की अग्रलेख , नाना थेट ड��क्टेशन देत . खाली येण्याआधीच संदर्भासाठी ते कांही वाचत असतील तर माहिती नाही पण , लिहिण्याआधी नोंदी काढल्या आहेत , आसपास संदर्भाची पुस्तकं पहुडलेली आहेत असे कांही चोचले त्यांचे नसत . स्तंभाचं डिक्टेशन नाना देत तेव्हा , असं लिहिता यायला पाहिजे आणि त्या सदराच्या नावानं वाचकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे असं मला तेव्हा नेहेमी वाटायचं . नानांची ‘असोसिएट मेमरी’ खूपच स्ट्रॉंग होती . मोठ्यांचे संस्कार कसे न कळत होतं जातात ते बघा , लेखनाचा तोच संस्कार माझ्यावर झाला ; अजूनही तो कायम आहे . सकाळी फिरतांना तयारी करून एकदा मन एकाग्र केलं की वृत्तपत्रीय काय किंवा आणि अन्य लेखन काय याच शैलीत करायची संवय मला लागली ) ते लेखन फार कांही मोठा आवाका असणारं नसायचं पण , त्यात भाषा , शैली , माहिती आणि उपरोधिकपणे लगावलेले टोले असा झकास मिलाफ असायचा . शैली सुबोध , एकही जड शब्द नाही , विद्वत्तेचा आव नाही आणि लेखनाचा फ्लो छान लयीत ; बोचकारे तर काढायचे पण ओरखडा उमटला नाही पाहिजे , असं ते लेखन असे . सदर असो की लेख की अग्रलेख , नाना थेट डिक्टेशन देत . खाली येण्याआधीच संदर्भासाठी ते कांही वाचत असतील तर माहिती नाही पण , लिहिण्याआधी नोंदी काढल्या आहेत , आसपास संदर्भाची पुस्तकं पहुडलेली आहेत असे कांही चोचले त्यांचे नसत . स्तंभाचं डिक्टेशन नाना देत तेव्हा , असं लिहिता यायला पाहिजे आणि त्या सदराच्या नावानं वाचकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे असं मला तेव्हा नेहेमी वाटायचं . नानांची ‘असोसिएट मेमरी’ खूपच स्ट्रॉंग होती . मोठ्यांचे संस्कार कसे न कळत होतं जातात ते बघा , लेखनाचा तोच संस्कार माझ्यावर झाला ; अजूनही तो कायम आहे . सकाळी फिरतांना तयारी करून एकदा मन एकाग्र केलं की वृत्तपत्रीय काय किंवा आणि अन्य लेखन काय याच शैलीत करायची संवय मला लागली ‘डायरी’ या माझ्या सदर लेखनाचं पुस्तक ‘ग्रंथाली’नं प्रकाशित केलं . त्याच्या ‘बिटविन द लाईन्स’ या माझ्या मनोगतात नानांच्या या सदराचा आणि तसं आपल्याला लिहिता यावं याचा उल्लेख आहे . ते पुस्तक भेट म्हणून नानांना पाठवलं . तो उल्लेख वाचल्यावर त्यांचा फोन आला . त्यांनी कौतुक केलं आणि त्या उल्लेखाबद्दल कांहीसं आश्चर्यही व्यक्त केलं . मग मी ‘सागर’मधे गिरवलेल्या मुळाक्षरं आणि त्यांच्या संस्काराबद्दल विस्तारानं कृतज्ञतापूर्ण स्वरात सांगितलं . विस्तृत हंसत ‘चल , भेट कधी तरी’, म्हणून नानांनी बोलणं संपवलं .\nनाना जितके राजकारणी होते त्यापेक्षा जास्त सांस्कृतिक होते . किमान मी तरी त्यांना तसं बघत होतो . संपादक केवळ राजकीय भाष्यकार असून चालणार नाही तर तो सांस्कृतिक असेल तरच त्याची समाजमानवर पकड निर्माण होते हाही माझ्यावरचा संस्कार निशिकांत जोशी नावाच्या संपादकाचाच आहे . त्या काळात चिपळूण आणि नंतर कोंकणातल्या सर्व सांस्कृतिक उपक्रमांवर नानांची छत्रछाया असे ; या छत्रछायेत एक संपादक , कार्यकर्ता , आयोजक आणि रसिक अशा विविध भूमिकांत नाना वावरत असत . त्यामुळेच नाना कोंकणाचे सांस्कृतिक दूत न ठरते तर नवलच होतं .\nनाना माझ्यावर नाराज होण्याची वेळ आलीच . मी सागर आणि पर्यायानं चिपळूण सोडायचं ठरवलं . त्याची कारणं चार होती . एक- ‘सागर अँड चिपळूण इज नॉट कप ऑफ माय टी फॉर एव्हर’ हे मला पक्कं ठाऊक होतं . दोन- प्राथमिक शिक्षण संपलेलं असतांना पत्रकारीतेच्या पुढच्या शिक्षणासाठी आसमंतात झेप घ्यायला हवीच होती . तीन- कोल्हापूर आणि नागपूरहुन ऑफर आलेल्या होत्या . त्यातील नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाची निवड मी केलेली होती ; नागपूरचं विस्तीर्ण क्षितीज झेपावण्यासाठी मला तेव्हा खुणावत होतं . ( आता जगण्याच्या संध्याकाळी सांगायला हरकत नाही , चौथं कारण फारच व्यक्तीगत होतं आणि त्याबाबत आजवर मी फक्त मंगलाशी-माझ्या पत्नीशी बोललो आहे . ते म्हणजे तेव्हा माझं ब्रेक-अप झालेलं होतं आणि ‘जिस गली में तेरा घर हो बालमा , उस गली में पांव रखना नही’ अशी माझी मानसिकता झालेली होती . ) ‘सागर’ सोडण्याबद्दल मी एकदा नानांशी बोललो पण, त्यांना ती कल्पना काही पसंत पडली नाही . मी सागर सोडू नये असा त्यांचा स्वाभाविक आग्रह होता आणि तो मान्य न करणं हा माझा नाईलाज होता . डिसेंबर महिन्याचा पगार झाल्यावर रात्री कार्यालय सोडतांना माझी भूमिका सांगणारं एक पत्र लिहून नानांच्या टेबलवर ठेवलं आणि नागपूरला जाण्यासाठी पहाटेची पुणे बस पकडली…इकडे तिकडे भटकंती करुन २६ जून १९८१च्या संध्याकाळी मी नागपूरला पोहोचलो माझ्या आयुष्यात आणखी एक वेगळं वळण आलेलं होतं .\nनंतरही मी नानांना दोन-तीन पत्र पाठवली पण, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही . अशीच काही वर्ष गेली . या काळात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक बड्या असाईनमेंट माझ्या पदरात पडल्या . नागपूरहून मी लोकसत्ता आणि सकाळ या दैनिकांसाठी काम करु लागलो . नांव होत होतं ; समज वाढू लागलेली होती . ‘हुज हू’ कळायला लागलेलं होतं . आपल्याला भेटलेल्या एखाद्या माणसाची ऊंची कळायची असेल तर त्यासाठी आपण डोहखोल होण्याची गरज असते हे उमगलं होतं . राज्याच्या राजकारण , प्रशासन , साहित्य , समाजकारण या क्षेत्रात वावरतांना ‘मराठवाडा’ म्हणजे अनंतराव भालेराव , सोलापूर म्हणजे रंगा वैद्य म्हणजे संचार आणि कोकण म्हणजे नाना जोशी म्हणजे सागर हे प्रमाण समीकरण तेव्हा लक्षात आलं ; हे संपादक काय लिहितात , त्यांचा कल काय आहे हे जाणून घेण्याचा सर्वच क्षेत्रातील शीर्षस्थांचा कल असे . त्यातून या सर्व संपादकांची ऊंची समजली ; त्यांच्या शब्दांचं वजन समजलं . आपण कोणा दिग्गजांच्या हाताखाली पत्रकारितेची मुळाक्षरं गिरवली आहेत हे लक्षात आलं की ऊर भरुन येत असे ; अजूनही येतो . ( अति अवमूल्यन झाल्यानं या संपादकांसाठी पत्रकारीतेची शाळा किंवा विद्यापीठ हे शब्द मुद्दाम टाळले आहेत .) याच दरम्यान नाना विधानसभेवर निवडून आले . नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमची भेट झाली . नाना विधिमंडळाच्या परिसरात भेटले ; सोबत शुभदा वाहिनीही होत्या . मी वाकून नमस्कार केला . ‘मोठा झाला रे तू’, असं म्हणत नानांनी मला वर उचललं आणि त्यांचा रुसवा कायमचा संपला . आमच्यात पुन्हा कायम संपर्क निर्माण झाला . आम्ही अधून-मधून बोलू लागलो . पूलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं होतं ; आता आमच्या बोलण्यात एक मोकळेपणा आलेला होता . ‘लोकसत्ता’ सोडल्यावर ‘सागर’साठी मी लिहूही लागलो .\nअनीष पटवर्धन यानं मध्यंतरी दापोलीला माझ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता . त्याला अध्यक्ष म्हणून नाना येणार होते पण , प्रकृती ठीक नाही म्हणून ते आले नाहीत . ‘काही गंभीर नाही रे ’, असं ते फोनवर बोलतांना म्हणाले ; त्यांच्या आवाजात काही वेगळा कंपही जाणवला नाही . ते गंभीर आजारी आहेत असं कुणीच सांगितलं नाही . त्यांच्या मृत्युची बातमी आल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावल्या . ‘भेट रे , कधी तरी’ असं हक्कानं सांगणारं वडीलधारं व्यक्तीमत्व मृत्यू नावाच्या प्रदेशात नाहीसं झालं होतं .\nपहाटे लवकर जाग आली आणि त्या शांततेत लिहित किंवा वाचत बसलो की कधी कधी नाना जोशी , भालचंद्र दिवाडकर आणि ‘सागर’ची गाज ऐकू येते…चिपळूणचे दिवस आठवतात…अनेक गतकातर आठवणी उजळतात…\n( ‘दिवस असे की…’ या देशमुख आणि कंपनीच्यावतीने प्रकाशित होणार्‍या आगामी पुस्तकातील ‘चिपळूण’ या प्रकरणाचा संपादित मजकूर )\nकारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख...\n‘ पंकजाची संघर्षयात्रा ’...\nअचानक शस्त्र म्यान केलेल्या सुषमा स्वराज...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nआमचे प्रिय ‘सर’ महेश एलकुंचवार \nलालुंचा घोटाळा आणि जिगरबाज ‘ते’ चौघे \nदिल्ली दरबारी ‘शीला कि वापसी’\nमाणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…\nजयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर्थक चर्चा\nदिलखुलास आणि ऐटदार गवई…\nदत्ता पडसलगीकर आणि सतीश माथूर : आशा आणि अपेक्षाभंग \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nउड गया ‘राजहंस’ अकेला …\n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3134\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://ingoanews.com/tag/fishing", "date_download": "2019-01-16T10:03:32Z", "digest": "sha1:KAQG2MTKLXYVQHNKB7AOF4DNDBGK7GGY", "length": 7909, "nlines": 115, "source_domain": "ingoanews.com", "title": "FISHING Archives - In Goa 24X7", "raw_content": "\nएलईडी दिवे घातकच :डॉ लीला एडविन एलईडीमुळे भविष्यात मत्स्यदुष्काळाची भीती मच्छीमारी ट्रॉलरवर एलईडी दिवे बसविल्यास या दिव्यांमुळे मत्स्य धनाची नासाडी होणार असून मत्स्यदुष्काळ पडण्याची भीती रापणकार संघटनेने केली होती .गोव्यातील मच्छीमार संघटनेन याला केलेला विरोध हा सकारात्मक बदल आणेल असा विश्वास डॉ लीला एडविन यांनी व्यक्त केला एलईडी दिव्याचा प्रखर प्रकाशझोत ३५ मीटरपर्यंत खोल पाण्यात सोडतात. या प्रखर प्रकाश झोतामुळे मोठ्या मासळी बरोबरच मासळीच्या पिल्लांचीही स्थिती आंधळ्यासारखी होते व सगळीच मासळी जाळ्यात सापडते. अशा प्रकारे मासळीची पिल्ले मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडल्यास भविष्यात मत्स्यदुष्काळाची भीती रापणकारणी व्यक्त केली होतीRead More\nरापणकारांच्या जाळ्यात अडकली मासळी करंजाळेतील रापणकार झाले समाधानी मासेमारी बंदीचा काळ संपून चार दिवस उलटल्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी करंजाळेच्या रापणकारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासळी सापडल्यानं हे रापणकार आनंदित झालेत. या भागातील एकूण २१ रापणकार पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करत असतात. मासेमारी बंदीचा काळ संपल्यानंतर चार दिवस हे रापणकार मासळीसाठी जाळी टाकून बसले होते; मात्र म्हणावी तशी मासळी न मिळाल्यानं त्यांचा हिरमोड झाला होता. शनिवारी मात्र त्यांना अपेक्षित मासळी जाळ्यात सापडल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहू लागला. साधारण १० पाट्या मासळी जाळ्यात सापडल्याची माहिती यावेळी रापणकारांनी दिली.Read More\nदोन महिन्यांनंतर मासेमारी बंदी उठली मासेमारीसाठी बोटी गेल्या समुद्रात मत्स्यखवय्यांचीही लगबग झाली सुरू दोन महिन्यांच्या बंदीनंतर राज्यातील मासेमारी सोमवार, १ ऑगस्टपासून सुरू झाला. अनेक बोटी आणि मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाले असून मत्स्यप्रेमींना आता पाहिजे ते ताजे मासे खायला मिळतील, अशी अपेक्षा आहे. यंदा १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६० दिवसांचा कालावधी मासेमारी बंदीसाठी आखण्यात आला होता. मत्स्यप्रेमींना तो संपण्याची आणि नवीन ताजे मासे मिळण्याची अपेक्षा होती. तो बंदीचा कालावधी एकदाचा संपुष्टात आला असून मासेमारीसाठी व मासे खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी झाली होती. गोव्यातील मासेमारी बोटींवर काम करण्यासाठी कर्नाटक, ओरिसा,Read More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2019-01-16T11:03:06Z", "digest": "sha1:GNO6CTPYXWOBK4XKN5NA6R7QH5NHEGPV", "length": 32627, "nlines": 273, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "संजय सोनवणी साहित्य संमेलन निवडणुकीच्या रिंगणात ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nकाय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात\nजादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास\nडॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या- पुरोगामी महाराष्ट...\nसंजय सोनवणी साहित्य संमेलन निवडणुकीच्या रिंगणात\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nसोमवार, ऑगस्ट १२, २०१३\nसंजय सोनवणी साहित्य संमेलन निवडणुकीच्या रिंगणात\nप्रकाश पोळ 5 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nअखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नुकताच श्री. संजय सोनवणी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. साहित्यिक व प्रकाशक म्हणून श्री. सोनवणी यांचा साहित्याशी वयाच्या १३ व्या वर्षापासून संबंध असल्याची माहिती नुकतीच मला मिळाली. वयाच्या अवघ्या १३ वर्षापासून ते आजतागायत सातत्याने लेखन करणारा इतका मोठा लेखक या अलीकडच्या ३० – ३५ वर्षांत दुसरा कोणी आहे का लेखक म्हणून श्री. सोनवणी यांचे काही गुणविशेष या ठिकाणी सांगण्याचा मोह मला आवरत नाही. साहित्यात आजकाल वेगवेगळे जातीय प्रकार पडत चालले आहेत. कथा – कादंबरीचा लेखक ब्राम्हण असेल तर त्याचे कथानक ब्राम्हणी जातीपुरते मर्यादित असते, किंवा मग जास्तीत जास्त मराठा समजाला केंद्रस्थानी ठेऊन केलेले असते. हाच नियम जवळपास इतर जातींच्या लेखकांना लागू होतो. या पार्श्वभूमीवर ‘ असुरवेद ‘ व ‘ आणि पानिपत ‘ या कादंबऱ्यांचे नायकत्व दलित वर्गीयांना देण्याचे कार्य श्री. सोनवणी यांनी केले. खरे तर या ठिकाणी जातीपातीचा\nमुद्दा अनावश्यक आहे पण जातींनी विभागलेल्या या समाजाला जर सोनवणी यांचे कार्य समजावून सांगायचे असेल तर या दलित समाजाशी त्यांचा दुरान्वये देखील संबंध नाही. तरीही त्यांनी हे धाडस दाखवले. होय, याला धाडसचं म्हणावे लागेल. कारण यात नेहमीच्या धाटणीप्रमाणे खुनशी पाटील नाहीत कि गोडबोलणारे भटजीबुवा नाहीत. अत्यचार सहन करणारे दलित या कादंबऱ्यांमध्ये दिसून येत नाहीत उलट स्वकर्तुत्वाने चमकणारे दलित वर्गीय यातील खरे नायक आहेत. याहीपलीकडे जाऊन श्री. सोनवणी आपल्या ‘ महार कोण होते ‘ या ग्रंथात महार समाजाच्या निर्मितीविषयी एक महत्त्वाचा सिद्धांत तर मांडला आहेच पण ज्या पुरुषसूक्ताच्या आधारे आजवर समाजाचे चार वर्णांत विभाजन केले गेले होते ते पुरुषसुक्त कसे प्रक्षिप्त आहे, हे पुराव्यासह त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या ठिकाण मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने लिहावे वाटते कि, स. १९५६ साली बाबासाहेबांच्या निधनाने त्यांचे जे कार्य खंडित झाले होते ते पुढे नेण्याचे कार्य अर्धशतकाने का होईना पण नियतीने श्री. सोनवणी यांच्या हस्ते पार पाडून घेतले. याखेरीज ‘ दहशतवादाची रूपे ‘ या आपल्या शोध निबंधवजा ग्रंथात सोनवणी यांनी, जागतिक दहशतवादाची जी चिकित्सा केली आहे ती देखील अभ्यासनीय अशीच आहे. दहशतवादाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्वरूप विविध धर्मांच्या उदय – अस्तासोबत आणि धार्मिक संघर्षात कसकसे बदलत गेले याचा त्यांनी संदर्भ ग्रंथांच्या आधारे आढावा घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. तसेच एक इतिहास संशोधक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी केलेल्या लेखन कामगिरीचा उल्लेख आधी आलेला आहे, पण मराठी वाचकांना इतिहास म्हटले कि फक्त शिवशाही व पेशवाई आठवते. तर या काळाच्या बाबतीत देखील सोनवणी यांनी जे कार्य केले आहे ते अजोड असे आहे. उदा. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा उध्वस्त करण्याचे जे प्रयत्न अलीकडच्या २ - ३ वर्षात झाले,त त्यावेळी वाघ्याच्या अस्तित्वाविषयी ठोस पुरावे मांडणाऱ्यांमध्ये फक्त एकटे ��ोनवणी हेच होते ‘ या ग्रंथात महार समाजाच्या निर्मितीविषयी एक महत्त्वाचा सिद्धांत तर मांडला आहेच पण ज्या पुरुषसूक्ताच्या आधारे आजवर समाजाचे चार वर्णांत विभाजन केले गेले होते ते पुरुषसुक्त कसे प्रक्षिप्त आहे, हे पुराव्यासह त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या ठिकाण मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने लिहावे वाटते कि, स. १९५६ साली बाबासाहेबांच्या निधनाने त्यांचे जे कार्य खंडित झाले होते ते पुढे नेण्याचे कार्य अर्धशतकाने का होईना पण नियतीने श्री. सोनवणी यांच्या हस्ते पार पाडून घेतले. याखेरीज ‘ दहशतवादाची रूपे ‘ या आपल्या शोध निबंधवजा ग्रंथात सोनवणी यांनी, जागतिक दहशतवादाची जी चिकित्सा केली आहे ती देखील अभ्यासनीय अशीच आहे. दहशतवादाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्वरूप विविध धर्मांच्या उदय – अस्तासोबत आणि धार्मिक संघर्षात कसकसे बदलत गेले याचा त्यांनी संदर्भ ग्रंथांच्या आधारे आढावा घेतला आहे तो कौतुकास्पद आहे. तसेच एक इतिहास संशोधक आणि अभ्यासक म्हणून त्यांनी केलेल्या लेखन कामगिरीचा उल्लेख आधी आलेला आहे, पण मराठी वाचकांना इतिहास म्हटले कि फक्त शिवशाही व पेशवाई आठवते. तर या काळाच्या बाबतीत देखील सोनवणी यांनी जे कार्य केले आहे ते अजोड असे आहे. उदा. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा उध्वस्त करण्याचे जे प्रयत्न अलीकडच्या २ - ३ वर्षात झाले,त त्यावेळी वाघ्याच्या अस्तित्वाविषयी ठोस पुरावे मांडणाऱ्यांमध्ये फक्त एकटे सोनवणी हेच होते हि घटना गेल्या वर्षातीलच आहे आणि जवळपास सर्व महाराष्ट्र प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे या घटनेचा साक्षीदार आहे. यशवंतराव होळकर हे एक उत्तर पेशवाईमधील अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व. या ऐतिहासिक पुरुषाला शक्य तितके बदनाम करण्याचे प्रयत्न इतिहासकारांनी केले होते. प्रातःस्मरणी ज्याचे नाव घेऊ नये अशा लोकांच्या यादीत यशवंतरावाचा समावेश करण्यात आला होता, त्यावरून त्याच्याविषयी किती गैरसमज लोकांच्या मनात रुजवला गेला होता याची कल्पना करावी. परंतु, याच यशवंतरावाचे खरेखुरे पण संक्षिप्त असे चरित्र श्री. सोनवणी यांनी लिहून एका इतिहास नायकाचा खऱ्या अर्थाने उद्धारच केला आहे असे म्हणता येईल. यापूर्वी श्री. ना. सं. इनामदार यांनी आपल्या ‘ झुंज ‘ या कादंबरीमधून यशवंतरावाचे जे चित्रण केले होते ते प्रशंसनीय असले तरी त्याची प्रतिमा आहे तशीच ठेऊन वाचकांची सहानुभूती मिळवणारे असे होते. त्या उलट श्री. सोनवणी यांनी अस्सल पत्रे आणि संदर्भ साधनांच्या आधारे लिहिलेले यशवंतरावाचे चरित्र अधिक सरस आहे.\nप्रकाशक म्हणून सोनवणी यांची कामगिरी तर अधिकचं वेगळी आहे. नव्या लेखकांना आधार देणारा प्रकाशक अशी त्यांची थोडक्यात ओळख करून देता येईल. स. १८९३ साली प्रसिद्ध झालेले मुरलीधर अत्रे लिखित ‘ सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र ‘ स. २०१३ मध्ये पुनःप्रकाशित करणे हे व्यावसायिकदृष्ट्या सध्याच्या कोणत्याही प्रकाशकाला न परवडणारी गोष्ट. याचे कारण असे कि, या चरित्राची एकही परत भारतात उपलब्ध नव्हती. त्याहीपलीकडे म्हणजे मल्हारराव होळकरावर असे कोणी लेखन केले आहे याची फारशी कोणाला माहितीही नव्हती. विशेषतः, पानिपत अभ्यासकांना तर नाहीच नाही या पार्श्वभूमीवर श्री. सोनवणी यांच्या कार्याचे वेगळेपण लक्षात येते.\nब्लॉग लेखनाच्या माध्यमातून श्री. सोनवणी यांनी केलेल्या लेखनाचा आढवा घ्यायचा म्हटले तरी तो एक वेगळा ग्रंथच होईल. परंतु, आपली विविध विषयांवरील संशोधने, जोडीला कथा – कादंबरी लेखन सुरु असताना प्रासंगिक घटनांवर सातत्याने लेखन करून लोकांना विचार करण्यास भाग पाडण्याचे महत्त्वाचे कार्य श्री. सोनवणी वेळोवेळी पार पाडत आले आहेत. माझ्या मते, हि त्यांची कामगिरी अवर्णनीय अशीच आहे. कारण, वाचकांना विचार करायला भाग पाडणारे लेखन आजकाल कितीजण करतात हाच खरा संशोधनाचा विषय आहे. असो, एक लेखक आणि प्रकाशक म्हणून नवोदितांच्या ( लेखक – प्रकाशक या अर्थाने ) नेमक्या काय समस्या आहेत याची त्यांना जितकी जाण आहे व त्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचे जे धैर्य त्यांच्या अंगी आहे ते लक्षात घेता साहित्य संमलेनाच्या अध्यक्षीयपदी निवडून येण्यातच साहित्य क्षेत्रातील नवोदित आणि उपेक्षित लेखक वर्गाचे खरे हित आहे असे माझे स्पष्ट मत आहे. तर असे हे प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व सध्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीय निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत, ते भरघोस मतांनी निवडून येवोत अशी माझी मनोमन इच्छा आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nस. १७५६ साली बाबासाहेबांच्या निधनाने त्यांचे जे कार्य खंडित झाले होते ते पुढे नेण्याचे कार्य अर्धशतकाने का होईना पण नियतीने श्री. सोनवणी यां���्या हस्ते पार पाडून घेतले.\nश्री. सोनवणी भरघोस मतांनी निवडून येवोत अशी माझी मनोमन इच्छा आहे.\nह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा \nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण खून करणाऱ्या भ्याड गोडसेवादी, सनातनवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक���षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kesari-chandrahar-patil-suffers-loss-as-abhijeet-katke-and-sagar-birajdar-win-their-respective-ties/", "date_download": "2019-01-16T10:27:33Z", "digest": "sha1:36Y3ID3DHPOVL2KEQBYITUJVR34U2E2Z", "length": 18120, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Maharashtra Kesari: चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का तर अभिजित कटके, सागर बिराजदारची विजयी सलामी", "raw_content": "\nMaharashtra Kesari: चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का तर अभिजित कटके, सागर बिराजदारची विजयी सलामी\nMaharashtra Kesari: चंद्रहार पाटीलला पराभवाचा धक्का तर अभिजित कटके, सागर बिराजदारची विजयी सलामी\nपुणे : समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशी अनेक रंगतदार कुस्त्या झाल्या.\nयात महाराष्ट्र केसरी गटात अनेक मातब्बर मल्लांना पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. यात सर्वाधिक धक्कादायक निकाल होता, तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा. हिंगोलीच्या गणेश जगतापने त्याला चितपट केले. अभिजित कटके, सागर बिराजदार यांनी विजयी सलामी दिली.\nभूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गादी विभागात सांगलीच्या चंद्रहार पाटीलची पहिल्या फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापशी लढत होती. या लढतीत चंद्रहार पाटीलचे पारडे जड मानले जात होते.\nत्यामुळे चंद्रहार पाटीलला या स्पधेर्तील प्रबळ दावेदारांपैकी एक मानले जात होते. चंद्रहारची कुस्ती पाहण्यासाठी मैदानावर कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. चंद्रहारची गणेश जगतापसोबत लढत होती. गणेश जगतापने पहिल्याच फेरीत दुहेरी पट काढला. यानंतर चंद्रहार पाटीलने फ्रंट साल्तो डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. यानंतर अवघ्या दीड मिनिटांत गणेशने चंद्रहारला चितपट केले.\nपुणे शहरच्या अभिजितची सलामीची लढत पुणे जिल्ह्याच्या शिवराज राक्षेविरुद्ध होती. दुखापतीमुळे शिवराजने ही लढत सोडली. त्या वेळी अभिजित ७-२ने आघाडीवर होता.\nअभिजित कटके याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात क��ली आणि ३ गुणांची कमाई केली. यानंतर शिवराजने दुहेरी पटाची पकड करुन २ गुणांची कमाई केली. मध्यंतरानंतर अभिजितने आपला आक्रमक खेळ कायम राखला. पण शिवराजला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले.\nलातूरच्या सागर बिराजदारसमोर पहिल्या फेरीत मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधवचे आव्हान होते. यात सागर बिराजदारने विक्रांत जाधवला ४-०ने नमविले. पहिल्या फेरीत सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला.\nयानंतर सागर बिराजदारने एक गुण घेत आघाडी घेतली. दोन्ही मल्लांनी नकारार्थी कुस्ती करायला सुरुवात केली. मात्र, सागरने वेळीच सावरत आपले कौशल्य दाखवले. त्याने साल्तो डाव टाकला आणि गुणांची कमाई केली. सागरने विक्रांतला नंतर फारशी संधीच दिली नाही.\nबिडच्या अक्षय शिंदेने पुण्याच्या सचिन येलभरला नमविले. ही कुस्ती काहीशी वादग्रस्त ठरली. पहिल्या फेरीत सुरुवातीला सचिनने पहिला गुण घेतला. अक्षयने सचिनला तोडीस तोड लढत दिली.\nपहिल्या फेरी अखेर सचिन ३-२ने आघाडीवर होता. दुस-या फेरीत दोन्ही मल्लांनी वेळकाढूपणा केला. पण लढत संपायला आणि अक्षयने गुण घेण्याची एकच वेळ झाली. नियमानुसार (अखेरचा गुण घेणारा मल्ल विजयी) पंचांनी अक्षयला विजयी ठरविले. पण वेळ संपल्याचा सचिन समर्थकाचा दावा होता. त्यामुळे दोन्ही मल्लांचे समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि आयोजकांनी मध्यस्थी केली. यानंतर पोलिसांनाही समर्थकांना आवर घालण्यासाठी यावे लागले. अखेर पंचांचा निर्णय कायम ठेवून अक्षयला विजयी घोषित करण्यात आले.\nदरम्यान, माती गटात सोलापूरच्या माउली जमदाडेने नगरच्या योगेश पवारला चितपट केले, तर गोकुळ आवारेने किरण भगतला पुढे चाल दिली. याच गटात साईनाथ रानवडे, बाळा रफीक, विलास डोईफोडे यांनी आपले आव्हान राखले.\nकोल्हापूर जिल्ह्याच्या सौरभ पाटीलने वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत गादी विभागात ६१ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. सौरभ पाटीलने अंतिम फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेवर ४-०ने मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत आबासाहेबने पुणे जिल्ह्याच्या तुकाराम शितोळेचे आव्हान ६-४ने परतवून लावले.\nतर, दुस-या उपांत्य लढतीत सौरभ पाटीलने कल्याणच्या जयशे साळवीवर ७-०ने विजय मिळवला. यानंतर तुकाराम शितोळे आणि प्रकाश कोळेकर यांनी ब्राँझपदकाची कमाई केली. ब्राँझपदकासाठीच्या लढतीत तुकारामने अहमदनगरच्या सागर राऊतला चितपट केले, तर सांगलीच्या प्रकाशने कल्याणच्या जयेशवर ६-०ने विजय मिळवला.\nगादी विभागात ८६ किलो गटात पिंपरी-चिंचवडच्या प्रसाद सस्तेने सुवर्णपदक मिळवले. त्याने अंतिम फेरीत साता-याच्या संजय सूळवर मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत प्रसादने कोल्हापूर जिल्ह्याच्या हृषीकेश पाटीलला ९-३ने नमविले, तर संजयने अहमदनगरच्या अक्षय कावरेवर ८-४ने विजय मिळवला.\nहृषीकेश आणि अक्षयने ब्राँझपदक मिळवले. ब्राँझपदकाच्या लढाईत हृषीकेशने सोलापूर जिल्ह्याच्या शिवाजी पवारला १०-०ने, तर अक्षयने धुळ्याच्या मयूर लोकरेला १०-०ने नमविले.\n*महाराष्ट्र केसरी गट – माती विभाग – दुसरी फेरी – तानाजी झुंजुरके वि. वि. हेमंत गरुड, कपिल सनगर वि. वि. कुणाल शेळके, पोपट घोडके वि. वि. शकील पठाण, नवनाथ पालवे वि. वि. राहुल पवार, वालरफीक शेख वि. वि. सुनील रेवनकर, विलास डोईफोडे वि. वि. अतुल पाटील, अनंत मढवी वि. वि. खंडू चिंचपाडकर, साईनाथ रानवडे वि. वि. उदयराज पाटील, ज्ञानेश्वर जमदाडे वि. वि. योगेश पवार, किरण भगत पुढे चाल वि. गोकुळ आवारे, शुभम जाधव वि. वि. उमेश ठाकरे, देविदास घोडके वि. वि. तन्वीर शेख, ज्ञानेश्वर गोचडे वि. वि. अनिल गुंजाळे, आमीष मोरे वि. वि. चेतन सोनटक्के, राजेंद्र राजभाने वि. वि. वैभव तुपे, सूरज निकम वि. वि. विजय धुमाळ.\nगादी विभाग -पहिली फेरी – शुभम जैस्वाल वि. वि. हर्षद माळी, विष्णू खोसे वि. वि. भरत जोंजाळकर, महादेव सरगर वि. वि. राहुल, दत्ता धनके वि. वि. प्रतिक भक्त, कौतुक डाफळे वि. वि. अतिक शेख, गौरव गणोरे वि. वि. दिग्विजय देवकाते, महेश वि. वि. कुलदीप पाटील, मोहसीन सौदागर वि. वि. ए. शेख.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/all/page-5/", "date_download": "2019-01-16T10:07:38Z", "digest": "sha1:DBDKI7SM2IIZ4Q3ZVPPEFRBQXCZH652E", "length": 10634, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आसाराम- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nअटक टाळण्यासाठी बापूची धडपड\nहा सोनिया आणि राहुल गांधींचा कट, बापूची आगपाखड\nबापूवर खून,जमीन घोटाळ्याचेही आरोप\nआसाराम बापूंना मुदत वाढ नाहीच \n'ती' मुलगी मनोरुग्ण, बापूच्या पुत्राचा उलटा आरोप\nबापूंभोवती फास आवळला, देश सोडून जाण्यास मनाई\nराजस्थान पोलिसांनी आसाराम बापूंला बजावले समन्स\nनराधमांना फासावर लटकवा - सुषमा स्वराज\nआसाराम बापूंविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल\nब्लॉग स्पेस Jun 26, 2013\nबाबा तुला शोधू कुठं \nबापूंचे बोल, होळी खेळल्याने पाण्याचा होतो सदुपयोग\nआसाराम बापूंच्या भक्तांचा पत्रकारांवर हल्ला\nतरूणींच्या तोकड्या कपड्यांवर बंदी घालावी -अबु आझमी\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cushions-covers/latest-cushions-covers-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:11:27Z", "digest": "sha1:IH5QUW57R3JFM5HRLA3ZPIXHRFSVGC5H", "length": 18704, "nlines": 444, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कशिवस & कव्हर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest कशिवस & कव्हर्स Indiaकिंमत\nताज्या कशिवस & कव्हर्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कशिवस & कव्हर्स म्हणून 16 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 2964 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक मिसर पलायन पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 2 43 18 कमी*६८ 58 कमी ग्रे 347 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कशीव & कव्हर गेल्या तीन महिन्यांत सुरू मेट्रो लिविंग पलायन पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 2 46 कमी*६६ कमी ब्लू Rs.69 किंमत सर्वात महाग एक लुक्सएरॉन पेबबल्स ब्लॅक पिल्लोव जात Rs. 12,075 किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कशिवस & कव्हर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 2964 उत्पादने\nशीर्ष 10 कशिवस & कव्हर्स\nथे इंटेललॅक्ट बाजार एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 2 41 कमी*७२ कमी मुलतीकोलोर\nग्रियहं पोलका पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 2 4 5 कमी*६९ कमी ब्राउन\nनिवृत्ती स्त्रीपीडा पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 2 27 कमी*१७ कमी मुलतीकोलोर\nहोमी फुंक एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर 50 कमी*५० कमी मुलतीकोलोर\nअववेशोमे एम्ब्��ॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी ब्राउन औरंगे\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी ब्राउन\nव हंडफाबी गेओमेट्रीक पिल्लउ कव्हर 50 कमी ब्राउन\nव हंडफाबी चेकेरेड पिल्लउ कव्हर 50 कमी मुलतीकोलोर\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी गोल्ड\nथे इंटेललॅक्ट बाजार एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 4 41 कमी*७२ कमी गोल्ड\nथे इंटेललॅक्ट बाजार एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 4 41 कमी*७२ कमी पूरपले गोल्ड\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी रेड\nअववेशोमे प्रिंटेड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी पेच\nथे इंटेललॅक्ट बाजार एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 4 41 कमी*७२ कमी पेच गोल्ड\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी येल्लोव\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी पूरपले ग्रीन\nपोबा सेल्फ डेसिग्न पिल्लउ कव्हर 2 कमी*२७ कमी ग्रीन\nग्रियहं चेकेरेड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 2 4 5 कमी*६९ कमी ब्लू\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी डार्क ब्लू ब्लू\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी येल्लोव ब्लू\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी ब्लू\nअववेशोमे एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 5 78 कमी लीगत ब्लू ब्लू बेरीज\nथे इंटेललॅक्ट बाजार एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 4 41 कमी*७२ कमी ग्रीन ब्लू\nथे इंटेललॅक्ट बाजार एम्ब्रॉयडरीड पिल्लउ कव्हर पॅक ऑफ 4 41 कमी*७२ कमी ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/use-yes-bank-atm-without-card-and-pin-118010600006_1.html", "date_download": "2019-01-16T09:52:51Z", "digest": "sha1:OI75VAHAKYEI4T7B4242MJXNPKGMFPEM", "length": 10076, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाविन्यपूर्ण एटीएम, पिनची किंवा कार्डची गरज नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाविन्यपूर्ण एटीएम, पिनची किंवा कार्डची गरज नाही\nयेस बँक आता नाविन्यपूर्ण एटीएम आणत आहे. जे वापरण्यासाठी पिनची किंवा कार्डची या दोघांची गरज असरणार नाही. यासाठी येस बँकेने फिनटेक क्षेत्रातील कंपनी नियरबाय टेकसोबत करार केला आहे. ग्राहक रिटेलर्सकडेच पैसे जमा करु शकतील आणि तिथूनच पैसे काढूही शकतील. नियरबायने ही सेवा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मिळूनही काम केलं आहे.\nयासाठी पे नियरबाय अॅपचा वापर स्मार्टफोनवरही करता येईल. यामुळे काही रिटेलर्स ग्राहकांसाठी आधार-एटीएम आणि आधार बँक शाखेच्या रुपात काम करु शकतील. यातूनच कॅश जमा करणं किंवा काढण्याची सुविधा मिळेल, असं येस बँकेने म्हटलं आहे. ग्राहक आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करुन पैसे काढू शकतील किंवा इतर व्यवहार करता येतील.\n1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार\nएसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार\nलवकरच सर्वच एटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा\nआता दहा रुपयाची नवी नोट येणार\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nआता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ...\nआर्थिकदृट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक���षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती ...\nराज यांचे मोदी, भक्त आणि शहा यांच्यावर फटकारे पहा व्यंग ...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4290", "date_download": "2019-01-16T09:55:39Z", "digest": "sha1:VRD3BEJKMM25WAN5AVKHGAWZTDIAUGWE", "length": 9507, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाडयात प्लास्टिक मुक्तीसाठी नगरसेवकांची रॅली | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » वाडयात प्लास्टिक मुक्तीसाठी नगरसेवकांची रॅली\nवाडयात प्लास्टिक मुक्तीसाठी नगरसेवकांची रॅली\nवाडा, दि. १२: स्वच्छ वाडा, सुंदर वाडा व प्लास्टिकमुक्त वाडा शहर अभियानाअंतर्गत वाडा नगरपंचायत प्रशासनामार्फत गुरुवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘प्लास्टिकचा वापर बंद करा, वाडा शहर प्लास्टिक मुक्त करा’ आदी घोषणा देत नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर व उपनगराध्यक्षा उर्मिला पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, नगरसेविका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी संपूर्ण शहरात रॅलीद्वारे फिरून जनजागृती केली.\nया रॅलीद्वारे वाडा शहरातील नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे तसेच वाडा शहर स्वच्छ सुंदर व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत स्वच्छता समितीचे सभापती रामचंद्र जाधव, भाजपचे गटनेते मनिष देहेरकर, संदिप पवार, शिवसेनेचे प्रकाश केणे, नगरसेवक, मुख्याधिकारी, कर्मचारी आणि सर्व क्षेत्रातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nPrevious: डहाणू येथे विराट हिंदू सम्मेलनाची जोरदार तयारी. डॉ. मोहन भागवत रहाणार उपस्थित\nNext: पर्यावरण रक्षणासाठी शासकीय समिती होणार गठीत\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.prithvi.net.in/", "date_download": "2019-01-16T10:55:25Z", "digest": "sha1:AZKCD6HYLJWNVUCJCGCKKTA26ELJKPPB", "length": 8038, "nlines": 58, "source_domain": "www.prithvi.net.in", "title": "Prithvi Academy", "raw_content": "\n\" आत्मविश्वासाची जाणीव \"\nविश्वनाथ पाटील सरांशी बोलल्यानंतर आत्मविश्वासात नेहमीच वाढ होते. आपणही काहीतरी करू शकतो याची खात्री पटते. माझ्या तयारी दरम्यान पाटील सरांनी केलेले मार्गदर्शन मला खूपच उपयुक्त ठरले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता आले.\n– प्रशांत ��ोले (डी. वाय. एस. पी.)\n\" नवी उमेद \"\n\" पृथ्वी अकॅडमी \" चे विश्वनाथ पाटील सर हे माझ्या आयुष्यातील अत्यंत प्रभावी व आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे . स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अपयशामुळे जेव्हा जेव्हा खचल्यासारखे वाटले तेव्हा पाटील सरांनीच नव्या उमेदीचा मंत्र दिला. त्याचा जप करीतच मी आज या पदावर पोहचलो आहे.\n– मिनल कांबळे (IRS)\n\" योग्य मार्गदर्शन \"\nनोकरीसोबत अभ्यास करीत असल्याने मला नियमित क्लास करता आला नाही. परंतु पृथ्वी अकॅडमी मधील पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज मात्र मी अत्यंत नियमितपणे सोडविल्या. त्याचा मला तयारीत सुधारणा करण्यासाठी खूप फायदा झाला. मुलाखतीच्या तयारीसाठी विश्वनाथ पाटील सरांचे मार्गदर्शन लाभले.\n– पूनम पाटील (डी. वाय. एस. पी.)\n\" योग्य मार्गदर्शन \"\nबहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत \"पृथ्वी अकॅडमी \" मधील विकेण्ड बॅच मी जॉईन केली. आधीच्या प्रयत्नात अपयश आल्यावर पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे पुन्हा जिद्दीने तयारी केली. ' पृथ्वी अकॅडमी 'तील योग्य मार्गदर्शन आणि पाटील सरांनी दाखवलेली दिशा यामुळेच एम. पी. एस. सी. त यशस्वी होऊ शकले.\n– प्रियांका मानकर ( नायब तहसिलदार )\n\" दर्जेदार टेस्ट सिरीज \"\nएम. पी. एस. सी. ची तयारी करताना सराव चाचण्या सोडविणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ' पृथ्वी अकॅडमी ' च्या टेस्ट सिरीज आयोगाच्या दर्जाच्या असतात. या टेस्ट सिरीजमुळेच मुख्य परीक्षेत माझे ४० ते ५० गुण वाढले. मुलाखतीच्या तयारीसाठीही विश्वनाथ पाटील सरांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले.\n– भूषण अहिरे ( उपजिल्हाधिकारी )\n\" यशाचा मार्ग \"\nआधीच्या वर्षी तयारीसाठी येऊन गेलेला विद्यार्थी बारकाव्यासहीत लक्ष्यात ठेवण्याचे पाटील सरांचे कसब आश्चर्यकारक आहे. माझ्या तयारी दरम्यान सरांनी जे - जे सांगितले ते - ते सर्व केले आणि मी यशस्वी झालो. सांगितलेल्या मार्गावर पावले टाकल्यानेच मला हे यश मिळाले.\n– संदीप मिटके ( डी. वाय. एस. पी.)\nस्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे विषयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन मी विश्वनाथ पाटील सरांकडून शिकलो. विविध संकल्पना खूप सोप्या शब्दांत त्यांनी स्पष्ट केल्या. मुख्य म्हणजे उत्तर लिहिताना नेमकेपणा आणण्याचे तंत्र, त्यासाठी आकृत्या व नकाशांचा योग्य वापर हे मी 'पृथ्वी अकॅडमी' मध्येच शिकलो.\n– विजय कुलांगे ( IAS )\nयश मिळविणे म्हंटल की कसोटीला उतरणं आलंच. UPSC परीक्षा याला अपवाद नाही. कल्पनेचं रूपांतर वास्तवात करण्यासाठी उरात उर्मी आणि अंगात धमक असावी लागते. इथं प्रश्न असतो तो दुर्दम्य इच्छाशक्तीचा, अढळ आत्मविश्वासाचा, अविरत कष्टाचा आणि सुयोग्य मार्गदर्शनाचा या प्रश्नाचे उत्तर म्हणजे विश्वनाथ पाटील सर आणि 'पृथ्वी अकॅडमी'.\n– श्रीधर पाटील ( IAS )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2019-01-16T09:48:21Z", "digest": "sha1:DIMLVF2QVBJH5YPGFCBBE4RH2E2KULOY", "length": 26531, "nlines": 266, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "क्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nही बहुजनांची संस्कृती नाही\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिश...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १��� - क्रीडासंस्कृती...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सां...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पु...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका\nबाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्...\nमहात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय द��ण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, एप्रिल ०७, २०११\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nविश्वचषक अंतिम सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बी.सी.सी.आय. ने प्रत्येक खेळाडूला एक करोड रुपये देण्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला आणि गर्भश्रीमंत असणाऱ्या सर्व खेळाडूंवर बक्षिसांच्या रुपाने करोडो रुपयांची उधळण झाली. खेळाडूंना पैसा देण्यास आमचा विरोध नाही. परंतु क्रिकेटकडे इतके लक्ष देत असताना या देशातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न नजरेआड करून चालणार नाहीत. जे लोक देशासाठी आपली जमीन देतात. त्यांच्या जमिनीवर अनेक प्रकल्प उभे राहतात, त्या लोकांना मात्र आपले गाव सोडून आश्रीतासारखं दुसऱ्याच्या गावात राहायला लागतं. त्यांच्या मुला-बाळांच्या शिक्षणाची आबाळ होते. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हजारो लोक दररोज संघर्ष करत आहेत. खेळाडूंना सामना जिंकल्यावर बक्षीस देण्यासाठी जशी तत्परता दाखवली, तशी तत्परता प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी का दाखवली जात नाही त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकावं लागतं. काबाडकष्ट करावे लागतात. यांनी केलेल्या त्यागामुळे प्रकल्प उभे राहतात. त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. तरीही ज्यांनी त्याग केलाय त्यांच्याकडे पाहायला सरकारला सवड नाही. क्रिकेटचा सामना हरला तर आपण रागाने लालबुंद होतो. खेळाडूंना शिव्या देतो. जर सामना जिंकला तर रस्त्यावर येवून जल्लोष करतो. खूप आनंदित होतो. परंतु या देशात लाखो लोक अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. त्याचे भान कुणाला आहे. या देशात अनेकांना आजही माणसाप्रमाणे स्वाभिमानी जीवन जगता येत नाही त्याचा खेद आपणाला वाटत नाही त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी वणव��� भटकावं लागतं. काबाडकष्ट करावे लागतात. यांनी केलेल्या त्यागामुळे प्रकल्प उभे राहतात. त्याचा लाभ संपूर्ण देशाला होतो. तरीही ज्यांनी त्याग केलाय त्यांच्याकडे पाहायला सरकारला सवड नाही. क्रिकेटचा सामना हरला तर आपण रागाने लालबुंद होतो. खेळाडूंना शिव्या देतो. जर सामना जिंकला तर रस्त्यावर येवून जल्लोष करतो. खूप आनंदित होतो. परंतु या देशात लाखो लोक अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. त्याचे भान कुणाला आहे. या देशात अनेकांना आजही माणसाप्रमाणे स्वाभिमानी जीवन जगता येत नाही त्याचा खेद आपणाला वाटत नाही या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी काय प्रयत्न होतात या देशात हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी काय प्रयत्न होतात चार-दोन हजार रुपयांची सरकारी मदत मिळाली म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न सुटला असे समजायचे का \nअनेकांना वाटेल काय हा माणूस आहे. भारताने विश्वचषक जिंकला त्याचा आनंद साजरा करायचा राहिला बाजूला आणि काहीतरी बरळत बसलाय. माझी एकच विनंती आहे. विश्वचषक जिंकल्याचा आनंद जरूर साजरा करा. पण ते करत असताना आजही भारतातील लाखो लोक काय जीवन जगत आहेत ते विसरू नका. त्या उपेक्षित लोकांची मुले आजही प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्याही भविष्याचा विचार आपणाला करावा लागेल. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. लाखो लोक आपल्या मुलभूत अधिकारांसाठी रोज संघर्ष करताहेत. तरीही सरकारला त्यांच्याकडे बघावसं वाटत नाही. त्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची जबाबदारी आपली नाही का कारण त्या लोकांनी त्याग केला नसता तर आपणाला अनेक सोयी-सुविधांपासून वंचित राहावं लागलं असतं. स्वतंत्र ( कारण त्या लोकांनी त्याग केला नसता तर आपणाला अनेक सोयी-सुविधांपासून वंचित राहावं लागलं असतं. स्वतंत्र () भारताचं दुर्दैव हे कि इथे माणसांच्या मुलभूत हक्क-अधिकारापेक्षा इतर गोष्टींनाच जास्त महत्व दिले जाते. ज्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे त्यांनाच अनेक सवलती दिल्या जातात. त्यांच्यावरच पैशाची उधळण केली जाते. पण जे खरोखर वंचित, उपेक्षित आहेत त्यांच्या वाटयाला केवळ निराशाच आली. क्रिकेटच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जसे आपण रस्त्यावर आलो त्याचप्रमाणे वंचित लोकांच्या हक्कासाठी सर्वजण रस्त्यावर उतरले पाहिजेत.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-151901.html", "date_download": "2019-01-16T10:22:50Z", "digest": "sha1:UHQKL7DGWIPK5MBDGGT3F2MRIGEHTZT5", "length": 14930, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मितवा'च्या टीमशी गप्पा", "raw_content": "\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बना���ंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO : SBI म्हणते 'आम्ही विचारत नाही, तुम्ही सांगू नका' तुम्हालाही आलाय का असा मेसेज\n...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ\nVIDEO : हे बॉलिवूड कलाकार भारतात करू शकत नाही मतदान\nVIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल\nVIDEO: 'आया रे सबका बाप रे', ठाकरे सिनेमाचं म्युझिक लाँच\nVIDEO : हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...\nVIDEO : फेसबुकच्या ऑफिसमध्ये दीपिका पदुकोण पोहोचली हॉट अवतारात\nVIDEO : ...म्हणून ‘ठाकरे’ सिनेमात या सीनवेळी भावुक झाला नवाजुद्दीन\nVIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’\nVIDEO : रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा\nVIDEO : जिमच्या एका तासासाठी हजारो रुपये देते ही स्टार\nVIDEO : ...म्हणून अनुपम खेर यांनी The Accidental Prime Minister सिनेमा नाकारला होता\n#TRPमीटर : 'स्वराज्यरक्षक संभाजी' टीआरपीचं गणित बदलणार, टीव्हीवर नवा ट्रेंड\nVIDEO फरहानच्या मुलींनी शिबानीला 'छोटी माँ' म्हणून स्वीकारलं\nVIDEO : ठाकरेंची व्यक्तिरेखा उभी करताना कस लागला - सारंग साठे\nVIDEO : तरुणपणीच्या सुनीताबाई साकारणं मोठं आव्हान - इरावती हर्षे\nVIDEO : ...म्हणून 'भाई व्यक्ती की वल्ली' दोन भागात - महेश मांजरेकर\nVIDEO : पु.ल. माझ्या सोबतच असतात - सागर देशमुख\nVIDEO : निकची गिटार ऐकता ऐकता प्रियांकाला लागली डुलकी\nVIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे\nVIDEO : संभाजी महाराज कोणाला देणार शिक्षा\nVIDEO : Bigg Boss 12 - विजेता आधीच ठरलाय, घोषणा होणं बाकी\nVIDEO : प्राजक्ता माळीची अनोखी युरोप सफर\nVIDEO : 'या' अभिनेत्रीनं स्वीकारलं सोनिया गांधींच्या भूमिकेचं आव्हान\nVIDEO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nVIDEO : खान कुटुंबीयांची ख्रिसमस पार्टी, वाढदिवसाआधी सलमानचा अतरंगी डान्स व्हायरल\nVIDEO : सिद्धार्थ जाधवनं सांगितलं रणवीरच्या एनर्जीचं सिक्रेट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्य�� कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nमोदी सरकारची नवी योजना, आता ATM मधून मिळणार मोफत औषधं\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanka-chopra-nick-hollywood-marriage-302020.html", "date_download": "2019-01-16T10:01:46Z", "digest": "sha1:UCLNNB62P3EHGAGC56O77W75PGHBW7TP", "length": 15622, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांका चोप्राच्या लग्नात सामील होणार 'ही' शाही जोडी", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता म��गेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nप्रियांका चोप्राच्या लग्नात सामील होणार 'ही' शाही जोडी\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हाॅलिवूड गायक निक जोन्सच्या साखरपुड्याचे रितीरिवाज संपन्न झाले. त्यांनी त्यांच्या नात्यावर आॅफिशियल मोहोर उमटवली.\nमुंबई, 23 आॅगस्ट : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हाॅलिवूड गायक निक जोन्सच्या साखरपुड्याचे रितीरिवाज संपन्न झाले. त्यांनी त्यांच्या नात्यावर आॅफिशियल मोहोर उमटवली. प्रियांकाच्या कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तींकडून कळलेल्या माहितीनुसार लग्नाची तयारी सुरू झालीय. निकची इच्छा आहे, हे लग्न लवकरात लवकर व्हावं. मध्यंतरी त्यानं दिलेल्या मुलाखतीत त्याला लहान मुलं आवडतात असं म्हटलं होतं. कदाचित हा इशारा प्रियांकाकडे असू शकतो. असो. प्रियांकानं लग्नाच्या याद्या बनवायला सुरुवात केलीय.\nअसं म्हणतायत, प्रियांकाच्या लग्नात तिचे खास मित्र मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी सामील होतील. प्रियांका आणि मेगन मार्कलची मैत्री सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे हे दोघं लग्नाला नक्की येतील. शिवाय ब्रिटिश राॅयल जोडीनं मित्रमैत्रिणीच्या लग्नाला जायचं नाही, असा काही प्रोटोकाॅल नाहीय.\nत्याबरोबर हाॅलिवूडचे इतर स्टार्सही लग्नाला उपस्थितीत असतील. पहिल्यांदाच बाॅलिवूडच्या लग्नात हाॅलिवूडची हजेरी पाहायला मिळणार आहे. बाॅलिवूड-हाॅलिवूडचा हा जलवा नक्कीच अनोखा असेल एवढं नक्की.\nनिक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.\nप्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: hollywoodmarriagenickpriyanka chopraनिक जोन्सप्रियांका चोप्राहाॅलिवूड\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nKasautii zindagi Kay 2 : अनुरागच्या जवळ येण्यासाठी कोमलिकानं सुरू केलं प्लॅनिंग\nजयललितांची भूमिका करणार का ही लोकप्रिय अभिनेत्री\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0/videos/", "date_download": "2019-01-16T09:55:32Z", "digest": "sha1:ZOMH437JSOUF67A77H2JAN2VADE7P7US", "length": 12329, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जुन्नर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियाती�� या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nहायवेवर गाडीसमोरच आला बिबट्या, नंतर काय घडलं\nपुणे, 23 नोव्हेंबर : जुन्नर तालुक्यातील उसशेतीत बिबट्याचे दर्शन नित्याचं झालं आहे. आता तर हे बिबटे महामार्गावरही सहजपणे पाहायला मिळत आहेत. सध्या नारायणगाव येथील नारायणवाडी परिसरातून गेलेल्या बाह्यवळण रस्त्यावर काही युवकांनी मध्यरात्री बिबट्यांच्या विविध हालचाली टिपल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. शिवाय या व्हिडिओला टॅग लाईन दिलीय ती पण लक्षवेधी आहे. 'बिबट्या पहायचाय.. नारायणगाव बायपासला या...' या टॅगलाईनसह बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. दरम्यान, असं असलं तरीही दुसरीकडे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरणही पाहायला मिळत आहे.\nविहिरीवरुन ट्रक गेला निघून, आश्चर्यकारक व्हिडिओ\nVIDEO : मराठा आरक्षणासाठी तरुण महावितरण टॉवरच्या टोकावर बसले\nमहाराष्ट्र May 7, 2018\nमहिला विशेष : 'या' गावात कुणीही उपाशी राहत नाही \nजुन्नरला विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर\n'बैलगाडा शर्यती सुरू कराव्या'\nलाखभर भाकरी, 35 कढय्या आमटी ; जुन्नरमध्ये यात्रेचा महाप्रसाद \nपुण्यात साप तस्कर जेरबंद, घरात सापडले 125 विषारी साप\nदुसऱ्या टप्प्यात पण भाजपचं अव्वल \n'सुट्टे पैसे देणारी माणुसकी भिंत'\nविक्रांत मित्र मंडळ, जुन्नर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/hasin-jahan-demands-rs-10-lakh-a-month-as-maintenance-from-mohammad-shami/", "date_download": "2019-01-16T10:13:34Z", "digest": "sha1:ZRHECVLLTFVFODBCIQVMNSQ5CSUR375Q", "length": 8775, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हसीन जहॉंंने शमीकडे मागितली इतक्या लाखांची पोटगी", "raw_content": "\nहसीन जहॉंंने शमीकडे मागितली इतक्या लाखांची पोटगी\nहसीन जहॉंंने शमीकडे मागितली इतक्या लाखांची पोटगी\nभारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहॉंंने अलिपोर कोर्टामध्ये शमी विरोधात खटला दाखल केला आहे. ही तक्रार दाखल करताना कोर्टाने शमी आणि अन्य संबधीत लोकांच्या विरोधात नोटीस बजावली आहे. त्यांना 15 दिवसांत आपले म्हणने मांडण्याची मुदत दिली आहे.\nतसेच स्वच: च्या आणि मुलीच्या पालन-पोषणासाठी महिना 10 लाख रुपयाच्या पोटगीची मागणी पण हसीन जहॉंंने केली आहे.\n“खटल्याची लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी आम्ही कोर्टाची पायरी चढलो. समन्स सुनावल्यानतंर त्यांनी कोर्टात 15 दिवसांत हजर होऊन आपली बाजू मांडावी असे कोर्टाने सुनावले. पुढची सुनावणीची तारीख 4 मे आहे “, असे हसीन जहॉंंचे वकील झाकीर हुसैन यांनी सांगितले.\nतिने मोहम्मद शमी, त्याची आई अंजुमन अरा बेगम, बहीण सबिना अंजुन, भाऊ मोहम्मद हसीब अहमद आणि हसीबची पत्नी शमा परवीन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच 8 मार्च रोजी कोलकातामध्ये पोलीस ठाण्यात नोदंवलेल्या तक्रारीतही ह्या सगळ्यांची नावे होती.\n” हा खटला पोटगीसाठी असून तो आधीच्यापेक्षा वेगळा आहे. शमीने एकही रूपया दिला नसुन जहॉंंच्या दर महिन्याच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याने पाठवलेला 1 लाख रुपयाचा चेक पण परत आला आहे “, असेही हुसैन यांनी म्हटले.\nशमी वर्षाला 100 कोटी कमवतो म्हणून त्याच्यासाठी ही रक्कन छोटी आहे. आम्ही 7 लाख हसीनसाठी तर 3 लाख मुलीसाठी मागत आहोत, असेही हसीनच्या वकिलांनी सांगितले.\nयावेळी हसीन म्हणाली, ” माझी सगळीकडून हार झाली आहे. मी त्याला दिल्लीला पण भेटायला गेले होते. तिथे मी सात दिवस होते. तेव्हा तो माझ्याशी कसे वागला हे मी कधीच विसरणार नाही.या दरम्यान तो मुलीला पण फक्त एकदाच भेटला. तो आमची कोणतीच जवाबदारी घेत नसल्याने मी पोटगीची मागणी करत आहे.”\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेल�� इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/waman-howal-116122400002_1.html", "date_download": "2019-01-16T09:49:21Z", "digest": "sha1:Z3G2YXRD6ECLOA7X7GKIHCR5G6IT22GA", "length": 11188, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन\nज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.\nमूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ उच्च शिक्षणा���ाठी मुंबईला आले. त्यांची पहिली कथा माणूस (१९६३) कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, यशवंत, राजश्री, वसुधा, धनुर्धारी आदी मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटाआडवाटा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मजल्याचं घर, पाऊसपाणी या कथा इंग्रजी, फ्रेंच भाषेत अनुवादित झाल्या आहेत. जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही त्यांची लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत. शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकर यांच्या नंतरच्या पिढीतील प्रमुख कथाकथनकार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. कथाकथनासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या कथांमधून दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन घडते. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्टीमधील रहिवाशांचे आयुष्यही त्यांच्या कथांमधून रेखाटले.\nप्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार\nराजकवी भा.रा. ताम्बे साहित्य कृती पुरस्कारांसाठी पुस्तक आमंत्रित \nज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन\nजब्बार पटेल यांना गदिमा पुरस्कार जाहीर\nज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nबारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...\nहातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...\nरेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...\nSouth Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...\nकर्नाटकमधल्या गावांमध्ये बफेलो रेसचं आयोजन केलं जातं. या शर्यतीला 'कंबाला' म्हणतात. ...\nथकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक\nआमचा 60-70 टक्के शरीर पाण्याने बनले आहे. जेव्हा आमच्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होते तर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/talathi-arrestd-mohol-taking-bribe-116552", "date_download": "2019-01-16T10:54:23Z", "digest": "sha1:H3MRYIO3JFN25CH3QQXAZJUUZ75S6TUH", "length": 12254, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "talathi arrestd in Mohol for taking bribe मोहोळमध्ये लाच घेताना तलाठ्याला पकडले | eSakal", "raw_content": "\nमोहोळमध्ये लाच घेताना तलाठ्याला पकडले\nमंगळवार, 15 मे 2018\nमोहोळ - बिनशेती प्लॉटची नोंद धरुन ही जमिन पुढील कारवाईसाठी पाठविण्याच्या कामी मागीतलेली तीन हजाराची लाच स्विकारताना नरखेड येथील तलाठ्याना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना नरखेड ता मोहोळ येथील तलाठी कार्यालयात मंगळवार ता 15 रोजी दुपारी सव्वाबारा वाजता घडली. साहिल शहाजहान पठाण (33) असे रंगेहात पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे\nमोहोळ - बिनशेती प्लॉटची नोंद धरुन ही जमिन पुढील कारवाईसाठी पाठविण्याच्या कामी मागीतलेली तीन हजाराची लाच स्विकारताना नरखेड येथील तलाठ्याना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना नरखेड ता मोहोळ येथील तलाठी कार्यालयात मंगळवार ता 15 रोजी दुपारी सव्वाबारा वाजता घडली. साहिल शहाजहान पठाण (33) असे रंगेहात पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे\nया संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, नरखेड येथील रामचंद्र गरड यांच्या पत्नीच्या नावे नरखेड येथे बीनशेती प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या दस्ताची ऑनलाईन नोंद धरून पुढील कारवाईसाठी पाठविण्याची विनंती गरड यांनी तलाठी पठाण यांच्या कडे केली. या कामासाठी तलाठी पठाण याने गरड यांच्या कडे तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.\nदरम्यान, गरड यांनी सोलापुर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुन तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अरूण देवकर यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक कविता मुसळे, पोलिस निरीक्षक वैभव मारकड व पथकाने नरखेड येथील तलाठी कार्यालयाजवळ स���पळा लावला दुपारी पठाण हे कार्यालयात गरड यांच्याकडुन लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले.\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nजानेवारीतच 29 गावांत टॅंकर\nअमरावती : विभागातील पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. आताच अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील 29 गावांना टॅंकरने पाणी पुरवण्यात येत...\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nरोजगार सेवकाला लाच घेताना अटक\nगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचा गोठा मंजूर करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोजगार...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/videos/", "date_download": "2019-01-16T10:54:01Z", "digest": "sha1:UYBEQMSDHS772XRD3IVHKGDUM5GAT7FC", "length": 12052, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आंध्र प्रदेश- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nक���्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर संपला\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : पेट्रोल पंपाचं मालक व्हायचंय मग 'असा' करा अर्ज\nतुम्ही जर पेट्रोल पंप उघडायचा विचार करत असाल तर हिंदुस्तान पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या इंधन कंपन्यांनी तुमच्यासाठी सुवर्ण संधी आणली आहे. देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिटेल आऊटलेट डिलरचे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे डिलरशीप घेऊन लाखो रुपये कमवण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. हरियाणा, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, आसाम, केरळ, मणिपूर, मेघालय, नागालॅण्ड, ओडिसा, पाँडिचेरी, पंजाब, सिक्किम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, दिव-दमण, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये उघडू शकता तुम्ही पेट्रोल पंप.\nग्वालियर स्टेशनजवळ 'बर्निंग ट्रेन'चा थरार\nआंध्रात झाली तशी चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी नाशिकच्या आयोजकांनी खबरदारी घेतलीये का\nटॉक टाइम :उष्माघातापासून बचाव\nनक्षली घेतायत हेलिकॉप्टर पाडण्याचं प्रशिक्षण\nराज्यासह देशभरात दुष्काळाचं सावट\nमहाराष्ट्र Nov 13, 2013\nकातिर्की एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये महापूजा\nआंध्रावर वीजेचं संकट, 50 हजार कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा\nमुंबईत ऑईल रिफायनरीजवर अतिरेकी हल्ल्याचं सावट\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/all/page-3/", "date_download": "2019-01-16T10:21:19Z", "digest": "sha1:DNQCWGJQMZ5QIASQN66XWDJRPKPF32FP", "length": 11060, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या ��ाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nमॅग्नेटिक महाराष्ट्रात आश्वासनांचा पाऊस \nमॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 ची आज सांगता झाली.\nटेक्नोलाॅजी Feb 14, 2018\n जिओकडून ग्राहकांना ‘व्हॅलेंटाइन’ गिफ्ट\nजिओची प्रजासत्ताक दिनाची आॅफर, डेटा मिळेल दिवसाला 1.5 जीबी \nदावोसमध्ये आज मोदींचं भाषण 'या' मुद्द्यांवर करणार भाष्य\nमहाराष्ट्र Jan 8, 2018\nभारतात फोन धारकांची संख्या 97 कोटी पार वर्षभरात 83 लाखांनी वाढ\n#RIL40 : रिलायन्स इंडस्ट्रीचा फॅमिली डे-सोनूचे गुंजले सूर\n#RIL40 : रिलायन्स इंडस्ट्रीचा फॅमिली डे\n#RIL40 : रिलायन्स जगातील टाॅप 20 कंपन्यांमध्ये सहभागी होऊ शकते आणि होणारच -मुकेश अंबानी\n#RIL40 : एका व्यक्तीच्या दूरदृष्टीने बनलं रिलायन्स-मुकेश अंबानी\n10 टक्के आर्थिक विकासदराचं आव्हान पेलणं सध्यातरी खडतर- अरुण जेटली\nमहाराष्ट्र Nov 23, 2017\nकर्जमाफीतील दिरंगाईला सरकार जबाबदार नाही-चंद्रकांत पाटील\n'रुग्णालय तुमच्या दारी' ; रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम\n'जिओ'ची ग्राहकांना दिवाळी भेट, आज 'या' आॅफरवर 100% कॅशबॅक\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anvyartha-news/bacchu-kadu-sentenced-1-yr-imprisonment-1618573/", "date_download": "2019-01-16T10:21:57Z", "digest": "sha1:MRKYWJVKZHGXSRMWY3S6HXRAXNXC3QNP", "length": 15001, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bacchu Kadu sentenced 1 yr imprisonment | प्रहारी मार्गाना वेसण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nकिमान कायदे तयार करणाऱ्यांचे वर्तन तरी कायद्याला धरून असावे असे लोकशाहीत अपेक्षित असते.\nकिमान कायदे तयार करणाऱ्यांचे वर्तन तरी कायद्याला धरून असावे असे लोकशाहीत अपेक्षित असते. त्याला सुरुंग लावण्याचे काम अचलपूरचे आमदार बच्चू कडू सातत्याने करीत आले आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयाने सुनावलेली कैद हा अपेक्षाभंगाचा सज्जड पुरावाच आहे. उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील राजकारण सभ्य व सुसंस्कृत असल्याच्या समजाला छेद देण्याचे काम या शिक्षेने केले आहे. याआधी उमरेडचे आमदार सुधीर पारवे यां���ा, एका शिक्षकाला मारहाण केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा झाली होती. ते प्रकरण वरच्या न्यायालयात तडजोडीने मिटले, पण लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर लागलेला कलंक मात्र कायम राहिला. विधिमंडळात लोकशाहीचे गोडवे गायचे आणि बाहेर मात्र तिला पायदळी तुडवायचे. असले प्रकार बच्चू कडू सातत्याने करीत आले आहेत. मंत्रालयापासून ते जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालयापर्यंत त्यांनी अनेकदा हात उगारला आहे. ‘असे केल्याशिवाय लोकांची कामेच होत नाहीत’, असा मुलामा ते असल्या बेकायदा कृत्यांना देत असतात व यातून लोकप्रियता मिळते असा त्यांचा भाबडा() समज आहे. ते पराभूत होईपर्यंत तरी हा समज कायम राहील असे सध्याचे चित्र असले तरी निकोप लोकशाहीसाठी हा प्रकार घातक आहे. वाढत्या अपघातांमुळे संतप्त होऊन पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या बच्चू कडूंना या घटनेनंतर अपघाताचे प्रमाण घटले का, असा प्रश्न कुणीच विचारला नाही. त्यामुळेच ते सतत हिंसेचे समर्थन करणारी प्रमेये मांडत असतात व शिक्षा झाल्यावरसुद्धा लोकांच्या हितासाठी असा प्रहारी लढा सुरूच राहील, असेही म्हणत असतात. आजकाल कुणाही राजकारण्याला शिक्षा झाली की, मग गरिबांवरील अन्याय आठवतो. बच्चू कडूसुद्धा आता याच पंक्तीत जाऊन बसले आहेत. सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी तसेच प्रशासनातील दिरंगाई, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी व्यवस्थेने अनेक कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. आमदार असलेल्या बच्चू कडूंजवळ तर या मार्गासोबतच विशेषाधिकाराचे कवचसुद्धा आहे. तसे करण्याऐवजी थेट कायदा हातात घेणे यालाच ते प्रमुख आयुध समजत असतील तर ते चूकच. बच्चू कडूंना मतदारसंघात लोकप्रिय असल्याचा मोठा अभिमान आहे. मात्र, कायद्याच्या कोंदणात न बसणारी अशी लोकप्रियता बरेचदा तकलादू असते याचे भान अजून त्यांना आलेले नाही. लोकप्रतिनिधींनी लोकांची कामे करण्यासोबतच समाजापुढे आदर्श निर्माण होईल अशी कृती करणेसुद्धा अपेक्षित असते; परंतु हिंसक कार्यपद्धतीतून कडू नेमका कोणता आदर्श निर्माण करत आहेत, असा प्रश्न या शिक्षेच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. संतापाच्या भरात घडलेली कृती एखादवेळी माफ करता येईल, पण कडूंकडून सातत्याने होत असलेले हिंसेचे तोंडी समर्थन काही निराळेच सांगते. अन्यायाविरुद्ध प्रहार करण्यासाठी ���्रहार नावाची संघटना चालविणारे कडू हे प्रहार म्हणजे जणू प्रत्यक्ष ठोसाच आहे, असे वागत असल्याचे या निकालानंतर म्हणता येते. लोकप्रियता मिळवण्यासाठी हाच एकमेव व सोपा मार्ग आहे असा समज या आमदाराने करून घेतला असेल तर ते अजूनही मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असे खेदाने नमूद करावे लागते. अभ्यासू, प्रामाणिक, कायद्याचा आदर करणारे व चर्चेतून प्रश्न सोडवण्यावर गाढा विश्वास असलेले असंख्य लोकप्रतिनिधी या राज्याने बघितले आहेत. त्याऐवजी बालिश प्रहारी मार्ग वापरणारे आमदार असतील, तर न्यायालयाची त्यांना वेसण हवीच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n...आणि हार्दिक पांड्या झाला घरकोंबडा\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2822", "date_download": "2019-01-16T10:22:12Z", "digest": "sha1:DUJ4KSBC7FCUV7ZVPWCJ6CSHNZ67B6H4", "length": 7365, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवीन दशकाच्या उंबरठ्यावर.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /नवीन दशकाच्या उंबरठ्यावर..\nगणेश चतुर्थीच्या सर्व मायबोलीकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना शुभेच्छा.\nआज मराठी तिथीनुसार मायबोली.कॉम ११ व्या वर्षात पदार्पण करते आहे.\nदहा वर्षांपूर्वी सुरू केलेलं हे साधं पान. मराठीसाठी आपल्याला जमेल तसं जमेल तितकं काहीतरी क���ायचं, इतकी छोटी इच्छा. खाज म्हणा हवं तर. तेंव्हा वेब नावाचं प्रकरण फारतर २ वर्ष जुनं असेल. तांत्रीकदृष्ट्या मराठीतर सोडाच, पण इंग्रजीखेरीच कुठल्याही भाषेतून प्रकाशित करण्याची अडचण होती. साठवण्याची जागा, बँडवीड्थ वगैरे सगळ्याच गोष्टी खूप महाग होत्या. मुक्त प्रणाली सॉफ्टवेअर अगदीच मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते. आम्ही काही केलं असं म्हणण्यापेक्षा, आम्ही मायबोली सुरू करण्याचं निमित्त झालं असं म्हणुया. कारण जगभरचे मराठी भाषिक असं काहि व्हावं याची वाट पहात होते. मायबोलीवर उदंड प्रेम करून त्यानी दिलेल्या प्रतिसादामुळे परत कधी मागे वळून बघावं लागलं नाही. डॉट कॉमच्या फुग्यामधे ज्या वेगाने वेबसाईट सुरु झाल्या, तशा बंदही पडल्या. मायबोलीकरांच्या पाठींब्यामुळे सुदैवाने मायबोली आजही अस्तित्वात आहे. पण काळाबरोबर मायबोलीला बदलणं भाग आहे. म्हणूनच स्वत्:च्या पायावर उभं रहाण्यासाठी भक्कम आर्थिक पाया तयार करते आहे, व्यक्तिकडून संस्थेकडे वाटचाल करते आहे. पण एक गोष्ट अजूनही अगदी तशीच आहे. १९९६ मधे \"आम्ही कोण\" मधे लिहिल्याप्रमाणे\n'सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्हाला, मायबोलीवरच्या पाहुण्याना, मायबोलीकरांना, मायबोली लाडकी वाटते, आपली वाटते. तुमची ही आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं यातच या खटाटोपाचं सार्थक आहे.\"\nभेटी, सरासरी दर महिन्यात १०७,७००\n+ पृष्ठवाचने, सरासरी दर महिन्यात १,३७८,०००\n+ वेळोवेळी मदत करणारे स्वयंसेवक / हितचिंतक १३०\n+ दहा वर्षातला एकूण खर्च, डॉलरमधे १६, ८३०\n+ पाच तासापेक्षा कमी झोप मिळालेल्या रात्री १०४०\n= गेली दहा वर्ष जगभरच्या मराठी माणसांना एकत्र करणारं हे जिव्हाळ्याचं कुटुंब अमूल्य\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/municipality-election-result-in-Kankavli/", "date_download": "2019-01-16T10:07:20Z", "digest": "sha1:2KSXGDUFKPRIDEIRVM4BLDK4MWEA7H74", "length": 5104, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवली न. पं. आज निकाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवली न. पं. आज निकाल\nकणकवली न. पं. आज निकाल\nकणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडण��कीची मतमोजणी गुरुवारी (दि. 12) सकाळी 10 वाजल्यापासून कणकवली तहसील कार्यालयात होणार आहे. त्यासाठी सहा टेबल लावण्यात येणार आहेत.प्रत्येक फेरीत सहा प्रभाग अशा तीन फेरींत ही मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. या मतमोजणीत कणकवली नगरपंचायतीवर सत्ता कोणाची याचा फैसला दुपारी 12.30 वाजेपर्यंत होणार आहे. निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सौ. नीता सावंत-शिंदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने आणि अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. कणकवली न. पं. च्या नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार आणि 17 नगरसेवकपदांसाठी 58 अशा एकूण 62 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी होणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहायक आणि एक शिपाई असे कर्मचारी असणार आहेत. तसेच सहाही टेबलवर उमेदवारांचे प्रतिनिधी असणार आहेत. प्रभाग 1 ते 17 यानुसार मतमोजणी होणार असून प्रत्येक प्रभागात नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेली मते आणि त्या प्रभागातील नगरसेवकपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी मोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीनंतर सहा प्रभागांतील उमेदवारांचे निकाल स्पष्ट होणार आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या निकालासाठी प्रभाग 17 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Panchayat-Raj-Committee-visited-the-Zilla-Parishad/", "date_download": "2019-01-16T10:04:31Z", "digest": "sha1:YYXDWRD5F7QVAPKE2RWNCQWIX5LAQW5A", "length": 8953, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पी. आर. सी. च्या नावाखाली अधिकार्‍यांचे उखळ पांढरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पी. आर. सी. च्या नावाखाली अधिकार्‍यांचे उखळ पांढरे\nपी. आर. सी. च्या नावाखाली अधिकार्‍यांचे उखळ पांढरे\nपाटण : गणेशचंद्र पिसाळ\nपंचायत राज समिती तथा पीआरसी मुळे त्याअंतर्गत विविध खात्यांचे शुद्धीकरण झाले. गेले काही महिने मान्यवर अधिकारी व कर्मचार्‍यांना अगदी धनाजी, संताजीप्रमाणे दिवसरात्र ही समितीच डोळ्यासमोर होती. मात्र एकदाची समिती येवून गेल्याने वरिष्ठांसह कनिष्ठांनीही सुटकेचा श्‍वास घेतला. वास्तविक जिल्हा परिषद सेस फंडातून यासाठीच्या खर्चाची तरतूद असतानाही याच समितीच्या खर्चाच्या नावाखाली महाकाय वर्गण्या गोळा झाल्याच्याही चर्चा आहेत. जर अधिकारी व कर्मचारी खरोखरच प्रामाणिक आहेत तर मग त्यांनी अशा भेटींना भिण्याचे कारणच काय याशिवाय अशा वर्गण्या त्यातील अलिशान खर्च अथवा अन्य तरतुदी या निश्‍चितच संशयास्पद आहेतच. मधल्या मध्ये यात काहींनी आपले उखळ पांढरेही करून घेतल्याच्या चर्चा आहेत.\nगेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात पी. आर. सी. येणार म्हणून भल्याभल्यांना झोप लागत नव्हती. परंतु अखेर ही समिती आली आणि गेलीही त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानेही सुटकेचा श्‍वास घेतला. वास्तविक अशा समित्या येणे हे शासकीय सोपस्कार असो किंवा कर्तव्य यात प्रामाणिकपणे काम करणार्‍यांना घाबरायचे काहीच कारण नाही. या समितीला भलेही विशेष अधिकार असले तरी ते विनाकारण कोणावरही पूर्वग्रहदूषित कारवाई करणारच नाहीत. मात्र तरीही याचा प्रचंड बागुलबुवा करण्यात आल्याने सर्वच जण गेले काही दिवस प्रचंड तणावात होते. या समितीच्या भेटीसाठी येणारा खर्च यासाठी अनेक जिल्हा परिषदांच्या सेस फंडातून तरतुदी केल्याचे ऐकिवात आहे.\nतर जर ही समिती शासकीय व दौराही शासकीय तर मग त्यापाठीमागे अलिशान सेवा सुविधा पुरविण्याचे कारणच काय असा सामान्यांचा प्रश्‍न आहे. याशिवाय जर तरतुदी आहेत तर मग वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यन्त ज्या काही महाकाय वर्गण्या गोळा करण्यात आल्या त्यापाठीमागचे गौडबंगालही जनतेसमोर येणे गरजेचे आहे. कारण वरच्या अधिकार्‍याने खालच्या व त्याने त्याच्याखालच्या कर्मचार्‍यांना यासाठी बंधन, तगादा लावला.वेळप्रसंगी दबाव, कारवाईची भिती दाखवूनही अशा वर्गण्या गोळा करण्यात आल्याच्याही चर्चा असतील तर मग याचा नक्की खर्च झाला किती, जमा किती व शिल्लक किती याचा कोठेही हिशेब अथवा अहवाल नाही. त्यामुळे वरच्यांच्या नावाखाली खालच्यांनी केलेल्या या उद्योगाची चौकशी तर व्हायलाच पाहिजे.\nयाशिवाय यात गोळा झालेली व खर्च झालेली रक्कम वेगवेगळी असल्याने मग मधल्या अधिकार्‍यांनी यातही हात मारला आहे का स्वतःची वर्गणी तर नाहीच शिवाय या मलिद्यावरही डल्ला मारल्याने काहींचा यात डबल धमाका झाल्याच्याही रंगतदार चर्चा आहेत. एकूणच एकदाची ही समिती येवून गेली तीची अलिशान खातीरदारीही झाली तर’ काम कमी मात्र कागदोपत्री हमी’ येथे मिळाली. त्यामुळे मग या प्रशासकीय यंत्रणेला शिस्तीसाठी येथे सहा महिन्याला पी. आर. सी. यावी असे सामान्यांचे मत आहे. तर त्याचवेळी हा अलिशान खर्च कशासाठी व त्यासाठीचे वर्गणी बंधन व त्यातही आपले उखळ पांढरे करून संपूर्ण यंत्रणेलाच बदनाम करणार्‍यांची चौकशी व ठोस कारवाईही व्हावी असेही यात भरडलेल्यांचे मत आहे.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80.html", "date_download": "2019-01-16T09:41:35Z", "digest": "sha1:SHPN3RAGLBDJSNPQWGSCFMXHNN2ZG4HV", "length": 29855, "nlines": 175, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी... » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nBlog ‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…\n‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…\nआपण एक समंजस समाज म्हणून बहुसंख्येनं जशी चर्चा करायला हवी ती करत नाही, अनेक बाबींचा मुलभूत विचार करत नाही; अशी होणारी तक्रार रास्तच आहे. त्यामुळे जे काही तथाकथित मंथन घडत असतं ते फारच वरवरचं असतं, अनेकदा तर ती एक गल्लतच असते. थोडक्यात आभासी प्रतिमांच्या आहारी जाणं, हे आपल्या समाजातील बहुसंख्यांचं व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. यात मिडियाही आघाडीवर असतो. मिडियात व्यक्त झालेली मत ऐकून/वाचून कोणतीही खातरजमा न करता, खोलात न जाता समाजातील हे बहुसंख्य लोक त्यांचं एक पुन्हा आणखी वेगळं मत बनवतात, हा आणखी एक वेगळं लोचा असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर, सध्या आपल्या राज्यात सुरु असलेल्या मोर्चांच्या राजकारणाचं देता येईल. सर्वच मोर्चात व्यक्त झालेला संयमित आक्रोश, पाळली गेलेली शिस्त, ठेवली गेलेली शांतता, याचं आपल्याला कौतुक आहे; ते असायलाही हवंच. प्रत्यक्षात मात्र अशा, जाती-धर्मांच्या निघणाऱ्या या मोर्चाचं अर्थकारण नेमकं कसं आहे, या मोर्चानी समाज कसा दुभंगतोय, माणसं परस्परांकडे संशयाच्या नजरेनं कशी बघू लागली आहेत- प्रचंड अशी धुम्मस निर्माण झालेली आहे आणि त्यातून राज्यातली सत्ता अस्थिर होतेय, अशा अनेक मुलभूत बाबींकडे बहुसंख्यांचं जायला पाहिजे तितक्या गंभीरपणे लक्ष जातच नाही.\nवैयक्तिक पातळीवरही आपण अशीच गल्लत करत असतो. म्हणजे, एखादा नेता/कलावंत/साहित्यिक बोलायला-वागायला गोड स्वभावाचा असेल, तर बहुसंख्यांना त्याच्या त्या गुणांचं जास्त कौतुक असतं. राजकीय नेतृत्व म्हणून त्याच्यात राजकीय समज, आकलन आणि कसब किती आहे, त्याचा प्रशासकीय वकूब काय आहे, त्याची दृष्टी समाजहिताचा विचार करता भविष्याचा वेध घेणारी आहे का, याचा तर्कनिष्ठ विचार न करता त्याच्या साधेपणाचंच गुणगान होत असतं, मंत्री असूनही त्याचं विमानाच्या रांगेत उभं राहणं किंवा रोखठोक बोलणं बहुसंख्यांना मोहित करतं. लेखक-कलावंताच्या सर्जनाबद्दल विचार न करता त्याच्या अहंकारी किंवा डाऊन टू अर्थ वर्तनाचा गवगवा करत होत असतो. परिणामी भक्त आणि टीकाकार, अंध भक्त आणि एकांगी डोळस, अतिरेकी अविवेकी प्रशंसक आणि आततायी अविवेकी टीकाकार असे गट/पंथ/संप्रदाय निर्माण होतात आणि ते समाज माध्यम ते खाजगी चर्चा अशा विविध ठिकाणी धुमाकूळ घालत वातावरण आणखी बिघडवत असतात.\nबहुसंख्य लोकांचा भ्रमनिरास करणारात सध्या मनोहर पर्रीकर हे आघाडीवर आहेत. बडबड करण्याच्या बाबतीत दिग्विजयसिंह, कपिल सिब्बल, आझम खान, गेला बाजार- महादेव जानकर, विनोद शेलार अनुराग कश्यप, सलमानखान अशा वाचाळवीरांना मागे टाकण्याचा चंगच जणू पर्रीकर यांनी बांधला आहे. ते देशाचे संरक्षण मंत्री आहेत आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते. थोडसं विषयांतर होईल तरी नमूद करतोच- मनोहर पर्रीकर आणि शरद पवार यांच्यात एक साम्य आहे. दोघेही कुठेही असोत त्या दोघांचाही जीव त्यांच्या राज्यात गुंतलेला असणं, हे ते साम्यस्थळ आहे पवार यांना दिल्लीत जायचं होतं ते पंतप्रधान म्हणून. पण, ते स्���प्न भंगलं आणि पी. व्हि. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शरद पवार (राज्याचं मुख्यमंत्रीपद सोडून) देशाचे संरक्षण मंत्री झाले तर; गोव्यात मुख्यमंत्री म्हणून राहण्याचे मनसुबे उधळल्यावर मनोहर पर्रीकर हेही संरक्षण मंत्रीच झाले, हा एक योगायोगच म्हणायचा का शोकांतिका, हे ज्याचं त्यानं ठरवावं. शरद पवार संरक्षण मंत्री झाल्यावर त्यांनी राज्याची धुरा सुधाकरराव नाईक यांच्यावर सोपविली होती. त्यावेळी मुंबईच्या ‘शरद पवार भक्त’ पत्रकारांनी एक ‘पुडी’ अशी सोडली होती की, दररोज सकाळी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे दिल्लीला फोन करुन शरद पवार यांना आज काय काय काम करायचं ते विचारतात आणि त्याची नोंद नीट स्पायरल नोट बुकात करून घेत कारभार हाकतात. ‘पुडी’ एवढ्यासाठी म्हंटलं की, नंतर याच सुधाकरराव नाईक यांनी शरद पवार यांची रीतसर राजकीय ‘शिकार’ केली होती पवार यांना दिल्लीत जायचं होतं ते पंतप्रधान म्हणून. पण, ते स्वप्न भंगलं आणि पी. व्हि. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शरद पवार (राज्याचं मुख्यमंत्रीपद सोडून) देशाचे संरक्षण मंत्री झाले तर; गोव्यात मुख्यमंत्री म्हणून राहण्याचे मनसुबे उधळल्यावर मनोहर पर्रीकर हेही संरक्षण मंत्रीच झाले, हा एक योगायोगच म्हणायचा का शोकांतिका, हे ज्याचं त्यानं ठरवावं. शरद पवार संरक्षण मंत्री झाल्यावर त्यांनी राज्याची धुरा सुधाकरराव नाईक यांच्यावर सोपविली होती. त्यावेळी मुंबईच्या ‘शरद पवार भक्त’ पत्रकारांनी एक ‘पुडी’ अशी सोडली होती की, दररोज सकाळी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे दिल्लीला फोन करुन शरद पवार यांना आज काय काय काम करायचं ते विचारतात आणि त्याची नोंद नीट स्पायरल नोट बुकात करून घेत कारभार हाकतात. ‘पुडी’ एवढ्यासाठी म्हंटलं की, नंतर याच सुधाकरराव नाईक यांनी शरद पवार यांची रीतसर राजकीय ‘शिकार’ केली होती सध्या गोवाचे मुख्यमंत्री दिगंबर कामत असेच आदेश मनोहर पर्रीकर यांच्याकडून घेतात अशी मिडियात चर्चा आहे. हे खरं असेल तर, मुख्यमंत्र्यांना कळसूत्री बहुल्यासारखा वागवणं हेही शरद पवार आणि मनोहर पर्रीकर यांच्यातील दुसरं साम्य आहे, असं म्हणायलं हवं. पण ते असो.\nमूळ मुद्दा पाकिस्तानवर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक’संबधी मनोहर पर्रीकर यांची अलिकडची काही उलट-सुलट, वा���ग्रस्त विधानं हा आहे. हे विधानं त्यांचे राजकीय विरोधक आणि मिडियाला मुळीच पटलेली नाहीत; स्वाभाविकपणे पर्रीकर बेसुमार टीकेला सामोरे जात आहेत. साधं राहणं, ‘आयआयटि’यन असणं हीच प्रतिमा असलेले पर्रीकर यांनी ‘असं’ काही बोलू नये असं त्यांच्या टीकाकारांना (यात नरेंद्र मोदी विरोधक, पर्रीकर विरोधक, भाजप-संघ आणि त्यांच्या हिंदुत्वाचे विरोधक असलेले सर्वजण आले) वाटतंय. एका राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, सरकारातील प्रमुख मंत्री आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ असलेले पर्रीकर कितीही ‘मनोहर’ असले तरी इतर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांप्रमाणेच ‘लोडेड’ बोलणार हे गृहीत धरायला कुणी तयारच नाहीये. गोव्यावरच्या सुटणाऱ्या नियंत्रणातून (पक्षी : सुभाष वेलिंगकर) आलेलं वैफल्यही त्यामागचं एक कारण आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधील सत्ताप्राप्ती गांधी घराण्याच्या स्तुतीच्या मार्गाने जाते तर भाजपतील सत्तेचा मार्ग रा. स्व. संघाच्या संमतीच्या पथावरून जातो, असं जे म्हटलं जातं, त्यातील साम्य, हे पक्ष वेगळे असले तरी नीट समजून घेतलं पाहिजे.\nगेल्या महिन्यात वयाच्या पंच्याहत्तरीनिमित्त एबीपी माझाच्या कट्ट्यावर, राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे कसे बोलत होते त्याची आठवण झाली. ‘जी सत्तेची पदे मिळाली, तो तुमचा हक्कच होता त्यात कोणाची कृपादृष्टी नव्हती’ अशा आशयाचं प्रतिपादन संपादक राजीव खांडेकर यांनी केलं तरी, ती गांधी कुटुंबियांची कृपाच होती असं सुशीलकुमार म्हणत राहिले. सुशीलकुमार शिंदे यांनी कृपा म्हणणं आणि मनोहर यांनी संघाची शिकवणूक असू शकते असं म्हणणं, यात काहीही फरक नाही, हे स्पष्टपणे नमूद करायला हवं ‘कृपा कटाक्षा’च्या बाबतीत सर्व राजकीय पक्षात राष्ट्रीय मतैक्य आहे, फक्त हा कटाक्ष टाकणारे गांधी, संघ, ठाकरे, मुलायम, मायावती, ममता, जयललिता असे आणि तो मिळवणारे बदलत जातात, हाच काय तो फरक आहे. प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसचा (घराणेशाही, भ्रष्टाचार, असंवेदनशीलता असा) कसाही असला तरी तो सुसंस्कार ठरत असेल तर रा. स्व. संघाची कथित शिकवणूक स्वयंसेवकांसाठी दुय्यमपणाची कशी ठरणार ‘कृपा कटाक्षा’च्या बाबतीत सर्व राजकीय पक्षात राष्ट्रीय मतैक्य आहे, फक्त हा कटाक्ष टाकणारे गांधी, संघ, ठाकरे, मुलायम, मायावती, ममता, जयललिता असे आणि तो मिळवणारे बदलत जातात, हाच काय तो फरक आहे. प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसचा (घराणेशाही, भ्रष्टाचार, असंवेदनशीलता असा) कसाही असला तरी तो सुसंस्कार ठरत असेल तर रा. स्व. संघाची कथित शिकवणूक स्वयंसेवकांसाठी दुय्यमपणाची कशी ठरणार ‘कृपा कटाक्ष’ असणारा प्रत्येकजण प्रत्येक ‘सर्जिकल स्ट्राईक’ची प्रेरणा अन्य कोणाला तरी देणं ही परंपराच आहे, हे विसरता येणार नाही.\nमनोहर गोपालकृष्ण प्रभू पर्रीकर हे मुळचे गोव्याचे. त्यांचा जन्म १९५५ सालच्या डिसेंबर महिन्यात १३ तारखेला मापुसा येथे झाला. शुध्द मराठीतून त्यांचं शिक्षण मार्गोवा येथे झालं. कुशाग्र बुध्दीच्या मनोहर पर्रीकर यांनी धातू शास्त्रातील एका शाखेची पदवी मुंबईच्या आयआयटीतून संपादन केली. तरुण वयाआधीच ते संघाच्या संपर्कात आले आणि वयाच्या २६व्या वर्षीच शाखा प्रमुख झाले. शहर संघ चालक म्हणून त्यांनी रा. स्व. संघासाठी मोठं योगदान दिलं; त्यात रामजन्म आंदोलनातील त्यांच काम उल्लेखनीय ठरलं. तेव्हा गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पर्याय उभा केला तर भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो हे पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आलं. मनोहर पर्रीकर यांचा मग संघातून रीतसर भाजपत आणि १९९४ मध्ये गोवा विधानसभेत प्रवेश झाला. मनोहर पर्रीकर यांनी पक्षाची पाळेमुळे गोव्याच्या मातीत ‘सर्व’ प्रयत्नांती रुजवली. भाजपच पहिलं सरकार गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्याच नेतृवाखाली सत्तारूढ झालं ते ऑक्टोबर २०००मध्ये पण, ते अल्प मतातलं होतं. पुढच्या निवडणुकीत पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं बहुमत संपादन केलं. ‘आयआयटिय’न असलेले मनोहर पर्रीकर हे देशातले पहिले मुख्यमंत्री. त्यांचं साधं राहणं हीच त्याची ओळख बनली आणि ‘कुशल’ राजकारणी हा गुण झाकली मूठ राहिला. त्यांच्या या साधेपणाच्या अनेक कथा दंतकथा होऊन समाज माध्यमात आजही विहार करत असतात.\n‘बोल बच्चन’गिरीबद्दल मनोहर पर्रीकर तसे परिचितच आहेत. मोहम्मद अली जिना यांची तारीफ केल्यावर आणि सलग दोन लोकसभा निवडणुकात पक्षाला सत्तेत आणण्यात अयशस्वी ठरल्यावर लालकृष्ण अडवानी यांचे पंख कापण्यास परिवाराने सुरुवात केली. लोकसभेतील नेतेपद सुषमा स्वराज यांच्याकडे देऊन या पंख छाटण्याची सुरुवात झाली. मग सुरु झाला भाजपच्या नवीन अध्यक्षाचा शोध. जी तीन नावं ‘अंतिम फेरीत’ पोहोचली त्यात मनोहर पर्रीकर, मुरलीधर राव आणि नितीन गडकरी होते. पर्रीकर हे नाव फारच प्रॉमिसिंग होतं पण, पर्रीकर यांना काही गोव्याचं मुख्यमंत्रीपद सोडण्यात रस नव्हता. त्यावेळी पर्रीकर यांनी ‘अडवानी हे नासलेलं लोणचं आहे’ अशी केलेली टीका अनेकांच्या स्मरणात अजूनही आहे. थोडक्यात काय तर ‘लोडेड’ बडबड करणं ही मनोहर पर्रीकर यांची जुनी संवय आहे गोव्यातून दिल्लीत गेल्यानं ती संवय काही बदलणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं.\nमौन हे संवादाचं सर्वश्रेष्ठ माध्यम आहे हे राजकारणातले लोक लक्षात घेत नाहीत. मौनासंबधीची आचार्य विनोबा भावे यांची एक छान आठवण आहे माझ्याकडे. पूर्वी एकदा फेसबुकवर टाकली होती. ती अशी-\nआधी वेळ ठरवून त्यांची मुलाखत घ्यायला एक पत्रकार परंधाम आश्रमात गेला.\nविनोबा भावे यांनी पत्रकाराला विचारलं, ‘मी कोणत्या भाषेत बोललेलं तुम्हाला समजेल \nत्या पत्रकारानं पत्रकारितेच्या मिजाशीत उत्तर दिलं, ‘आपल्या आवडत्या भाषेत बोला’.\nविनोबांच ते… त्यांनी सरळ मौन धरण केलं\nपत्रकार चक्रावला आणि भलं मोठ्ठ प्रश्नचिन्ह त्याच्या चेहेऱ्यावर उमटलं. विनोबांनी लिहून दिलं…’ मौन ही संवादाची सर्वश्रेष्ठ भाषा\nआपल्या देशातल्या राजकारणातले बहुसंख्य नेते (आणि मिडिया) विनोबांची ही कथा आचरणात आणणार नाही कारण, बोलणं– त्यातही एकांगी, कर्कश्श, आततायी बोलणं हा त्यांना जडलेला असाध्य आजार आहे. पर्रीकर हेही त्याला अपवाद नाही. नुसतं नाव ‘मनोहर’ असून काय उपयोग नावात ‘मनोहर’ असलेल्या आणि नसलेल्याही अशा बोलभांड नेत्यांचं वैपुल्यानं आलेलं पीक, हीच भारताच्या राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत निर्माण झालेली खरी अडचण आहे…\nई-प्रत मिळवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधा –\nकोण हे अमित शहा \nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि ��्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\nफडणवीसबुवा, सावध ऐका पुढल्या हांका…\nनितीन गडकरींची चुकलेली वाट\nश्रीहरी अणे, महाराष्ट्राला डिवचू नका \nउद्धव समोरचे कांटेरी आव्हान\n‘आरतें ये, पण आपडां नको’\nकॉपी, तेव्हा आणि आताही\nभीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे\nपवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते \n‘ पंकजाची संघर्षयात्रा ’\nभाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2016/12/blog-post.html", "date_download": "2019-01-16T11:14:47Z", "digest": "sha1:ZQCWCR3GFZ4OBELRRP6GPWBWPLUV2YVT", "length": 10801, "nlines": 54, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: रिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू!!!", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\nरिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू\n'मायबोली' या मराठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला माझा हा लेख.\nदरवर्षी नोव्हेंबर-डिसेम्बर मध्ये मी माझ्या कुटुंबाला घेऊन भारतातील रमणीय स्थळी सात-आठ दिवस पर्यटनाला जात असतो. पण ह्यावर्षी काही अपरिहार्य कारणामुळे आमचा पर्यटनाला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.\nकाल संध्याकाळी मी आणि सौ. अशाच घरगुती गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा आमच्या ह्यावर्षी रद्द झालेल्या पर्यटनाचा विषय निघाला. तेव्हा मी पर्यटन रद्द केल्याने फार वाईट वाटतंय असं म्हणालो. त्यावर सौ. लगेच म्हणाली. \"का वाईट वाटून घेताय त्यात काय एवढं आता नाही जमलं तर नंतर जाऊ. अजून काही वर्षांनी तुम्ही रिटायर झालात ना, कि आपण दोघं मस्त मज्जा करू. सगळीकडे हिंडू फिरू, खाऊ पिऊ, अगदी धम्��ाल करू.\"\nत्यावर मी विचार करू लागलो, खरंच कि नाहीतरी मी काही वर्षांनी रिटायर होणारच आहे. तेव्हा मस्तपैकी भारतच नाही तर अख्खं जग फिरून येऊ. सगळीकडचे स्थानिक उत्तमोत्तम पदार्थ खाऊ. जोडीने हिमालय चढू. माझे पोहणे आणि सौ.चे गायन शिकायचे राहिलंय तेही शिकू. दोघं मिळून नर्मदा परिक्रमा करू. कामाच्या रामरगाड्यात नातेवाईकांशी संबंध दुरावलेत ते पुन्हा जुळवायचा प्रयत्न करू. नाटक, सिनेमा आणि संगीतमैफिलींचा धूमधडाका लाऊन टाकू. मी निवृत्त झाल्यावर आमच्या मनात राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करू. जोडीने अगदी मज्जा मज्जा करू.\nमग पुन्हा माझ्या मनात विचार आला कि खरंच मी निवृत्त झाल्यावर आम्ही ठरवलेल्या आमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू का मी निवृत्त झाल्यावर आम्ही ठरवलेल्या आमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू का मी निवृत्त होईल तेव्हा आमच्या दोघांचं वय चांगलंच वाढलेलं असेल. आमचे हातपाय थकलेले असतील. विविध प्रकारची आजारपणं मागे लागलेली असतील. शरीराची इंद्रिये काम करेनाशी झालेली असतील. तेव्हा विविध प्रकारची व्यंजने खाऊ शकू का मी निवृत्त होईल तेव्हा आमच्या दोघांचं वय चांगलंच वाढलेलं असेल. आमचे हातपाय थकलेले असतील. विविध प्रकारची आजारपणं मागे लागलेली असतील. शरीराची इंद्रिये काम करेनाशी झालेली असतील. तेव्हा विविध प्रकारची व्यंजने खाऊ शकू का जगभर फिरायला, नर्मदा परिक्रमा करायला, हिमालय चढायला, नातेवाईकांकडे जायला हातपाय साथ देतील का\nकारण आपल्याला असे बरेच निवृत्त झालेले दिसतात. ज्यांचं निवृत्ती नंतरचं पहिलं वर्ष स्थिरस्थावर होण्यामध्ये जाते. पुढचं वर्ष उत्साहाने विविध उपक्रम अंमलात आणण्यात जाते. मग पुढील काही वर्षात हळूहळू विविध कारणांमुळे उत्साह मंदावत जाऊन, शेवटी येणारा रोजचा दिवस, पूर्ण दिवसभर घरी बसून खिडकीबाहेर शून्यात बघण्यात जात असतो\nयेथे मायबोलीवरील बरेच सभासद निवृत्त झालेले असतील. किंवा काही जणांचे आईवडील किंवा त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे लोकं निवृत्त झालेले असतील. अशा सभासदांना मला काही विचारायचंय. आपणांस अशा काही निवृत्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव माहित आहेत का ज्यांनी निवृत्त व्हायच्या दोन पाच वर्षे अगोदर मनात काही इच्छा, योजना आखल्यात, कि आपण निवृत्त झाल्यावर हे करू आणि ते करू, आणि आता त्याप्रमाणे निवृत्त झाल्यावर, पूर्वी आपल्या मनात असलेल्या इच्छा, योजना विविध अडचणी येऊनही ते त्या अंमलात आणत आहेत किंवा त्यांनी त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत.\nमला स्वतःला अशी दोन चार उदाहरणं माहित आहेत. त्यांच्या विषयी सांगतो. माझ्या ऑफिसमध्ये एक डिसुझा नावाचे सहकारी होते. त्यांना धार्मिक गोष्टींची आवड होती. पण नोकरीमुळे ते त्या गोष्टीला जास्त वेळ देऊ शकत नव्हते. आता निवृत्तीनंतर गेले काही वर्षे ते पूर्णवेळ धर्म प्रसारकाचे काम करत असतात. दुसऱ्या एका सहकाऱ्यांना कामगार कायद्यात रस होता. निवृत्तीनंतर ते आता अन्याय झालेल्या कामगारांना मोफत कायदे विषयक सल्ला देण्याचे काम करीत असतात. दुसरे एक माझे नातेवाईक होते. त्यांना पूर्वीपासून शेतीत रस होता. पण नोकरीमुळे शेती करणेे शक्यच नव्हते. पुढे निवृत्तीनंतर जमीन विकत घेऊन ते बरीच वर्षे शेती करीत होते.\nआपणांसहि अशा लोकांची उदाहरणे माहित असतीलच, ज्यांनी निवृत्तीनंतर नुसतं घरी बसून न राहता, आलेले दिवस ढकलत न राहता, आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य, त्यांनी नोकरी करत असताना पाहिलेल्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करण्यात खर्च केले. अशी उदाहरणे आपण येथे दिलीत तर जे यापुढे निवृत्त होणार असतील, त्यांना त्यातून काही बोध घेता येईल. अशां उदाहरणांतून त्यांना काही प्रमाणात दिलासा, नवीन कल्पना, हुरूप आणि स्फूर्ती मिळेल.\nरिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू\nमासिके, स्पर्धा आणि वर्तमानपत्रांत लेख छापून आणण्य...\nएखाद्याचे आपण कौतुक का करावे\nमाझा प्रवास - 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'स...\nअशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो\nटॅटू, मावळा, भिंगरी इत्यादी इत्यादी.\nदूरदर्शनवरील 'रामायण' मालिकेची एक आठवण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T09:47:45Z", "digest": "sha1:44KMLGBBK74B7UGXNFMQ6KH2EVM5AEYC", "length": 9060, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अल्पवयीन तरुणीचा गळा चिरणाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअल्पवयीन तरुणीचा गळा चिरणाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुलीच्या प्रकृतीत सुधारणा, तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा\nकराड, दि. 5 (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीचा गळा चिरून, तिच्या दोन्ही हाताच्या मनगटावर धारदार शस��त्राने वार करणाऱ्या संशयीत युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अजय सुनील गवळी, असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्याच्यावर सातारच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nयाप्रकरणी संशयित युवकासह तिघांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जखमी अल्पवयीन मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही घटना दोन कुटुंबातील वाद की अन्य कोणत्या कारणाने घटना घडली आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. या हल्ल्याप्रकरणी संशयित अजय सुनील गवळी, त्याची आई सुनीता सुनील गवळी व बहीण सौ. नीलम बाबर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. संशयित अजय गवळी याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nअल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना अजय सुनील गवळी याने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून तिचे तोंड हाताने दाबून तिच्या गळ्यावर व हातावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. यासाठी अजयला आई व बहिणीने सहकार्य केल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग कापसे तपास करत आहेत.\nदरम्यान, सोमवारी सकाळी वारुंजी फाटा परिसरात अजय गवळी याने विषारी औषध घेतल्याचे समजताच नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला सातारच्या शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-16T10:23:01Z", "digest": "sha1:PAQIUJFIDEJXR7XOJSVRHNUJCT5SYB4K", "length": 9758, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेळगाव : मराठी भाषिकांवर पोलिसांचा लाठीमार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबेळगाव : मराठी भाषिकांवर पोलिसांचा लाठीमार\nबेळगाव: कर्नाटकी प्रशासनाची मुस्कटदाबी झुगारून हजारो मराठी भाषिकांनी आज “काळा दिन’ फेरीत सहभाग घेतला. गोवा वेसजवळ मराठी भाषिकांचा मोठा घोळका असल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी काही तरुणांवर लाठीमार करत त्यांना तेथून हाकलून लावले.\nप्रशासनाने काळ्या दिनाच्या परवानगीसाठी रात्रभर चालढकल केली. प्रशासनाने दडपशाही केली तरीही आज सकाळी 9 वाजल्यापासून हजारो मराठी भाषिकांनी मूक फेरीत सहभागी होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्‍त केला. काळे आणि भगवे ध्वज, घोषणा आणि युवा कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे मूक फेरी यशस्वी ठरली. निवडणुकीत हरलो तरी महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार कमी झालेला नाही, असे मत फेरीदरम्यान व्यक्त करण्यात आला.\nभाषावार प्रांतरचना करतेवेळी बेळगावसह सीमाभागावर झालेल्या अन्यायाविरोधात बेळगाव शहर आणि सीमाभागात कडकडीत हरताळ पाळून “काळा दिन’ पाळण्यात येतो. काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी मिळू नये यासाठी कन्नड संघटना व प्रशासनाने बुधवारी रात्रभर चालढकल केली. मात्र मराठी नेत्यांच्या रेट्यामुळे प्रशासनाने गुरुवारी सकाळी 7 वाजता परवानगी दिली. या फेरीनंतर झालेल्या सभेमध्ये माजी आमदार मनोहर किनेकर, अध्यक्ष दीपक दळवी, शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे आदींनी मार्गदर्शन केले. महिन्याभरापासुन सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने मूक फेरीला युवा वर्गाचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे दिसून आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइतर मागासवर्गातील मुला-मुलींसाठी 36 वसतिगृहे\nओबीसींसाठी 736 कोटी रूपयांचे “पॅकेज’ : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब\nपानसरे हत्या प्रकरणी अमित देगवेकरला 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nहर्षवर्ध�� पाटील यांना मातृशोक\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\nओबीसी विभागातील महामंडळांना विविध योजनांसाठी ७३६ कोटींचे अनुदान\nनंदुबारमध्ये नर्मदा नदीत बोट पलटून 6 जणांचा मृत्यू\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/home-chef/piquant-stroke/articleshow/65285414.cms", "date_download": "2019-01-16T11:27:24Z", "digest": "sha1:M5NSVX3LZKXZRIJZY2EUHYONEYPDSXFV", "length": 13344, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "home chef News: piquant stroke - झणझणीत पाटवडी रस्सा | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nपाटवडी रस्सा हा महाराष्ट्रचा पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ संपूर्ण महाराष्ट्र केला जात असला तरी विदर्भात आणि ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणवर केला जातो. चवीनं अतिशय चमचमीत आणि झणझणीत असलेला हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे.\nपाटवडी रस्सा हा महाराष्ट्रचा पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ संपूर्ण महाराष्ट्र केला जात असला तरी विदर्भात आणि ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणवर केला जातो. चवीनं अतिशय चमचमीत आणि झणझणीत असलेला हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे.\nदोन वाटी बेसन पीठ, दोन वाटी पाणी, दोन चमचे मिरची-आलं-लसूण पेस्ट, हळद आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हिंग, तेल, सुके खोबरे सजावटीसाठी\nदोन कांदे चिरलेले, तीन चमचे सुके खोबरे, तीन चमचे तीळ, एक चमचा चिवड्याचे डाळे, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा खसखस, दालचिनीचा छोटा तुकडा, चार ते पाच काळीमिरी, एक लाल सुकी मिरची, एक दगळफुल, एक तमालपत्र, दोन चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट, धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला, मीठ\nफोडणीसाठी- मोहरी, जिरे, हळद, हिंग आणि पाणी\n��जावटीसाठी - कोथिंबीर, लिंबू\nवड्या बनवण्यासाठी- एका नॉनस्टिक भांड्यात फोडणीचं साहित्य घेऊन फोडणी करून घ्यावी. त्यात मिरची-आलं-लसूण-पेस्ट घालून परतावं. नंतर हिंग, हळद आणि पाणी घालावं. पाणी उकळल्यावर त्यात बेसन पीठ घालून सतत ढवळावं. गुठळ्या होऊ देऊ नये. व्यवस्थित शिजल्यावर या मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार होतो. एका ताटाला तेल लावून हे मिश्रण थापून घ्यावं आणि सुरीनं वड्या पाडाव्यात. सजावटीसाठी वरुन कोथिंबीर आणि सुकं खोबरं घालावं. थंड झाल्यावर वड्या काढून घ्याव्यात.\nरस्सा बनवण्यासाठी- एका भांड्यात तेल घालून त्यात वाटणाचं साहित्य घालून त्याला खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यावं आणि पाणी न घालता मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढईत जिरे-मोहरी-हिंग-हळद यांची फोडणी करून घ्यावी आणि त्यात मसाला वाटण घालून परतून घ्यावं. परतून झाल्यावर त्यात लाल तिखट, गरम मसाला, धणे-जिरे पावडर घालून थोडंसंच परतावं. तेल सुटायला लागल्यावर मीठ आणि गरम पाणी घालावं. हे मिश्रण चांगलं उकळून घ्यावं. सर्वात शेवटी त्यात वड्या घालाव्यात आणि कोथिंबीर घालून सजवावं. थोडे लिंबू पिळून सर्व्ह करावं.\nटीप- जेवढं तिखट आवडतं, त्याप्रमाणे मसाला आणि मिरचीचं प्रमाण कमी-जास्त करावं.\nमिळवा लाइक अँड शेअर बातम्या(like & share... readers own page News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nlike & share... readers own page News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:पाटवाटी रस्सा|घरचा शेफ|patwadi rassa|MT|gharcha chef\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nघरचा शेफ याा सुपरहिट\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाक��ळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=1859", "date_download": "2019-01-16T11:05:59Z", "digest": "sha1:MNHAUGRWS3P5AR3NN2NJJ6TGRHGXNCQD", "length": 21713, "nlines": 154, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१३ ऑगस्ट १९१३ --- ३१ मे २००६\nबाबूराव आणि आनंदराव पेंटर या चित्रकार आणि शिल्पकार बंधूंनी कोल्हापुरात ७७ वर्षांपूर्वी चित्रपट व्यवसायासाठी कॅमेरा तयार केला, त्यापैकी आनंदराव पेंटर यांचे वसंत पेंटर हे चिरंजीव. बाबूराव पेंटरांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरू केली. याच दरम्यान वसंत पेंटर यांनी इंग्रजी चौथीत असतानाच शाळा सोडली आणि ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. कंपनीत सेट उभे करणे, तालीम घेणे यासारख्या सगळ्या कामांचे निरीक्षण त्यांनी तेथे केले. यातूनच चित्रपटाविषयी त्यांच्या मनात आकर्षण निर्माण झाले. त्यांना कॅमेराची ओढ होती. रंग आणि ब्रश लहानपणापासून ओळखीचे होते, म्हणून त्यांनी सीन पेंटिंगला उमेदवारीही केली, तसेच प्रयोगशाळेमध्येही कामही केले. पुढे चित्रपटाची पोस्टर्स आणि बॅनर्स तयार करण्याचे काम करत असतानाच कलाकारांच्या चेहर्‍यावरचे हावभाव निरखत, त्यांची अभिनयाची जाण तयार होत गेली. वसंतरावांच्या समोर बाबूराव पेंटरांचा आदर्श होता. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना दिग्दर्शक व्हावे असे वाटायचे. चित्रकार उत्तम दिग्दर्शक होऊ शकतो, अशी त्या काळी ठाम समजूत होती आणि त्या उक्तीचे खरे उदाहरण म्हणून आपल्याला वसंत पेंटर यांच्याकडे पाहता येते. पुढे महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद पडल्यावर वसंत पेंटर प्रभात फिल्म कंपनीत दाखल झाले. प्रभात कंपनीत स्क्रीन पेंटिंग आणि पोस्टर्स-बॅनर्स विभागात रंगकाम करू लागले आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या नवनवीन तंत्रांचा अभ्यासही त्यांनी केला. दरम्यान चित्रपटाला ध्वनीची जोड मिळाली आणि पेंटरांनी याही तंत्राची माहिती घेतली. स्टिल फोटोग्राफी करत असतानाच त्यांनी एका मद्रासी कंपनीच्या तमिळ चित्रपटाचे छायाचित्रकार म्हणून काम केले. याच दर��्यान दुसर्‍या एका तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यामुळे त्यांना प्रभात सोडावी लागली. त्यानंतर वसंत पेंटर ‘हंस पिक्चर्स’मध्ये कलादिग्दर्शक म्हणून काम करू लागले. पण प्रभातमधून बाहेर पडलेल्या धायबरांनी आपल्या नंदकुमार पिक्चर्ससाठी कलादिग्दर्शक म्हणून वसंत पेंटरांना पुण्याला बोलावून घेतले.\nआनंदराव व बाबूराव पेंटर यांचे शिष्य कलादिग्दर्शक एस. फत्तेलाल यांची पहिल्यापासूनच वसंतरावांवर मायेची आणि कौतुकाची नजर होती. वसंतरावांना आपले काम सांभाळून प्रभातमध्ये सगळीकडे वावर करण्याची मुभा होती. ‘रामशास्त्री’चे चित्रीकरण पाहताना त्यांनी एक दोन दृश्ये फत्तेलाल यांना सुचवली. फत्तेलाल यांनी दिग्दर्शक विश्राम बेडेकरांना ते सांगितले, त्यांनाही ती कल्पना आवडली. तेव्हा वसंत यांना दिग्दर्शनाची समज आहे, हे फत्तेलालांच्या लक्षात आले. त्यांना पुढे वाव मिळावा म्हणून स्टोरी डिपार्टमेंटमध्ये त्यांना चर्चा करायला बसायला सांगितले. डी.टी. कश्यप यांच्या ‘नई कहानी’सारख्या हिंदी चित्रपटाच्या कथालेखनाच्या वेळीही ते बसले होते.\nकलेसाठी वेडे होणार्‍या, चित्रपटनिर्मितीच्या सर्व विभागांची माहिती असणार्‍या, दिग्दर्शनाचीही समज असणार्‍या या तरुणाला दिग्दर्शनाची संधी मिळाल्यास तो त्याचे चीज करील, असे फत्तेलालांना वाटत होते आणि तो योग लवकरच आला. वसंतराव पेंटरांवर प्रभातच्या ‘गोकुळ’ या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम सोपवले. त्यात सप्रू, अनंत मराठे, कमला कोटणीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुधीर फडकेंचे संगीत होते. त्या काळात प्रभातमध्ये यशवंत पेठकर, डी.टी. कश्यप, पी.एल. संतोषी असे नामांकित दिग्दर्शक होते. तरीही पुढे त्यांच्या मुकाबल्यात वसंतरावांना ‘सीधा रास्ता’ हा चित्रपट दिग्दर्शनाला मिळाला.\nयानंतर वसंतरावांनी कमला कोटणीस यांचा ‘आहिल्योद्वार’ हा आणखी एक हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. कमला कोटणीस, सप्रू आणि उल्हास यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. स्नेहल भाटकर या चित्रपटाद्वारे प्रथमच संगीत दिग्दर्शक म्हणून पुढे आले. याच काळात वसंतराव प्रभात सोडून मुंबईला आले.\nनर्गिस यांनी प्रभातमध्ये काम केले होते. त्या वेळी त्यांच्या कानावर वसंतराव पेंटरांचे नाव गेले होते. त्यांनी वसंतरावांना बोलावून आपल्या ‘भीष्मप्रत��ज्ञा’ या हिंदी पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन सोपवले. त्यात नर्गिस आणि कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यामुळे प्रभातचा दिग्दर्शक म्हणून वसंतरावांच्या नावाचा मुंबईत दबदबा निर्माण झाला होता. ‘भीष्मप्रतिज्ञा’च्या यशामुळे वसंतरावांना बाबूराव पैंच्या फेमस पिक्चर्सच्या ‘मुरलीवाला’ या कृष्णाच्या जीवनावरच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायला मिळाले. त्यानंतर ‘कच देवयानी’ हा आणखी एक पौराणिक चित्रपट त्यांनी केला. पौराणिक चित्रपट करून कंटाळलेल्या वसंतरावांनी ना. ह. आपटे यांच्या कथेवरून ‘सजनी’ हा सामाजिक आशय व्यक्त करणारा चित्रपट काढला. या चित्रपटामुळे सुलोचनाबाईंना हिंदीत वाव मिळाला, हा चित्रपट गाजला. असे असूनही वसंतरावांना ‘गोकुल का चोर’ हा पौराणिक चित्रपट दिग्दर्शित करावाच लागला. ‘प्यार की जीत’ हा अजंठा लेण्यावरील प्रेमकथेचा चित्रपटही त्यांनी केला.\nक्षेत्र छोटे असले तरी मोकळेपणाने काम करायला मिळावे, म्हणून मराठी चित्रपट करण्यासाठी वसंतराव आपल्या गावी कोल्हापूरला परतले आणि त्यांची एक नवी कारकिर्द सुरू झाली. तो जमाना तमाशाप्रधान चित्रपटांचा होता. तमाशाला रहस्याची झालर देणारा ‘१२ वर्षे ६ महिने ३ दिवस’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ना.ग. करमकर त्याचे लेखक होते. उमा, सूर्यकांत, राजशेखर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.\nवाङ्मयीन कथा ही चित्रपटासाठी आवश्यक असते कारण ती शाश्‍वत असते, ही वसंतरावांची महाराष्ट्र ङ्गिल्म कंपनीपासून पक्की झालेली भावना. त्यानुसार त्यांनी प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा ग्रामीण चित्रपट दिग्दर्शित केला. जयश्री गडकर, सूर्यकांत, राजशेखर यांनी कामे केलेला हा चित्रपट गाजला. यानंतर परत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर वसंतरावांनी ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट केला. तोही यशस्वी झाला. द. का. हसबनीस या साहित्यिकाने लिहिलेला, ४२च्या स्वातंत्र्य चळवळीवरील ‘सुगंधी कट्टा’ हा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. पण ‘पाच नाजूक बोटे’ या लोकप्रिय लेखक बाबा कदम यांच्या कथेवरील रहस्यमय चित्रपट होय. यानंतर मात्र वसंतरावांनी स्वत:ची चित्रपटनिर्मिती सुरू केली. बाबा कदमांच्याच कथेवर त्यांनी ‘दगा’ हा चित्रपट काढला. ‘ग्यानबाची मेख’ हा विनोदी चित्रपट काढला. तर पुढे देवदत्त पाटील या ���्रसिद्ध कादंबरीकाराने लिहिलेला ‘हे दान कुंकवाचे’ आणि ‘जखमी वाघीण’ हे ग्रामीण चित्रपट केले. पुढे ‘थांब...थांब... जाऊ नको लांब’ हा अशोक सराङ्ग, लक्ष्मीकांत बेर्डे या लोकप्रिय जोडीला घेऊन पुन्हा एक विनोदी चित्रपट काढला. वसंतरावांनी ‘सडा हळदी-कुंकवाचा’ हा ग्रामीण रहस्यमय कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केला.\n‘वारणेचा वाघ’ला १९७०-७१ मध्ये महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक, ‘सुगंधी कट्टा’साठी १९७४-७५चे महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, तसेच उत्कृष्ट पटकथा लेखनाचे पारितोषिक लाभलेले आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ‘चित्रभूषण पुरस्कार’ १९९६, महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार-२००० असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2017/05/blog-post_21.html", "date_download": "2019-01-16T10:55:19Z", "digest": "sha1:BEPBWSA4L6JZTAJB34GGQTFGQSRKHFFB", "length": 32486, "nlines": 251, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): बेरोजगारीच्या विळख्यात भारत!", "raw_content": "\nमोदी सरकार ‘अच्छे दिन’चा डंका पिटत केंद्रात स्थानापन्न झाले, त्याला आता तीन वर्षे उलटून गेली आहेत. निवडणुकीतील या यशात “आम्ही प्रतिवर्षी दोन कोटी नवे रोजगार निर्माण करू’ या घोषणेचाही समावेश होता. सामान्य नागरिक वास्तविकता आणि भ्रामक घोषणा यातील फरक कधी समजावून घेत नाहीत. प्रत्यक्षात आज स्थिती अशी आहे की भारतातील रोजगारनिर्मिती प्रतिवर्षी फक्त एक लाखावर येऊन ठेपली आहे. यूपीएच्या काळात मंदीची अशीच परिस्थिती असूनही रोजगार निर्मिती मात्र प्रतिवर्षी चार ते बारा लाख एवढी होती. हीही आकडेवारी समाधानकारक नसली तरी मोदी सरकारच्या काळात हाही दर टिकवता तर आला नाहीच, पण त्यात चिंता करावी एवढी भयानक घट झाली आहे.\nआज मागणी नसल्याने अनेक उद्योग उत्पादन कपात करताहेत किंवा बंद पडत आहेत. त्यामुळे आहे तोही रोजगार झपाट्याने खालावू लागला आहे. भारतात रोजगार हवा असणाऱ्या सव्वा कोटी तरुणांची द��वर्षी भर पडते आणि सध्या रोजगार उपलब्धता एक टक्क्याच्या वर वाढायला तयार नाही, हे सध्याचे चित्र आहे. यामुळे एकुणात अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर सामाजिक सलोख्यालाही ग्रहण लागल्याचे चित्र आहे आणि यावर ठोस उपाय करण्यासाठी मोदी सरकार काही तातडीच्या उपाययोजना करत आहे, असे चित्र मात्र नाही. गेल्या काही वर्षांत आरक्षण मागणाऱ्यांत, समाजात एरवी प्रबळ असलेले घटकही नुसते सामील झाले नाहीत तर त्यासाठी अवाढव्य आंदोलनेही देशात झाली आहेत. अन्य आरक्षित समाजघटक विरुद्ध अनारक्षित समाज घटकांतील तणाव तुटेपर्यंत ताणला गेला आहे. सामाजिक सौहार्दाचा असा बळी जाण्यामागे बेसुमार वाढलेल्या बेरोजगारांची संख्या आहे, हे वास्तव आपल्याला समजावून घ्यावे लागणार आहे.\nमोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ व मुद्रा वगैरे योजनांची जाहिरातबाजी केली. यात नवे काही नसले तरी किमान त्यांची वेगवान अंमलबजावणी करत आहेत, असे मात्र जाणवत नाही. आज आहेत त्या उद्योगक्षेत्रांचा पाया कसा विस्तारता येईल, त्यांच्या उत्पादनांच्या मागणीत भर कशी पडेल की ज्यायोगे त्यातही रोजगार विस्तार होईल हे पाहायला हवे होते. कोणत्याही उद्योगाच्या उत्पादनांची मागणी वाढायची असेल तर नागरिकांची क्रयशक्ती वाढवावी लागते आणि हे उद्योग व रोजगार निर्मितीखेरीज शक्य नाही हे उघड आहे. थोडक्यात हा एक तिढा असतो आणि तो तेवढ्याच कुशलतेने सोडवावा लागतो. जागतिक मंदीतही भारत तगून जाऊ शकला, यामागे डॉ. मनमोहनसिंग यांनी गाजावाजा न केलेल्या काही उपाययोजना होत्या. उदाहरणार्थ, वाहन उद्योगांवरील अबकारी करात सवलत दिल्याने वाहनांची मागणी किमान घटली नाही व होता तो रोजगार कायम राहिला. आताच्या सरकारने मात्र ‘करखाऊ’ धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर रसातळाला पोहोचलेले असूनही आपले सरकार त्यावरील कर वाढवत राहिले व घटत्या किमतीचा भारतीयांना फायदा मिळू दिला नाही. उद्योगधंद्यांना आहे या स्थितीतही प्रोत्साहन मिळेल, त्यांच्या बाजारपेठा विस्तारित होतील, निर्यात वाढेल असे वातावरण निर्माण केले नाही. उलट गाजत राहिले ते विशिष्ट उद्योगसमूहांबरोबरचेच एकारलेले संबंध. अन्य उद्योगविश्व या ‘खास’ मेहेरबानीपासून वंचितच राहिले.\nआर्थिक विकास खरोखर होतो आहे की नाही हे केवळ रोजगार वृद्धीच्या आकडेवाऱ्यांवरून समजते. जीडीपीच्या आकडेवाऱ्यांवर किमान तज्ज्ञ तरी विश्वास ठेवत नाहीत. अनेकदा आकडेवारीचा खेळ करून तो फुगवला जातो. नोटबंदीच्या निर्णयाने मध्यम, लघु व लघुत्तम उद्योगक्षेत्राची भरून न निघणारी हानी केली. सव्वाशे कोटी नागरिकांच्या हातातून चलनच काढून घेतल्याने त्यांची क्रयशक्ती होती तीही घटली. त्याचा विपरीत परिणाम उद्योगांवरही होणे अपरिहार्यच होते आणि तसे झालेही. आजही पुरेशा चलनाची उपलब्धता होत नाही आणि डिजिटल व्यवहारांच्या कितीही गप्पा हाकल्या तरी वास्तविक व्यवहारांत ते सर्वत्र शक्य नाही. या कचाट्यात आहे तीही क्रयशक्ती लोक वापरू शकत नाहीत. मग उत्पादन व नव्या उद्योगांत वाढ कशी होणार आणि कोठून रोजगार उपलब्ध होणार\nमनुष्यनिर्मित आपत्तीचा सर्वोच्च कळस म्हणजे ‘चलनबंदी’चा निर्णय हे वास्तव समजावून घ्यावे लागणार आहे. त्यात भर पडली आहे ती भारतीय बँकांवरील बुडीत कर्जांच्या ओझ्याची. या बुडीत कर्जांचे ओझे वाढत असल्याने अर्थातच त्यांना नवीन कर्जे देता येणे कठीण जातेय हे उघड आहे. यूपीए सरकारच्या काळातच जवळपास आठ लाख कोटी रुपयांच्या ३०० प्रस्तावित प्रकल्पांचा अर्थपुरवठा बँकांनी स्थगित केला होता. मध्यम व छोट्या प्रकल्पांची काय स्थिती असेल हे आपण सहज समजू शकतो. आज अवस्था अधिक बिकट आहे. जी कर्जे बुडीत आहेत ते उद्योग बंद अथवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने ते उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादने व रोजगार यात वाढ करण्याची क्षमता गमावून बसलेले आहेत हे उघड आहे. सर्वच विजय मल्ल्यांप्रमाणे लबाड असतात, असा समज करून घ्यायचे काही कारण नाही. अशा स्थितीत नव्या स्टार्ट अप्सना कर्ज द्यायला कोण पुढे येणार अगदी स्वयंरोजगाराची अवस्था पाहिली तरी आहेत तेच एकल व्यावसायिक तगण्यासाठी झुंजत आहेत. मग नव्या व्यावसायिकांना कोणती संधी उरणार अगदी स्वयंरोजगाराची अवस्था पाहिली तरी आहेत तेच एकल व्यावसायिक तगण्यासाठी झुंजत आहेत. मग नव्या व्यावसायिकांना कोणती संधी उरणार बँकाच नवीन कर्जे देण्यात अक्षम झाल्या असतील तर उद्योगधंद्यांत वाढ कशी होणार हा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे आणि त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.\nआपली आकडेवारी भयावहतेच्या पातळीवर येऊन पोहोचली आहे. यामुळे सामाजिक ��ंघर्षातही अवांच्छनीय वाढ होत राहणार आहे. सरकारी नोकऱ्यांत तर आधीच घट झाली असल्याने आरक्षण कोणालाही दिले तरी ते त्या-त्या समाजघटकातील बेकारांना सामावून घेणार नाही. आरक्षण हा बेरोजगारीवरचा सक्षम पर्याय नव्हे, तर सर्वत्र रोजगारवृद्धी घडवत मागणाऱ्यांच्या हाताला कौशल्यानुसार काम अशी स्थिती उत्पन्न करायला हवी आहे. त्यामुळे सरकारला वास्तववादी होत घोषणाबाजीतून बाहेर पडावे लागेल. अन्यथा बेरोजगारीतून घटणारी क्रयशक्ती व त्यातून घटणारी मागणी व त्यातून पुन्हा बेरोजगारी या दुश्चक्रात आपण असे काही अडकू की त्यातून बाहेर पडता येणे शक्य होणार नाही. त्यासाठी उद्योगक्षेत्राला बळ पुरवणे, रोजगारपूरक धोरणे आखणे, शेती व पशुपालन क्षेत्रात सुधार करत शेतीपूरक उद्योग वाढवत जाणे आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे या किमान गोष्टी तातडीने कराव्या लागतील. वित्तसंस्थांची मानसिकता त्यासाठी बदलावी लागेल. पायाभूत सुविधांतील सरकारी गुंतवणूकही वाढवण्याची गरज आहे. अमेरिकेनेही याच स्थितीला यशस्वीरीत्या तोंड देत बेरोजगारांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटवली आहे. भारतालाही तसेच प्रयत्न व्यापकरीत्या करण्याची तातडीची गरज आहे, अन्यथा देश बेरोजगारीच्या अराजकात सापडण्यास वेळ लागणार नाही.\nसंजय सर , आपण उदास कविता करता आणि लोक त्याचे भरभरून कौतुक करतात \nआपण असे काही लिहिता गद्य - त्यावर काय लिहिणार \nअहो , चांगल्या मार्काने पास झाले की अतिशय उज्वल भविष्य आहे .आमच्या पाहण्यात अनेक तरुण लोक परदेशी जात आहेत,काही स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत \nअगदी अशिक्षित नवी वडा पावची गाडी टाकत आहेत सळसळते तारुण्य निराश नाहीये इतके मात्र प्रकर्षाने जाणवते.\nएक उंबेरचा ड्रायव्हर सांगत होता - अहो काका तुम्हा शहरी लोकांना उगा आपला शेतकरी वर्गाचा उमाळा येतो बघा अगदी निर्ढावलेले असतात ते - , काहीही झाले- थोडा पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला की पहिला ओरडा शेतकरी वर्गाचा असतो . कर्जमाफी हीच त्यांच्या हुशारीची ओळख झाली आहे. मुलीचे लग्न धूम धडाक्यात झाले पाहिजे,मुलाला बुलेट हवी ,जावयायाला चार चाकी हवी असा हा डोलारा सांभाळत शेतीकर्ज सरकारकडे ओरडा केल्याने माफ होते आहे , आणि सरकारी कारभाराचा कर्जाचा डोलारा वाढतो आहे .\nथोडक्यात संजय सर लिहीत आहेत ते केवळ मोदी सरकारवरचा रा�� आणि निराशेतून लिहीत आहेत भाजप हा वारंवार निवडून येत आहे , नोटबंदी असो किंवा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स,\nप्रत्येक जातीने , मराठा असो किंवा जाट , धनगर असो वा भाट , प्रत्येकाने जर टुमणे लावले आरक्षणाचे तर , सर्व आरक्षणे बरखास्त करून , नवा आरक्षणाचा मसुदा तयार करण्यासाठी मोदी सरकार मागेपुढे बघणार नाही \nआरक्षण हा माणसाच्या कर्तृत्वाला काळिमा आहे माझया ओळखीत अनेकजण असे आहेत की जे आरक्षण क्लेम करू शकत होते पण ज्यांनी तरीही स्वकर्तृत्वावर परीक्षा देऊन आज ते परदेशी स्थायिक झाले आहेत आणि तिथले नागरिक बनले आहेत \nआपण सदासर्वदा संधी मिळेल तसे प्रस्थापित रचनेवर घाव घालत असता .\nसमाजवाद हा सर्वात घाणेरडा मार्ग आहे-\nहे अनेकवेळा अनेक ठिकाणी अनेक तऱ्हेने सिद्ध झाले आहे\nलालू ,मुलायम , नितीश,तसेच महाराष्ट्रात आठवले यांनी काय दिवे लावले \nआज चिदंबरम चे काय झाले आहे त्यांनी काय कबुली दिली आहे त्यांनी काय कबुली दिली आहे काँग्रेस वद्राच्या कर्तृत्वामुळे संपत आली आहे .आणि घराणेशाहीमुळे तो पक्ष संपत आला आहे .गांधी कुटुंबाची सददी संपली आहे - आणि हे महान ऐतिहासिक सत्य कुणीच काँग्रेसचे धुरीण लोक मान्य करत नाहीत.\nआपण खरेतर संपूर्ण भारताचे सर्वांगीण विश्लेषण करून , भाजप हा एकसारखा निवडणुका का जिंकत आहे ते सांगितले पाहिजे.\nभाजपच्या दर नवीन वळणावर नवीन युक्त्या चालू असतात त्याचे विश्लेषण केले पाहिजे , त्याची हिटलरशी तुलना अवश्य झाली पाहिजे .समाजाला भारून टाकायची ताकद आज मोदी या व्यक्तीत आहे हे मान्य करण्यात लाज वाटायची काहीच गरज नाही .\nमोदी असो किंवा आदित्यनाथ - दोघेही सडेफटिंग - ही बाब लोकांच्या काळजाला भिडते \nआज कोणीही दोघांनाही करप्ट म्हणत नाही ही त्यांची अफाट ताकद आहे .\nसंजय सर , आपणाकडे लिहिण्याची उत्तम धाटणी आहे, भाजप आणि त्यांचे आजचे नेतृत्व यावर आपण उत्तम लिहू शकता , पण आपण \"महाजनी येन गताः स पंथः \" हा शून्य धोक्याचा मार्ग अवलंबत आहात . - हे काही चांगले नाही या सुभाषितांचे दोन अर्थ होतात हे आपण जाणताच \nआपण सर खरे म्हणजे भविष्याचा वेध घेत आजच काही गोष्टी सांगितल्या तर आपल्या बद्दलचा आदर द्विगुणित होईल . जसे की ,\nसंघ परिवार आणि भाजप कधी आणि कसे ट्रिपल तलाक प्रकरण संपवेल \nकाश्मीर प्रश्न आणि ३७० वी घटना दुरुस्ती बदलायची - संपवायची संघीय आकांक्षा\nर��म मंदिराची पुन्हा उभारणी -\nहे प्रश्न हे लोक कसे आणि कधी वापरातील आणि सुप्रीम कोर्टाचा त्यात काय सहभाग असेल त्याबद्दल आपण अतिशय सखोल लिहिले पाहिजे .\nएक भारतीय मुसलमान काल पाकिस्तानने पकडला आहे त्याबद्दल भाजप काय भूमिका घेते तेही आपण मांडले पाहिजे -\nसर आपण असेच भरभरून लिहीत जा \nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nशाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाता येईल\nआर्थिक साम्राज्यवाद आणि राष्ट्रे\nभारतीय हेरगिरी आणि कुलभूषण\nनक्षलवाद वंचितांच्या हिताचा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-treatment/expensive-biotique+hair-treatment-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:50:27Z", "digest": "sha1:Q3TH6U2ISVHDWXZZV36PIXSH5HZTPO6S", "length": 13744, "nlines": 323, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग Biotique हेअर ट्रीटमेंट | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive Biotique हेअर ट्रीटमेंट Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 950 पर्यंत ह्या 16 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग हेअर ट्रीटमेंट. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग Biotique हेअर ट्रीटमेंट India मध्ये Biotique हेअर सारे थेरपीयूटीक ऑइल भ्रइंग्रज 120 M&L Rs. 159 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी Biotique हेअर ट्रीटमेंट < / strong>\n2 Biotique हेअर ट्रीटमेंट रुपये अधिक उपलब्ध आहेत. 570. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 950 येथे आपल्याला Biotique बीओ माउंटन एबोनी फ्रेश ग्रोवथ स्टिम्युलेटिंग सिरम उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nकुलसुम स काय कल्प\nबेलॉव रस 2000 200\nशीर्ष 10Biotique हेअर ट्रीटमेंट\nBiotique बीओ माउंटन एबोनी फ्रेश ग्रोवथ स्टिम्युलेटिंग सिरम\nBiotique बीओ मूषक रूट 900 ग\nBiotique बीओ माउंटन एबोनी फ्रेश ग्रोवथ स्टिम्युलेटिंग हेअर सिरम\nBiotique हेअर सारे थेरपीयूटीक ऑइ�� भ्रइंग्रज 120 M&L\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/sanitary-napkins-118011000018_1.html", "date_download": "2019-01-16T09:49:36Z", "digest": "sha1:7GDR4LRANRYXIMIO2DQ5IHWVQ5YCN4XL", "length": 10434, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान\nग्वालियरमध्ये राहणाऱ्या प्रिती देवेंद्र जोशी यांनी\nसॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान सुरु केलेय. एक हजार नॅपकिन्स आणि पोस्टकार्डवर स्वाक्षरी करुन पंतप्रधान मोदींना पाठवले जाणार आहेत.\nप्रिती यांच्या मते १५ ते ४० वयोगटातील प्रत्येक महिलेला महिन्यातील कमीत कमी ४ ते ५ दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची गरज पडते. आधीच महागाईमुळे अनेक महिला सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करु शकत नाहीयेत. त्यात त्यावर जीएसटी लावल्यास त्याचा खिशावर अधिकच ताण होईल. त्यामुळे वापरण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. ग्वालियरमधील महिलांद्वारे सुरु करण्यात आलेल्या या अभियानात मुली आणि महिला नॅपकिनवर त्यांचे नाव आणि मेसेज लिहितायत. हे अभियान ५ मार्चपर्यंत सुरु ठेवण्याची योजना आहे. हे मेसेज मोदींना पाठवून सॅनिटरी नॅपकिनवरील १२ टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी या महिला प्रयत्न करणार आहेत.\nमाझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे\nथंडीमुळे एटीएमला गुंडाळली चादर\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nझाकीर नाईक प्रकरणी न्यायिक लवादाने ईडीला फटकारले\nसुप्रिया सुळे यांचा गिरीश बापट यांना टोला\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल\nएविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...\nपतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू\nदेशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...\nलोणावळा : पर्यटकांना जबर मारहाण,तीन पर्यटक गंभीर जखमी\nलोणावळामध्ये गुजरातमधून आलेल्या काही पर्यटकांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन ...\nत्रिवेणी संगमावर डुबकी मारण्यासाठी अवघे ४१ सेकंद\nउत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी ...\nडॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ ...\nउज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@132", "date_download": "2019-01-16T10:51:19Z", "digest": "sha1:OKB5SAWSYHHPU7YEBAHQXQXIFO3NNUY2", "length": 9271, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| स्कॉलर अकैडमी पुणे आयोजित सेमिनार मध्ये भूगोल विषयाचे मार्गदर्शन", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nस्कॉलर अकैडमी पुणे आयोजित सेमिनार मध्ये भूगोल विषयाचे मार्गदर्शन\nस्कॉलर अकैडमी पुणे आयोजित सेमिनार मध्ये भूगोल विषयाचे मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा लेखक/मार्गदर्शक मा.एकनाथ पाटिल सर (तात्या), यावेळी स्कॉलर अकैडमीचे संचालक प्रा.बाळासाहेब शिंदे आणि प्रा. बी.के.इंगळे हे उपस्थित होते.\nस्कॉलर अकैडमी पुणे आयोजित सेमिनार मध्ये भूगोल विषयाचे मार्गदर्शन\nCategories : फोटो स्टोरी Tags : फोटो स्टोरी\nतेजस्वीनी पंडित व समीर खाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nकागज पे तो अदालत चलती है हमे तो तेरी आँखो के फैसले मंजूर है\nसोनाक्षी बॉलिवूड सोडून सध्या इथे सुट्या एन्जॉय करत आहे\nजॅकलिन फर्नांडिसचे नव्या वर्षाचे हॉट फोटो व्हायरल\nनेहा पेंडसेच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ\nरेस ३ साठी बॉबी सज्ज\nया देशात केले दीपिकाने हॉट फोटोशूट\nतेजस्विनीने साजरा केला बालदिन तिच्या मुलांसोबत\nसुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायावर रुपल करतेय उपचार\nएक्स-बॉयफ्रेन्डच्या भावांसोबत दीपिकाने घेतली ड्रिंक \nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/david-warner-s-special-message-to-srh-players/", "date_download": "2019-01-16T10:13:47Z", "digest": "sha1:ZQN247ZYBU7AWK7GOJ4ASF4JA3O7GRVK", "length": 7791, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भावनिक डेविड वार्नरने केला हैद्राबादच्या खेळाडूंना खास संदेश", "raw_content": "\nभावनिक डेविड वार्नरने केला हैद्राबादच्या खेळाडूंना खास संदेश\nभावनिक डेविड वार्नरने केला हैद्राबादच्या खेळाडूंना खास संदेश\nयावर्षीच्या आयपीएलचा भाग नसलेल्या डेविड वॉर्नरने सनरायझर्स हैद्राबाद संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आजच त्याने इंस्टाग्रामवरून हैद्राबाद संघाला राजस्थान रॉयल्स विरूध्दच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिलेली पोस्ट टाकली आहे.\nवॉर्नर जरी संघाचा भाग नसला तरी त्याने संघाबद्दल असलेले प्रेम आणि आदर यामध्ये कमी दाखवलेली नाही, असेच या पोस्ट वरून दिसून येते.\nदक्षिण आफ्रिकेमधील चेंडू छेडछाड प्रकरणामुळे बीसीसीआयने यावर्षीच्या त्याच्या आयपीएलमधील सहभागावर बंदी घातली आहे. त्यामुळे हैद्राबाद संघाला त्याचा बदली खेळाडू इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सची निवड केली आहे.\nतसेच त्याने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर हैद्राबाद संघाचे कर्णधारपदही सोडले होते. यानंतर केन विलियमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराकडे हैद्राबादचेही नेतृत्व सोपवण्यात आले.\nडेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. चेंडू छेडछाड प्रकरणात वॉर्नर मुख्य सूत्रधार म्हणून आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.\nवॉर्नरने 2016च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादला पहिले विजेतेपद मिळवून दिले होते.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kashiling-adake-becomes-costliest-player-at-rs-48-lakh/", "date_download": "2019-01-16T10:13:20Z", "digest": "sha1:XU6GS4TXKQZ7KXUXHQ3QVRUYIKAN4NKL", "length": 7731, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महाराष्ट्राच्या काशिलिंग आडकेला प्रो- कबड्डीमध्ये घसघशीत रक्कम...", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या काशिलिंग आडकेला प्रो- कबड्डीमध्ये घसघशीत रक्कम…\nमहाराष्ट्राच्या काशिलिंग आडकेला प्रो- कबड्डीमध्ये घसघशीत रक्कम…\nयापूर्वी दबंग दिल्लीकडून खेळलेला महाराष्ट्राचा स्टार कबड्डीपटू काशिलिंग आडकेला या कबड्डी मोसमात यु- मुंबा संघाने मोठी रक्कम देत खरेदी केले. सांगली जिल्ह्यातील आडकेला यु-मुंबाने तब्बल ४८ लाख रुपये मोजले.\nहनुमान उडीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या २४ वर्षीय काशिलिंग आडकेने यापूर्वी दबंग दिल्लीकडून खेळताना ५२ सामन्यात ४०६ गुणांची कमाई केली आहे. त्यातील तब्बल ३८० गुण हे रेडच्या माध्यमातून तर २६ बचावाच्या माध्यमातून आले आहे.\nसचिन तेंडुलकर आणि अनुप कुमार आदर्श असलेल्या काशीलिंगला यापूर्वी पहिल्या मोसमात १० लाख रुपयांची बोली लावून दबंग दिल्ली संघाने घेतले होते.\nअन्य खेळाडूंमध्ये रिशांक देवाडिगाला उत्तर प्रदेशने ४५.५० लाख, सचिन शिंगाडेला पटना पाइरेट्सनेच ४२.५ लाख रुपये, विशाल मानेला पटना पाइरेट्सने ३६.५ लाख रुपये, निलेश शिंदेला दबंग दिल्लीने ३५.५ लाख, गिरीश इर्नाकला पुणेरी पलटणने ३३.५० लाख, नितीन मदनेला यु- मुंबाने २८.५० लाख , महेंद्र रजपूतला गुजरातने २५ लाख रुपयांची रक्कम दिली.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kahipan.wordpress.com/2018/03/28/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-16T10:36:45Z", "digest": "sha1:KZE7KDZE5VTEXS7BNQPVRGFS3TVJKWDB", "length": 14288, "nlines": 140, "source_domain": "kahipan.wordpress.com", "title": "एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस | काहीपण....", "raw_content": "काहीपण…. कुठेतरी छानसे वाचलेले ……\nजन्म ” काहीपण ” चा\nयावर आपले मत नोंदवा\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nउन्हाळ्याची चुणूक आणि वसंत ऋतूची चाहुल एकत्रित अनुभवायचे हे काही दिवस ..\nशिशिरात जणू काही आईच्या कुशीत गुडूप झालेल्या फुलाना आईने चुचकारुन बाहेर काढावे तशी सगळीकडे फुलं दिसू लागलीयेत\nनॕशनल पार्कमध्ये एक सुंगधी (तो शब्द तसाच लिहीलाय प्रवेशद्वारावर 😀) फुलांचे उद्यान आहे .\nएरवी तिथे काही बघण्यासारखं नसतं. काही म्हातारे प्राणायामाच्या नावाखाली श्वासाला नाकांडातून (पक्षी- नाकांच्या नळकांड्यांतून) असे आत बाहेर खेचत काढत असतात की कधी यांचा प्राण फट् म्हणता निघून जाईल काय अशी धास्ती वाटावी. नाहीतर maintenance च्या नावाखाली ती बाग बंदच असते सकाळी\nआज अचानक तिकडून जाताना पाय आपसूक वळले बागेकडे…कारण अपरिचित मंद सुगंधांचा एकत्रित दरवळ …\nआत गेलो आणि मग तिथेच फिरत बसलो. कारण सोबतचे फोटो बघून कळेलच\nविविध फुलपाखरे, १-२ बगळे, भारद्वाज, दयाळ, बुलबुल आणि काही मला अज्ञात असलेल्या नावांचे पक्षी तिकडेच बघणे हा added benefit आणि उद्यानाला लागून असलेल्या मोकळ्या जागेत चरणार्या हरीणांचा कुटुंबकबिला दिसणे म्हणजे तर दुधात केशरच जणू…\nउद्यानात मध्यभागी एक छान झरादेखील बनवला आहे. पण तो मात्र तेवढा बंद होता.\nआजीबरोबर गणित शिकून समजावून घेत कालचा गृहपाठ पूर्ण करणारा एक छोट्या आणि हातात हात गुंफून उद्याची स्वन बघण्यात मग्न एक युगुलं… ते पण शेजारी शेजारी बसलेलं. हे भन्नाट होतं 😀\nफुलांची नावं मला माहीत नाहीत तर काही ठिकाणी लिहीली असूनही झाकली गेली आहेत पानांमध्ये…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nकिती जण ऑनलाईन आहेत\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का…\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nएकत्रित अनुभवायचे हे काही दिवस\nआता वीडियो कंपोझिटिंग आणि एडिटिंग शिका मराठी मधून\nनाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे😱🤓 एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो😇😇😇😇😇😇😇😅😅😅😅😅😅😅😜 😨☔🙄☔😂☔ कोकण चा पाऊस …….. लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो … ☔☔☔🌧🌧🌧💦💦💦 😝😂😜 पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या ��ि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर […] […]\n😅😄😄😂😁😉 कंप्यूटर इंजीनियरिंग च्या मुलीची एका मुलाने छेड काढली… तिने शिवी अशी दिली … अरे ऐ……………… पेनड्राइव चं झाकण…… पैदाइशी Error…… VIRUSच्या कार्ट्या….. Excelची Corrupt File…… जर 1 Click मारली ना तर ज़मीनी वरुन……. Delete होउन…….म्हसनात Install होशिल……. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂 […]\nएक चुक झलि आहे; बहुतेक 'फीड' बन्द आहे. पुन्हा नन्तर प्रयत्ण करा.\nदीपावलीच्या व नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली आपल्याला सुख समाधानाची आणि भरभराट देणारी जाओ\nमागील पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन काय असते, तसेच ॲनिमेशनचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण ॲनिमेशन फिल्मची प्रोसेस समजून घेणार आहोत. एखादी ॲनिमेशन फिल्म बनायला साधारण पणे २ ते 3 वर्ष लागतात. त्यासाठी बरेच मनुष्य बळ देखील लागते. या फिल्म साठी अनेक डिपार्टमेंट मधून काम केले जाते. त्यातील 3 […] […]\nआपले वेद आणि प्राचीन ज्ञान\nहुंडा फक्त मुलगाच मागतो का...\napple body Challenge contact marathi speach steve jobs translation अखेर अचानक आई आधार आवाज आस्वाद उत्तर एक कंठ कथा कर्करोग कारण किशोरी खरेदी गोष्ट ग्लास चंद्र चहा टीवी डाव डॉक्टर दार दिवस दिवाळी दीपावली दोन धक्का नवीनवर्ष निर्णय पटकन पत्नी पन्नाशी पूजा प्रतिक प्रश्न प्रेयसी फटाके बाबा बेल बॉम्ब भरभराट भानगड मराठी माणुस मित्र मुलगा मुलगी रात्री रुपये लक्ष्मि लग्न लहान विवाहित व्हॅलेंटाईन शर्ट शीळ शुभेच्छा सकाळ सत्य समाधान सरकार साडी सुख हार्दिक हास्य हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन\nमला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही.. शाळेत विषयच नव्हता.. यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय… म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं.. मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा.. आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो.. आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर …का सिकंदर” म्हणजे “चहा की कॉफी” .. “मुकंदर ऑर […]\nजरूर वाचा…. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे कि ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो……. पण काही इतर गोष्टी जे फार कमी लोक जाणतात त्या ह्या अश्या———— १) मुमताज हि शहाजहानची ४ थी बायको होती. २) मुमताजशी लग्न करता याव म्हणून शहाजहानने तिच्या नवऱ्याचा खून केला. ३) मुमताज तिच्या १४ व्या बाळंतपनात मेली. ४) त्या नंतर शहाजहानने […]\nशेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी… वांग्याचे भरीत.. गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणी त्यावारचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ… मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडालेले पाणी… दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार.. दिव्या दिव्यादिपत्कार… आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी […]\n« सप्टेंबर एप्रिल »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2014/06/blog-post.html", "date_download": "2019-01-16T11:01:32Z", "digest": "sha1:34HC6DKR5XZTTG5F3W6W4L4XT6CJR2LE", "length": 14776, "nlines": 224, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): संरक्षण सामग्री उत्पादनात १००% एफडीआय...?", "raw_content": "\nसंरक्षण सामग्री उत्पादनात १००% एफडीआय...\nसंरक्षण सामग्री उत्पादनांतील परकीय गुंतवणूकीची मर्यादा सध्याच्या २६‍% वरून १००% पर्यंत नेण्याचा सध्याच्या सरकारचा प्रस्ताव आहे. यासाठी अर्थात टप्पे आहेत...म्हणजे अत्याधुनिक संरक्षण साधनांची निर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञान आणुन येथे जो करेल त्याच गुंतवणूकदाराला १००‍% गुंतवणुकीची मुभा राहील. इतरांना ४९%, ७४% अश्या स्ल्यब्ज असणार आहेत.\nयावर आपल्याकडे चर्चाच झालेली नाही असे म्हटले तरी वावगे ठरू नये. ३७० च्या गोंधळात बहुदा हा विषय मागे पडला असावा. निर्माण होणारे प्रश्न:\n१. एफडीआयला विरोध करणारे संरक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात १००‍‍‌% एफडीआयला सत्तेवर येताच दोन दिवसात तयार झाले\n२. उच्च-अत्याधुनिक तंत्रज्ञान कोणते व ते येथे तसेच उत्पादनांसाठी वापरले जाईल हे ठरवण्याचे निकष कोणते असनार आहेत\n३. भारताला क्रायोजिनिक तंत्रज्ञान नाकारल्याने भारतालाच ते विकसीत करावे लागले. तोफा, रणगाडे यातील अग्रणी कंपन्या आपले तंत्रज्ञान टाकुन येथे गुंतवणूक करतील काय केल्यास त्यांना निर्यातीचीही अनुमती असनार काय केल्यास त्यांना निर्यातीचीही अनुमती असनार काय कोणाला निर्यात करू नये यावर भारत बंधने घालू शकणार आहे काय\n४. भारताचा संरक्षण सामग्रीवरील आयात खर्च प्रचंड आहे हे वास्तव आहे. तो वाचवायचा तर देशी उद्योगांनाच संरक्षण सामग्री उत्पादित करण्याची खुली परवानगी देणे अधिक संयुक्तिक होणार नाही काय २६% ची मर्यादा अधिकाधिक ४९% असणेच ��ोग्य राहील काय\n५. परकीय राष्ट्रांनी काही कारणांनी आर्थिक निर्बंध लादले तर त्या स्थितीत १००% एफ.डी.आय. ने बनलेल्या उद्योगांची भुमिका काय असेल\n६. मुळात कोणत्याही क्षेत्रात एफ.डी.आय. असावे काय देशी अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात रोजगार निर्मिती सोडता त्याचा काय फायदा आहे देशी अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात रोजगार निर्मिती सोडता त्याचा काय फायदा आहे पर्यायी व्यवस्था सक्षमपणे राबवणे अधिक संयुक्तिक ठरणार नाही काय\nहे व असेच अनेक आनुषंगिक प्रश्न या निमित्ताने उठतात. आयातच बंद करायची म्हणून सर्वच प्रकारचे उद्योग कोनताही देश उभारु शकत नाही. आयात राहणारच तशीच निर्यातही राहणार. यातील असमतोल दूर करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची वाढ करत नेणे (चीनने यात ब-यापैकी यश मिळवले आहे.) व त्यांची निर्यात वाढवणे अधिक रोजगार आणि आयात-निर्यातीतील असमतोल दूर करायला मदत करू शकेल. त्याबाबत आपल्या देशाची आणि आताच्या सरकारची काय भुमिका असणार आहे कि सोपी उत्तरे शोधण्यावरच भर ठेवत देशाचा अंती घात करण्याची योजना आहे\nयावर सर्वांनी सखोल चर्चा करावी. अभिनिवेश आणू नये ही विनंती.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उ��्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nकोण आहे ही हिंदू राष्ट्र सेना\nआनंद यादव व न्यायालयिन निकाल...\nसामाजिक जीवन सुखकर कसं करणार\nसंरक्षण सामग्री उत्पादनात १००% एफडीआय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4299", "date_download": "2019-01-16T10:47:56Z", "digest": "sha1:CDGGZWKWT6PQPZEMAEWUXI4VOMNRNZDU", "length": 16580, "nlines": 100, "source_domain": "rajtantra.com", "title": "पर्यावरण रक्षणासाठी शासकीय समिती होणार गठीत | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » पर्यावरण रक्षणासाठी शासकीय समिती होणार गठीत\nपर्यावरण रक्षणासाठी शासकीय समिती होणार गठीत\nबोईसर, दि.१३ : येथील नवापूरच्या खाडीमध्ये प्रदूषित पाण्यामुळे मासे मेल्याची घटना घडल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले, या पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोणत्याही प्रकारे होणार नाही असे प्रतिपादन पालघर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शुक्रवार (दि. १३) सातपाटी येथे केले. जिल्ह्यातील पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आपली असून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती गठीत करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.\nआठवडाभरात दोन वेळा प्रदूषित सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मरण्याच्या प्रकार घडला होता. तर बोईसरमधील इतर खाडीमध्येही वारंवार अश्या घटना घडत आहेत. मात्र यावेळेस नवापूर खाडीतील 30 ते 40 किलो पेक्षा जास्त मासे मेल्याने संतापलेल्या नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये मेलेले मासे फेकून संताप व्यक्त केला होता. त्याची गंभीरपणे दखल घेऊन विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तसेच मच्छीमारांचे व स्थानिकांचे म्हणणे ऐकून उपाययोजना आखण्यासाठी सातपाटी येथे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पालघरचे आमदार अमित घोडा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, तहसीलदार महेश सागर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एम.एस. कलकटकी, उप अभियंता सी.एस. भगत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त युवराज चौगले, शिवसेनेचे वैभव संखे, राजेश कुटे तसेच मच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.\nया बैठकीत समुद्री जीवना विषयीचा आढावा घेण्यासाठी शासनाने डॉ. चंद्रप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली २४ फेब्रुवारी २०१६ रोजी शासन निर्णय जारी केला असून मत्स्यव्यवसाय विभागाने पालघर भागातील उपलब्ध माशांचें नमुने या समिती पर्यंत पोहचवून या समितीची पालघर मध्ये बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय हरित लवाद यांच्या मार्गदर्शना अनुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यामध्ये बाधित गावचे सरपंच, उप सरपंच, ��्रामसेवक तसेच मच्छिमार सहकारी सांस्थेचे प्रतिनिधी यांच्या यांच्यामार्फत खाडीत तसेच विविध ठिकाणांच्या समुद्राच्या पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण विभागाच्या सोबीतने घेण्याचे ठरले. या नमुन्याचे परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे.\nमच्छीमार सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अखिल भारतीय मांगेला समाजाचे प्रतिनिधी तसेच नवापूर,सातपाटी, मुरबे येथील नागरिकांनी प्रदूषणाच्या समस्या व त्यामुळे नागरिक व मच्छिमारांना होणाऱ्या त्रासाची ईत्यंभूत माहिती दिली. तारापूर औद्योगिक वसाहतीमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच एमआयडीसी हे शासकीय विभाग कमकुवत ठरत असल्याचे मान्य करत या दृष्टीने अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले. या समितीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, श्रम विभागाचे प्रतिनिधी राहणार असून या समिती मार्फत औद्योगिक वसाहतीमध्ये घातक घनकचरा निर्माण करणाऱ्या उद्योगांची पाहणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ही पाहणी पूर्ण करून या समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आठवडाभरात बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.\nत्याच बरोबरीने मत्स्यव्यसाय विभागामार्फत कांदळवनात राहणाऱ्या माशांचे परीक्षण, घातक घनकरचा तसेच प्रदूषण करणाऱ्या कंपन्याची यादी तयार करणे, झीरो डिस्चार्गे अर्थात कोणत्याही प्रकारे सांडपाण्याचा विसर्ग करण्याची मुभा नसणाऱ्या उद्योगांवर उप विभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाहणी, दोषी कारखान्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यावर पर्यावरण रक्षण कायद्यानांतर्गत कारवाई, कांदळवन रक्षण समितीची वन विभागामार्फत स्थापना व पाहणी, तसेच सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कार्यक्षमतेची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नारनवरे यांनी या बैठकीदरम्यान दिले.\nPrevious: वाडयात प्लास्टिक मुक्तीसाठी नगरसेवकांची रॅली\nNext: कुडूस येथे स्वाभिमान रिक्षा युनियनचे उदघाटन\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा स��पन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1621179/shimla-snow-fall-exciting-images/", "date_download": "2019-01-16T10:23:45Z", "digest": "sha1:IF272CY7KPDILMTG6LZNVSIDEJMRAD7J", "length": 9502, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: shimla snow fall exciting images | शिमलाने पांघरली बर्फाची चादर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nस्वित्झर्लंड नव्हे हे आहे बर्फाच्छादित शिमला\nस्वित्झर्लंड नव्हे हे आहे बर्फाच्छादित शिमला\nशिमला येथे नुकतीच बर्फ पडण्यास सुरुवात झाली असून याठिकाणचे तापमान उणेमध्ये गेले आहे. मोठ्या प्रमाणात थंडी असली तरी येथील दृश्य नयनमनोहारी दिसत आहेत. (छायासौजन्य - पीटीआय)\nहे छायाचित्र पाहून ते परदेशातील आहे असे आपल्याला वाटेल. मात्र भारतातही इतके सुंदर दृश्य असू शकते हे आपल्याला या छायाचित्रातून समजू शकते. (छायासौजन्य - एएनआय)\nउत्तराखंड येथील गंगोत्रीच्या मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला असून मंहिराच्या पायऱ्यांपर्यंत हा बर्फ आल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी या काळात द���्शनाला येणे टाळावे असे म्हटले जाते. (छायासौजन्य - पीटीआय)\nशिमला येथे सतत बर्फ पडत असल्याने येथील रस्ते पूर्णपणे बर्फमय झाले आहेत. त्यामुळे येथील दैनंदिन जीवन काही प्रमाणात शिथिल थंडावले असून दुकानेही बंद असल्याचे दिसत आहे. (छायासौजन्य - एएनआय)\nशिमला हा पहाडी प्रदेश असल्याने याठिकाणी डोंगरांवर मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. त्यामुळे एरवी झाडांमुळे हिरवे दिसणारे डोंगर या काळात पांढरे शुभ्र दिसायला लागतात. त्यात त्यावर सूर्यप्रकाश पडल्यास हे सौंदर्य आणखीनच खुलते. (छायासौजन्य - एएनआय)\nबर्फ पडल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत होत असले तरीही येथील नागरीकांना या ऋतूची सवय असल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु राहतात. मात्र बर्फापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी थंडीचे कपडे घालून येथील लोक स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेतात. (छायासौजन्य - पीटीआय)\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/real-estate-rates-hike-in-thane-1628895/", "date_download": "2019-01-16T10:38:50Z", "digest": "sha1:VQBWTJUXG3NH774GXI5G5ZTKSMSTGLZY", "length": 16854, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Real estate rates hike in Thane | ठाणेपट्टय़ात घरांचे दर चढेच! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nठाणेपट्टय़ात घरांचे दर चढेच\nठाणेपट्टय़ात घरांचे दर चढेच\nवाढीव किमतीमुळे ठाण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला आहे.\nठाण्यात सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनात ग्राहकांची तुरळक गर्दी आहे.\nमालमत्ता प्रदर्शनात बिल्डरांना पालिकेच्या प्रकल्पांचा आधार; अवाजवी किम��ीमुळे ग्राहकांचा अपेक्षाभंग\nदेशभरातील बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याची चर्चा एकीकडे जोमाने सुरू असताना ठाण्यात सुरू झालेल्या मालमत्ता प्रदर्शनात विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या घरांचे दर चढेच असल्याचे दिसून येत आहे. ठाणे आणि आसपासच्या भागात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांकडे बोट दाखवत घरांचे जास्त दर ठेवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी आता महापालिकेमार्फत शहरात उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा आधार घेत सदनिकांचे मूल्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, वाढीव किमतीमुळे ठाण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला आहे. दरम्यान, प्रदर्शनात मांडण्यात आलेले घरांचे दर चढे असले खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना सुलभ हप्त्यांची गाजर दाखविण्यात आले आहे.\nठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर आणि शीळ-कल्याण मार्गालगत मोठय़ा गृह प्रकल्पांची उभारणी सुरु असून महापालिकेनेही गेल्या काही वर्षांत त्यानुसार विकास प्रकल्पांची आखणी सुरु केली आहे. पोखरण मार्गाच्या रुंदीकरणानंतर शहरात बडय़ा बिल्डरांना बांधीव विकास हस्तांतरण हक्क बहाल करत महापालिकेने विवीध विकास प्रकल्पांची उभारणी सुरु केली असून घोडबंदर भागात दोन मोठय़ा उद्यांनाची निर्मीती अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी ठाण्यातील हायलंड पार्क मैदानात बिल्डरांच्या एका संघटनेने मालमत्ता विक्री प्रदर्शन सुरू केले असून पहिल्या दिवशी या प्रदर्शनाकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. असे असले तरी काल-परवापर्यत ठाणे मेट्रोच्या नावाने घर विक्रीची जाहिरात करणाऱ्या बिल्डरांनी या प्रदर्शनात मात्र ठाणे महापालिकेने आखलेल्या विवीध प्रकल्पांचा आधार घेतल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही या प्रदर्शनाला भेट देत महापालिकेने आखलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी केले. घोडबंदर भागात उद्याने, मैदाने तसेच लोकोपयोगी वास्तूंची उभारणी होत असून हा परिसर रहाण्यासाठी उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने आखलेल्या विविध प्रकल्पांच्या या जाहिरातबाजीमुळे बिल्डरांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत होते.\nदेशभरातील मालमत्ता बाजारात मंदीचे सावट असल्याची चर्चा एकीकडे असताना ठाण्यातील या मालमत्ता प्र��र्शनात घरांचे दर तुलनेने कमी असतील अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, घोडबंदर मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या गृहसंकुलातील घरांचे दर अजूनही चढेच असून काही प्रकल्पांमध्ये ४३० चौरस फुटाच्या (कार्पेट एरिया) घरांच विक्री ८० ते ८५ लाख रुपयांनी होत असल्याचे दिसून आले. राज्य सरकारने ठाणे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार गायमुखपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विस्तार भाइंदरपाडा तसेच आसपासच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या मोठय़ा गृहप्रकल्पांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे. याच भागातील काही बिल्डरांनी गृह प्रकल्पात ८० लाखापासून दीड कोटी रुपयांपर्यंतची घरे विक्रीसाठी मांडली असून खरेदीदारांसाठी विशेष योजनांची आखणी करण्यात आली आहे. तसेच भिवंडी, कल्याण भागातील काही घरे याठिकाणी विक्रीसाठी मांडली असून या घरांचे दर ४० लाखापासून सुरू होत आहे. मात्र घरांचे दर चढेच आहेत.\nकाही बिल्डरांनी प्रकल्पाची सुरुवात करताना पहिले तीन वर्षे एकूण किमतीपैकी प्रत्येकी दहा टक्के आणि अखेरच्या वर्षी थेट ७० टक्के रक्कम भरण्याची योजना काही बिल्डरांनी या प्रकल्पात मांडली आहे.\nगेल्या दोन-तीन वर्षांपासून घरांच्या दरामध्ये फारसा फरक पडलेला नसून त्याच दराप्रमाणे यंदाच्या प्रदर्शनात घराची विक्री सुरू आहे. या प्रदर्शनात ४० लाखांपासून दीड कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय ग्राहकांसाठी खुले आहेत. त्यामुळे प्रदर्शनात घरांचे दर चढे नाहीत. शनिवारी, रविवारी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल.\n– सचिन मराणी, ‘एमसीएचआय’चे पदाधिकारी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआम्ही 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर बाळासाहेबांचा 'तो' संस्कार जपतो: अमोल कोल्हे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची म��िकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=6874", "date_download": "2019-01-16T10:39:38Z", "digest": "sha1:E54GU5JMXJS4L4DP7KBAJM4OHQKN63IN", "length": 12498, "nlines": 102, "source_domain": "rajtantra.com", "title": "वाडा : सदनिकाधारकांची फसवणूक; विकासकाविरुद्ध मोफा अंतर्गत कारवाई | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » Breaking » वाडा : सदनिकाधारकांची फसवणूक; विकासकाविरुद्ध मोफा अंतर्गत कारवाई\nवाडा : सदनिकाधारकांची फसवणूक; विकासकाविरुद्ध मोफा अंतर्गत कारवाई\nप्रतिनिधी/वाडा, दि. 30 : शहरातील अशोकवन या प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या भागातील अशोकलीला या इमारतीतील सदनिकाधारकांची मानसिक छळवणूक व फसवणूक केल्याप्रकरणी सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन विकासक विकास जाधव यांच्यावर महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायदा अर्थात मोफा अंतर्गत गुन्हा दाखल क���ुन त्यांना अटक करण्यात आली आहे.\nवाडा शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या मागे अशोकवन हा नावाजलेला भाग आहे. या भागात अशोकलीला ही इमारत 2012 पासून उभी असून इमारतीत 25 सदनिका आहेत. काही महिन्यांपुर्वी या इमारतीतील ग्राहकांनी सोसायटी नोंदणी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र विकासक जाधव यांनी त्यासाठी कोणतेही सहकार्य आजपर्यंत केले नाही, याउलट इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करण्याचा घाट घातला ज्याला सदनिकाधारकांनी विरोध केला असता जाधव इमारतीतील महिलांना मारण्याच्या उद्देशाने खुर्च्या घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले. या गुंडगुरी प्रवृत्तीविरोधात जाधव यांच्या विरोधात वाडा पोलिसांत तक्रार दाखल केली असता त्यावेळी पोलीसांनी त्यांना समज देत सामंजस्य घडवून आणले होते.\nमात्र हे प्रकरण थोडे शांत होताच जाधव यांनी मागील 6 वर्षांपासुन इमारतीला पाणी पुरवठा करणार्‍या बोअरवेलची वायर कापून नेली व त्यानंतर मोटार देखील काढून नेली. या प्रकाराने संतापलेल्या सदनिकाधारकांनी जाधव यांच्यावर मोफा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी वाडा पोलीस स्टेशन तसेच पालघर जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत अखेर काल, गुरुवारी विकास जाधव यांच्याविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 420, 406 व महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्याचे कलम 12(2), 12(3), 13(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.\nआपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का\nदैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या\nस्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा\nताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा\nPrevious: कासा पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस उप निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nNext: प्रलंबित देयके अदा करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रा���ींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T09:39:30Z", "digest": "sha1:ZXG6XRUJBCYJGMDTTU6BNUXZI36IGH4E", "length": 10819, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जाणून घेऊयात महात्मा फुले वाडा… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजाणून घेऊयात महात्मा फुले वाडा…\n मतिविना नीती गेली… या कवितेतून महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी शिक्षणाचे महत्व त्या काळात पटवून दिले . स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या म. फुले यांनी शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांची मांडणी केली . अशा या थोर समाजसुधारकाचा वाडा पुण्यातील जुन्या गंज पेठेत व नव्या महात्मा फुले पेठेत आहे . या वाड्यामुळे पुण्याच्या ऐतिहासिक श्रीमंतीत भर पडली आहे.\nमहात्मा फुले यांचे या वाड्यात साधारण 1827 ते 1890 दरम्यान वास्तव्य होते. रेखीव असा हा कौलारू वाडा शेणामातीने सारवलेला असा प्रशस्त आहे . हवेशीर खोल्या , ओसरी तसेच अंगणात एक विहीर आहे . ज्योतिबांनी अस्पृश्‍यांसाठी खुली केलेली हीच ती विहीर . वाडयात एकूण तीन दालने आहेत . वाडयात शिरताना एक सुबक तुळशीवृंदावन लागते . 29 नोव्हेंबर 1890 रोजी म. फुले यांचे येथे निधन झाले . “”आपल्या शवास दहन करू नये , तर मिठात घालून पुरावे” अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी ���्यांनी शेवटच्या आजारपणात घरामागे खड्डाही खणून घेतला होता. तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनी हे सर्व अमान्य केलं. नाईलाजास्तव त्यांचे दहन करून 30 नोव्हेंबर 1890 रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या पवित्र अस्थी या वाडयात आणल्या. येथील तुळशीवृंदावन व तेथील पादुका ही म. फुले यांची समाधी. त्या समाधीचे दर्शन घेऊन आपण वाडयात शिरतो.\nया स्मारक संग्रहालयात म. फुले यांचा जीवनपट चित्रकार वसंत आठवले यांनी रेखाटलेल्या चित्रांतून साकार केला आहे. त्यांचे शिक्षण, विवाह, स्त्रियांची शाळा, सभेत भाषण करताना असे अनेक प्रसंग माहितीसकट जाणून घेता येतात शिवाय महात्मा फुले यांचे एका दालनात मोठे पूर्णाकृती तैलचित्र लावले आहे. म. जोतिबा फुले यांच्या सहकाऱ्यांची देखील चित्रे पाहायला मिळतात. विशेष बाब म्हणजे येथे आपल्याला म. फुले यांचे मृत्युपत्र बघायला मिळते.\nसमताभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध वाडयाच्या आवारात सावित्रीबाई व महात्मा फुले यादोहोंचे पुतळे बसविले आहेत. अशा या थोर समाजसुधारकाने जिथे निवास केला व अखेरचा श्वास घेतला, तो वाडा एकदा जरूर पहावा.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\nड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत\nआयआयटी खरगपूरची वार्षिक ग्लोबल बिझिनेस मॉडेल कॉम्पिटिशन “एम्पार्सियर’ लॉन्च\n६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन फक्त १३९९० मध्ये… अधिक फीचर्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/you-tuber-comedian-actress-mallika-dua-takes-dig-at-bollywood-actor-akshay-kumar-padman-challenge-movie-1629162/", "date_download": "2019-01-16T10:26:17Z", "digest": "sha1:AND5UU3F4OT2KH5A34KQXKCCMAOFGHWF", "length": 12935, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "you tuber comedian actress mallika dua takes dig at Bollywood actor akshay kumar padman challenge movie | ‘पॅडमॅन चॅलेंज’वर मल्लिका दुआने ओढले ताशेरे | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n‘पॅडमॅन चॅलेंज’वर मल्लिका दुआने ओढले ताशेरे\n‘पॅडमॅन चॅलेंज’वर मल्लिका दुआने ओढले ताशेरे\n'यात तुम्हाला महिलांचं सक्षमीकरण केल्यासारखं वाटतं....'\nअक्षय कुमार, मल्लिका दुआ\nबऱ्याच चर्चा आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यानंतर अखेर ‘पॅडमॅन’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात येतं. चित्रपट प्रसिद्धीच्या विविध तंत्रांचा यात वापर होतो. अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ चित्रपटाविषयीसुद्धा अशाच काही हटके मार्गांनी मासिक पाळीचा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला गेला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पॅडमॅन चॅलेंज’ही दिलं. ज्याच्याअंतर्गत हातात सॅनिटरी पॅड घेऊन सेलिब्रिटींसह अनेकांनीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.\nखिलाडी कुमारने सुरु केलेल्या या हॅशटॅगचा ट्रेंडही पाहायला मिळाला. सॅनिटरी नॅपकीन, मासिक पाळी याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी सुरु केलेल्या या चॅलेंजमध्ये फक्त महिलाच नाही तर, पुरुषांनीही सहभाग घेतला. पण, खिलाडी कुमारने उचललेलं हे पाऊल अभिनेत्री, युट्यूबर मल्लिका दुआला मात्र पटलं नाही. मल्लिकाने सोशल मीडियावरुन त्याविषयीची नाराजी व्यक्त केली.\nसोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने लिहिलं, ‘तुम्ही ज्यावेळी स्वत:ला कमकुवत समजता तेव्हा मुळात तुम्ही सर्वांइतकेच सक्षम असता हे नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की सरकार, समाजाने आपली भूमिका बजावलेली नाही याची आणि तुम्ही स्वत: कमकुवत असण्याची जाणीव होते, तेव्हाच तुमची एक वेगळी लढाई सुरु होते, असं समजा. एक सॅनिटरी पॅड हातात घेऊन तो फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर करणं यात तुम्हाला महिलांचं सक्षमीकरण केल्यासारखं वाटतं….’\nवाचा : Padman Movie Review : सुरुवातीला भरकटणारा, पण क्षणार्धात सूर पकडणारा ‘पॅडमॅन’\nमल्लिकाने मांडलेली ही भूमिका पाहता आता यावर खिलाडी कुमार किंवा त्याची पत्नी, ट्विंकल खन्ना यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मल्लिका आणि अक्षयमध्ये असणाऱ्या नात्यात काही महिन्यांपूर्वी मीठाचा खडा पडला होता. एका कार्यक्रमादरम्यान खिलाडी कुमारने मल्लिकाला उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर तिने त्याच्यावर आगपाखड केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या वादाला बरीच हवा मिळाली होती. फक्त खिलाडी कुमारच नव्हे, तर ट्विंकल खन्नानेही या वादात उडी घेतली होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/roccat+mouse-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:44:57Z", "digest": "sha1:OISOT5ONJWGT6HL6OHLLQRLBKLGBAZZ4", "length": 15003, "nlines": 368, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रॉकेट मौसे किंमत India मध्ये 16 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्व��ंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 रॉकेट मौसे\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nरॉकेट मौसे दर India मध्ये 16 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 13 एकूण रॉकेट मौसे समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन रॉकेट रॉ 11 700 B असं मौसे ब्लू आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी रॉकेट मौसे\nकिंमत रॉकेट मौसे आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रॉकेट रॉ 11 700 व असं मौसे व्हाईट Rs. 5,100 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.2,300 येथे आपल्याला रॉकेट लुआ तरी बटण गेमिंग मौसे उब 2 0 ऑप्टिकल मौसे उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nदाबावे रस 8000 5000\nरॉकेट रॉ 11 700 W असं मौसे\nरॉकेट रॉ 11 710 असं मौसे\nरॉकेट रॉ 11 700 R असं मौसे\nरॉकेट रॉ 11 700 B असं मौसे ब्लू\nरॉकेट रॉ 11 700 O असं मौसे औरंगे\nरॉकेट रॉ 11 710 असं मौसे ब्लॅक\nरॉकेट लुआ तरी बटण गेमिंग मौसे उब 2 0 ऑप्टिकल मौसे\nरॉकेट रॉ 11 700 व असं मौसे व्हाईट\nरॉकेट सवु मिड सिझे हायब्रीड उब 2 0 ऑप्टिकल मौसे\nरॉकेट कोणे पुरे कलर एडिशन चोरे परफॉर्मन्स उब 2 0 लेसर मौसे\nरॉकेट रॉ 11 700 B असं मौसे\nरॉकेट रॉ 11 700 R असं मौसे रेड\nरॉकेट रॉ 11 700 O असं मौसे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/kareena-kapoor-117121800015_1.html", "date_download": "2019-01-16T10:21:40Z", "digest": "sha1:NVMY6ELJZ2N7J7OMPLHUYVQFT4S34PO3", "length": 10691, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "करिनाचा बोल्ड अवतार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर-खान सध्या 'वीरे दी वेडिंग' या आगामी चित्रपटाच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. त्याचसोबत ती कुटुंबातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा हजेरी लावताना दिसते. अलीकडेच तिने नणंद, अभिनेत्री सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनला हजेरी लावली होती. त्यावेळी करिनासोबत पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर आणि नणंद सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू दिसले. 'द पेरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली' असे तिच्या पुस्तकाचे नाव आहे. या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा करिनावर खिळल्या होत्या. कारण कार्यक्रमात करिनाने बिभू मोहमात्रा यांनी डिझाईन केलेला फ्रंट\nकट ड्रेस परिधान केला होता त्यावर तिने ब्लॅक हिल्स घातले असून, लाल रंगाच्या या वनपीसमध्ये करिना कमालीची सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात करिनाने सोहाची प्रशंसा केली. करिना म्हणाली की, मी खान कुटुंबातील कुणामुळे सर्वाधिक प्रभावित झाली असेल तर ती सोहा आहे. शर्मिला टागोर यांच्या अनुपस्थित केवळ सोहा ही एकटीच संपूर्ण घर सांभाळू शकते. मी सोहासोबत केवळ शॉपिंगसंदर्भात बोलू शकते किंवा गॉसिप करू शकते; परंतु यातही मी सोहापेक्षा बरीच मागे आहे याची मला जाणीव आहे, असेही तिने सांगितले.\nपहिल्याच दिवशी‘टायगर जिंदा है’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग हाऊसफुल्ल\n'पॅडमॅन' चा ट्रेलर रिलीज\nअर्पिताचा नवरा 'लव्हरात्री'मधून बॉलिवूडमध्ये, सलमान करणार 'लाँच'\nदिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन\n'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017': 'शाहिद कपूर'\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या ��ादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\n'लॅन्डमार्क फिल्म्सतर्फे' सफाई कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी 'नशीबवान' या चित्रपटाचा ...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे...\nतू मला आवडतेस, हे Personal आहे आणि तुझी मैत्रीण पण मला आवडते हे Secret आहे. आणि तुझ्या ...\nप्रिया प्रकाश वारियर साकारणार श्रीदेवीची भूमिका\nआपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली प्रिया ...\nफराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच 'ओम शांती ओम' या ...\nमणिरत्नमच्या आगामी चित्रपटाट अमिताभ ऐश्वर्या\nमाजी विश्वसुंदरी व अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने मणिरत्नम यांचा चित्रपट साईन केला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@12038", "date_download": "2019-01-16T11:07:01Z", "digest": "sha1:MMKR27GEOWMEV73IJLRA7A4ITI32JI72", "length": 13660, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेस एकट्या भारताने केला विरोध.", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nचीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेस एकट्या भारताने केला विरोध.\nशनिवार व रविवारी येथे झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भारत वगळता इतर सातही सदस्य देशांनी चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड या महत्त्वाकांक्षी योजनेस पाठिंबा दिला वया योजनेच्या यशासाठी कटिबद्धता व्यक्त केली.मात्र या परिषदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास करून शेजारी देशांशी व एससीओ मधील सदस्य देशांची संपर्काची साधने वाढविण्यावर भर दिला.याच योजनेचा एक भाग असलेल्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर चा महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधील वादग्रस्त गिलगिट-ब��लतीस्तानमधून जात असल्याने राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर भारताने आपला विरोध कायम ठेवत या परिषदेत या मुद्द्यांवर अन्य देशांची री ओढली नाही. परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या १७ पानी चिंगदाओ जाहीरनाम्यात चीनच्या बेल्ट अॅण्ड रोड योजनेस भारत वगळून इतर देशांनी पाठिंबा दिला.भारताची ही भूमिका नवीनाही. पंतप्रधानांनी या आधीही ती स्पष्ट केली आहे. त्यामुळे या परिषदेतही भारताने वेगळी भूमिका घेणे अपेक्षित नव्हते,असे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. परिषदेत बोलताना मोदींनी स्पष्ट केले की, परस्परांशी संपर्क, व्यापार व देवाण-घेवाण वाढेल, अशा सर्वच प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे.मात्र अशा योजना सर्वांनासामावून घेणाºया, पारदर्शी व संबंधित देशाच्या क्षेत्रिय सार्वभौमत्वाचा आदर करणाºया असायला हव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. हल्ली वाहतुकीची साधने व डिजिटल क्रांतीमुळे भूगोल बदलत आहे. त्यामुळे शेजारी देश आणि एससीओ मधील देशांशी संपर्क वाढविण्यास भारताचा अग्रक्रम राहील.गेल्या वर्षी पूर्ण सदस्य म्हणून सामील करून घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान यंदा या परिषदेत प्रथमच सहभागी झाले. या परिषदेच्या यशासाठी भारत नेहमीच सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे त्यानी आश्वासन दिले. भारत व पाकिस्तान खेरीज चीन, रशिया, इराण, कझागस्तान, उजबेकिस्तान, किरगिझिस्तान या मूळ सदस्यदेशांचे नेते या परिषदेत सहभागी झाले.\nचीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेस एकट्या भारताने केला विरोध.\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nउपायुक्त शिवदीप लांडे यांची धडाकेबाज कारवाई डान्सबारच्या शौचालयातील गुहेची पोलखोल\nक्राईम सिटीत एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या, नागपूरकर हादरले.\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे - अजित पवार\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=9631", "date_download": "2019-01-16T10:05:29Z", "digest": "sha1:SOXLF57CIBNM72A7Y5HDJ2JHNUDKOY6V", "length": 11769, "nlines": 62, "source_domain": "aaqua.persistent.co.in", "title": "शेततळ्या विषयी माहिती / - Crops / फसल - aAQUA", "raw_content": "\nCrops / फसल > शेततळ्या विषयी माहिती /\nशेततळ्या विषयी माहिती /\nमी कापूस, मोसंबी ही प्रमुख पिके घेतो, उन्हाळयात पाण्याची कमतरता जानवते.\nतरी उपाय म्हणून शेततळ्या विषयी माहिती द्यावी.\nता. अम्बड, जि. जालना.\nRe: शेततळ्या विषयी माहिती /\nशेतजमिनींच्या वरील बाजूस ���ावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे.\nशेतात शेततळे करून भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी त्यात साठवून त्याचा पाहिजे तेव्हा उपयोग करता येतो. मुख्यत्वे संरक्षित सिंचनासाठी, तसेच पाणी जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे यातून साधता येते.\nपावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो, अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. काही क्षेत्र रब्बी पिकाखालीही आणता येऊ शकते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. ज्या ठिकाणी जमीन जवळ जवळ सपाट असेल त्या ठिकाणी खड्डा खोदून तळे तयार करावे, तर काही ठिकाणी नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून किंवा नाला शेताजवळून वाहत असल्यास त्याला अडवून शेततळ्यात पाणी साठवता येते.\nशेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी. कमीत कमी मातीकाम करून जास्तीत जास्त पाणी साठविता येईल, अशी जागा निवडावी. सभोवताली जमीन दलदल व चिबड होईल, अशा ठिकाणी शेततळे घेऊ नये. शेततळ्याचे आकारमान निश्‍चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्‍चित करावी. चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्‍चित करावी. शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणलोट क्षेत्र निश्‍चित करून त्याचे क्षेत्र मोजावे. शेतातील अपेक्षित अपधाव निश्‍चित करावा. एकूण अपधावाच्या ५० टक्के पाणीसाठा होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शेततळ्याचे आकारमान निश्‍चित करावे. शेततळे शक्‍यतोवर चौकोनी व खोल असावे.\nशेततळी दोन प्रकारची असतात –\n1) खड्डा खोदून तयार केलेली. 2) नाल्याला आडवा बांध टाकून पाणी अडवलेली.\nशेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्‍चित करावी.\nशेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्‍टर क्षेत्राकरिता 20 X 20 X 3 मी. (1200 घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे. शेततळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता ज्या क्षेत्रात मृद्‌संधारणाची कामे झाली आहेत, तेथेच घ्यावे, जेणेकरून पाण्यासोबत शेततळ्यात माती येण्याचे प्रमाण कमी राहील व पाण्याची साठवण योग्य प्रमाणात होईल. शेततळ्यात पाणी आत आणणारा चर व बाहेर पाणी वाहून नेणारा चर दगड किंवा गवत लावून व्यवस्थित ठेवावा. जेणेकरून वरील भागातील माती शेततळ्यात वाहून येणार नाही.\nशेततळ्याच्या योजनेचा प्रस्ताव संबधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कडे सादर करावा लागतो. ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा. कँनाल लाभ क्षेत्रामध्ये शेततळे खोदावयाचे असल्यास पाटबंधारे खात्यातर्फे ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.\nआपल्या शेतामध्ये पडणा-या पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून गरजेप्रमाणे वापरता येते. तसेच परीसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होतो.\nशेततळ्याच्या अनुदानाबाबत अधिक माहितीसाठी तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.\nअधिक माहितीसाठी संपर्क -\n(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते. शेतक-यांनी या माहितीचा वापर स्वत: च्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही परिणामांकरिता कृषि विज्ञान केंद्र बारामती जबाबदार राहणार नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2011/04/blog-post_6957.html", "date_download": "2019-01-16T10:27:19Z", "digest": "sha1:RWNCEAPAHA7L4VQUJ5CKRTL7MUTXOUNU", "length": 26128, "nlines": 269, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nही बहुजनांची संस्कृती नाही\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिश...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १५ - क्रीडासंस्कृती...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सां...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पु...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका\nबाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्...\nमहात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, एप्रिल १४, २०११\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\n१. मराठीचा वापर व दुभाषांची मदत - राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, तसेच विभागप्रमुख इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमांत बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी, विशेषत: परदेशांतील प्रतिनिधी यांच्या समवेत होणा-या अधिकृत बैठका/ कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची/ अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित होईल, मराठी भाषकांचे अनुवादकौशल्य विकसित करण्यासाठी चालना मिळेल आणि मराठी भाषकांना अनुवादक म्हणून व्यवसायही प्राप्त होईल.\n२. अनुवाद प्रशिक्षण - मराठी-इंग्रजी, मराठी-हिंदी आणि इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी अशा अनुवादाच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सुरू करण्यात येतील. तसेच, अनुवादविषयक कार्यशाळा/ शिबिरे आयोजित करण्यात येतील. इतर भाषांच्या बाबतीतही आवश्यकतेनुसार शक्य तिथे असे प्रयत्न करण्यात येतील.\n३. मराठी ग्रंथ अनुवाद प्रोत्साहन - मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषत: हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ’ / ‘मराठी भाषा विकास संस्था’ यांच्यामार्फत ग्रंथांतील मजकुराचा थोडक्यात सारांश आणि लेखकाचा परिचय हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अखिल भारतीय स्तरावरच्या सर्व भाषांमधील महत्त्वाच्या प्रकाशकांना पाठविण्यात येईल. येथून पुढे ज्या ग्रंथांना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येतील, ते ग्रंथ यासाठी निवडले जातील.\n४. संतवचनांचे अनुवाद - महाराष्ट्रातील संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद देशातील भाषांमध्ये, तसेच परदेशांतील काही महत्त्वाच्या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येतील. महाराष्ट्राबाहेरील भारतीय संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद मराठी भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येतील.\n५. इंग्रजी भाषेवर प्रभुत्‍व – सध्‍या इंग्रजी भाषेला वेगवेगळया कारणांनी जागतिक पातळीवर पूर्वीपेक्षाही अधिक महत्त्वाचे स्‍थान प्राप्‍त झाले आहे. विविध क्षेत्रात जगभर होणारे अत्‍याधुनिक संशोधन आणि इतर घडामोडी यांची माहिती त्‍वरित उपलब्‍ध होण्‍यासाठी, ती माहिती तत्‍परतेने मराठीमध्‍ये भाषांतरित करण्‍यासाठी, तसेच नोकरी, व्‍यवसाय इ. बाबतीत यश मिळविण्‍यासाठी मराठी भाषकांना इंग्रजी भाषा उत्‍तम रीतीने अवगत होणे गरजेचे झाले आहे. त्‍यांना लिखित व मौखिक इंग्रजीचे नीट आकलन, तसेच इंग्रजीमध्‍ये प्रभावी लेखन आणि प्रवाही संभाषण या मार्गांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्‍व प्राप्‍त करता यावे, यासाठी राज्‍य शासन विविध उपक्रम राबवील. शालेय आणि महाविद्यालयीन स्‍त���ांवरील अध्‍यापनाबरोबरच बहिःशाल स्‍वरुपात इंग्रजीचे शिक्षण उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी संभाषणाचे वर्ग, अनुवादाच्‍या कार्यशाळा इ. उपक्रमांना शासन अर्थसहाय्य देईल.\nPosted in: महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क �� २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/how-to-book-jio-phone-online-and-offline/", "date_download": "2019-01-16T10:54:27Z", "digest": "sha1:ABFCXDB243D6UMXRJRKVFY5NHYLLEOLV", "length": 8314, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उद्या लाँच होणार जिओचा १५०० रुपयांचा फोन;अशी करा फोनची बुकिंग", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउद्या लाँच होणार जिओचा १५०० रुपयांचा फोन;अशी करा फोनची बुकिंग\nरिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ज्या फोनची घोषणा केली तो रिलायन्स जिओचा बहुचर्चित जिओ फीचर फोन 15 ऑगस्टला म्हणजेच उद्या लाँच होणार आहे. हा फोन 1500 रुपये तीन वर्षांसाठी अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येणार आहे. हे 1500 रुपये ग्राहकांना तीन वर्षांनी परत मिळतील.\nज्या ग्राहकांना बीटा टेस्टर होता आलं नाही, त्यांना 24 ऑगस्टपासून फोनसाठी बुकिंग करता येईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही प्रकारे तुम्ही फोन बूक करु शकता. बुकिंग झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये या फोनची डिलीव्हरी केली जाईल. 15 ऑगस्टला हा फोन लाँच होणार म्हणजे बीटा टेस्टिंग होणार आहे. काही निवडक ग्राहकांनाच हा फोन 15 ऑगस्टला वापरता येईल.\nअसा करा जिओ फोन बुक\nजिओ इन्स्टिट्यूट आढळल्यास कळवा आणि ११ हजार रुपये मिळावा,…\nआता पश्चिम बंगाल मध्ये गुंतवणूक करा, महाराष्ट्राची क्षमता…\nजिओ फोन 24 ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता. या फोनची किंमत शून्य रुपये असली तरी 1500 रुपये अनामत रक्कम तुम्हाला द्यावी लागणार आहे. जी तीन वर्षांनी परत मिळेल.\nहे आहेत जिओ फोनचे खास फीचर्स\nफीचर फोन हा जिओचा स्वस्त फोन असणार आहे. ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. 2000mAh क्षमतेची बॅटरी आणि 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.ड्युअल सिम स्लॉट, जिओ फोन घेतल्यानंतर ग्राहकांना महिन्याला केवळ 153 रुपये मोजावे लागतील. यामध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड 4Gडेटा मिळेल. 512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.एका दिवसात हायस्पीड डेटा वापरण्याची मर्यादा दिलेली असेल, या मर्यादेनंतर स्पीड कमी होईल.\nजिओ इन्स्टिट्यूट आढळल्यास कळवा आणि ११ हजार रुपये मिळावा, मनविसेचे आवाहन\nआता पश्चिम बंगाल मध्ये गुंतवणूक करा, महाराष्ट्राची क्षमता संपली\n399 चा रिचार्ज करा 3300 रुपये मिळवा\nइंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत पिछाडीवर\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून…\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/students-participate-water-conservation-works-113296", "date_download": "2019-01-16T10:45:39Z", "digest": "sha1:2Y7VWARVKDIGCD5ATKKJ42JBRVDBGK3H", "length": 15257, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Students participate in water conservation works जलसंधारण कामात विद्यार्थ्यांचा सहभाग | eSakal", "raw_content": "\nजलसंधारण कामात विद्यार्थ्यांचा सहभाग\nमंगळवार, 1 मे 2018\nपुणे : राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे चार हजार विद्यार्थी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जलसंधारणाच्या कामात श्रमदान करणार आहेत. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील 13 गावांमधील श्रमदानात हे विद्यार्थी मंगळवारी (ता. 1) सहभागी होणार आहेत.\nपुणे : राज्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे चार हजार विद्यार्थी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जलसंधारणाच्या कामात श्रमदान करणार आहेत. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील 13 गावांमधील श्रमदानात हे विद्यार्थी मंगळवारी (ता. 1) सहभागी होणार आहेत.\nराज्यात शेकडो गावांमध्ये पाणी फाउंडेशनच्या वतीने जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळा���्या वतीने जवळपास चार हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. जलसंधारणाच्या कामासाठी विद्यापीठाने जवळपास 50 गावांची यादी केली आहे. मात्र, महाराष्ट्रदिनी केवळ एका दिवसासाठी 13 गावांमध्ये विद्यार्थी श्रमदान करणार आहेत. या गावांमध्ये गावकऱ्यांसमवेत सामूहिक श्रमदानाच्या उपक्रमात महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होतील.\nया उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सातदिवसीय राज्यस्तरीय श्रमसंस्कार शिबिरात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 50 गावांमध्ये जलसंधारणाचे निवासी शिबिर आयोजित केले आहे. दोन ते तीन महाविद्यालयांतील मिळून शंभर विद्यार्थी आणि तीन प्राध्यापक असे गट केले आहेत. त्याप्रमाणे गावा-गावांमध्ये निवासी शिबिरे घेण्यात येतील. गावकऱ्यांसमवेत जलसंधारणाची प्रत्यक्ष कामे करणे आणि त्यासंदर्भात जनजागृती करणे, असे उपक्रम शिबिरात हाती घेतले जातील. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 450 महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत असून, त्यातील अडीचशे महाविद्यालये जलसंधारणाच्या उपक्रमात सहभागी होतील, असे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.\nपुरंदर तालुक्‍यातील वाघापूर गावात 5 ते 11 मेदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय श्रमसंस्कार शिबिरात शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शिबिरामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी सहभागी होऊन जलसंधारणासाठी श्रमदान करणार आहेत. जलसंधारणाच्या कामाची माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठामार्फत मागील आठवड्यात कार्यशाळा घेण्यात आली. त्यात पाणी अडविण्यासाठी आणि जिरविण्यासाठी सम चर कसे खोदायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले.\n- प्रभाकर वराडे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nभूजलाचा तंत्रशुद्ध आराखडा बनविण्याची गरज : डॉ. उपेंद्र धोंडे\nपुणे : शासनाकडे जल आराखडा बनविण्याची पद्धत परिपूर्ण नाही. यातील भूजल या घटकांकडे अतिशय दुर्लक्षित आहे. भूजलाची आकडेवारी व तंत्रशुद्ध...\nओळख विसरलेली गावे, अन भकास चेहरे\nमरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर...\nपुणे - राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता (गट ब) या पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये अभियांत्रिकी...\nकेंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद\n​पुणे - केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी विभागातील निरीक्षक, अधीक्षक आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी...\n‘सकाळ रिलीफ फंडा’ची कामे प्रगतिपथावर\nपुणे - ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेली विविध...\nआपुलाची दुष्काळ आपणासी; गंगापूरकरांचा नवा संकल्प\nलातूर : पाणीटंचाई व दुष्काळ निवारण हे केवळ सरकारचेच काम नसून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेच पाहिजे, ही संकल्पना तत्कालीन जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T11:07:33Z", "digest": "sha1:K47GYRPJBOJOJNWWNWEEYYGYWM6UISK5", "length": 10725, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आयओसी कंपनीचा विस्तारीकरणावर भर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआयओसी कंपनीचा विस्तारीकरणावर भर\nऊर्जेचा वापर आगामी काळात वाढणार असल्यामुळे कंपन्यांकडून तयारी\nनवी दिल्ली- भारताची इंधनविषयक गरज ध्यानात घेत खनिज इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 23,000 कोटींच्या गुंतवणुकीचा आराखडा तयार केला आहे. येत्या 1 एप्रिल 2018 पासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुंतवणुकीच्या खर्चात वाढ करण्यात आली आहे. कंपनी ही गुंतवणूक मुख्यत: कंपनीच्या क्षमतेचा विस्तार आणि आधुनिकीकरणावर करण्यात येणार आहे. त्याखेरीज विपणन यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट कंपनीसमोर आहे. गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या भांडवलाची उभारणी कर्जातून किंवा रोख्यांच्या माध्यमातून करण्याचा कंपनीचा विचार नाही.\nकंपनीच्या उत्पन्नातूनच ही गुंतवणूक करण्याचा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कंपनी सुस्थितीत असून कंपनीच्या पूर्व विभागाच्या कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे यावर्षी त्या विभागाकडून चांगल्या नफ्याची अपेक्षा असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. भारत सध्या जगातल्या सर्वाधिक ऊर्जेचा वापर करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारताची खनिज तेलाची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.\nत्यामुळेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसारख्या खनिज तेल शुद्धीकरण कंपनीला स्पर्धेतील स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी आपल्या क्षमतांचा विस्तार करणे गरजेचे आहे. भारतातल्या खनिज तेल शुद्धीकरणात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा वाटा 35 टक्‍के आहे.\nतर पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचा भारतीय बाजारपेठेतला हिस्सा 45 टक्‍के आहे. या कंपनीला गेल्या काही वर्षापासून खाजगी कंपन्याकडून मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. देशातील खासगी कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत भारतीय बाजारपेठेतला आपला खप तिपटीने वाढवला आहे. त्यामुळेच आगामी काळात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे दिसून येते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nहिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स कंपनी आर्थिक अडचणीत\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नाम��ष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-16T10:26:01Z", "digest": "sha1:ZBE66WU4AQ45FJ6Y2SUAKXV2V74FD3DA", "length": 11674, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उष्माघात रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउष्माघात रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना\nमागील वर्षी 13 बळी: यंदा खबरदारी घेण्याचे आवाहन\nपुणे – राज्याच्या आरोग्य विभागाने यंदाच्या उन्हाळी दिवसांची तयारी आतापासूनच करण्यास सुरुवात केली असून उष्माघाताचे बळी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच समोर येत आहे. खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून आतापासूनच आरोग्य विभागाकडून कार्यवाही सुरु केली आहे. मागील वर्षात उन्हामुळे त्रास झाल्याच्या 313 घटनांची नोंद झाल्याचे समोर आले आहे.\nउन्हामुळे होणाऱ्या या त्रासापासून वेळीच सावध व्हा\n– उन्हामुळे त्त्वचेला लाल पुरळे येणे, उन्हात गेल्यावर डोके दुखणे, ताप येणे\n– उन्हामुळे चमका येणे, शक्‍यतो पायात पोटाच्या खाली चमका येणे\n– प्रचंड घाम येणे, थकवा जाणवणे, उलटी आल्यासारखे होणे\n– धडधड वाढणे, उन्हाने चक्‍कर येणे, त्त्वचा कोरडी पडून अजिबातच घाम न येणे\nउन्हाचा त्रास झाल्यास प्रथमोचार\n– थंड पाण्याने अंघोळ करणे, कोरडे व सैल कपडे घालणे.\n– चमका येत असल्यास सावलीत जाऊन शरीराला योग्य पध्दतीने मसाज करणे\n– थकवा जाणवल्यास सावलीत जाऊन आराम करावा व लगेचच वैद्यकीय सल्ला घ्यावा\n– उन्हाने चक्‍कर आल्यास लगेचच दवाखान्यात जावे. चक्‍कर येण्याकडे जराही दुर्लक्ष करु नये\nआरोग्य विभागाकडून राज्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असून त्यांना उन्हापासून वाचण्यासाठी काय करावे, कसे करावे, कोणत्या खबरदारी घ्याव्यात याबाबतचे प्रशिक्षण दिले जात आहे. जेणे करुन हे अधिकारी याबाबत उन्हाळा सुरु झाल्यानंतर याबाबत जनजागृती करतील.\nयाबाबत राज्य आरोग्य विभागाचे साथ रोग अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे म्हणाले, मागील वर्षी राज्यभरातून 313 केसेसची नोंद झालेली त्यातील 7 जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे तर 6 जणांचा उष्माघातानेच बळी गेला आहे असा संशय आहे. या घटना मार्च एप्रिल व मे महिन्याच्या दरम्यान घडल्या आहेत. यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 7 बळी गेले होते तर एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी तीन बळी गेले होते. उन्हाचा त्रास झालेल्या 313 केसेसमध्ये भंडारा येथे सर्वाधिक 82 जणांना याचा त्रास झाला आहे. तर त्या पाठोपाठ गडचिरोली 42, अकोला 37, नांदेड 30, नागपूर 28 या जिल्ह्यांचा समावेश आहे. या वर्षी आतापर्यत राज्यातून एकही उष्माघाताच्या बळीची नोंद नाही. मात्र आता जसा जसा उन्हाचा पारा वाढेल तसे याबाबत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच सध्या आम्ही अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहवेतील घातक घटक पुणेकरांच्या मुळावर\nवैद्यकीय विभागाला ‘सर्जरी’ची गरज\n“त्यांच्या’ नशिबी “आयुष्यमान भारत’ कधी\nबेकायदा पोल्ट्री विरोधात मंगळवारपासून उपोषण\nगोव्याचे मुख्यमंत्री रूग्णालयातून क्‍लिअर करीत आहेत फायली\nरक्तदाबावर परिणाम करणाऱ्या 500 जनुकांचा शोध\nकुपोषणाशी “टिस’ सामना करणार\nअमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2019-01-16T11:08:18Z", "digest": "sha1:ZNLORGUR6JM55JKYYRTNLQW6FQAWDWAP", "length": 11533, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कंपन्यांकडून पर्यायी इंधनावर संशोधन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकंपन्यांकडून पर्यायी इंधनावर संशोधन\nआगामी काळात वाहन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याची शक्‍यता\nमुंबई-वाहनांचे प्रदूषण कळीचा मुद्दा ठरल्याने पर्यावरणानुकुल गाड्या तयार व्हाव्यात यासाठी कंपन्या संशोधन आणि विकास करीत आहेत. कार्बन उत्सर्जनच टाळण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या कार विकसित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पर्यावरणानुकुल भारत-4 श्रेणीतील इंजिनांच्या निर्मितीची सक्ती कंपन्यांवर करण्यात आली आहे. पण तरीही पारंपरिक इंधनाच्या गाड्या काही प्रमाणात तरी प्रदूषण करतात. यामुळेच अशा इंधनालाच पर्याय निर्माण झाला तर. हा प्रयत्न ऑटो एक्‍स्पोमध्ये होंडा कार्सने वेगळ्या तंत्रज्ञानाद्वारे केला आहे. होंडाने क्‍लॅरिटी फ्युएल सेल श्रेणीत सादर केलेली एफसीव्ही गाडी भविष्यातील कार ठरेल. ही गाडी पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्‍ट्रिक बॅटरीवरही चालणारी नाही.\nत्या गाडीचे इंधन हायड्रोजन आहे. हायड्रोजन हे इंधन गाडीला लागणारी वीज तयार करते, त्यावर गाडी धावताच, उत्सर्जनाच्या रूपात पाणी बाहेर पडते, अशी गाडी जपान व अमेरिकेत ग्राहकांकडे आहे. ही गाडी भारतात येण्यासाठी हायड्रोजनची उपलब्धता असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सक्षम धोरणांची गरज असेल. आता इथेनॉलवर धावणारी बाइक येऊ घातली आहे. इथेनॉलमधील 35 टक्‍के ऑक्‍सिजन हे इंधनाच्या रूपात काम करेल. त्यातून बाइकमधून होणाऱ्या नायट्रोजन ऑक्‍साइडचे उत्सर्जन कमी होईल, असे हे तंत्र टीव्हीएसने विकसित केले. ही बाइक 129 किमी वेगाने धावू शकेल.\nवाहनाचा जीव इंजिनात असतो. गाडी आतून वा बाहेरून आधुनिक केली. परंतु इंजिन जुने असून चालत होत नाही. यासाठीच पॉवरट्रेन्स इंजिने येत आहेत. 30 टक्‍के इंधन क्षमता वाढणारे हे तंत्रज्ञान ग्रीव्हज्‌ कॉटनने आणले. 30 कार, ऑटो उत्पादकांना या इंजिनांचा पुरवठा करू, असे कंपनीचे सीईओ नागेश बसवनहळ्ळी म्हणाले. पेट्रोल, डिझेल गाड्यांना इलेक्‍ट्रीक बॅटरीचा पर्याय असल्याचे बोलले जाते. मात्र ही बॅटरी चार्ज करण्यासाठी जी वीज लागते, ती वीज तयार करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतच असते. यामुळे प्रदूषणमुक्तीचे अंतिम ध्येय कसे पूर्ण होणार हे सारे काही टाळण्यासाठी हायड्रोजन हा सर्वोत्तम पर्याय आहे असे बोलले जाऊ लागले आहे. त्याच दृष्टीने पर्यायी इंधनाबाबत ऑटो इंडस्ट्रीमध्ये संशोधन सुरू आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nहिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स कंपनी आर्थिक अडचणीत\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nदोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@11942", "date_download": "2019-01-16T10:51:05Z", "digest": "sha1:DKMS2L52F7FBNWRJAEMKOEQXC6L5Y7NG", "length": 12332, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| एक्स्प्रेस वे टोलवसुलीची संपूर्ण आकडेवारी सादर करा : हायकोर्ट", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nएक्स्प्रेस वे टोलवसुलीची संपूर्ण आकडेवारी सादर करा : हायकोर्ट\nमुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली संदर्भात राज्य सरकारची माहिती अस्पष्ट आहे. त्यामुळे लाचलुचपत विभागाचा एप्रिल महिन्यातला ��ूर्ण अहवाल सादर करा, आम्हाला संपूर्ण आकडेवारी हवी आहे, असे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले.कंत्राटदार जाणूनबूजन महामार्गावरून टोल भरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखवत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. गुरुवारी हा अहवाल कोर्टासाठी उपलब्ध होऊ न शकल्यानं या प्रकरणाची सुनावणी 19 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.आरटीआय कर्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली. बांधकामाची पूर्ण किंमत वसूल होऊनही कंत्राटदाराकडून 2019 पर्यंत टोलवसुली सुरू ठेवण्यास याचिकाकर्त्यांनी विरोध केला आहे.याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2016 मध्ये 1300 कोटींची रक्कम कंत्राटदाराला अदा करुन, राज्य सरकार हा मुंबई पुणे एक्स्प्रेस वे हा महामार्ग आपल्या ताब्यात घेऊ शकत होतं. मात्र अजूनही राज्य सरकारनं यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे गेल्या 23 महिन्यांत कंत्राटदाराच्या झोळीत 1500 कोटी रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे जमा झालेली रक्कम ही ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक असल्याची माहिती सोमवारी हायकोर्टापुढे मांडण्यात आली.या याचिकेद्वारे राज्य सरकार जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून छोटे टोल बंद करून बड्या कंत्राटदारांना पाठिशी घालत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.\nएक्स्प्रेस वे टोलवसुलीची संपूर्ण आकडेवारी सादर करा : हायकोर्ट\nCategories : महत्वाच्या घडामोडी Tags : महत्वाच्या घडामोडी\nउद्या दहावीचा निकाल होणार जाहीर\nमोटोरोलाने लॉन्च केला आकर्षक फीचर्ससह झेड ३ प्ले\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nईव्हीएम मशीनवर माझा विश्वास आहे - अजित पवार\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्��र्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C/news/", "date_download": "2019-01-16T10:26:52Z", "digest": "sha1:C46XZVETEMZKLXXSIMDHDQE2LMMYLVBQ", "length": 11518, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वीज- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nयुतीवर सस्पेंस कायम, काहीच नाही बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आगामी निवडणुकांच्या तोंडावर सध्या चर्चा आहे ती भाजप-शिवसेनेच्या युतीची.\n'या चौकीदारानं देशाची राखणदारी केली आहे', मोदींची राहुल गांधींवर टीका\n देशभरात कोट्यवधी कर्मचारी संप��वर, मुंबईत आज एकही बस धावली नाही\nमहाराष्ट्र Jan 8, 2019\nआज दिवसभरातील या 5 बातम्या तुमच्यासाठीही आहेत महत्त्वाच्या\n वीज, बेस्ट आणि बँक खात्यातील कर्मचारी संपावर, नागरिकांना फटका\nमहाराष्ट्र Jan 3, 2019\nराज्यातल्या आणखी 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर\nलवकरच मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होईल - मुख्यमंत्री\nआता येणार नाही विजेचं बिल, नव्या वर्षाआधीच सरकारचा मोठा निर्णय\nAssembly Election Result 2018 LIVE तेलंगणात काँग्रेसचं 'सोनिया अम्मा' कार्ड चाललं नाही.\nAssembly Election Result 2018 LIVE तेलंगणात मराठी मतदार निर्णायक ठरणार\nसेनेच्या शिलेदारांची 'मातोश्री'वर बैठक, उद्धव ठाकरेंनी दिला 'हा' आदेश\nमहाराष्ट्र Dec 2, 2018\nधुळे पालिका निवडणूक, मंत्र्यांच्या प्रचारसभेतली वीज चोरी उघड\nमुंबईची वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई, 12 जणांसह बेस्ट कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/news/", "date_download": "2019-01-16T10:51:39Z", "digest": "sha1:WTQNW4R2EDNRHYWYKWPWMXJKPO3CWQKD", "length": 9173, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हृदयात वाजे समथिंग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर संपला\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर संपला\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांन��� आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nअनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला\nस्वप्नं माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. अशाच स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा अबलख या सिनेमात दाखवण्यात आली आहे.\nअनिकेत विश्वासराव म्हणतोय, हृदयात वाजे समथिंग\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर संपला\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/from-money-to-emotions-bccis-players-handbook-covers-all/", "date_download": "2019-01-16T10:27:48Z", "digest": "sha1:IJXQ3JDMZ7ROXH4D6WLI75E2YIIOP65E", "length": 7531, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बीसीसीआयने प्रकाशित केले क्रिकेटर्ससाठी खास हँडबुक", "raw_content": "\nबीसीसीआयने प्रकाशित केले क्रिकेटर्ससाठी खास हँडबुक\nबीसीसीआयने प्रकाशित केले क्रिकेटर्ससाठी खास हँडबुक\nबीसीसीआयकडून आज आपल्या सर्व खेळाडूंसाठी एक नवीन पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे. हे पुस्तक एक विशेष हँडबुक आहे ज्यात अनेक गोष्टींचा लेखा जोखा मांडला आहे.\nक्रिकेटर्सला खेळापासून ते खेळामुळे येणाऱ्या तणावापर्यंत तर त्यातून मिळणाऱ्या पैसा या सर्व गोष्टींना कसे सामोरे जायचे हे या पुस्तकात मांडल्या आहेत. सर्व क्रिकेटर्स या पुस्तकाचा लाभ घेता येणार आहे.\nबीसीसीआयने आज या पुस्तकाचे औपचारिक उद्घाटन केले. ‘१०० थिंग्स एव्हरी प्रोफेशनल क्रिकेटर मस्ट नो’ असे नाव असलेल्या या पुस्तकाची प्रस्तावना भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज राहुल द्रविडने लिहली आहे. हे पुस्तक बीसीसीआय बरोबर करारबद्ध असलेल्या सर्व क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध असणार आहे. या पुस्तकात खेळाडूंसाठी येणाऱ्या रकमेच्या व्यवस्थापनापासून ते अगदी दुखापतीला कसे सामोरे जायचे असे १० विभाग आहेत.\nहे २१२ पानी पुस्तक बीसीसीआयने प्रथमच प्रकाशित केले आहे. राहुल द्रविड यावेळी बोलताना म्हणाला, “पुस्तक वेळोवेळी संदर्भ म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे. अनेक विषय यात चांगल्या पद्धतीने मांडले आहेत ज्यामुळे नवोदित आणि तरुण खेळडूंना याचा चांगला फायदा होईल.”\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधू�� प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/buy-congstar-30-eur-de-download", "date_download": "2019-01-16T11:17:37Z", "digest": "sha1:4TX7KAP5BUJ2INQ5CH7CRZRKWENKMNZB", "length": 11904, "nlines": 222, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nस्टॉकमध्ये आमच्याकडे 1 उत्पादने आहेत\nनियमित किंमत रु. 3,342.95 विक्री\nवास्तविक उत्पादन सक्रियकरण / परवाना की. त्याच दिवशी डिजिटल वितरण. डाउनलोड लिंक आणि सक्रियता निर्देश प्रदान केले जातील. आज हे आयटम पहा.\n100% वास्तविक उत्पादन की\nपुरस्कार आणि सुरक्षित वॉलेट\nHTTPS सह सिक्युअर पेमेंट्स\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nग्राहक पुनरावलोकने ऍमेझॉन वर पहा\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार्य करते. से���ेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल वस्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nथेट समर्थन | थेट गप्पा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-assistant-pi-jadhav-constable-kale-suspended-115039", "date_download": "2019-01-16T10:57:36Z", "digest": "sha1:BWFT6JQ44HGLYYZU4ZT2HQLQP3ICYMHN", "length": 13950, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News assistant PI Jadhav, constable Kale Suspended सहायक फौजदार जाधवसह कॉन्‍स्‍टेबल काळे निलंबित | eSakal", "raw_content": "\nसहायक फौजदार जाधवसह कॉन्‍स्‍टेबल काळे निलंबित\nबुधवार, 9 मे 2018\nकोल्हापूर - दाभोळकर कॉर्नर येथे तरुणास झालेल्या मारहाणप्रकरणी सहायक फौजदार संदीप विठ्ठलराव जाधवसह पोलिस नाईक प्रवीण काळे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी काढले.\nकोल्हापूर - दाभोळकर कॉर्नर येथे तरुणास झालेल्या मारहाणप्रकरणी सहायक फौजदार संदीप विठ्ठलराव जाधवसह पोलिस नाईक प्रवीण काळे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी काढले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दोघांनी मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यात स्पष्ट म्हटले आहे.\nदरम्यान, या प्रकरणात आणखी काही पोलिसांचा सहभाग आहे का, हेही तपासले जात आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल, असे श्री. मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाधव, तर काळे आजरा पोलिस ठाण्यात नियुक्त होते.\nदाभोळकर कॉर्नर येथे रविवारी (ता. सहा) रात्री उशिरा पोलिसांनी मार्शल गर्दे (वय २७) याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जखमी गर्दे याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित जाधवसह अन्य पाचजणांवर गुन्हा दाखल आहे. जाधव यांच्या फिर्यादीनुसार गर्देसह त्याच्या २० ते २५ साथीदारांवर गुन्हा दाखल आहे.\nया प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, श्री. मोहिते यांनी शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे व शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना तपासाचे आद��श दिले होते. त्यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही आणि जवाबांआधारे प्राथमिक अहवाल श्री. मोहिते यांच्याकडे दिला. श्री. मोहिते यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे.\nया प्रकारात मारहाणीचा आरोप असणाऱ्या पोलिसांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप झाला. त्यावरून सहायक फौजदार संदीप जाधव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी मद्य प्राशन केले नसल्याचा अहवाल डॉक्‍टरांकडून मिळाल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी सांगितले.\nगगनबावडा येथे काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात गोंधळ घातल्याप्रकरणी काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांत प्रवीण काळेंचाही समावेश होता, असे मोहिते यांनी सांगितले.\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nनवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे मजूराने एकाचा खून\nहडपसर - नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराचा डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून निर्घून खून केला. ही घटना बुधवारी...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nस��ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/lokjagar-party-has-been-formed-wardha-118486", "date_download": "2019-01-16T10:59:16Z", "digest": "sha1:2E3C6JTGKCRIJP6DEDIEUWDY2SAG3E4W", "length": 11846, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lokjagar Party has been formed at Wardha वर्ध्यात लोकजागर पार्टीची स्थापना | eSakal", "raw_content": "\nवर्ध्यात लोकजागर पार्टीची स्थापना\nमंगळवार, 22 मे 2018\nवर्धा येथे लोकजागर पार्टीची स्थापना करण्यात आली आहे.\nआर्वी (जि. वर्धा) - येत्या निवडणुकीत विधानसभेच्या 288 जागेबरोबरच काही ठिकाणी लोकसभाही लोकजागर पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात लढवणार आहे. याबाबत लवकरच नागपूर येथे बैठक घेतली जाणार आहे. अशी माहिती लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा. द्यानेश वाकोडकर यांनी दिली.\nसोमवारी (ता. 21) सायंकाळी प्रा. संजय वानखेडे यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. '१०० युवा, महाराष्ट्र नवा' हे आमचे ब्रिद आहे. शेतकऱ्यांच्या सर्व बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून शेतकरी प्रश्नांसंदर्भात शासन गंभीर नाही. या निवडणूकीच्या रिंगणात शेतकऱ्यांच्या मुलांनी यासाठी लढाई लढण्यासाठी या प्रवाहात येणे अगत्याचे असून शेतकरी हितासाठी आमचा प्रयत्न आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले.\nया पत्रकार परिषदेला लोकसभा प्रभारी प्रा. संजय वानखेडे संघटन सचिव दगडुजी पडिले (लातूर) महासचिव महादेव मिरगे (मुंबई) युवा संघटक कौस्तुभ कावळे आणि पत्रकारांची उपस्थिती होती.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरश��लेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nराजकीय शेवट; म्हणूनच बिनबुडाचे आरोप\nठाणे - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची राजकीय कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आली असून, या राजकीय शेवटातूनच...\nभाषातज्ज्ञ परांजपे यांच्या पत्नीचे नागपुरात निधन\nनागपूर - ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्र. ना. परांजपे यांच्या पत्नी वसुधा परांजपे (७६) यांचे मंगळवारी (ता. १५) नागपुरात हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/panasonic+camcorders-price-list.html", "date_download": "2019-01-16T10:35:19Z", "digest": "sha1:NOJIL36MBKNF7E42N2NOCZBOUYF44GSJ", "length": 21579, "nlines": 500, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक कंकॉर्डर्स किंमत India मध्ये 16 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार ���ावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 पॅनासॉनिक कंकॉर्डर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nपॅनासॉनिक कंकॉर्डर्स दर India मध्ये 16 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 67 एकूण पॅनासॉनिक कंकॉर्डर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन पॅनासॉनिक स्टॅंडर्ड हवं व्१६० हँड कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Flipkart, Indiatimes, Kaunsa, Infibeam सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी पॅनासॉनिक कंकॉर्डर्स\nकिंमत पॅनासॉनिक कंकॉर्डर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन पॅनासॉनिक आग अकं१६०या दिवसाचं हँड हॅण्डहेल्ड कंकॉर्डर Rs. 2,00,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.5,000 येथे आपल्याला पॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 67 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\n5 पं अँड बेलॉव\n5 पं तो 10\n10 पं अँड दाबावे\n2 इंचेस तो 3\n3 इंचेस तो 5\nपॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 11.9\n- ऑप्टिकल झूम 5x\nपॅनासॉनिक हवं व्१८० कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 50x\n- डिस्प्ले सिझे 2.7 inch\nपॅनासॉनिक हुक्स दवं२ व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.3 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 5x\n- फोकस तुपे Yes\nपॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर रेड\nपॅनासॉनिक स्टॅंडर्ड हवं व्१६० हँड कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8.9 MP\n- ऑप्टिकल झूम 38x\nपॅनासॉनिक हवं व्१३० कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2.51\n- स्क्रीन सिझे 2.7 Inches\n- ऑप्टिकल झूम 50x\nपॅनासॉनिक प्रोफेशनल आग अकं१६०आईं दिवसाचं कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2.2 MP\n- ऑप्टिकल झूम 22x\nपॅनासॉनिक हवं व्१० कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.56 Megapixels\n- ईमागे कॅपटूरे रेसोलुशन 1280 x 720 (16:9)\nपॅनासॉनिक हुक्स वॉ१० कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 5x\n- विडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080\nपॅनासॉनिक सदर ह्१०१ रेड\nपॅनासॉनिक हवं व८५० कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 6.03 Megapixels\n- ऑप्टिकल झूम Above 15x\n- विडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080\nपॅनासॉनिक स्टॅंडर्ड हवं व्२७० हँड कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 50x\nपॅनासॉनिक हवं व्३८०क कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2.51 MP\n- ऑप्टिकल झूम 50x\n- डिस्प्ले सिझे 3 inch\nपॅनासॉनिक आग अस९००० कंकॉर्डर ब्लॅक\nपॅनासॉनिक हवं व्३८०गव की कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल झूम 50 X\nपॅनासॉनिक हुक्स दवं२ कंकॉर्डर\nपॅनासॉनिक सदर ह्१०१ कंकॉर्डर\nपॅनासॉनिक सड्त७५० कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 9.15 Megapixels\nपॅनासॉनिक सदर स्७१ कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 1.5 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 38 X\n- विडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080\nपॅनासॉनिक हवं व्७५०क मॉस कंकॉर्डर्स ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन Total Pixels\n- विडिओ रेकॉर्डिंग High Definition\nपॅनासॉनिक हवं व्हीक्स८७० ४क अल्ट्रा हँड कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18.9 MP\n- ऑप्टिकल झूम 20x\n- विडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080p\nपॅनासॉनिक हवं वक्स९७० ४क अल्ट्रा हँड कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18.9 MP\n- ऑप्टिकल झूम 20x\n- विडिओ रेकॉर्डिंग 1920 x 1080p\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/know-the-important-decision-of-the-cabinet-meeting/", "date_download": "2019-01-16T11:03:10Z", "digest": "sha1:5IFGNCRFQHMJWZPT7VYFXNSBARRHIMCT", "length": 8278, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय\nमुंबई: आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. सध्या सुरु असलेल्या नानार प्रकल्प वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक झाल्यामुळे अनेकांचे या बैठकीकडे लक्ष होते.\n१. बृहन्मुंबईतील शासकीय जमि���ींवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्यास मान्यता.\n२. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ २००१ ते २००९ मधील थकित खातेदारांना देण्याचा निर्णय.\n३. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याचा निर्णय.\n४. कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर निवडणुकीसाठी व्यापारी आणि अडते या घटकातील मतदार होण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम-1963 मध्ये सुधारणा.\n५. मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना येथे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी 396 कोटींचा खर्च आणि आवश्यक पदांस मान्यता.\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\n६. राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय.\n७. भूमिगत नळमार्ग टाकणे आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्काचे संपादन करण्यासह त्यांच्याशी संबंधित इतर बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय\n८.वन विभागातील योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या आणि नियमित करण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित 569 कामगारांना कायम करण्याचा निर्णय.\n९. यवतमाळ जिल्ह्यातील देवधर (ता. राळेगाव) येथील बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड.\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय…\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्�� ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/radhakrushna-vikhe-patil-criticize-bjp-2/", "date_download": "2019-01-16T10:33:12Z", "digest": "sha1:EL3Y7BIYVDY2GLKBEXYRYC4ROQFQHNRW", "length": 8181, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त! : विखे पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपोलीस व महसूल अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकारवर गंभीर आरोप\nमुंबई: मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.\nमराठा आंदोलनासंदर्भात बोलताना विखे पाटील यांनी आज सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीही जात विचारून बंदोबस्त लावण्याचा अवमानजनक प्रकार घडला नव्हता. पण मागील ६० वर्षात घडले नाही, ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने ४ वर्षात करून दाखवले आहे. माझ्याकडे विश्वसनीय माहिती आहे की, राज्य सरकारने मराठा आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्या जाती विचारल्या आणि मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना शक्यतोवर बंदोबस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nशिवसेनेनं शिवबंधन नव्हे भाजपचं मंगळसूत्र बांधावे : विखे-पाटील\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nजातीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेवर, प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रकार अत्यंत अश्लाघ्य आहे. मागील ४ वर्षात धर्माच्या आधारे देशभक्ती तपासली जात होती. आता जातीच्या आधारे कर्तव्यपरायणता तपासली जाते आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून, थोडी जरी चाड शिल्लक असेल तर जातीच्या आधारे अधिकाऱ्यां��ध्ये भेदभाव करणाऱ्या या प्रकाराबद्दल सरकारने तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी विखे पाटील यांनी यावेळी केली.\nभेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या निवडणुकीनंतर द्या : जयंत पाटील\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nमुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकामावरून राष्ट्रवादीने ट्विट करून जनतेचा कौल घेतला आहे. या कौल मध्ये…\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/university-administration-and-manjule-are-doing-stroke/", "date_download": "2019-01-16T10:38:12Z", "digest": "sha1:Q42ARMXM74UHKTQTRDBMA7DRW56BB7FD", "length": 11269, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे करत आहेत चालढकल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे करत आहेत चालढकल\nविद्यापीठाने नागराज मंजुळेना आतापर्यंत दुसऱ्यांदा दिले सेट काढण्याचे आदेश\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुन्हा एकदा चित्रपटाच्या शुटींगसाठी उभारलेला सेट काढावा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र नागराज मंजुळे यांनी विद्यापीठाच्या भूमिकेवर अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच मैदानातील सेट अजूनही जैसे-थे स्थितीत आहे. यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे चालढकल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या शुटींगसाठी मैदान भाड्याने दिले होते. त्यानंतर राज्याचे उच्च शिक्षण रा���्यमंत्री रवींद्र वायकर यांनी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट काढण्याचे आदेश दिले होते. मात्र विद्यापीठाने राज्यमंत्र्यांना गांभीर्याने घेतले नव्हते तसेच मैदानातील सेट ‘जैसे-थे’ स्थितीत होता. आता मात्र थेट राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांना सेट काढण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नागराज मंजुळे यांना पत्राव्दारे सेट काढण्याचे तसेच नाही काढल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.\nविद्यापीठातील मैदानावर उभारलेला सेट काढण्याचे आदेश फक्त आताच दिले असं नाही याआधी देखील विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना सेट काढण्याबाबत आदेश दिले होते. यापूर्वी चित्रपटाच्या शूटिंगसाठी नियमबाह्य पद्धतीने उभारलेला सेट ७ दिवसात काढण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या होत्या. मात्र तरी देखील सेट आतापर्यंत काढण्यात आला नाही. मंजुळे सुद्धा विद्यापीठाला गांभीर्याने घेत नसून विद्यापीठाकडून फक्त कारवाई करण्याचा दिखावा होत आहे. त्यामुळे या प्रकरणात नागराज मंजुळेना विद्यापीठाकडूनच पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे कि विद्यापीठ प्रशासनावर कुणाचा दबाव आहे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं गुलदस्त्यातच आहेत.\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nया सर्व घडामोडी होत असताना विद्यापीठ चालढकल करत आहे, कि नागराज मंजुळे असा देखील प्रश्न निर्माण झाला असून या संदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांचाशी संपर्क साधला असता. ते म्हणाले, नागराज मंजुळे यांना सेट काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यांनी नाही काढल्यास कायदेशीर कारवाई करू .\nसाडेसहा लाख रुपयांचं काय झालं\nनागराज मंजुळे यांनी साडेसहा लाख रूपयांचे शुल्क आकारून विद्यापीठाचे मैदान दीड महिन्यांसाठी भाड्याने घेतले होते. मैदान भाड्याने देताना विद्यापीठाने सुद्धा नियम धाब्यावर बसवून फक्त बडी हस्ती आहे म्हणून होकार दिला. मात्र आज ३ महिने उलटले, दीड महिन्यांचा कालावधीही संपला तरी देखील विद्यापीठाला कोणतीही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि मंजुळे यांच्यात गुप्तपणे देवाण-घेवाण झाली का कि या प्रकरणात काही मंडळींचे आर्थिक हितसंबंध जपले गेले आहेत याचा लवकरच पर्दाफाश महाराष्ट्र देशा करेल.\nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36 वसतिगृहे\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात इतर मागास वर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलांसाठी18 आणि…\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nपालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thehealthsite.com/marathi/fitness/health-benefits-of-paya-soup-and-how-to-make-it-in-marathi-n0117/", "date_download": "2019-01-16T09:58:43Z", "digest": "sha1:DTGFRNOVGHWNDREM2BG46USI3CIXRQBL", "length": 9920, "nlines": 175, "source_domain": "www.thehealthsite.com", "title": "पाया सूप केवळ चवीसाठी नव्हे तर या ‘5’ आरोग्यदायी फायद्यांंसाठीही नक्की चाखा ! - Read Health Related Blogs, Articles & News on Fitness at TheHealthSite.com", "raw_content": "\nHome / Marathi / Fitness / पाया सूप केवळ चवीसाठी नव्हे तर या ‘5’ आरोग्यदायी फायद्यांंसाठीही नक्की चाखा \nपाया सूप केवळ चवीसाठी नव्हे तर या ‘5’ आरोग्यदायी फायद्यांंसाठीही नक्की चाखा \n बकर्‍याच्या पायाचा या कारणांसाठी करा आहारात समावेश\nमांसाहारी म्हटले की माश्याच कालवण, ओलं-सुकं चिकन, मटण किंवा अगदी तळलेले तुकडे हे पदार्थ समोर येतात. पण मटणप्रेमींना पाया सूपचेही आकर्षण असते. म्हणूनच केवळ चविष्ट नव्हे तर सोबतच हेल्दी पाया सूप चाखण्याचे हे काही आरोग्यदायी फायदे आहारतज्ञ प्रिया काथपाल यांनी सुचवले आहेत. या ’7′ आरोग्यदायी कारणांसाठी जरूर मारा ‘चिकन’वर ताव\nपोटात गॅस होणं किंवा बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्या तुम्हांला जाणवत असल्यास पाया सूप पिणे फायदेशीर ठरते. मटणातील हड्डींच्या तुकड्यांमध्ये gelatin घटक आढळतात. यामुळे गॅस्ट्रो इन्टेसस्टिनल मार्ग सुधारण्यास तसेच पचन कार्यामध्ये सुधारणा होण्यास मदत होते.\nमटणातील हड्डींच्या तुकड्यांत उच्च दर्जाचे मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम,सोडियम घटक आढळतात. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारायला मदत होते.\nमटणाच्या हड्डींमध्ये hyaluronic acid आढळते. यामुळे केसांचे, नखांचे आरोग्य सुधारायला मदत होते. तर कोलेजन घटक हाडांना, स्नायूंना, लिगामेंटला मजबूत करतात.\njournal Chest मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, श्वसनाच्या विकारांमध्ये मटणाच्या हाडांचा आहारात समावेश केल्यास शरीरात पांढर्‍या पेशींची संख्या सुधारते. परिणामी फ्लू, सर्दी -खोकल्याचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. नक्की वाचा : ‘जलनेती’- श्वसनविकारांना दूर करणारा घरगुती उपाय\nपाया सूप मध्ये अमायनो अ‍ॅसिड प्रोलाईन आणि glycine घटक आढळतात. यामुळे अंतर्गत दाह कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीर शांत होते तसेच झोप येण्यास मदत होते. नक्की वाचा : हेल्दी रेसिपी: लखनवी मटण बिर्याणी\nमग असे आरोग्यदायी पाया सूप नेमके कसे बनवावे हे जाणून घेण्यासाठी पहा त्याची सविस्तर कृती :\nमटणाचे लेग पीस कांदा, लसूण, काळामिरीपुड, धणे, जिरं,मिरची, मीठ आणि तेलाच्या मिश्रणामध्ये मॅरिनेट करा.\nया मिश्रणाला प्रेशर कूकरमध्ये पाण्यासोबत लावा. त्यानंतर 5-6 शिट्ट्या करा.\nमिश्रण थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा मीठ घाला आणि परत 2-3 शिट्या होऊ द्याव्यात.\nत्यानंतर गरमागरम पाया सूपवर मिरपूड टाकून त्याची चव चाखा. पाया सूप प्रमाणेच पहा हेल्दी चिकन सूपची टेस्टी रेसिपी\nछायाचित्र सौजन्य – Shutterstock\nशरीराला अधिक बळकट बनवतील ही '6' योगासनं \nअलार्म न चुकवता उठण्यास मदत करतील या '५' टीप्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2018/virgo-yearly-rashifal-117122900022_3.html", "date_download": "2019-01-16T09:50:45Z", "digest": "sha1:F2PISM7O6Q3BBSRDFTCYDYPHRACEKLRD", "length": 16070, "nlines": 168, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कन्या राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकन्या राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल\nकामाच्या निमित्ताने किंवा व्यावसायिक निमित्ताने तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून काही काळ लांब राहावे लागेल. घरात एखादे पवित्र कार्य पार पडेल. घरात नवी भर पडण्याचीही शक्यता आहे. एकुणात, सर्व बाजूंनी हे वर्ष तुमच्यासाठी लाभकारक असेल. तुम्ही कौटुंबिक जीवनात शांतता राखणे आणि भांडण टाळणे आवश्यक आहे. तुम्ही मित्र आणि आप्तेष्टांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून लाभ होईल पण ऑक्टोबर महिन्यानंतर त्याच्यातील/तिच्यातील ऊर्जा कमी असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यामुळे थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनाही दिव्यातून जावे लागेल. कला, क्रीडा, राजकारण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींनी प्रयत्नांवर जोर देणे आवश्यक राहील.\nवैदिक ज्योतिषावर आधारित 2018चे राशीफल\nजानेवारी 2018 महिन्याचे भविष्यफल\nजानेवारी 2018 महिन्यातील मुहूर्त\nअंक ज्योतिष 2018 राशिफल\nवर्ष 2018मध्ये घटणारे चंद्र ग्रहण\nयावर अधिक वाचा :\n\"काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे...Read More\nआजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील. आपल्या...Read More\nआज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आज आपणास...Read More\n\"आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग...Read More\n\"आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल....Read More\nआज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांच��� सहकार्य मिळाल्याने...Read More\nआर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे....Read More\nआज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या...Read More\n\"आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात...Read More\n\"आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही...Read More\n\"एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात...Read More\n\"चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात...Read More\nSwapna Jyotish- चार प्रकारचे असतात स्वप्न\nसामान्य प्रकारे सर्वांनाच स्वप्न येतात. मग ते लहान मुलं असो किंवा वृद्ध. स्वप्न येणे एक ...\nKumbh 2019: काय असतो कल्पावास आणि किती अवघड असतो, जाणून ...\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम स्थळावर कल्पवासची परंपरा ...\nपृथ्वीवर राहणार प्रत्येक प्राण्याला, जीवाला गरज आहे ती, फक्त आणि फक्त प्रेमाची, प्रेमाने ...\nतमिळनाडूत मकरसंक्रांत पोंगल या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल ...\nस्त्रिया कशा बनतात नागा साध्वी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...\nआखाड्याशी संबंधित महिला साधव्यांना महिला नागा साधवी म्हटले जाते. पुरुष नागा साधूप्रमाणे ...\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://naadigranthbhavishyamarathi.blogspot.com/2009/09/blog-post_4814.html", "date_download": "2019-01-16T09:52:54Z", "digest": "sha1:JGVTUCFB4ID4JGEROU3UWJJ5C7B5I7JJ", "length": 9017, "nlines": 118, "source_domain": "naadigranthbhavishyamarathi.blogspot.com", "title": "नाडी ग्रंथ भविष्य चर्चा, पत्रव्यवहार आणि नवीन कार्यांची नोंद: धनंजय मान्य करतीत नाव पट्टीत कोरलेले आहे....पण", "raw_content": "नाडीग्रंथ भविष्य काय प्रकार आहे, ते खरेच असते का, ते खरेच असते का, मला पहायला मिळेल का, मला पहायला मिळेल का, कुठे, अंनिस सारख्या संस्था नावे ठेवतात त्याची सत्यता कायआहे, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का, मला माझे नाव ताडपट्टीत पाहता येईल का, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता, अशा अनेक विचारणांची सविस्तर माहिती आपल्याला मिळेल, नाडी ग्रंथ विषयावर कार्यशाळेत डॉ विजय भटकर आपला अनुभव सांगतात तो काय होता सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे सध्या ताडपत्रावरील मजकूर गोळाकरून डेटा बँकचे काम चालू आहे, त्यात मला सहभागी होता येईल का, त्यात मला सहभागी होता येईल का\nधनंजय मान्य करतीत नाव पट्टीत कोरलेले आहे....पण\nपरंतु त्या चित्राचे कशाबद्दल प्रमाण (यात नेमका काय चमत्कार) म्हणून काय अर्थ आहे, ते मला कळले नाही.\nश्री ओक यांनी एका पट्टीचे चित्र काही संकेतस्थळांवरती प्रकाशित केले आहे.\nत्यात बाणांनी दाखवलेली अक्षरे लावण्या इतपत तमिळ लिपी मला वाचता येते. (पण बाकी पट्टीतले क्वचितच एखादे अक्षर मला लागते.)\nबाणाने दाखवलेली अक्षरे अशी आहेत :\n१. 'च' (तमिळ लिपीमध्ये च, छ, ज, झ, स, श, ष या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)\n२. 'चि' (तमिळ लिपीमध्ये चि, छि, जि, झि, सि, शि, षि या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)\n३. 'का' (तमिळ लिपीमध्ये का, खा, गा, घा या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे च��ह्न)\n५. त (तमिळ लिपीमध्ये त, थ, द, ध या सर्व संस्कृत अक्षरांसाठीचे चिह्न)\nअसे सर्व पर्याय असले तरी बहुतेक तमिळ वाचक \"ससिकान्त\" किंवा (वाचक ब्राह्मण असल्यास) \"शशिकान्त\" असाच उच्चार करेल.\n( सोम, 10/06/2008 - 07:09) . या लिपीचा आणि साहित्याचा अभ्यास तुमच्याकडून व्हावा, आणि प्रकाशन व्हावे, याबाबत शुभेच्छा.\nप्राचीन तमिळचे माझे भांडवल एकदोन तिरुक्कुरळ आणि शिलप्पाधिकारम् चे इंग्रजी-अनुवादित पाठ्य इतपतच आहे (म्हणजे काहीच नाही.) तमिळच्या अभ्यासासाठी कधी वेळ मिळाल्यास ते त्रोटक वाचन पुढे चालवायचा मनसुबा प्रतीक्षा यादीत पडले आहे\nतमिळ-मराठी द्वैभाषिक विद्वान सापडल्यास त्याची तुम्हाला मदत व्हावी. पट्ट्या ३५०-४०० वर्षांपूर्वीच्या आहेत, म्हणजे तंजावर येथील मराठेशाहीच्या काळातल्या. त्या काळाबद्दल ऐतिहासिक संशोधन करणारे तमिळ-मराठी दुहेरी विद्वान शोधून सापडल्यास बहुधा तुमच्या कार्याबद्दल त्यांना सांगता येईल.\nज्योतिष तंत्र मंत्र 2012 - नाडीग्रंथ दिवाळी विशेषांक\nहा डाव दाभोलकर धुर्तपणे खेळत आहेत\nचिकित्सा : नाटक की थोतांड\nहे सगळं मला 'वार्‍यावरची वरात' वाटते..\nप्रियवाचक हो आपण दाखवलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाम...\nप्रियवाचक हो आपण दाखवलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाम...\nएक हजारापर्यंत असेल तर ती फीस मी .डॉ.बिरुटे\nसिद्ध करून दाखविता आल्यास\nअ‍ॅक्चुअली लेख वाचलाच नाही\nBlogger: नाडी ग्रंथ भविष्य मराठीतील लेख व पत्रव्यव...\nनाडीपट्टीच्या प्रयोगासाठी गिनीपीग व्हायला तयार आहे...\nधनंजय मान्य करतीत नाव पट्टीत कोरलेले आहे....पण\nकोरलेले नाव व पट्टिच्या लाकडाचे वय हा पुरावा कसा\nराजशेखर रेड्डी आन वाढत्या आत्महत्या\nशतशः धन्यवाद हैयो हैयैयो\n“अंनिस सर्कस” ओकांचे बोलके पत्र दृश्यसंपाद...\nस्वगृह नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/national-space-science-symposium-2019-in-pune-university/articleshow/66972777.cms", "date_download": "2019-01-16T11:23:03Z", "digest": "sha1:EC5JIM5VIWINPCD4GAYSHG2JSV5FV2US", "length": 14152, "nlines": 128, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "isro: national space science symposium 2019 in pune university - अवकाश विज्ञानातील सर्वांत मोठी परिषद होणार | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nअवकाश विज्ञानातील सर्वांत मोठी परिषद होणार\nअवकाश विज्ञान या विषयातील देशातील सर्वांत मोठी परिषद, ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ (एनएसएसएस) २९ ते ३१ जानेवारी २०१९ या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. ही परिषद भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) प्रायोजित करण्यात येते....\nअवकाश विज्ञानातील सर्वांत मोठी परिषद होणार\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जानेवारीमध्ये भरणार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nअवकाश विज्ञान या विषयातील देशातील सर्वांत मोठी परिषद, ‘नॅशनल स्पेस सायन्सेस सिम्पोझियम’ (एनएसएसएस) २९ ते ३१ जानेवारी २०१९ या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. ही परिषद भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) प्रायोजित करण्यात येते. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (आयुका) आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.) या संस्था पुण्यातील परिषदेचे सहआयोजिक असतील.\nही परिषद दुसऱ्यांदा आयोजित करण्याचा मान विद्यापीठाला मिळाला आहे. असा मान मिळालेले हे एकमेव विद्यापीठ आहे. यापूर्वी डिसेंबर १९८३ मध्ये पुणे विद्यापीठात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद दर दोन-तीन वर्षांनी भरवण्यात येते. त्यात अवकाश विज्ञानाशी संबंधित सर्व मुद्द्यांबाबत चर्चा होते. देशभरातील सर्व महत्त्वाच्या संस्थांचे तसेच, विद्यापीठांचे सुमारे ५०० ते ६०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यापूर्वीची परिषद केरळमधील थिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस रीसर्च सेंटरमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये पार पडली होती, अशी माहिती विद्यापीठातील वातावरण व अककाश विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. प्रदीप कुमार यांनी दिली.\nया परिषदेत इस्रोसह इतर महत्त्वाच्या संस्थांचे संशोधकही सहभागी होणार आहेत. त्यात फिजिकल रीसर्च लॅबोरेटरी (अहमदाबाद), नॅशनल अटमॉस्फेरिक रीसर्च लॅबोरेटरी (गडंकी, आंध्र प्रदेश), स्पेस अप्लिकेशन सेंटर (अहमदाबाद), नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स (पुणे), इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स (पुणे), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जीओमॅग्नेटिझम (पनवेल), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अस्ट्रोफिजिक्स (बंगळुरू), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओर��लॉजी (पुणे), स्पेस फिजिकल लॅबोरेटरी (थिरूअनंतपूरम) या संस्थांच्या संशोधकांचा समावेश आहे.\n१. या परिषदेच्या निमित्ताने अवकाश विज्ञान विषयात कार्यरत असलेले संशोधक दर दोन वर्षांनी मोठ्या संख्येने एकत्र येतात, या विषयावर चर्चा करतात.\n२. परिषदेतील एकूण सहभागी संशोधकांपैकी एक तृतियांश संशोधक ‘इस्रो’मधील असतात. त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी इतर संस्थांमधील संशोधकांना उपलब्ध होते.\n३. अवकाश विज्ञानातील भविष्यातील दिशा आणि उपक्रमांबाबत माहिती करून घेण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरते.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअवकाश विज्ञानातील सर्वांत मोठी परिषद होणार...\nघराच्या अंगणात पत्नीने जाळला पतीचा मृतदेह...\nआवर्तन संपूनही विसर्ग सुरूच...\nनामदार चषक चौकट आवश्यक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/historic-naneghat-place-citizen-faces-water-problem-118375", "date_download": "2019-01-16T10:58:39Z", "digest": "sha1:B7OM6W75V5IU3KWCQN5KXFJD6AMG3A3K", "length": 12051, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "historic naneghat place citizen faces water problem ऐतिहासिक नाणेघाट परिसरात नागरिकांच्या पाण्यासाठी दाहीदिशा | eSakal", "raw_content": "\nऐतिहासिक नाणेघाट परिसरात नागरिकांच्या पाण्यासाठी दाहीदिशा\nमंगळवार, 22 मे 2018\nजुन्नर (पुणे) : ऐतिहासिक नाणेघाट परिसरातील सुमारे एक हजार लोकवस्तीला पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.\nघाटघर गावासह लव्हाळे वस्ती, नाणेघाट वस्ती, अडुळशी येथे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. फडके तलाव परिसरात ओढ्याच्या पात्रात खड्डे (डवरे) घेऊन वाटी वतीने पाणी गोळा करण्याची वेळ आली आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटूंबातील सदस्यांचा वेळ खर्च होत आहे. सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतराहून पाणी वाहून आणावे लागत आहे.\nजुन्नर (पुणे) : ऐतिहासिक नाणेघाट परिसरातील सुमारे एक हजार लोकवस्तीला पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.\nघाटघर गावासह लव्हाळे वस्ती, नाणेघाट वस्ती, अडुळशी येथे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. फडके तलाव परिसरात ओढ्याच्या पात्रात खड्डे (डवरे) घेऊन वाटी वतीने पाणी गोळा करण्याची वेळ आली आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटूंबातील सदस्यांचा वेळ खर्च होत आहे. सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतराहून पाणी वाहून आणावे लागत आहे.\nघाटघरच्या पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती केली. नळ कोंढाळी केली आज-उद्या पाणी येईल घोषणा झाली पण पाणी काही आले नसल्याचे सांगण्यात आले. येथील विंधन विहिरीचा हातपंप नादुरुस्त झाल्याने टंचाईत भर पडली आहे. नागरिकांची टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी असली तरी प्रस्ताव न केल्याने टँकर कधी मिळणार हा ही प्रश्न नागरिकांना पडला आहे.\nसातारा रस्त्यावर वेळू फाट्यावर वाहतूक कोंडी\nखेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळू फाट्यावरील वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रविवारी (ता. १३) वेळू फाट्यावर सुमारे चार तास...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित...\nशेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली \"गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या...\nपाली ते खोपोली राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था\nपाली - पाली ते खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करण्याचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. य�� मार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून...\nमुंबई - मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांवर अवलंबून असलेल्या महापालिकेने...\nलेंडवेचिंचाळे ग्रामस्थांनी रोखली ठेकेदाराची वाहने\nमंगळवेढा - रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामाच्या ठेकेदाराकडून ग्रामीण भागात कमी रुंदीचा रस्त्याचा अवजड वाहने नेल्याने या रस्त्याची दाणादाण उडाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/health-department-toilet-114830", "date_download": "2019-01-16T10:34:23Z", "digest": "sha1:7FZZBE5ONM2K7CXWA7TFFFGXXBIX35BZ", "length": 13658, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "health department toilet आरोग्य विभागाला सापडेना ‘गचाळ’वीर | eSakal", "raw_content": "\nआरोग्य विभागाला सापडेना ‘गचाळ’वीर\nमंगळवार, 8 मे 2018\nजुने नाशिक - शहरात हागणदारीमुक्तीचे तीन तेरा वाजले असताना, पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाकडून केलेल्या महिनाभराच्या कारवाईत उघड्यावर अस्वच्छता करणारी एकही व्यक्ती आढळली नाही, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तविक अस्वच्छता करणारे पावलोपावली आढळतात. मग अशा व्यक्तीकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जातो, की सारेकाही विभागाच्या कृपाशीर्वादाने चालते, हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे ‘अशा व्यक्ती दाखवा आणि बक्षीस मिळवा’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nजुने नाशिक - शहरात हागणदारीमुक्तीचे तीन तेरा वाजले असताना, पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाकडून केलेल्या महिनाभराच्या कारवाईत उघड्यावर अस्वच्छता करणारी एकही व्यक्ती आढळली नाही, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वास्तविक अस्वच्छता करणारे पावलोपावली आढळतात. मग अशा व्यक्तीकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जातो, की सारेकाही विभागाच्या कृपाशीर्वादाने चालते, हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे ‘अशा व्यक्��ी दाखवा आणि बक्षीस मिळवा’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.\nशहरात उघड्यावर शौचास बसणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे यांसारखे प्रकार केले जात असतात. पूर्व विभागात अनेक ठिकाणी आजही उघड्यावर शौचास बसतात. सर्वत्र स्वच्छतेची ऐशीतैशी झाली आहे.\nमहापालिकेचे ‘गुडमॉर्निग’ पथकही केवळ नावालाच राहिले आहे. पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाने एप्रिलमध्ये उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी केवळ एकावर कारवाई करत १५० रुपये दंड वसूल केला. उघड्यावर शौचास बसणे, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याची मात्र एकही कारवाई करण्यात आलेली नाही. एकूण महिनाभराचा आढावा घेतला असता, याबाबतची कारवाई शून्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही.\nपूर्व विभागात सकाळच्या सुमारास अनेक जण उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार घडतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे यांचा खरेच शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ‘एक ढुँढो हजार मिलेंगे’ अशी परिस्थिती आहे. महापालिका कारवाईत मात्र याउलट माहिती समोर येणे म्हणजे आश्‍चर्याची बाब आहे.\nडॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासमोर\nपेप्सिकोच्या नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nनवी दिल्ली : आगामी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुयी असणार आहेत. त्यासाठी व्हाईट हाऊस...\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\nशिवस्मारकाचे काम तातडीने थांबवा; सरकारचे आदेश\nमुंबई- अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचं काम पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे शिवस्मारकाचे काम तातडीने...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nअपुऱ्या पाणी योजना तात्काळ सुरू करा - चंद्रकांत पाटील\nमुंबई - राज्यातील दुष्काळाची तीव्रता पाहता पाणीपुरवठा योजना, जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य...\nजुन्नरची जंबो द्राक्षे चीन व श्रीलंकेत (व्हिडिओ)\nनारायणगाव - जुन्नर तालुक्‍��ात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/filmmaker-banan-hech-majha-dheya/", "date_download": "2019-01-16T09:39:10Z", "digest": "sha1:M7LWDSAX3VGZKIGWCGQ33KPVHUD5EUUC", "length": 33823, "nlines": 140, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय... - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » ‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‌‌‌‌‌‌‌‌‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\nचित्रपट क्षेत्राशी कसलाही संबंध नसताना गावाकडे वाढलेल्या एका मध्यमवर्गीय घरातल्या मुलानं चित्रपट दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड कष्ट घेतले. या कष्टपूर्तीचा प्रवास असलेला ‘पाटील’ हा चित्रपट घेऊन दिग्दर्शक संतोष मिजगर हे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.\nअगदी लहानपणापासून मला सिनेमाची आवड. आवड नव्हे वेडच म्हणा ना. एक वेळ मला जेवण नाही मिळालं तरी चालायचं. परंतु, चित्रपट पाहायला नाही तर मला काहीच करमायचं नाही. मला आठवतंय, तिसरी की चौथीत असताना माझ्या बाबांनी मला निवगीच्या (जि. नांदेड) यात्रेमध्ये नेलं होतं. तिथं पाहिलेला पहिला सिनेमा अजूनही माझ्या लक्षात आहे. ‘जय बजरंगबली’ असं त्या सिनेमाचं नाव. पडद्यावर हलणारी चित्रं पाहून तेव्हा माझा विश्वास बसायचा नाही. याच सुमारास दुसर्‍याच्या घरी जाऊन मी टीव्हीवर सिनेमे पाहायचो. गंमत म्हणजे ज्याच्या घरी सिनेमे बघायचो, त्याच्या घरी पडेल ती कामंही मी करायचो. काही करून आपण चित्रपट पाहिले पाहिजेत एवढंच मला वाटायचं.\nचौथीत असताना मी निवग्याला शिकण्यासाठी आलो. तिथं एक टुरिंग टॉकीज होतं. तेव्हा बाबा मला वह्या, पेन, पुस्तकांसाठी प��से द्यायचे. या पैशांमधून जे काही उरायचं त्यामधून मी चित्रपट पाहायचो. या टुरिंग टॉकीजमुळे मला सिनेमाची गोडी लागली. त्यात भर पडली ती आमच्या घराशेजारीच असलेल्या एका व्हिडीओ पार्लरमुळे. तिथं असलेल्या पांडुमामांबरोबर माझी ओळख झाली. खरं तर एवढ्या लहान वयात मीच ते व्हिडीओ पार्लर चालवायचो. १२, ३, ६, ९ अशा चार खेळांमध्ये व्हिडीओ कॅसेट्सद्वारे चित्रपट दाखवायचो. शाळा सुरू असताना मास्तर ङ्गळ्यावर काहीतरी लिहीत असले तरी मला त्यावर चित्रपटच दिसायचा. ते जे शिकवायचे, ते सगळं माझ्या डोक्यावरून जायचं. चित्रपट माध्यमाचा एवढा मोठा पगडा त्या काळात माझ्यावर होता. शाहरुख खान-दिव्या भारतीचा ‘दीवाना’ हा चित्रपट मला खूप आवडायचा. तो १५-२० वेळा मी बघितला असावा. जवळपास पाच वर्षं मी व्हिडीओ पार्लरचं काम बघितलं नि शेकडो चित्रपटही बघितले. १९९१ ते १९९५ या काळामधील सर्व हिंदी-मराठी चित्रपट मी त्या काळात अनेकदा पाहिलेले आहेत. दहावीत असताना मी थिएटरमध्ये ‘शिवमहिमा’ हा चित्रपट पाहिला. तो पाहिल्यानंतर मला या माध्यमात आणखीनच रस वाटू लागला. याच वेळी मला शाळेच्या लेझिमच्या पथकातून काढून टाकण्यात आलं. तेव्हा या चित्रपटामधील ‘आया बाबा का त्योहार’ या गाण्याच्या पगड्यातून मी लेझिम वादनाची एकट्यानंच तयारी केली. शाळेच्या वर्गातच मला नाकारणार्‍या सरांसमोर मी लेझिम वाजवून दाखवलं. ते ऐकून नि पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हेच गाणं मी पुढं शाळेच्या कार्यक्रमात सादर केलं. माझ्यातील दिग्दर्शक मला सापडण्याचा तो पहिला प्रसंग होता. त्यानंतर एक नाटकही मी केलं. त्यात एका भिकार्‍याची भूमिका मी केली होती. अशा पद्धतीनं चित्रपट माध्यमाबरोबरची माझी नाळ पुढं जोडली गेली. दहावी झाल्यावर ‘दिलवाले’, ‘हम आपके है कौन’, ‘माहेरची साडी’ यासारखे अनेक चित्रपट पाहिले. या चित्रपटांमधील चुका मला पाहताना समजायच्या. त्या कशा टाळता आल्या असता यावरही मी विचार करायचो. थोडक्यात, मी अकरावी-बारावीला असतानाच माझ्यातील दिग्दर्शक तयार झाला होता. परंतु, त्याला संधी द्यायला कोणी तयार नव्हतं.\nगावात असताना चित्रपट माध्यमाकडे पाहणार्‍यांचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोण ङ्गारसा चांगला नव्हता. त्यामुळे तिथं चित्रपटात आपलं करियर करायचं हे सांगण्याचीही सोय नव्हती. उच्च शिक्षणासाठी मी नांदेडला आलो. इथं तर भरपूर चित्रपटगृहे होती. जत्रेत गेल्यानंतर तिथली असंख्य खेळणी पाहून लहान मुलाला जसा आनंद व्हावा, तसा आनंद मला नांदेडमधील चित्रपटगृहं पाहून झाला होता. इथं मी अवघ्या ३५ दिवसांमध्ये १०० चित्रपट पाहिले होते. पुढे मी ‘आयटीआय’चं शिक्षण घेतलं. आयुष्यानं असं वळण घेतलं की मी नोकरीसाठी महाराष्ट्रातून बाहेर पडलो. परंतु, तिथल्या नोकरीत माझं काही मन रमलं नाही. तिथं असतानाही मला आपला स्वत:चा चित्रपट बनला पाहिजे असं सतत वाटत राहायचं.\nतेव्हा मग मी निर्णय घेतला की आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपण मुंबई गाठायची. त्याच वेळेला माझ्या आईचा मेंदूचा आजार उद्भवला. त्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक होती. ती वाचेल की नाही हे सांगता येत नव्हतं. तेव्हा मी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की मला आयुष्यात खूप मोठं बनायचंय. त्यानुसार मी बनलो तर माझं कौतुक नंतर बघायला माझी आई मला माझ्यासोबत हवी आहे. माझं हे बोलणं ऐकून डॉक्टरही हेलावले. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आपलं सगळं कौशल्य पणाला लावलं नि माझी आई या आजारातून सहीसलामत बाहेर पडली.\nहा काळ होता २००२-२००३चा. मुंबईत त्यावेळी मी गोरेगावच्या चित्रनगरीला भेट द्यायचो. परंतु, माझी काहीच ओळख नसल्यामुळे मला तिथले सुरक्षारक्षक आत सोडायचे नाहीत. तब्बल तीन वेळा त्यांनी मला तिथून हाकलूनही दिलं. तेव्हा मी असा निश्चय केला की, भविष्यात अशी वेळ येईल की लोक मलाच विचारून चित्रनगरीत दाखल होतील. आज योगायोगानं चित्रनगरीची ‘ङ्गिल्म टूर’ काढण्याचं कंत्राट माझ्याच कंपनीला मिळालं असून ज्या प्रवेशद्वारावरून मला परत पाठविण्यात आलं होतं, त्याच्या बाजूलाच माझ्या कंपनीचं कार्यालय आहे. माझ्या मते स्वप्नं पाहायला पैसे लागत नाहीत, तसेच स्वप्नपूर्तीसाठीदेखील पैसे लागत नाहीत. लागते ती ङ्गक्त मेहनत. तिथून मग माझा चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू झाला. ‘बालाजी टेलिङ्गिल्म्स’ तसेच इतर काही कंपन्यांमध्ये मी छोटी-मोठी कामं करू लागलो. एवढी कामं केली की आज मला आठवतही नाही की मी कुठं कुठं गेलो ते. सध्या अंधेरीमध्ये जिथं माझं कार्यालय आहे, तिथं मी काही काळ ‘नाईट वॉचमन’ म्हणूनही काम केलं आहे. थोडक्यात प्रचंड ‘स्ट्रगल’ केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की चित्रपटाचा दिग्दर्शक बनणं ही ��ाही सोपी गोष्ट नाही. मुख्य म्हणजे आपण केलेल्या चित्रपटावर पैसे कोण लावणार… तेव्हा आपलं स्वत:चं काहीतरी भांडवल हवं हे माझ्या लक्षात आलं. त्यानुसार मग मी एक ‘मल्टीलिंक’ नावाची ट्रॅव्हल कंपनी सुरू केली. त्यात थोडा जम बसल्यावर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. ‘मल्टिलिंक’ची सुरुवातीला माझी एजन्सी होती. आता तिचा मी एक भागीदारदेखील बनलो आहे. ‘स्टारक्राफ्ट’ या इव्हेंट कंपनीद्वारे देशभर वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या आयोजनात माझा सहभाग होता. यामध्ये खासगी इव्हेंट्सबरोबर सरकारी कार्यक्रमांचाही समावेश होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियावरील प्रसिद्धीचं काम केलं. तेव्हा श्रीकांत भारती या मोठ्या व्यक्तिमत्त्वाशी माझी ओळख झाली. त्यावेळी मी पहिल्यांदा ‘पाटील’ या चित्रपटाच्या विषयाबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना तो आवडला नि त्यांनी मला माझा पहिला चित्रपट करण्यासाठी प्रोत्साहित केलं. चित्रपटनिर्मितीसाठी थोडंङ्गार भांडवल जमवलं. परंतु, संकटं आली की एकटी येत नाहीत. ज्या दिवशी चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं, त्याच दिवशी नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यातून मग नवीन समस्या उभ्या राहिल्या. परंतु, त्यावरही मार्ग काढला. काही मित्रांनी पाठिंबा दिला. नांदेडला टीमला घेऊन गेलो नि शूटिंग सुरू झालं. या चित्रपटाचे जवळपास वीस व्यक्ती निर्मात्या आहेत.\nया चित्रपटाची कथा-पटकथा नि संवाद मी अवघ्या पाच दिवसांमध्ये लिहिले. कारण विषयाचा ‘ग्राङ्ग’ बरीच वर्षं माझ्या डोक्यात होता. आई-वडिलांच्या सुखासाठी जी मुलं धडपडतात, त्यांना आपल्या आयुष्यात काहीच समस्या येणार नाहीत, हे मी या चित्रपटातून दाखवलं आहे. बर्‍याच अंशी मी स्वत:च या विषयाचा एक भाग आहे. पाटील या व्यक्तिरेखेसाठी मी काही कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या. परंतु, त्या मला काही पसंत पडल्या नाहीत. एके दिवशी मीच स्वत: आरशासमोर उभा राहिलो आणि मलाच माझ्यात चित्रपटातील ‘पाटील’ दिसला. इतकी वर्षं लोकांच्या मनात रुजलेला पाटील मला अपेक्षित नव्हता. बदलत्या काळातील पाटील मला रंगवायचा होता. मी माझ्या सहाय्यकांना माझं काम दाखवलं. त्यांनी माझं तोंडभरून कौतुक केलं. तेव्हा मला असा प्रश्न पडला की, मी कॅमेर्‍याच्या समोर असताना मला माझ्या कामाबाबत प्रतिक्रि���ा देणारी कोणीतरी तटस्थ नि जाणकार व्यक्ती हवी. मग मी त्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांची मदत घेतली. त्यांनी या चित्रपटात एक भूमिकाही साकारली आहे. त्यांची मला खूप मदत झाली. माझ्याकडून चांगलं कामही त्यांनी करवून घेतलं. या चित्रपटाला आनंद-मिलिंद, उदय देवराज यांनी संगीत दिलं आहे. आमचं गाव नि नांदेड परिसरात शूटिंग केलं. या चित्रपटात फक्त दोन-तीनच असे कलाकार आहेत की ज्यांनी यापूर्वी काम केलं आहे. बाकी सगळे गावातले कलाकार आहेत. ज्या व्यक्तिरेखा ज्या हुद्यावर आहेत, त्याच व्यक्ती मी कलाकार म्हणून घेतले. त्यामुळे माझ्या या चित्रपटात तीन ‘आयएएस’ अधिकारी पाहायला मिळतील. या चित्रपटात ‘झी नेटवर्क’चे सुभाष चंद्राजी यांनीही काम केलं आहे. ‘पाटील’चं प्रदर्शनही धडाक्यात करणार आहोत. या चित्रपटानंतर पुढच्या चित्रपटाची लगेचच सुरुवात होईल. जवळपास माझ्याकडे दहा ‘स्क्रीप्ट्स’ शूटिंगच्या दृष्टीनं पूर्णत: तयार आहेत. माझा जन्मच सिनेमासाठी झाला आहे. माझं ध्येय चांगला ‘फिल्ममेकर’ बनणं हेच आहे. मला लोकांसाठी बरंच काही करायचं आहे. आई-वडिलांच्या अपुर्‍या सामाजिक इच्छा पूर्ण करायच्या आहेत.\n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थेची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://blog.praveenbardapurkar.com/%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC.html", "date_download": "2019-01-16T09:39:25Z", "digest": "sha1:HJVKHM4QIKTCP2PSJCJ7ZYPXTGV2ETRU", "length": 28897, "nlines": 163, "source_domain": "blog.praveenbardapurkar.com", "title": "उडता पंजाब ! » Praveen Bardapurkar's Blog", "raw_content": "\nस्वामीप्रसाद मौर्य यांनी बसपाचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं जसं बिगुल फुंकलं तस्सच, फटकेबाजीसाठी ओळखला जाणाऱ्या जिगरबाज माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धूनं भाजपनं दिलेल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पंजाब विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाची सुरुवात केलीये. थोडंस विषयांतर करून सांगायचं तर, सिद्धूनं राज्यसभा सदस्यत्व आणि भाजप सोडण्याच्या निर्णयाचं दिल्लीच्या राजकारण्यांना आणि विविध माध्यमातील पत्रकारांना फारसं काही आश्चर्य वाटलेलं नाहीये.\nपंजाबात भाजपची अकाली दलाशी युती आहे पण, अकाली दलाशी सिद्धूचा छत्तीसचा आकडा आहे. सिद्धू आणि त्याची आमदार असलेली पत्नी डॉ. नवज्योत कौर हे दोघेही अकाली दलावर कायम भडकलेले असतात. अकाली दलाच्या पाठिंब्याने भाजपचा उमेदवार म्हणून दोन वेळा अमृतसर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या सिद्धूच्या उमेदवारीला अकाली दलानं त्यामुळेच २०१४च्या लोकसभा निवडणुकीत टोकाचा विरोध केला. इतका विरोध की, भाजप-अकाली युती तुटण्याची वेळ आली. अखेर, त्या मतदार संघातून भाजपनं अरुण जेटली यांना उमेदवारी दिली आणि सिद्धूला राज्यसभेवर नियुक्त करण्याचं कबूल करून हा गुंता सोडवला; तरी जेटलींचा त्या निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी सिद्धूही जबाबदार असल्याची चर्चा झाली; होणारच होती कारण, ठिणगी पडल्याशिवाय धूर थोडीच निघतो थोडक्यात, भाजपची सिद्धूवरची आणि नवज्योत सिद्धूची भाजपवरची नाराजी हे एक मुरलेलं लोणचं आहे थोडक्यात, भाजपची सिद्धूवरची आणि नवज्योत सिद्धूची भाजपवरची नाराजी हे एक मुरलेलं लोणचं आहे आता ‘आप’मध्ये नसलेल्या पण, तेव्हा पक्षात खूप प्रभावी असलेल्या एका नेत्यानं, आम्हा काही पत्रकारांशी बोलतांना नवज्योत सिद्धूची पाऊलं ‘आप’च्या दिशेनं वळली असल्याचं सांगितलं होतं. त्या काळात तशा बातम्याही दिल्लीतील मिडियात प्रकाशित झालेल्या होत्या.\nमाझा एक डॉक्टर मित्र होता. एकाचवेळी धो-धो पैसा मिळवावा, राज्याच्या आरोग्य खात्याचं संचालक, आयएएस अधिकारी, आमदार, मंत्री, संपादक व्हावं असं त्याला वाटायचं. त्याची आठवण होण्याचं कारण; हिंदी-पंजाबी आणि इंग्रजीचं लज्जतदार ‘फ्युजन’ करणारा एक उत्तम वक्ता, हजरजबाबी आणि पंजाबी मोकळे ढाकळेपणा अंगात पुरता मुरलेल्या बावन्न वर्षीय नवज्योत सिद्धूलाही एकाच वेळी खूप खूप काही होण्याची महत्वाकांक्षा होती-आहे. यशस्वी क्रिकेटपटू असलेल्या सिद्धूची भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान होण्याची इच्छा होती. लोकप्रिय समालोचक, अभिनेता, कॉमेडीचा बादशहा, खासदार, मंत्री, पंजाबचा मुख्यमंत्री असं, खूप काही एकाचवेळी व्हावं अशी ‘स्टारडम’ असलेल्या सिद्धूची इच्छा आहे. तो खासदार आहे, त्याची पत्नी डॉ. नवज्योत कौर आमदार आहे तरी राजकारणात आणखी काही होण्याच्या सिद्धूच्या इच्छा काही संपत नाहीयेत. पंजाबातील अकाली-भाजप युतीत अकाली दल मोठा भाऊ आहे. म्हणजे, भाजपनं ठरवलं तरी सिद्धू मुख्यमंत्री होऊ शकत नाही. शिवाय, भाजपतील पदांचा मार्ग रा. स्व. संघाच्या मान्यता पथावरुन जातो, असं जे म्हटलं जातं ते खोटं थोडीच आहे पंजाबात स्वबळावर निवडणूक लढवून भाजप सत्तेत येऊच शकत नाही. त्यात निवडणुकीआधी पंजाबात सबकुछ अरविंद केजरीवाल असलेल्या ‘आप’ची हवा आहे आणि ‘आप’ला निवडणुका लढवण्यासाठी राज्यव्यापी चेहेरा हवा आहे. नवज्योत सिद्धू हा जाट शीख आहे. सिद्धू हे त्याचं गोत्र आहे. वर्ल्ड जाट फाउंडेशनचा तो अध्यक्ष आहे. नेता आणि लोकप्रियता सिद्धुत गुण्यागोविंदानं एकत्र नांदताहेत. नवज्योत सिद्धू तसा भडक डोक्याचा; क्रिकेट खेळत असताना तत्कालिन कप्तान अझरुद्दीनशी त्यानं इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये मालिका सुरु असताना पंगा घेतला आणि कोणालाही न जुमानत सरळ भारताकडे येणारं विमान पकडलं होतं. क्रिकेट खेळत असतानाच सिद्धुनं एका चाहत्यांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट इतक्या जोरात हाणली की त्याला प्राणच गमवावे लागले. या खटल्याचा निकाल लागला आणि शिक्षा झाली तेव्हा सिद्धू भाजपचा खासदार होता. मग त्यानं लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयातून शिक्षेला दिलासा मिळाल्यावर सिद्धुनं पुन्हा त्याच मतदार संघातून पोटनिवडणूक लढवली आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल सत्त्याहत्तर हजारावर मतांनी पराभव केला; अशी त्याची लोकप्रियता आहे. थोडक्यात, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टर बॉय म्हणून ‘परफेक्ट कॉम्बिनेशन’ म्हणजे सिद्धू आहे. त्याची लोकप्रियता कॅश करण्याची संधी अरविंद केजरीवाल यांच्यासारखा चाणाक्ष राजकारणी सोडणार नव्हता. हे सर्व लक्षात घेता नवज्योत सिद्धू निवडणुकीनंतर पंजाबचा मुख्यमंत्री झाला तर फारसं आश्चर्य वाटायला नको. एक मात्र खरं, केजरीवाल यांनी पहिल्या खेळीत भाजपला घायाळ केलंय यात शंकाच नाही पंजाबात स्वबळावर निवडणूक लढवून भाजप सत्तेत येऊच शकत नाही. त्यात निवडणुकीआधी पंजाबात सबकुछ अरविंद केजरीवाल असलेल्या ‘आप’ची हवा आहे आणि ‘आप’ला निवडणुका लढवण्यासाठी राज्यव्यापी चेहेरा हवा आहे. नवज्योत सिद्धू हा जाट शीख आहे. सिद्धू हे त्याचं गोत्र आहे. वर्ल्ड जाट फाउंडेशनचा तो अध्यक्ष आहे. नेता आणि लोकप्रियता सिद्धुत गुण्यागोविंदानं एकत्र नांदताहेत. नवज्योत सिद्धू तसा भडक डोक्याचा; क्रिकेट खेळत असताना तत्कालिन कप्तान अझरुद्दीनशी त्यानं इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये मालिका सुरु असताना पंगा घेतला आणि कोणालाही न जुमानत सरळ भारताकडे येणारं विमान पकडलं होतं. क्रिकेट खेळत असतानाच सिद्धुनं एका चाहत्यांच्या डोक्यात क्रिकेटची बॅट इतक्या जोरात हाणली की त्याला प्राणच गमवावे लागले. या खटल्याचा निकाल लागला आणि शिक्षा झाली तेव्हा सिद्धू भाजपचा खासदार होता. मग त्यानं लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयातून शिक्षेला दिलासा मिळाल्यावर सिद्धुनं पुन्हा त्याच मतदार संघातून पोटनिवडणूक लढवली आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल सत्त्याहत्तर हजारावर मतांनी पराभव केला; अशी त्याची लोकप्रियता आहे. थोडक्यात, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पोस्टर बॉय म्हणून ‘परफेक्ट कॉम्बिनेशन’ म्हणजे सिद्धू आहे. त्याची लोकप्रियता कॅश करण्याची संधी अरविंद केजरीवाल यांच्यासारखा चाणाक्ष राजकारणी सोडणार नव्हता. हे सर्व लक्षात घेता नवज्योत सिद्धू निवडणुकीनंतर पंजाबचा मुख्यमंत्री झाला तर फारसं आश्चर्य वाटायला नको. एक मात्र खरं, केजरीवाल यांनी पहिल्या खेळीत भाजपला घायाळ केलंय यात शंकाच नाही (मात्र, भाजपनं अजूनही आशा सोडलेली नाहीये. हा मजकूर लिहित असताना सिद्धू दांपत्याला भाजपकडून समजावण्याचे प्रयत्न अजूनही सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धू दांपत्य त्या प्रयत्नांना किती प्रतिसाद देत आहेत याबद्दल मात्र काहीही समजलेलं नाहीये.)\nपंजाबात विधानसभेच्या ११७ जागा आहेत; अकाली दलाकडे ६०, भाजप १२, कॉंग्रेस ४२ आणि अन्य ३ असं विद्यमान बलाबल आहे. अकाली दल गेल्या दहा वर्षापासून सत्तेत आहे. प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र सुखबीरसिंग उपमुख्यमंत्री आहेत. पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेल्या प्रकाशसिंग बादल यांचं वय ८८ आहे. प्रकाशसिंग बादल कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात आणि आधीच्या टर्ममध्ये (२००७-२०१२) त्यांनी राज्यकारभार छान हाकला. मात्र ते आता थकले आहेत. सरकारची सत्ता त्यांचे पुत्र सुखबीरसिंग यांच्या हाती केंद्रित झालेली आहे; सर्व निर्णय उपमुख्यमंत्री असलेले सुखबीरसिंगच घेतात. पण, सुखबीरसिंग यांचा कारभार वादग्रस्त ठरलेला असल्यानं लोकात उघड नाराजी आहे. ही न��राजी आपल्याकडे ओढून सत्ता मिळवण्याचा ‘आप’चा प्रयत्न आहे. सध्याही अकाली दलाकडे स्वबळावर सत्ता आहे तरी भाजप हा त्यांचा ‘कमिटमेंटल पार्टनर’ म्हणून सत्तेत आहे. यावेळी अकाली दलाचा मूड स्वबळावर लढण्याचा आहे. प्रकाशसिंग बादल यांचा शब्द पाळला गेला तरच अकाली-भाजप युती होईल अन्यथा भाजपला वेगळं लढावं लागेल आणि आताच्या अंदाजानुसार भाजप पंजाबात चौथ्या नंबरचा मानकरी पक्ष असेल \nसध्या पंजाबचे मुख्य प्रश्न नाराज शेतकरी, राज्य कारभाराची लागलेली वाट आणि अंमली पदार्थांचा राज्याला पडलेला विळखा हे आहेत. शेतकरी अकाली दलाची मोठी व्होट बँक समजली जातात. ही बँक प्रकाशसिंग बादल यांनी मोठ्या अविश्रांत श्रमांनी तयार करवून घेतली आहे. पण, कधी नव्हे ते पंजाबातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं; हा राज्य सरकार आणि प्रकाशसिंग बादल यांनाही व्यक्तिश: बसलेला धक्का मानला जातो. शेतकरी मतदार जर असाच नाराज राहिला तर अकाली दल सत्ता गमावणार असंच मानलं जातंय. पंजाबात गेल्या सात-आठ वर्षात रोजगार निर्मिती पुरेशा प्रमाणात झाली नाही, असा विरोधकांचा आक्षेप आहे आणि त्याला साधार-ठोस उत्तर देण्यात अकाली राज्य सरकार कमी पडलेलं आहे.\nअंमली पदार्थांचा विळखा ही पंजाबातील प्रत्येक दहापैकी दोन घरांची समस्या आहे. या तस्करीतून एक मोठी समांतर शासन आणि अर्थ व्यवस्था राज्यात उभी राहिलेली आहे. त्यातून कायदा आणि सुव्यस्था पोखरली गेल्यानं परस्थिती चिंताजनक आहे. खरं काय ते सांगणं कठीण आहे पण, यात बादल कुटुंबीयातील काही लोक गुंतलेले असल्याचे दावे केले जातात. अंमली पदार्थांच्या तस्करीनं पंजाब राज्य कसं उभं-आडवं पोखरलं गेलंय या विषयावर आलेल्या ‘उडता पंजाब’ या हिंदी चित्रपटात दाखवली आहे त्यापेक्षा, पंजाबातील स्थिती जास्त वाईट्ट असल्याचं बोललं आणि लिहून येतं आहे. पंजाबातलं आजचं वातावरण असं अकाली दल विरोधी असलं तरी, कॉंग्रेस किंवा भाजप या राष्ट्रीय पक्षांना त्याचा लाभ मिळण्याची अजिबात शक्यता नाही; लाभ मिळेल ‘आप’ला असं चित्र आहे.\nएक राजकीय पक्ष म्हणून असायला हवा असतो तसा संघटनात्मक विस्तार राज्यभर नाही; शिवाय राज्य पातळीवर सहज स्वीकारला जाईल असा नवज्योत सिद्धूसारखा सर्वमान्य, लोकप्रिय दुसरा नेता नाही, ही भाजपची पंजाबातील खरी अडचण आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या १९८४त झालेल्या हत्त्येनंतर उसळलेल्या दिल्लीतील दंगली आणि हत्याकांडापासून शीख जनमन बहुसंख्येनं कॉंग्रेसपासून दुरावलेलं आहे. त्या दंगलीचं नेतृत्व करणारे अनेकजण आजही कॉंग्रेसच्या दिल्लीतील राजकारणात वावरतात; त्यापैकी कमलनाथ एक आहेत. दोन पिढ्या बदलल्या पण आजही त्या दंगलीच्या जखमा भरुन निघालेल्या नाहीत. काळाच्या खपल्याआड त्या जखमा अजूनही ताज्या आणि दुखऱ्या आहेत. त्या आठवणी जाग्या झाल्या की त्या झळांची धग लागलेल्यांच्या डोळ्यातून एकाच वेळी वेदना आणि टोकाची नफरत बाहेर पडते. त्यातच कॉंग्रसने हा विषय (नेहेमीच्या) घाईत हाताळला. निवडणुकीच्या काळात पंजाबचे प्रभारी म्हणून कमलनाथ यांना नियुक्त करण्यात आलं आणि त्याची म्हणूनच तीव्र प्रतिक्रिया उमटली. जितक्या घाईघाईनं नियुक्ती झाली त्यापेक्षा दुप्पट घाईत कमलनाथ यांनी ते पद सोडलं. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे भावी प्रबळ दावेदार कॉंग्रेस नेते अमरिंदरसिंग यांनाही कमलनाथ नाही तरी नकोच होते. थोडक्यात कमलनाथ यांची नियुक्ती हा कॉंग्रेससाठी स्वहस्ते केलेला कपाळमोक्ष ठरला. सलग होणाऱ्या पराभवातून कॉंग्रेस काहीही शिकायला तयार नाही असाच संदेश कमलनाथ यांच्या नियुक्तीनं गेला.\nअकाली दल आणि भाजप युती तुटली तर पंजाबात अकाली दल, भाजप, कॉंग्रेस, भाजप आणि उर्वरीत सर्व अशा पंचरंगी लढती होतील. चौरंगी-पंचरंगी लढतीत झालेल्या मतदानापैकी ३० टक्क्यांच्या आसपास मते मिळवणारा पक्ष सत्तेत येतो असं समीकरण अलिकडच्या काही वर्षात भारतात रूढ झालेलं आहे. सध्या तरी या शर्यतीत ‘आप’ आघाडीवर असल्याचं दिसतंय. हे अर्थात निवडणुकीच्या सहा महिने आधीचं चित्र आहे. जसजसे दिवस उलटतील तसतसं राजकीय चित्र बदलत जाईल. देखते है, घोडा आणि मैदानही जवळच आहे\nतरुण तेजपाल ते मुबश्शर अकबर \nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…...\nकोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा \nनोकरशाही-कोडगी, असभ्य आणि बरंच काही…...\nसमकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रक��रितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक. राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार. विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता… ~ A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular. A writer who writes on various topics, and an influential orator. For more info visit www.praveenbardapurkar.com\n‘माध्यम’चं वेगळेपण आणि ‘आमादमी विदाऊट पार्टी’\nमुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना\nजांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ\nअसा ‘साधू’ आता होणे नाही \nराज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी \nप्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी \nनांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ\nवसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा \nबावनकुळेंची मोहिनी,रावतेंचा षटकार,फडणवीसांचे बस्तान पक्के \n‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’Hits: 5546\n‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब\nपवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…Hits: 3135\nनिसरड्या वाटानंतर डिजिटल वळणHits: 2911\nउपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव \nशेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला \nलालकृष्ण अडवाणी नावाची महाशोकांतिका\nनिमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…Hits: 2096\nछत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…Hits: 2059\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/virat-kohlis-rough-patch-in-tests-continues-just-49-runs-in-his-last-six-innings-at-average-8-16-highest-15-vs-australia/", "date_download": "2019-01-16T10:14:29Z", "digest": "sha1:UDH3YTYSTWLLZE3KRA6IG4PGICVMLNMC", "length": 8221, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोहलीचा 'बॅड पॅच' सुरूच !", "raw_content": "\nकोहलीचा ‘बॅड पॅच’ सुरूच \nकोहलीचा ‘बॅड पॅच’ सुरूच \nभारताचा कर्णधार आणि कसोटी क्रिकेटमध्ये नंबर ४ वर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचा बॅड फॉर्म श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ही दिसून आला आहे. विराटने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ८ चेंडूत ३ धावा काढल्या आणि तो नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डिकवेलाला झेल देऊन बसला. शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाऱ्याने दुसऱ्या विकेट्ससाठी २५३ धावांची भागीदारी केली होती. भारताच्या कर्णधाराला या भागीदारीचा फायदा उचलून संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती.\nविराट कोहल��ला २०१७ मधील कसोटी सामन्यात त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी करता आलेली नाही. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात विराटने द्विशतक लगावले होते. पण त्यानंतरच्या लगातार ६ सामन्यात त्याने संघाची निराशाच केली आहे. त्याने या ६ डावात फक्त ४९ धावा काढल्या आहे.\nसध्या तरी भारताला विराटच्या खराब फॉर्ममुळे नुकसान होत नाही कारण बाकीचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. पण भविष्यात भारताला विराटकडून मधल्या फळीत चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.\nसध्या तरी भारताला विराटच्या खराब फॉर्ममुळे नुकसान होत नाही कारण बाकीचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. पण भविष्यात भारताला विराटकडून मधल्या फळीत चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.सध्या तरी भारताला विराटच्या खराब फॉर्ममुळे नुकसान होत नाही कारण बाकीचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. पण भविष्यात भारताला विराटकडून मधल्या फळीत चांगल्या खेळीची अपेक्षा असेल.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशि��्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=category&catid=3", "date_download": "2019-01-16T10:20:04Z", "digest": "sha1:TI3B7YCEVOZ437BYH47ORX5ZVGXAO3LR", "length": 18206, "nlines": 300, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nसूचना बॉक्स (36 विषय)\nशेअर करण्यासाठी काही अभिप्राय आणि इनपुट आहे\nलाजाळू आणि आम्हाला एक टीप ड्रॉप करू नका. आम्हाला ते जरूर आणि आमच्या अतिथी व सदस्य जसे आमच्या साइट अधिक चांगली व सोयीचे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू इच्छित.\nविषय प्रत्युत्तरे / दृश्य गेल्या पोस्ट\nविषय चालू, 1 महिना 1 आठवड्यापूर्वी, द्वारा iainmac123\nअंतिम पोस्ट 3 आठवडे 2 दिवसांपूर्वी\nगेल्या पोस्ट by स्टेटोड\n3 आठवडे 2 दिवसांपूर्वी\nविषय सुरू, 1 महिना 2 आठवडे पूर्वी, द्वारा आयझ्रिटो\n1 महिन्यात 2 आठवड्यांपूर्वी अंतिम पोस्ट\nगेल्या पोस्ट by आयझ्रिटो\n1 महिन्यात 2 आठवडे पूर्वी\nप्रश्न प्रोजेक्ट ओपेन्सकी सीआरजे-एक्सNUMएक्स व्हीएक्सएनएक्सएक्स\nविषयाचा प्रारंभ, 2 महिने 3 दिवसांपूर्वी, द्वारा ब्रिकर\nअंतिम पोस्ट 2 महिने 3 दिवसांपूर्वी\nगेल्या पोस्ट by ब्रिकर\n2 महिने 3 दिवसांपूर्वी\nप्रश्न रिकू आणि P3D V4 यांनी जोडलेले गेज\nविषय सुरू, 2 महिने 2 आठवड्यांपूर्वी, द्वारा al1191\nअंतिम पोस्ट 2 महिने 6 दिवसांपूर्वी\nगेल्या पोस्ट by rikoooo\n2 महिने 6 दिवसांपूर्वी\nप्रश्न कृपया आपल्या विमान लायब्ररीत सिरस लाइन जोडा\nविषयाचा प्रारंभ, 3 महिने 1 आठवड्यापूर्वी, द्वारा बीएमनीएक्सएनएक्स\nअंतिम पोस्ट 3 महिने 1 आठवड्यापूर्वी\nगेल्या पोस्ट by बीएमनीएक्सएनएक्स\n3 महिने 1 आठवड्यापूर्वी\nमहत्वाचे Easyjet पॅक समस्या\nविषय सुरू, 4 महिने 3 आठवड्यांपूर्वी, द्वारा TheEpicFox45\nअंतिम पोस्ट 4 महिने 2 दिवसांपूर्वी\nगेल्या पोस्ट by tcc\n4 महिने 2 दिवसांपूर्वी\nप्रश्न आपण कोणत्या ऍड-ऑन अद्ययावत करू इच्छिता\nविषय चालू, 1 वर्ष 7 महिने पूर्वी, द्वारा rikoooo\nअंतिम पोस्ट 5 महिने 1 दिवसांपूर्वी\n5 महिने 1 दिवसा पूर्वी\nप्रश्न 747 100 ते 300 व्हारसी\nविषयाचा प्रारंभ, 8 महिने 5 दिवसांपूर्वी, द्वारा AidabluXNUM\nअंतिम पोस्ट 7 महिने 1 आठवड्यापूर्वी\nगेल्या पोस्ट by थॉमसब\n7 महिने 1 आठवड्यापूर्वी\nप्रश्न भयंकर डाउनलोड करण्याची गती\nविषय चालू, 1 वर्ष 2 महिने पूर्वी, द्वारा सिल्व्हान्तिनो\nअंतिम पोस्ट 8 महिने 6 तासांपूर्वी\nगेल्या पोस्ट by स्टोनवेल यूएसएमसी\n8 महिने 6 तास पूर्वी\nप्रश्न काही कारणास्तव काही मिनिटांनंतर माझा लॉग इन ऑफलाइन जातो\nविषय सुरू, 10 महिने 4 आठवड्यांपूर्वी, द्वारा DRCW\nअंतिम पोस्ट 8 महिने 3 आठवड्यांपूर्वी\nगेल्या पोस्ट by rikoooo\n8 महिने 3 आठवडे पूर्वी\nप्रश्न रेंडसाठी P3D कमांड\nविषयाचा प्रारंभ, 9 महिने 1 दिवसांपूर्वी, द्वारा jfmitch\nअंतिम पोस्ट 9 महिने 1 दिवसांपूर्वी\nगेल्या पोस्ट by jfmitch\n9 महिने 1 दिवसा पूर्वी\nप्रश्न साठी FSX Mudry कॅप-10\nविषयाचा प्रारंभ, 9 महिने 1 आठवड्यापूर्वी, द्वारा natg\nअंतिम पोस्ट 9 महिने 1 आठवड्यापूर्वी\nगेल्या पोस्ट by Dariussssss\n9 महिने 1 आठवड्यापूर्वी\nप्रश्न P3DV4 स्वयंनिष्धारासाठी सूचना\nविषयाचा प्रारंभ, 11 महिने 1 दिवसांपूर्वी, द्वारा DRCW\nअंतिम पोस्ट 10 महिने 4 आठवड्यांपूर्वी\nगेल्या पोस्ट by rikoooo\n10 महिने 4 आठवडे पूर्वी\nविषयाचा प्रारंभ, 11 महिने 6 दिवसांपूर्वी, द्वारा मोइसिन्हो\nअंतिम पोस्ट 11 महिने 6 दिवसांपूर्वी\nगेल्या पोस्ट by Dariussssss\n11 महिने 6 दिवसांपूर्वी\nप्रश्न का P777D V3 करीता 4 नाही\nविषय सुरू, 11 महिने 4 आठवड्यांपूर्वी, द्वारा जोश 13215\nअंतिम पोस्ट 11 महिने 4 आठवड्यांपूर्वी\nगेल्या पोस्ट by जोश 13215\n11 महिने 4 आठवडे पूर्वी\nविषय चालू, 1 वर्ष 11 महिने पूर्वी, द्वारा Leeh12378\nअंतिम पोस्ट 11 महिने 4 आठवड्यांपूर्वी\nगेल्या पोस्ट by जोश 13215\n11 महिने 4 आठवडे पूर्वी\nविषयाचा प्रारंभ, 1 वर्ष 1 आठवड्यापूर्वी, द्वारा डिल्विअटर\n1 वर्षापूर्वीचे शेवटचे पोस्ट 1 आठवड्यापूर्वी\nगेल्या पोस्ट by डिल्विअटर\n1 वर्ष 1 आठवड्यापूर्वी\nविषयाचा प्रारंभ, 1 वर्ष 1 महिन्यापूर्वी, द्वारा PAYSON\n1 वर्ष 1 महिन्यापूर्वी अंतिम पोस्ट\nगेल्या पोस्ट by rikoooo\n1 वर्ष 1 महिन्यापूर्वी\nविषय चालू, 1 वर्ष 2 महिने पूर्वी, द्वारा danblack1994\n1 वर्षापूर्वीचे शेवटचे पोस्ट 2 महिन्यापूर्वी\n1 वर्ष 2 महिने पूर्वी\nप्रश्न काहीही डाउनलोड करू शकत नाही\nविषय चालू, 1 वर्ष 9 महिने पूर्वी, द्वारा पेनझोल XNUM\n1 वर्षापूर्वीचे शेवटचे पोस्ट 6 महिन्यापूर्वी\nगेल्या पोस्ट by पेनझोल XNUM\n1 वर्ष 6 महिने पूर्वी\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: फायली जोडण्यासाठी\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.157 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nashik-chandvad-toll-naka-117121500022_1.html", "date_download": "2019-01-16T10:55:42Z", "digest": "sha1:AEGX5YJXL3RDDLXSTA7DMPVMXQKI4W4R", "length": 12701, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\n२५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे सापडली\nनाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे आढळली आहे. याप्रकरणी नागेश राजेंद्र बनसोडे (२३), सलमान अमानुल्ला खान (१९), आणि\nबद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (२७) यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक चौकशी केली असता उत्तर प्रदेशातील कानपुर येथील एका शस्त्रात्र गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असल्याची माहिती दिली आहे.\nयाप्रकरणात गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच ०१ एस. ए.७४६० ही गाडी डिझेल भरण्यासाठी आली होती. पंप कामगाराने जीप मध्ये २७०० रुपयाचे डिझेल भरले. मात्र जीप चालकाने पैसे न देताच पोबारा केला. सदर घडलेल्या प्रकार तालुका पोलिसांना कळवताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी सदर गाडीची माहिती चांदवड पोलीसांना बिनतारी संदेशाद्वारे दिली. त्यानंतर चांदवड टोलनाक्यावर जीप अडविण्यात आली असता जीप मधील प्रवाशाने पिस्तुलाचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा सदरचा प्रयत्न हाणून पाडला. जीपमधील तिघांना गाडीसह थेट चांदवड पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांची व जीपची कसून तपासणी केली असता जीपच्या टपावर एक कप्पा बनविण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यात काही तरी असल्याची शंका बळावल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्यातुन १७ रिव्हॉल्व्हर, दोन विदेशी पिस्टल, २४ रायफल्स, १२ बोअरची चार हजार १३६ काडतुसे व ३२\nबोअरची १० काडतुसे हस्तगत करण्यात आली.गाडीत मोठ्या प्रमाणात लपविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती.\n‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी\nआधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम\nएकत्र निवडणुका व्हाव्यात : मोदी\nअमर���ाथ गुहेत शांतता झोन केलेला नाही…\nनांदेड : नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपला स्पष्ट बहुमत\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nएअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल\nएअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/world-cup-win-not-the-ultimate-dream-ab-de-villiers/", "date_download": "2019-01-16T10:36:16Z", "digest": "sha1:KSHCJA2S3DP7ULXP4I3BQNLHBGIKAZGQ", "length": 11297, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एबी डिवीलिअर्सचे एवढे धक्कादायक वक्तव्य आपण कधी ऐकले नसेल!", "raw_content": "\nएबी डिवीलिअर्सचे एवढे धक्कादायक वक्तव्य आपण कधी ऐकले नसेल\nएबी डिवीलिअर्सचे एवढे धक्कादायक वक्तव्य आपण कध�� ऐकले नसेल\n 2019 चा विश्वचषक जस जसा जवळ येत आहे तसे अनेक खेळाडूंची विधाने समोर येत आहेत. त्यातच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिवीलिअर्सने माध्यामांशी बोलताना असे काही विधान केले आहे ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसेल.\n” विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नाही,” असे तो म्हणाला आहे.\n34 वर्षीय डिवीलिअर्स यावर्षी क्रिकेटच्या तीनही प्रकारात खेळला आहे. आत्ताच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने उत्तम कामगिरी केली आहे. घरच्याच मैदानावर झालेल्या या मालिकेत त्याने 4 अर्धशतकासह एक शतकही केले होते. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने 3-1 ने जिंकली होती. कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या या कामगिरीमुळे असे दिसून येते की त्याला एकदिवसीय विश्वचषकाचा विचार त्याच्या डोक्यातून बाहेर पडला आहे.\n” मी एकावेळी फक्त एकाच स्पर्धेचा विचार करतो. विश्वचषक जिंकणे हे माझे मोठे स्वप्न नाही. मी माझे विचार बदलेले आहे. जर विश्वचषक जिंकला तर चांगलेच आहे मात्र नाही जिंकला तर त्याचा माझ्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नाही.”\n” मी मागच्या मोसमात तीनही प्रकारात खेळलो आहे आणि ते मला आवडलेही आहे. पण यावेळेस मी एकावेळी फक्त एकाच स्पर्धेचा विचार करील.”\nडिवीलिअर्स आत्तापर्यंत 2007, 2011 आणि 2015 असे तीन विश्वचषक खेळला आहे. यामध्ये 2015 च्या विश्वचषकात नेतृत्व करताना दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचली होती. उपांत्य फेरीच्या या सामन्यात न्यूझीलंड त्यांचा 4 विकेट्सने पराभव केला होता.\nजून 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत डिवीलिअर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ साखळी फेरीतच बाद झाला होता. त्यानंतर डिवीलिअर्सने कर्णधार पदाची सुत्रे फाफ डू प्सेसिसकडे सोपवली होती. सध्या फाफ क्रिकेटच्या तीनही प्रकाराचे नेतृत्व करत आहे.\n“मी फाफला खूप वर्षापासून ओळखत आहे. तो शाळेच्या काळात मी खेळत असलेल्या संघाचा कर्णधार होता. तो एक उत्तम संघनायक आहे. तसेच कर्णधार म्हणून त्याची कामगिरी प्रशंसनीय आहे.”\nसध्याच्या आयपीएलमध्ये डिवीलिअर्स विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगलोर संघाकडून खेळत आहे. यामध्ये दोघांचे मैदानाच्या आत आणि बाहेर संबंध चांगले आहे. फलंदाज म्हणून या दोघांनी अनेक चांगल्या भागीदाऱ्या रचल्या आहेत. तसेच अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत.\n���ोहलीच्या नेतृत्वाबद्दल बोलताना तो म्हणाला,” चांगल्या कर्णधाराची फलंदाज म्हणून कामगिरी उत्तम नसली तरी तो संघाला कसे पुढे नेतो हे सगळ्यात महत्वाचे असते. विराटचे प्रयत्न अजूनही चालूच आहेत. सरावाच्या वेळी तो नेहमी आम्हांला प्रोत्साहन देत असतो. कर्णधार आणि उत्कृष्ठ संघनायकाचे हेच एक वैशिष्टय आहे.”\nहेनरीच क्लासेन ह्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने डिवीलिअर्सची लक्ष वेधून घेतले आहे. तो सध्या आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघाकडून खेळत आहे. त्याला स्टिव स्मिथच्या जागी संघात घेतले आहे.\nत्याच्याविषयी बोलताना डिवीलिअर्स म्हणाला, क्लासेनसोबत मी सरावाच्या वेळी खेळलो तेव्हा काही टिप्सही घेतल्या होत्या. त्याची सुरूवात काहीशी वाईट होती पण जर त्यात बदल आणले तर नक्कीच फायदा होईल. तसेच त्याचे भविष्य उज्वल आहे.\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\nक्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण : नीलम कपूर\nसामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी\nत्या यादीत सचिन, लक्ष्मण, मनीष पांडेसह आता विराटचेही नाव\nऍडलेड ठरले विराट कोहलीसाठी लकी\nअशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये\nएमएस धोनी इज बॅक\n९ भारतीय कर्णधारांना जे जमले नाही किंग कोहलीने कांगारूच्या भूमीत करून दाखवले\nशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात विराट सचिनला सरस\n३ दिवसांतच विराटने मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम\nविराट कोहली पडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही भारी\n सलग तीन वर्ष किंग कोहलीला संक्रांत पावली, विरोधी संघावर आणली संक्रांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/maharera-hearing-1615602/", "date_download": "2019-01-16T10:31:40Z", "digest": "sha1:2EORUEMSDRYY37HYK6PUCW6HB6XZDMIR", "length": 21108, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MAHARERA Hearing | ‘रेरा’ सुनावणी : प्रत्यक्ष कामकाज आणि समेट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n‘रेरा’ सुनावणी : प्रत्यक्ष कामकाज आणि समेट\n‘रेरा’ सुनावणी : प्रत्यक्ष कामकाज आणि समेट\nरेरा कायद्यातील तक्रार निवारण हा ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.\nमहारेरा प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील बांधकाम व्यवसायाचे नियंत्रण करणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. प्रकल्प आणि एजंट नोंदणी, तक्रार निवारण आणि एकंदर रेरा कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी ही रेरा प्राधिकरणाची मुख्य कर्तव्ये आहेत.\nरेरा कायद्यातील तक्रार निवारण हा ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. रेरा प्राधिकरणाकडे दाखल झालेल्या तक्रारींची प्रचंड संख्या हे त्याचेच द्योतक आहे. रेरा कायद्यातील तक्रारीच्या कामकाजाचे दोन मुख्य टप्प्यात विभाजन होते. पहिल्या भागात सर्व कामकाज ऑनलाईन अर्थात महारेरा पोर्टल द्वारे करण्यात येते आणि दुसऱ्या टप्प्यात तक्रारीची प्रत्यक्ष सुनावणी होऊन निकाल दिला जातो.\nमहारेरा प्राधिकरणाच्या वेबसाईटवर तक्रार दाखल करणे, तक्रार आणि कागदपत्रांची एक प्रत विरोधी पक्षाला पाठविणे आणि तक्रार आणि कागदपत्रांच्या प्रती महारेरा कार्यालयात दाखल करणे ही पहिल्या टप्प्यातील कामे आहेत. महारेरा प्राधिकरणाकडे कागदपत्रे दाखल केल्यावर पहिला टप्पा संपुष्टात येतो.\nदुसऱ्या टप्प्याची सुरुवात होते सुनावणीच्या पहिल्या तारखेने. पहिल्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक तारखेची माहिती तक्रारदाराला ईमेलद्वारे आणि महारेरा पोर्टलद्वारे कळविण्यात येते. या माहिती मध्ये तक्रारीची सुनावणी कोणाकडे आहे याची माहिती नसते, परंतु सुनावणी किती वाजता आहे हे कळविण्यात येते. आपली तक्रार कोणाकडे आहे याच्या माहितीकरता तक्रारदाराला तारखेच्या एक दिवस आधी महारेरा वेबसाईटवरील डेली कॉज लिस्�� बघावी लागते. डेली कॉज लिस्ट म्हणजे एखाद्या दिवशी सुनावणी होणाऱ्या सर्व प्रकरणांची यादी. या यादीत महारेरा अध्यक्ष, महारेरा सदस्य/ निवाडा अधिकारी आणि महारेरा सदस्य यांच्यासमोर सुनावणीला येणाऱ्या प्रकरणांची यादी दिलेली असते. या यादीवरून तक्रारदाराला आपली तक्रार कोणाकडे आणि किती वाजता आहे याची निश्चित माहिती होते.\nतक्रारीच्या सुनावणीची पहिली तारीख ही सामान्यत: विरोधी पक्ष हजर होण्याकरता किंवा त्यांच्या तर्फे अधिकृत प्रतिनिधी किंवा वकिल हजर होण्याकरता असते. विरोधी पक्ष हजर न झाल्यास त्याच दिवशी एकतर्फी निकाल देणे किंवा एकतर्फी निकालाकरता किंवा सुनावणीकरता पुढील तारीख देणे यापैकी एक काहीतरी होते. काही प्रकरणांत तक्रारदारच गैरहजर राहिल्यास एक किंवा दोन तारखा देण्यात येतात आणि तक्रारदार सलग गैरहजर राहिल्यास तक्रारदारास त्या तक्रारीचे कामकाज चालविण्यात रस नसल्याचे गृहित धरून तक्रार निकाली काढण्यात येते. विरोधी पक्ष हजर झाल्यास, सर्वप्रथम तक्रारदार आणि विरोधी पक्षात समेट होण्याची शक्यता विचारात घेण्यात येते. तक्रारदार आणि विरोधी पक्ष उभयतांनी समेटाचा प्रयत्न करायची तयारी दर्शविल्यास समेटाचा प्रयत्न करण्याकरता काही कालावधी देण्यात येतो. उभयतांमध्ये समेट यशस्वी झाल्यास पुढील तारखेला समेटाच्या अटी व शर्ती महारेरा प्राधिकरणाकडे दाखल करण्यात येतात आणि त्या समेटानुसार तक्रार निकाली काढण्यात येते.\nसमेटाचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास गुणवत्तेच्या आधारावर (मेरिटवर) तक्रारीच्या सुनावणीस प्रारंभ होतो. सामान्यत: समेट अयशस्वी झाल्यास विरोधी पक्षास तक्रारीस जबाब देण्याकरता थोडा कालावधी देण्यात येतो. विरोधी पक्षाने जबाब दाखल केल्यावर त्या जबाबाचा प्रतिवाद करण्याकरता किंवा त्याला आवश्यक प्रतीजबाब देण्याकरता तक्रारदाराने अवधीची मागणी केल्यास तक्रारदारास अवधी देण्यात येतो.\nलेखी तक्रार, जबाब आणि प्रतीजबाब झाल्यावर तोंडी युक्तिवाद करायचा असल्यास त्याकरता देखिल संधी देण्यात येते. तक्रारदार आणि विरोधी पक्ष यांना स्वत:ला किंवा अधिकृत प्रतिनिधी किंवा वकिलाद्वारे तोंडी युक्तिवाद सादर करता येतो. युक्तिवाद झाल्यावर तक्रारीची सुनावणी बंद करण्यात येते आणि अल्पावधीतच त्याच्यावर निकाल किंवा आदेश देण्यात येतो.\nया सगळ्या प्रक्रियेत उपस्थित होणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समेटाचा. या बाबतीत सर्वात पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे तक्रारदाराने समेट करावा की करू नये या प्रश्नाचे उत्तर हे मुख्यत: तक्रारीतील मागणीवर अवलंबून आहे. तक्रारीमध्ये जर व्याज किंवा नुकसान भरपाईची मागणी केलेली असेल तर अंतीम मागणी ही मुख्यत: पैशांचीच असल्याने समेट करायला हरकत नाही. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समेट स्विकारताना तक्रारीतील मागणीच्या किती वर किंवा खाली समेट स्विकारावा या प्रश्नाचे उत्तर हे मुख्यत: तक्रारीतील मागणीवर अवलंबून आहे. तक्रारीमध्ये जर व्याज किंवा नुकसान भरपाईची मागणी केलेली असेल तर अंतीम मागणी ही मुख्यत: पैशांचीच असल्याने समेट करायला हरकत नाही. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समेट स्विकारताना तक्रारीतील मागणीच्या किती वर किंवा खाली समेट स्विकारावा या प्रश्नाचेदेखिल ठाशीव उत्तर देणे शक्य नाही. किती समेट स्विकारावा हे प्रत्येक तक्रारीचे स्वरुप आणि तक्रारदारावर अवलंबून आहे. समेटाचा विचार करताना विचारात घ्यायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदेशाची अंमलबजावणी. मागील लेखांत आपण आदेश आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील फरक आणि अडचणी लक्षात घेतलेल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर विचार करायचा झाल्यास, समेटाने निकाली निघालेल्या तक्रारीत तक्रारदाराला त्वरीत आणि नियमीत लाभ, व्याज किंवा नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निश्चितच अधिक असते. अर्थात समेटानुसार ठरलेल्या अटी व शर्तीचे पालन होईलच याचीदेखील खात्री देता येत नाही. विशेषत: जर तक्रारदारास मिळणारे व्याज, नुकसानभरपाई किंवा इतर आर्थिक लाभ हे भविष्यात मिळणार असतील तर प्रत्यक्ष मिळत नाहीत तोवर त्याबाबत काहिशी साशंकता कायम असते. तक्रारदाराने समेट स्विकारताना या सर्वच मुद्दय़ांचा सारासार विचार करून जास्तीतजास्त लाभ, व्याज, नुकसान भरपाई किंवा फायदा प्रत्यक्षात मिळाल्याशिवाय समेट स्विकारण्याची घाई करू नये. समेटाच्या अटींनुसार जर विरोधी पक्ष टप्प्याटप्प्याने पैसे किंवा लाभ देणार असेल तर तक्रार निकाली न काढता प्रलंबित ठेवण्याची विनंती करून बघावी, जेणेकरून विरोधी पक्षाने समेटाच्या अटींचा भंग केल्यास नव्याने तक्रार दाखल न करता आहे तिच तक्रार पुढे चालवता येणे शक्य होईल. या सर्व मुद्दय़ांचा एकसमयावच्छेदेकरून आणि आवश्यकता पडल्यास त्याबाबत इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच अंतिम निर्णय घेणे हे तक्रारदाराची दीर्घकालीन हिताचे ठरते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=5020", "date_download": "2019-01-16T09:40:06Z", "digest": "sha1:JXOMMPLKYPWGNUTT6Z7OZOMKXFLWSLBL", "length": 7056, "nlines": 148, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nसंजय खापरे यांचे बालपण गेले ते मुंबईत. परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्याखेरीज शालेय स्तरावर अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग होता. येथेच त्यांची संतोष पवार, अंकुश चौधरी, भरत जाधव, केदार शिंदे यांच्याशी ओळख झाली. संजय बेलोसे हे त्यांचे गुरु. ‘यदा कदाचित’ या नाटकामुळे खापरे यांना लोकप्रियता मिळाली. ‘प्रियतमा’, ‘दगडी चाळ’, ‘रॉकी हॅंडसम’, ‘झाला बोभाटा’, ‘तलाव’, ‘लई भारी’, ‘फॅमिली कट्टा’ हे त्यांचे उल्लेखनीय मराठी चित्रपट.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात ��ुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://ingoanews.com/freedom-fighter-madhav-korde-shoots-himself-and-dies", "date_download": "2019-01-16T09:42:03Z", "digest": "sha1:INNRMMHYCG2ICRD4Z573KRSJYPMNXCWE", "length": 6974, "nlines": 132, "source_domain": "ingoanews.com", "title": "Freedom fighter Madhav Korde shoots himself and dies - In Goa 24X7", "raw_content": "\nकुर्टी-फोंडा इथे स्वातंत्र्यसैनिकाची आत्महत्या\nस्वा.सै. माधव कोरडे यांनी स्वत:वरच झाडली गोळी\nवृद्धापकाळातील आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय\nकोरडे यांनी गोवा मुक्तीसाठी भोगला होता तुरुंगवास\nकुर्टी-फोंडा इथंले रहिवाशी स्वातंत्र्यसैनिक माधव कोरडे यांनी शनिवारी राहत्या घरीचं स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकारानं परिसरात खळबळ माजली. मृत्यूसमयी त्यांचं वय ८४ वर्षे इतकं होतं. याप्रकरणाची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवून दिला.\nदरम्यान, वृद्धापकाळाने दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा कयास वर्तवण्यात येताहे. सतत उद्भवणाऱ्या आजारांमुळं कुटुंबातील सदस्यांना त्रास होत असल्याचं ते काही दिवसांपासून बोलून दाखवत होते. यातूनचं अखेर शनिवारी दुपारी कुर्टी फोंडा इथं राहत्या घरात त्यांनी पोटावरून छातीच्या दिशेने गोळी झाडून आत्महत्या केली. या बातमीमुळं परिसरात खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, स्थानिक पंचायतीचे सदस्य आदींनी धाव घेतली.\nदरम्यान, स्वातंत्र्यसैनिक माधव कोरडे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला होता. गोवा मुक्तीसंग्रामात त्यांनी मोठं योगदान दिलं होतं. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यानं पोर्तुगीजांनी त्यांना तुरुंगातही डांबलं होतं. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन गेल्याचं महिन्यात ‘१८ जून’ रोजी क्रांतीदिनाला त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यांनी अशाप्रकारे आपली जीवनयात्रा संपवल्यानं फोंडा तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येताहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/khandasai-success-story-116514", "date_download": "2019-01-16T10:36:05Z", "digest": "sha1:OROKLQQNNG46EBCU4KEBTIS4HVWU3PON", "length": 13562, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Khandasai Success Story खांडसईची यशोगाथा; लोकसहभागातून बंधारे | eSakal", "raw_content": "\nखांडसईची यशोगाथा; लोकसहभागातून बंधारे\nमंगळवार, 15 मे 2018\nसुधागड तालुक्‍यातील खांडसई गावाला मार्चअखेरीसच तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागते; मात्र या वर्षी खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश यादव व उपसरपंच नथुराम चोरघे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहभागातून नुकतेच बंधारे बांधण्यात आले. यामुळे येथील पाणी प्रश्न मार्गी लागून भूजलपातळीत वाढ झाली आहे.\nसुधागड तालुक्‍यातील खांडसई गावाला मार्चअखेरीसच तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागते; मात्र या वर्षी खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश यादव व उपसरपंच नथुराम चोरघे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहभागातून नुकतेच बंधारे बांधण्यात आले. यामुळे येथील पाणी प्रश्न मार्गी लागून भूजलपातळीत वाढ झाली आहे.\nखांडसई व कासारवाडी गावात वर्षानुवर्षे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर होतो. त्यामुळे येथील जलस्रोत टिकवून भूजलभरणा वाढवावा, ही कल्पना सरपंच यादव यांना सुचली. त्यानुसार ग्रामस्थांनी खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर बंधारा बांधला. या कामासाठी स्थानिक आदिवासींनी मौलिक सहकार्य केले. पाणी अडविल्याने पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. भूजलभरणा वाढला आहे.\nखांडसई व कासारवाडी येथील ओढ्यावर वेळेत बंधारा बांधला व दुरुस्ती केली. त्यामुळे ओढ्याशेजारील विहिरीला अंतर्गत पाणीपुरवठा होऊन पुनर्भरणा झाला. आता या विहिरीतील मुबलक पाणी पंपाद्वारे खांडसई गावातील विहिरीत सोडले जात आहे. त्यामुळे खांडसई गावाचा पाणीप्रश्न सुटला आहे.\n- नथुराम चोरघे, उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत सिद्धेश्वर (खांडसई)\nग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांवरील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी नुकतेच एका जलतज्ज्ञांना बोलावले होते. त्यांनी परिसराचे सर्वेक्षण केले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करू. ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनाने हा प्रश्न नक्कीच मार्गी लागू शकतो. ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.\n- उमेश गोविंद यादव, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत; सिद्धेश्वर\nपाय गमावल्यानंतरही ‘रॅम्पवॉक’द्वारे जिंकले\nधुळे - महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकतानाच अपघातात दोन्ही पाय गमावलेली येथील यामिनी अनिल सिसोदेने सौंदर्य स्पर्धेच्या व्यासपीठावर प्रभावीपणे रॅम्पवॉक...\nसंवेदनाहीन शरीर त्याच्यासमोर हरले...\nनाशिक - सत्तावीस वर्षांपूर्वी इमारतीवरून पडल्यामुळे मणके, मज्जारज्जू तुटून छातीखालील संवेदनाहीन झालेल्या शरीरामुळे सर्व जीवन परावलंबी झाले...\nबालगुन्हेगारांची पावले करिअरच्या दिशेने\nउत्तमनगर - अनेक गुन्ह्यांत लहान मुलेदेखील असतात. त्यांच्याकडून अजाणतेपणी गुन्हे घडतात. भविष्यात त्यांच्या वाट्याला गुन्हेगाराचं जिणं येऊ नये,...\nउच्चशिक्षितांकडून अनाथांसाठी ‘हेल्पिंग हॅंड’\nपिंपरी - अनाथ विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांना समाजात वाव मिळावा, यासाठी माहिती-तंत्रज्ञान, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि औद्योगिक क्षेत्रातील तब्बल...\nआईच्या दशक्रिया विधीचा पैसा वृद्धाश्रमाला\nकापडणे (जि. धुळे) - समाजातील विवाह, दशक्रिया विधी आदींबाबतच्या पारंपरिक रूढी-परंपरांना छेद देण्यास सहजासहजी कोणी पुढे येत नाहीत. मात्र येथील...\nमोगरवाडी शाळेस ‘लाख’मोलाची भेट\nतारळे/नागठाणे - शिक्षणाची शिदोरी सोबत घेऊन विकासाची वाट शोधणाऱ्या डोंगर उंचावरच्या मोगरवाडीस नववर्षारंभदिनी ‘लाख’मोलाची भेट मिळाली. मुंबई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-manoranjan/craft-living-shreyas-11416", "date_download": "2019-01-16T10:39:56Z", "digest": "sha1:TI2HIBSNUCFL5JAC7FCJKASGHP6UWC5D", "length": 15485, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "The craft living Shreyas शिल्पांना सजीव करणारा श्रेयस | eSakal", "raw_content": "\nशिल्पांना सजीव करणारा श्रेयस\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nत्र्यंबकेश्‍वरला जाताना गर्गे आर्टस्‌ स्टुडिओ लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात प्रचंड शांतता असणाऱ्या या स्ट���डिओतून आतापर्यंत नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारी अनेक शिल्पे तयार गेली आहेत. त्यात शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, नाशिक रोड, लेखानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, औरंगाबाद नाक्‍यावरील वीर सावरकरांचा जीवनप्रवास, आर्टिलरी सेंटरमधील तीन शिल्पे, शकुंतला- दुष्यंत, महात्मा फुले कलादालन येथील शिल्प असो. एवढचं काय, तर अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील महात्मा गांधींचे शिल्पदेखील श्रेयस मदन गर्गे याच्या गर्गे आर्टस्‌ स्टुडिओत तयार झाले आहे.\nत्र्यंबकेश्‍वरला जाताना गर्गे आर्टस्‌ स्टुडिओ लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात प्रचंड शांतता असणाऱ्या या स्टुडिओतून आतापर्यंत नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारी अनेक शिल्पे तयार गेली आहेत. त्यात शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प, नाशिक रोड, लेखानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, औरंगाबाद नाक्‍यावरील वीर सावरकरांचा जीवनप्रवास, आर्टिलरी सेंटरमधील तीन शिल्पे, शकुंतला- दुष्यंत, महात्मा फुले कलादालन येथील शिल्प असो. एवढचं काय, तर अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील महात्मा गांधींचे शिल्पदेखील श्रेयस मदन गर्गे याच्या गर्गे आर्टस्‌ स्टुडिओत तयार झाले आहे. मातीतून आकार देणारा तरुण शिल्पकार श्रेयस गर्गे त्याचा प्रवास सांगतोय, \"युवारंग‘ला...\nश्रेयस शाळेतील सर्वसाधारण विद्यार्थी. इयत्ता दहावीनंतर पुढे काय करायचे, हा प्रश्‍न होताच. कधी आपल्या हातून शिल्पं घडतील, असे स्वप्नातही वाटले नाही. तरी त्याने सुटीत एक शिल्प तयार करून दाखवले. कधी चित्रकलेची परीक्षाही दिली नव्हती. मग एक वर्षाचा गॅप घेऊन त्याने ग्रेडच्या परीक्षा दिल्या. \"मविप्र‘मध्ये \"स्कूल ऑफ फाइन आर्टस्‌‘ला एक वर्षाचा फाउंडेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर मुंबईला चार वर्षे जे.जे.तून शिक्षण घेतले.\nशिल्पकार म्हणून जगताना त्याला 12 वर्षे होत आली, पण आतापर्यंत त्याने भारतभर एवढी शिल्पे तयार केली आहेत, की शिल्पांचा नेमका आकडा त्याला आता सांगता येणार नाही. सुरवातीच्या काळात त्याने नाशिक उद्यान विभागातर्फे आयोजित \"फुलराणी‘चा फिरता करंडक बनवला होता. संत गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, अण्णा भाऊ साठे, गौतम बुद्ध, काळाराम मंदिर, सुंदरनारायण मंदिर आण�� विविध संकल्पनांवर आधारित शिल्पे तयार केली आहेत.\nएखाद्या कलाकाराचा कलेचा भन्नाट प्रवास ऐकताना तो एका वेगळ्याच विश्‍वात जगत असतो, हे प्रत्येक वेळी श्रेयसशी बोलताना जाणवते. शिल्पकार कलेचे सौंदर्य हे थ्रीडीमध्ये कल्पित करतो. सर्वांगाने विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली म्हणून त्यांना राज्यघटनेचे \"शिल्पकार‘ संबोधले जाते. शिल्पकाराचे तसेच असते. एखाद्या विषयानुसार शिल्प करावयाचे असल्यास त्याचा सर्वांगाने विचार करून तो प्रत्यक्षात शिल्प साकारतो.\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि��ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.cnsdmetal.com/mr/full-threaded-studslow-carbon.html", "date_download": "2019-01-16T09:56:21Z", "digest": "sha1:O7I2NHQD32DCV4UCFFJZWPEBHS5Y7XFR", "length": 4995, "nlines": 179, "source_domain": "www.cnsdmetal.com", "title": "पूर्ण थ्रेड स्टडस्, कमी कार्बन - चीन निँगबॉ एस & डी METALWORK", "raw_content": "\n700KG सागरी हातरहाटाने वर ओढणे किंवा काढणे 2 गती\nOgee फेरी वॉशर जस्ताचा थर दिलेला\nहायड्रोलिक सिलेंडर रॉड समाप्त\nपूर्ण थ्रेड स्टडस्, कमी कार्बन\nसामान्य साहित्य: कमी कार्बन SteelMaterial आणि यांत्रिक गुणधर्म: ASTM A307 'अ' दर्जा सामान्य कडकपणा: HRB 69-100 ताणासंबंधीचा शक्ती: 60,000 उपनिरीक्षक किमान\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nसामान्य साहित्य: कमी कार्बन SteelMaterial आणि मेकॅनिकल\nगुणधर्म: ASTM A307 'अ' दर्जा\nसामान्य कडकपणा: HRB 69-100\nताणासंबंधीचा शक्ती: 60,000 उपनिरीक्षक किमान\nमागील: गार्ड रेल्वे वीजेचे 307A\nपुढे: हायड्रोलिक सिलेंडर रॉड समाप्त\nहेक्स प्रमुख कॅप स्क्रू\nहेक्स प्रमुख कॅप स्क्रू SAE J429 Grade2\nहेक्स प्रमुख कॅप स्क्रू SAE J429 Grade5\nहेक्स प्रमुख कॅप स्क्रू SAE J429 Grade8\nषटकोन प्रमुख वुड स्क्रू\nOgee फेरी वॉशर जस्ताचा थर दिलेला\nकमाल शक्ती षटकोन स्ट्रक्चरल बोल्ट Din6914 एच ...\nनिँगबॉ एस & डी METALWORK कं., लि\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/heavy-rain-in-ahmednagar/", "date_download": "2019-01-16T11:04:30Z", "digest": "sha1:FSGPT3DCCTJ7LAO53JYEWAZZVVQPZRKP", "length": 7964, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा\nटीम महाराष्ट्र देशा / प्रशांत झावरे : मान्सून केरळसह कोकण किनारपट्टीवर दाखल झाला असून, मान्सूनपूर्व पावसाचा वादळी वाऱ्यांसह अहमदनगर मध्ये काही भागाला चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात सुमारे ३५० पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले असून, कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.\nमंत्रिपदासाठी मोदींकडे शिष्टमंडळ पाठवणाऱ्या खासदार दिलीप…\nभाजपला साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवारांचे समर्थन \nया पावसाने व वादळाने अक्षरशः हाहाकार माजवला असून, शेतीसह घरांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही जनावरे दगावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गार, चांडगाव, आढळगाव, कनसेवाडी, चिखलठानवाडी, सांगवी, मुंढेकरवाडी, अजनुज, आनंदवाडी, काष्टीसह अनेक गावांना या पावसाचा जोरदार तडाखा बसला.नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची विनंती संकट कोसळलेले नागरिक करत आहेत.\nया वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये विजेच्या तारा तुटल्या असून, पोलसुद्धा पडले आहेत. शाळांचे पत्रे उडाले असून, काही शाळा संपूर्ण उघड्यावर आल्या आहेत, काही घरांच्या पत्र्यांसह भिंतीही पडल्या आहेत. पोल्ट्री शेड, पॉलीहाऊस जमिनीवरून उन्मळून पडली आहेत. डाळिंबाच्या बागा जमिनोदस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने आणि एक तर बाजारभाव नसल्याने व आता नैसर्गिक संकट कोसळल्याने ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.\nमंत्रिपदासाठी मोदींकडे शिष्टमंडळ पाठवणाऱ्या खासदार दिलीप गांधींची उमेदवारी धोक्यात \nभाजपला साथ देणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवारांचे समर्थन \nकॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही तरीही लोकसभा निवडणूक लढवणार : डॉ. सुजय विखे पाटील\nसुजय विखेंचा भाजप प्रवेश वडील काँग्रेसमध्ये म्हणून मी देखील त्याच पक्षात राहावं अस…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nपुणे : मी स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे…\nप्रजासत्ताक दिनी ५०० आंदोलक शिक्षक मंञालयासमोर आत्मदहन करण्याच्या…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/buy-cross-of-the-dutchman-deluxe-edition-download", "date_download": "2019-01-16T11:18:13Z", "digest": "sha1:4PCMUYIUHTJN56UP6WP3HW6CZ7WSZ7I3", "length": 12085, "nlines": 222, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nघर> डचमॅनचा क्रॉस (डिलक्स संस्करण)\nडचमॅनचा क्रॉस (डिलक्स संस्करण)\nस्टॉकमध्ये आमच्याकडे 1 उत्पादने आहेत\nनियमित किंमत रु. 698.05 विक्री\nडचमॅन (डिलक्स संस्करण) क्रॉस - ()\nवास्तविक उत्पादन सक्रियकरण / परवाना की. त्याच दिवशी डिजिटल वितरण. डाउनलोड लिंक आणि सक्रियता निर्देश प्रदान केले जातील. आज हे आयटम पहा.\nडचमॅनचा क्रॉस (डिलक्स संस्करण)\n100% वास्तविक उत्पादन की\nपुरस्कार आणि सुरक्षित वॉलेट\nHTTPS सह सिक्युअर पेमेंट्स\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nग्राहक पुनरावलोकने ऍमेझॉन वर पहा\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार्य करते. सेवेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल वस्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nथेट समर्थन | थेट गप्पा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/national/article-232521.html", "date_download": "2019-01-16T09:57:05Z", "digest": "sha1:ED6XBHW4P4KGOYSF2Y55POT6HNDVDM3I", "length": 3604, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - चंदू चव्हाण परत येणार ?–News18 Lokmat", "raw_content": "\nचंदू चव्हाण परत येणार \n13 ऑक्टोबर : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे लष्कराच्या कामगिरीचं कौतुक होत होतं. पण याच काळात चंदू चव्हाण हे जवान चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ता��्यात आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या डीजीएमओंनी दिलीय. त्यामुळे चंदू चव्हाण भारतात परततील, अशी आशा सगळ्यांना वाटतेय.चंदू चव्हाण हे मूळचे धुळ्याचे रहिवासी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल चिंतेचं वातावरण आहे. चंदू चव्हाण चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचं कळल्यामुळे त्यांच्या आजीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ओढवला होता. चंदू चव्हाण परत येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आजीच्या अस्थींचं विसर्जन करायचं नाही, असं त्यांच्या कुटंुबीयांनी ठरवलंय. चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी भारताचे लष्करी अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत.\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/article-69609.html", "date_download": "2019-01-16T10:56:48Z", "digest": "sha1:W2TOUQUCJORILDOOL3BJO35CE4K2STNH", "length": 17151, "nlines": 32, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - एक अभेद्द 'भिंत..'–News18 Lokmat", "raw_content": "\n09 मार्चभारतात दिग्गज बॅट्समन अनेक झाले. आताही आहेत. पण यात राहुल द्रविडचं नाव भारतात आणि जागतिक क्रिकेटमध्ये ऑलटाईम ग्रेट्समध्ये घेतलं जाईल. बॅट्समन म्हणून तो किती महान होता हे आकडेवारी बघून कळतं. पण मैदानावरच्या त्याच्या वागण्यामुळे आदर्श क्रिकेटर म्हणून त्याची गणना होते. द्रविडचा हा क्रिकेट करिअरचा मोठा प्रवास. या युवा क्रिकेटरचं लॉर्ड्सवरचं हे क्रिकेट पदार्पण...चेहरा धीरगंभीर...आणि सचिन, सेहवागच्या तुलनेत बॅटिंगमध्येही आक्रमकता नाही. त्यामुळे तो खेळायला लागला तेव्हा दबक्या आवाजात एकच चर्चा होती याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. पण दिवस संपता संपता आपण काय चीज आहोत हे क्रिकेट जगताला त्याने दाखवून दिलं. पहिल्याच दिवशी मिस्टर कूल हे बिरुद त्याला चिकटलं. 95 रन्सवर तो आऊट झाला. पण जगाला सापडला तो शंभर नंबरी क्रिकेटर.लॉर्ड्स - 2011 - पहिल्या प्रयत्नात लॉर्ड्सवरची हुकलेली सेंच्युरीही त्याने पुढे पूर्ण केली. एकीकडे अवघी टीम जेव���हा पत्याच्या बंगल्यासारकी कोसळत होती तेव्हा द्रविड तीन तीन सेंच्युरीज ठोकत होता. द्रविडचं वेगळंपण यातचं होतं.जोहान्सबर्ग मध्ये 1997 साली ठोकलेल्या त्याच्या पहिल्या सेंच्युरीपासून ते ओव्हलवरील त्याच्या 36व्या सेंच्युरी पर्यंत द्रविड द वॉल बनून भारतासाठी उभा होता.असं म्हणतात सचिननं सर्वाधिक सेंच्युरी ठोकल्या. गांगुलीने सर्वाधिक हेडलाईन्स पटकावल्या. लक्ष्मणला सर्वाधिक सहानभुती मिळाली. पण द्रविड भारतीय क्रिकेटमधील शापित गंर्धव ठरला. त्यानं धावांचं डोंगर ऊभे केले. खरतर टेस्टमध्ये सचिननंतर याबाबतीत द्रविडचाच नंबर लागतो.अगदी रावळपिंडीपासून ते ऍडलेड..जमैका..हेडिंग्लेपर्यंत भारताने विदेशात जेव्हा जेव्हा विजय मिळवलं त्या सर्वात एकचं नाव कॉमन होतं आणि ते म्हणजे द्रविडचं.त्याचं ध्येय पक्क होतं. भारताला जिंकून द्यायचं. भारतासाठी जणू तो मिस्टर डिपेंडेबलच होता. द्रविडवर नेहमीच टेस्ट क्रिकेटरचा ठपका ठेवण्यात आला. वन डेच्या वेगवान फॉरमॅटसाठी द्रविड स्लो असल्याची टीका त्याच्यावर केली गेली. पण द्रविड या टीकेनंतरही शांत राहिला आणि दहा हजार रन्सचा टप्पा ओलांडत आपल्या टीकाकारांनाही शांत केलं. केवळ बॅटिंगचं नव्हे तर विकेटकिंपिंगमध्येही त्यानं आपले हात यशस्वीपणे चालवले.भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळात गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली त्याने उप कप्तानपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पण कॅप्टनम्हणूनच्या त्याची करिअर चढ उताराची राहीली. त्यातचं कोच ग्रेग चॅपेलच्या त्या काळाकुट्ट अध्यायामुळे द्रविडच्या कॅप्टनसीखालील भारतीय टीमला 2003 च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाद होऊ लागलं. पण असं असलं तरी विदेशातील 2 एतिहासिक टेस्ट सिरीज विजयामध्ये द्रविडची कॅप्टन्सी झळाळून उठली.द्रविडसारक्या दिग्गजला अशाप्रकारे क्रिकेटला अलविदा करताना पाहणे जिव्हारी लागणारं आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी मनाला यातना देणारी होती. मिस्टर डिपेंडेबल द्रविड ऑस्ट्रेलियात कुठतरी हरवला होता. ऑस्ट्रेलियातील त्याचं अपयश जणू निवृत्तीचं संकेत देत होतं.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना तो दिसणार आहेच. यावेळी राजस्थान रॉयलच्या कॅप्टनपदाची धुरा त्याच्या खांद्यावर असेल. एक नक्की य��पुढे जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरेल तेव्हा मिस्टर डिपेंडेबल त्यात नसेल. नंबर तीनवरी ती हुकमी खेळी, मै हु नाचा तो विश्वास. खेळातील तो शांत पण आश्वासकपणा. द्रविड आम्ही खरोखरीच तुला मिस करू..\nभारतात दिग्गज बॅट्समन अनेक झाले. आताही आहेत. पण यात राहुल द्रविडचं नाव भारतात आणि जागतिक क्रिकेटमध्ये ऑलटाईम ग्रेट्समध्ये घेतलं जाईल. बॅट्समन म्हणून तो किती महान होता हे आकडेवारी बघून कळतं. पण मैदानावरच्या त्याच्या वागण्यामुळे आदर्श क्रिकेटर म्हणून त्याची गणना होते. द्रविडचा हा क्रिकेट करिअरचा मोठा प्रवास. या युवा क्रिकेटरचं लॉर्ड्सवरचं हे क्रिकेट पदार्पण...चेहरा धीरगंभीर...आणि सचिन, सेहवागच्या तुलनेत बॅटिंगमध्येही आक्रमकता नाही. त्यामुळे तो खेळायला लागला तेव्हा दबक्या आवाजात एकच चर्चा होती याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. पण दिवस संपता संपता आपण काय चीज आहोत हे क्रिकेट जगताला त्याने दाखवून दिलं. पहिल्याच दिवशी मिस्टर कूल हे बिरुद त्याला चिकटलं. 95 रन्सवर तो आऊट झाला. पण जगाला सापडला तो शंभर नंबरी क्रिकेटर.लॉर्ड्स - 2011 - पहिल्या प्रयत्नात लॉर्ड्सवरची हुकलेली सेंच्युरीही त्याने पुढे पूर्ण केली. एकीकडे अवघी टीम जेव्हा पत्याच्या बंगल्यासारकी कोसळत होती तेव्हा द्रविड तीन तीन सेंच्युरीज ठोकत होता. द्रविडचं वेगळंपण यातचं होतं.\nजोहान्सबर्ग मध्ये 1997 साली ठोकलेल्या त्याच्या पहिल्या सेंच्युरीपासून ते ओव्हलवरील त्याच्या 36व्या सेंच्युरी पर्यंत द्रविड द वॉल बनून भारतासाठी उभा होता.असं म्हणतात सचिननं सर्वाधिक सेंच्युरी ठोकल्या. गांगुलीने सर्वाधिक हेडलाईन्स पटकावल्या. लक्ष्मणला सर्वाधिक सहानभुती मिळाली. पण द्रविड भारतीय क्रिकेटमधील शापित गंर्धव ठरला. त्यानं धावांचं डोंगर ऊभे केले. खरतर टेस्टमध्ये सचिननंतर याबाबतीत द्रविडचाच नंबर लागतो.\nअगदी रावळपिंडीपासून ते ऍडलेड..जमैका..हेडिंग्लेपर्यंत भारताने विदेशात जेव्हा जेव्हा विजय मिळवलं त्या सर्वात एकचं नाव कॉमन होतं आणि ते म्हणजे द्रविडचं.त्याचं ध्येय पक्क होतं. भारताला जिंकून द्यायचं. भारतासाठी जणू तो मिस्टर डिपेंडेबलच होता. द्रविडवर नेहमीच टेस्ट क्रिकेटरचा ठपका ठेवण्यात आला. वन डेच्या वेगवान फॉरमॅटसाठी द्रविड स्लो असल्याची टीका त्याच्यावर केली गेली. पण द्रविड या टीकेनंतरही शांत राहिला आणि दहा हजार रन्सचा टप्पा ओलांडत आपल्या टीकाकारांनाही शांत केलं. केवळ बॅटिंगचं नव्हे तर विकेटकिंपिंगमध्येही त्यानं आपले हात यशस्वीपणे चालवले.भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळात गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली त्याने उप कप्तानपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पण कॅप्टनम्हणूनच्या त्याची करिअर चढ उताराची राहीली. त्यातचं कोच ग्रेग चॅपेलच्या त्या काळाकुट्ट अध्यायामुळे द्रविडच्या कॅप्टनसीखालील भारतीय टीमला 2003 च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाद होऊ लागलं. पण असं असलं तरी विदेशातील 2 एतिहासिक टेस्ट सिरीज विजयामध्ये द्रविडची कॅप्टन्सी झळाळून उठली.\nद्रविडसारक्या दिग्गजला अशाप्रकारे क्रिकेटला अलविदा करताना पाहणे जिव्हारी लागणारं आहे. ऑस्ट्रेलियातील त्याची कामगिरी मनाला यातना देणारी होती. मिस्टर डिपेंडेबल द्रविड ऑस्ट्रेलियात कुठतरी हरवला होता. ऑस्ट्रेलियातील त्याचं अपयश जणू निवृत्तीचं संकेत देत होतं.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना तो दिसणार आहेच. यावेळी राजस्थान रॉयलच्या कॅप्टनपदाची धुरा त्याच्या खांद्यावर असेल. एक नक्की यापुढे जेव्हा टीम इंडिया मैदानात उतरेल तेव्हा मिस्टर डिपेंडेबल त्यात नसेल. नंबर तीनवरी ती हुकमी खेळी, मै हु नाचा तो विश्वास. खेळातील तो शांत पण आश्वासकपणा. द्रविड आम्ही खरोखरीच तुला मिस करू..\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/akshay-kumar/all/page-6/", "date_download": "2019-01-16T10:04:41Z", "digest": "sha1:PVSZLREMQEX2LAN7QRXQCLDRA76MQGFL", "length": 11340, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Akshay Kumar- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजय���ूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nजेव्हा विनोद दुआ अक्षय कुमारवर भडकतात\n��्टार प्लसचा सुपरहिट शो 'दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'चा सुपर जज आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार असं काही बोलला की त्याने तो वादात अडकला आहे.\nअसिनच्या घरी आली नन्ही परी,अक्षयकुमारने शेअर केला फोटो \nहा पाहा रजनीकांत-अक्षय कुमारच्या '2.0' सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडिओ\nकोण करतंय अक्षय कुमारची दाढी\nवाढदिवसनिमित्त अक्षय कुमारन दिलं चाहत्यांना स्पेशल गिफ्ट\n\"2.0\" मध्ये असा झाला रजनीकांत आणि अक्षयकुमारचा मेक'ओव्हर'\nकोण आहेत बाॅलिवूडचे सर्वात श्रीमंत अभिनेते\n'टॉयलेट एक प्रेमकथा'ने केला 50 कोटींचा आकडा पार\n'टॉयलेट एक प्रेम कथा'ची पहिल्याच दिवशी १३.१० कोटींची कमाई\nया महिलांनी क्रांतीची सुरुवात केलीय- अक्षय कुमार\n'टाॅयलेट एक प्रेमकथा' फ्लाॅप करण्याचा कोणाचा आहे डाव\nभूमी का मारतेय अक्षयला\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shahrukh-khan/photos/", "date_download": "2019-01-16T10:42:30Z", "digest": "sha1:KILST6RB6275L2IYWATGRLDJWILRIXKM", "length": 11364, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shahrukh Khan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या क��न्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nशाहरुखच्या फॅन्ससाठी Jio कंपनीनं दिली ही खास ऑफर\nशाहरुखचे फॅन आहात आणि त्याला भेटायची फार इच्छा असेल तर रिलायन्स जिओनं एक खास ऑफर आणली आहे. ज्यात शाहरुखला भेटण्यासोबतच अनेक आकर्षक वस्तू जिंकता येणार आहेत. जाणून घ्या काय आहे ऑफर\nगेल्या 5 वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान 'झिरो'\nPHOTOS : अनुष्का,कतरिनाला घेऊन शाहरुखनं 'इथे' चालवली रिक्षा\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nबॉलिवूडमधील या हेअर स्टाईलचं लोकांना येड लागलं\nदीपिका-रणवीरच्या रिसेप्शनची गेस्ट लिस्ट झाली लिक, पार्टीत पाहुण्यांना ड्रेसकोड असणार बंधनकारक\nवय जास्त असलं तरी कमाईत नव्या हिरोंना देतात टक्कर, किती आहे 'या' हिरोंची कमाई\nPhotos : 'ही' अभिनेत्री लहानपणी सगळ्यांवर करायची दादागिरी\nशाहरुखच्या बाजीगरला 25 वर्षं पूर्ण, त्यावेळी घडल्या होत्या 'या' महत्त्वाच्या घटना\n'बाजीगर'ला झाली २५ वर्ष, तेव्हा जन्मालाही आला नव्हता वर्ल्ड नंबर १ गोलंदाज\nविमानतळावर बाॅलिवूडचे शहेनशहा आणि बादशहा कॅमेऱ्यात कैद\nशाहरुख खान दिवाळीत कुणाला करतोय मिस\nशाहरुखच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड तारकांची हजेरी\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/fashion-guide", "date_download": "2019-01-16T09:57:11Z", "digest": "sha1:KGPX7APBYPQKSXN6EKBCAF6AMJLRVWTK", "length": 18271, "nlines": 393, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Roshel Pinto, Kareena Kapoorचे फॅशन गाईड पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 395 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक रोशेल पिंटो, करीना कपूर\nप्रकाशित वर्ष फेब्रुवारी २०१७\nबॉलिवुडमधली \"मोस्ट स्टायलिश आणि फॅशनिस्टा अभिनेत्री करीना कपूर हिने सांगितलेल्या फॅशनेबल आणि ��्टायलिश बनण्याच्या टिप्स हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत स्टायलिश अभिनेत्री, फॅशनचा नवा ट्रेंड आणणारी अभिनेत्री, दर्जेदार अभिनयाची आयकॉन, बॉलिवुडच्या प्रथम क्रमांकाच्या कपूर कुटुंबातली कन्या असे करीनाच्या वाटचालीतले अनेक पैलू उलगडणारे हे पुस्तक केवळ सुंदर दिसण्या पलीकडे आत्मविश्र्वास आणि बॅलन्स व्यक्तिमत्त्वासाठी मार्गदर्शन करतं. वेगवेगळे बॅ्रण्डस, कुठून काय खरेदी कराल, कुणाला कोणत्या गोेष्टी, फॅशन्स, स्टाइल्स चांगल्या दिसतील, याविषयी मार्गदर्शन हे पुस्तक करतंच, तसंच मेकअप, हेअरस्टाईल, डाएट, व्यायाम याविषयीही सांगोपांग माहिती देतं.\nसाईज झिरोच्या पलीकडे जाऊन कॉन्फिडण्ट आणि स्टायलिश कसं बनावं याविषयीचं करीना कपूरनं लिहिलेलं... स्टाईल आणि फॅशनविषयी सर्व काही सांगणारं... बॉलिवुडच्या एक नंबरच्या खानदानातली ही कपूरकन्या जन्मजात ‘स्टार’ आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कॅमेरा, लाईट, ऍक्शन या तीन शब्दांच्या आणि मेकअप, हेअरस्टाईल आणि फॅशनच्या जगातच ती मोठी झाली.\nअर्थात बॉलिवुडमधलं तिचं पदार्पण आणि रुपेरी पडद्याबरोबर लक्षावधी चाहत्यांच्या मनात तिने मिळवलेलं अढळ स्थान या गोष्टी तिने दर्जेदार अभिनय व व्यक्तिमत्त्वाचा ‘करिश्मा’ या जोरावर मिळवल्या. आज करीनाचं नाव फॅशन, फिटनेस, कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड यांच्याशी समानार्थी बनलंय. आपल्या पहिल्या पुस्तकातून बेबो आपला प्रवास सांगतेय आणि त्याचबरोबर फॅशन, सौंदर्य, आहार, व्यायामाच्या खास टिप्स देतेय... अन् यशस्वी सहजीवनाविषयीसुद्धा सांगतेय.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -3)\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -2)\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -1)\nसचिनच्या 100 शतकांची कथा\nआय हॅव अ ड्रीम\nस्टे हंग्री स्टे फूलिश\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक प���ीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Patan-ST-Aagara-Renewal/", "date_download": "2019-01-16T10:23:14Z", "digest": "sha1:P65X62PDXKT6EIAOGYBJX76BZHW5MIQ4", "length": 6378, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाटण एसटी आगाराचे नूतनीकरण ‘खड्ड्यात’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाटण एसटी आगाराचे नूतनीकरण ‘खड्ड्यात’\nपाटण एसटी आगाराचे नूतनीकरण ‘खड्ड्यात’\nबसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी कधी सात, कधी तीन तर कधी दीड कोटी, अशी कोट्यवधींच्या आश्‍वासनांची उड्डाणे घेणारा पाटणचा एस. टी. आगार अजूनही खड्यातच आहे.\nया खड्यांमुळे बसेस बरोबरच प्रवाशांचेही कंबरडे मोडले आहे. तर प्रशिक्षणार्थी आगारप्रमुख हे कचरा व दुर्गंधीत अडकले आहेत. वरिष्ठ अधिकारी रजेवर तर कंडक्टरना सोबत घेऊनही या आगाराची गाडी पुढे जात नसल्याचे चित्र पाटण येथे पहायला मिळत आहे.\n‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एस. टी. अलीकडे प्रवाशांच्या गैरसोयींचीच ठरत आहे. पाटण आगाराची दैना काही वेगळीच अनुभवास येत आहे. येथे गेली काही वर्षे केवळ निधी मंजूरीच्या घोषणा, अश्‍वासनांच्या पलीकडे आगार व प्रवाशांच्या पदरात काहीच पडले नाही. यापूर्वी कधी सात तर कधी तीन ते अडीच कोटी व सरतेशेवटी दिड कोटी मंजूर झाल्याच्या वावटळ्या ऐकीवात आहेत. मात्र त्यापैकी एका रूपयांचेही काम झालेले नाही. शिवाय येथील दैनंदिन अवस्था अधिकाधिक बिकट होत चालली आहे. या परिसरात खड्यांचे साम्राज्य आहे. ते खड्डे भरल्यानंतर अंतर्गत रस्त्याची पूरती वाट लागली आहे. यामुळे याच एस टी बसेस सह अगदी प्रवाशांचेही कंबरडे मोडत आहे. कचरा, दुर्गंधी आणि झुडपांचे साम्राज्य आहेच.प्रवाशांबरोबर स्वतः आगार प्रमुखही या यातना भोगत आहेत. जे अधिकारी स्वतःची सोय करू शकत नाहीत ते प्रवाशी अथवा कामगारांना काय न्याय देणार\nयेथे प्रशिक्षणार्थी आगारप्रमुख आहेत. तर बहुतेक अधिकारी रजेवर असल्याने कंडक्टरना सोबत घेऊन येथे अनेकदा कामकाज करायला लागत आहे. लांब पल्याच्या पुण्याला जाणार्‍या आठही गाड्या बंद केल्या. मुंबईला खाजगी पंचवीस बसेस रोज जातात मात्र पाटण आगाराची एकच बस चालू आहे. त्यामुळे खाजगी बसेस चालतात तर एसटी मागे का याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\nआगार म्हणजे फुकटचा वाहनतळ आणि गेटवरच वडाप वाल्यांसाठी सोयीचे ठिकाण ठरत आहे. याचे आगार व्यवस्थापनाला देणेघेणी नाही. भरडला जातोय तो सामान्य प्रवाशी.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bhuvaneshwar-kumar-is-the-best-death-over-bowler-says-shikhar-dhawan/", "date_download": "2019-01-16T10:12:56Z", "digest": "sha1:XI2I66TDIC5PWKK42NAYCIYZUDFEFCP4", "length": 9178, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "\"शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी भुवनेश्वर कुमार हा सर्वोत्तम गोलंदाज\": शिखर धवन", "raw_content": "\n“शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी भुवनेश्वर कुमार हा सर्वोत्तम गोलंदाज”: शिखर धवन\n“शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी भुवनेश्वर कुमार हा सर्वोत्तम गोलंदाज”: शिखर धवन\nभारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या मते शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी भुवनेश्वर कुमार हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमारच्या कालच्या कामगिरीमुळेच आम्ही सामना जिंकू शकलो असेही तो म्हणाला.\n“भुवनेश्वर कुमारचे चेंडूवरील नियंत्रण खूपच उत्तम आहे आणि त्याने त्याच्या गोलंदाजीचा स्तर उंचवला आहे. शेवटच्या षटकांमध्ये जेव्हा तो हळू चेंडू टाकतो तेव्हाही त्याचे चेंडूवरील नियंत्रण चांगले असते.\nत्यातही तो जेव्हा शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो तेव्हा ही त्याचा चेंडूच्या टप्पा बरोबर असतो. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो सर्वोत्तम गोलंदाज आहे.” असे तो म्हणाला.\nभुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन हे आयपीएलमध्ये सनरायजर्स या संघाकडून एकत्र खेळतात. नियमित कालावधीने विकेट्स घेऊन त्याने आयपीएलमध्ये सनरायजर्स संघाला देखील विजय मिळवून दिले आहेत.\nभारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तीन सामन्��ांच्या या मालिकेत भारताला आव्हान टिकवण्यासाठी दुसरा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे होते.\nप्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाला भुवनेश्वर कुमारने नियमित कालावधीने धक्के दिले आणि न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना तंबूत परत पाठवले.\nनवीन चेंडूचा परिपूर्ण वापर करून त्यानी मार्टिन गप्टील आणि कोलिन मुंरो या दोन सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर शेवटच्या षटकात त्यानी हेन्री निकोल्स या फलंदाजाला बाद केले. शेवटच्या षटकात ही त्याने खूप चांगली गोलंदाजी करून फलंदाजांना बांधून ठेवले आणि जास्त धावा होऊ दिल्या नाहीत.\nयाच वर्षी श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने भुवनेश्वर कुमारला आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाज असे संबोधले होते.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्��ा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/indo-british-encounter", "date_download": "2019-01-16T10:11:27Z", "digest": "sha1:WSJILBEFWB2IP3ZBEWJXTS4NVRHGCLSA", "length": 14440, "nlines": 385, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा R B Patankarचे Indo-British Encounter पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 295 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक आर बी पाटणकर\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -3)\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -2)\nप्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -1)\nमाय कंट्री स्कूल डायरी\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक��षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/nirvav-modi-case-chargesheet-filed-116330", "date_download": "2019-01-16T10:42:21Z", "digest": "sha1:QK3IDUG653GGDJEML2DOCZSPEEH4UWEO", "length": 13032, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "in Nirvav Modi case chargesheet filed नीरव मोदी प्रकरणात आरोपपत्र दाखल | eSakal", "raw_content": "\nनीरव मोदी प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमंगळवार, 15 मे 2018\nचोक्‍सीचा सविस्तर उल्लेख नाही\nसीबीआयने या आरोपपत्रात मेहुल चोक्‍सी याच्या भूमिकेचा सविस्तर उल्लेख केलेला नाही. गीतांजली समूहाशी संबंधित प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करताना त्याच्यासंबंधी सविस्तर उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले. नीरव आणि चोक्‍सी यांनी यापूर्वीच देशातून पलायन केले आहे.\nनवी दिल्ली - अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेचा देशातील सर्वांत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज आपले पहिले आरोपपत्र दाखल केले.\nआरोपपत्रामध्ये पंजाब नॅशनल बॅंकेच्या (पीएनबी) माजी प्रमुख उषा अनंतसुब्रह्मण्यन यांच्या कथित भूमिकेचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या उषा या अलाहाबाद बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक आहेत.\nमुंबईस्थित विशेष न्यायालयात दाखल आरोपपत्रामध्ये पीएनबीच्या अनेक अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. उषा या 2015 पासून 2017पर्यंत पीएनबीच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. अलीकडेच या प्रकरणात सीबीआयने त्यांची चौकशी केली होती.\nसीबीआयने आपल्या आरोपपत्रात के. व्ही. ब्रह्मजी राव तसेच संजीव शरण या कार्यकारी संचालकांसह महाव्यवस्थापक (आंतरराष्ट्रीय व्यवहार) निहाल अहद यांचीही नावे घेतली आहेत.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की, सीबीआयने नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी तसेच त्याच्या कंपनीत कार्यकारी म्हणून कार्यरत सुभाष परब यांच्या भूमिकांचाही सविस्तर उल्लेख केला आहे.\nचोक्‍सीचा सविस्तर उल्लेख नाही\nसीबीआयने या आरोपपत्रात मेहुल चोक्‍सी याच्या भूमिकेचा सविस्तर उल्लेख केलेला नाही. गीतांजली समूहाशी संबंधित प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करताना त्���ाच्यासंबंधी सविस्तर उल्लेख केला जाईल, असे सांगण्यात आले. नीरव आणि चोक्‍सी यांनी यापूर्वीच देशातून पलायन केले आहे.\nकापड विरले तर त्याला रफू होत नाही किंवा शिऊनही उपयोग होत नाही. वर्तमान सत्ताधारी तथाकथित आघाडीची अवस्था काहीशी अशीच झालेली आहे. एकामागून एक सहकारी व...\nराकेश अस्थानांना दिलासा नाहीच; एफआयआर रद्द करण्यास नकार\nनवी दिल्ली : लाचखोरीप्रकरणी 'सीबीआय'चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधातील 'एफआयआर' रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दांत...\nसीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार पुन्हा पदभार स्वीकारताच बदल्यांचा धडाका सुरु करणारे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची ...\n'या वर्माजी बसा'; राज ठाकरेंचा मोदींवर वार\nमुंबई : सीबीआयमधील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर...\n‘सीबीआय’चे संचालक आलोक वर्मा यांची पुनःस्थापना करण्याचा न्यायालयाचा आदेश म्हणजे कार्यकक्षा ओलांडण्याच्या सरकारच्या वृत्तीला दिलेली चपराक आहे....\nसरकारला झटका; आलोक वर्मांना रजेवर पाठविण्याचा निर्णय रद्द\nनवी दिल्ली : सीबीआय विरुद्ध सीबीआय प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) महत्त्वपूर्ण निर्णय देत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना रजेवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-hero-motocorp-hero-bikes-hero-cycle-1628425/", "date_download": "2019-01-16T10:52:23Z", "digest": "sha1:5EO3XG62G5HR4DZKP4ACE64TRW2JFS5N", "length": 18167, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Hero MotoCorp Hero bikes Hero cycle | ब्रॅण्डनामा : हिरो | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nसायकल आणि मोटरबाइक्सच्या जगातील इंडियन हिरो आहे, हिरो सायकल आणि हिरो मोटो कॉर्प.\nहा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी\nआपल्या सगळ्यांनाच गतिमान आयुष्य आपल्या हवंय. शहरी माणसाला घडय़ाळाच्या काटय़ावर धावायचंय तर ग्रामीण मंडळी दुर्गम भागातून मुख्य प्रवाहाशी जोडले जायला उत्सुक आहेत. या धावपळीत त्यांना साथ देणारं भूतकाळातील वाहन होतं सायकल आणि आताच्या काळात दुचाकी. सायकल आणि मोटरबाइक्सच्या जगातील इंडियन हिरो आहे, हिरो सायकल आणि हिरो मोटो कॉर्प. बाइकसाठी आपल्या कानांना अधिक सुपरिचित नाव हिरो होंडा असं आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.\nस्वातंत्र्यपूर्व काळात मुंजाल कुटुंब भाजीचा व्यापार करायचं. फाळणीनंतर ही मंडळी लाहोरहून आधी अमृतसर आणि नंतर लुधियाना इथं आली. सुरुवातीला सायकलच्या स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. नंतर सायकलनिर्मिती उद्योगात मुंजाल ब्रदर्स शिरले. त्या काळी सायकल व्यवसायात बिर्ला आणि हिंद सायकलचा दबदबा होता. पण मुंजाल बंधूंनी जर्मन सायकल चेनमेकिंगचा प्लँट टाकून आपला ब्रॅण्ड निर्माण केला. तीच ही ‘हिरो सायकल’\n१९७५ दरम्यान मोपेडचा जमाना सुरू झाला आणि मुंजाल बंधूंनी ओळखलं की, सायकलसोबत दुचाकीचा व्यवसाय भविष्यात महत्त्वाचा ठरणार. त्या काळी टू व्हीलरमध्ये बजाजला पर्याय नव्हता. बजाजने स्कूटरच्या विश्वात स्वत:चं नाव भक्कम केलं होतं. अशा वेळी सायकल व्यवसायातून टू व्हीलरकडे वळण्यासाठी मुंजाल ब्रदर्सना तशा पद्धतीच्या व्यवसायाची पूर्ण माहिती आणि उत्पादनतंत्र अवगत असलेला व्यवसाय भागीदार आवश्यक वाटला. जगभरातील काही महत्त्वाच्या टू व्हीलरची त्या दृष्टीने चाचपणी झाली आणि मुंजाल बंधूंच्या हिरोला जपानच्या होंडा कंपनीची साथ मिळून १९८४ मध्ये निर्माण झालं, टू व्हीलरच्या दुनियेतील एक मजबूत समीकरण. हिरो होंडा मोटरबाइक्स. १९८५मध्ये हिरो होंडाची हण्ड्रेड सीसी मोटरबाइक जपानी तंत्रज्ञानाचा वापर आणि हिरो कंपनीचा मजबूत पाया घेऊन भारतीय रस्त्यांवर अवतरली आणि भारतीय टू व्हीलरच्या जगतात नवा अध्याय रचला गेला.\nस्कूटर वापरणाऱ्या भारतीय जनतेला स्टायलिश बाइक्सकडे नेण्याचं बरंचंसं श्रेय हिरो होंडाकडे जातं. हिरो होंडा बाइकने अगदी सुरुवातीपासून कमी किमतीत स्वस्त प्रवासाची ग्वाही दिली. सुरुवातीची जाहिरातच होती, फिल इट, शट इट, फरगेट इट. एकदा इंधन भरा आणि मग चिंताच विसरा हा दिलासा दुचाकीचालकांना मिळाला. १९९३पर्यंत टू व्हीलर निर्यातीत हिरो होंडा कंपनी नंबर वन ठरली होती. २००१पर्यंत भारतासह जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी होण्याचा मान हिरो होंडाने मिळवला. आणि मग अनेक भागीदारांत जे घडून येतं तेच इथेही घडलं. २०१० मध्ये होंडा कंपनीने हिरोसोबत असलेली आपली भागीदारी संपुष्टात आणली. तोपर्यंत हिरो कंपनी निश्चितच स्वबळावर उभं राहण्याइतपत सक्षम झाली होती. हिरो सायकल हा ब्रॅण्ड या दरम्यान अत्यंत प्रभावी झाला होता. जगातील सर्वात मोठा सायकल ब्रॅण्ड म्हणून अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली. त्यामुळे होंडाने दुचाकी व्यवसायातून अंग काढून घेतल्यावरही हिरोने नव्याने सुरुवात केली. हिरो होंडाचं नामकरण झालं हिरो मोटोकॉर्प. २९ जुलै २०११मध्ये इंग्लंड-भारत यांच्या दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांदरम्यान हिरो मोटोकॉर्पच्या नव्या लोगोचं प्रकाशन झालं.\nआज लुधियानाच्या आसपास हिरो मोटोकॉर्पचे ५ प्लांटस् आहेत. त्यात वर्षांला ७६ लाख युनिटनिर्मितीची क्षमता आहे. भारतातील सर्वात मोठा टू व्हीलर ब्रॅण्ड असणाऱ्या हिरोचा संपूर्ण दुचाकी व्यवसायातील वाटा ४६% इतका मोठा आहे. हिरो स्प्लेंडर, हिरो पॅशन, हिरो ग्लॅमर भारतीय रस्त्यांवर खऱ्या अर्थाने हिरो ठरत आहेत.\nहिरो आणि होंडाची भागीदारी संपल्यावर नुसतं हिरो तोंडी बसणं जरा कठीण जातंय. अगदी आठ र्वष उलटूनही जय-विरूसारखं हिरो होंडा ओठी येतंच. त्यामुळे हिरो मोटोकॉर्पला नव्याने लोगो आणि टॅगलाइनचा विचार करावा लागला. नव्या लोगोमध्ये ‘एच’ हेच अक्षर लाल काळय़ा रंगात दिसतं. ‘कॅन डू’ स्पिरिटचं ते प्रतीक आहे. पूर्वीची ‘वुई केअर’ किंवा मधल्या काळात गाजलेली ‘देश की धडकन’ ही टॅगलाइन आता ‘हम में है हिरो’ हा विश्वास जागवतेय. ए.आर. रहमानने केलेली हिरोअ‍ॅन्थम अने��ांच्या लक्षात असेल.\nव्यवसाय म्हटला की जोडय़ा जुळतात, तुटतात. त्याचा फायदा किंवा तोटाही होतो. पण या जोडगोळीतून वेगळं होऊनही जो ब्रॅण्ड मोठा होत राहतो तो खरा हिरो. या अर्थाने या ब्रॅण्डकडे पाहत नक्की म्हणता येईल..ये है देश की धडकन..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nRafale Deal: काँग्रेसचा आरोप फ्रान्स सरकारनं फेटाळला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jayant-patil-open-letter-to-ncp-activists/", "date_download": "2019-01-16T10:19:44Z", "digest": "sha1:MUPQDK2ASSIHEJZQKQFTNW275I5OGOVO", "length": 24902, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पक्षाचे काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करू : पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपक्षाचे काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करू : पाटील\nकर्तृत्ववान आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुढील काळात प्राधान्याने पक्षात संधी आणि जबाबदारी दिली जाईल : पाटील\nटीम महाराष्ट्र देशा- आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पाटील यांनी कार्यक���्त्यांना लिहलेले खुले पत्र लिहिले असून गुणी, कर्तृत्ववान आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुढील काळात प्राधान्याने पक्षात संधी आणि जबाबदारी दिली जाईल असं म्हटलं आहे. पक्षाचे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी काय काम करतात याचे मूल्यमापन वेळोवेळी केले जाईन आणि गरज पडल्यास काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्याचाही पक्षाचा विचार आहे असा सूचक इशारा देखील पाटील यांनी या पत्रातून दिला आहे.\nजयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना लिहलेले खुले पत्र जसेच्या तसे\nदिनांक २९ एप्रिल २०१८ रोजी माझी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी आदरणीय पवार साहेबांनी, आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि क्रियाशील कार्यकर्त्यांनी निवड केली. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधता यावा म्हणून मी हे पत्र आपल्याला सर्वांना लिहित आहे. प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राज्यातील नागरिक व कार्यकर्त्यांनी माझे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सर्वांचे मनःपूर्वक आभार पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी आणि आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास हा फार मोठा आहे. आपल्या सर्वांच्या अपेक्षा कसोशीने पूर्ण करण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे. जिवापाड मेहनत घेऊन मी त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.\nनिवड झाल्यापासून मी राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका निरीक्षकांना भेटलो व महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील आणि विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सद्यस्थिती काय आहे याचाही आढावा घेतला. तसेच राज्यातील काही विविध भागांच्या दौऱ्यांनाही मी सुरुवात केली असून, जमिनीवरील पक्षाच्या कामाचा आढावा मी घेत आहे.\nबंधू-भगिनींनो, मी गेली अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य आहे. या अठ्ठावीस वर्षांत अनेक राज्यकर्त्यांना आणि त्यांच्या धोरणात्मक निर्णयांना जवळून अनुभवण्याची संधी मला लाभली. मी आपल्याला खात्रीशीररित्या सांगू इच्छितो की, सध्याच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राचे कृषी, आर्थिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील अत्यंत दूरगामी नुकसान झालेले असून, ते योग्यवेळी दुरुस्त न झाल्यास त्याची फळे येणाऱ्या पिढ्यांना भोगावी लागतील. आज राज्यातील शेतकरी,मध्यमवर्ग आणि उद्योजक प्रचंड अस्वस्थ असून या तीनही वर्गांचे या सरकारने फार मोठे नुकसान केले आहे. येणाऱ्या निवडणुकांत सरकारला याची किंमत चुकवावी लागेल.\nबंधू-भगिनींनो, २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या आणि त्यानंतर आलेल्या काही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांत आपल्या पक्षाला काहीसे कमीअधिक प्रमाणात यश मिळाले, अर्थात त्याला विविध कारणे होती. तत्कालीन विरोधी पक्षाकडून आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर खोटेनाटे व तथ्यहीन आरोप करण्यात आले तसेच ‘बैलगाडीभर पुरावे देऊ’ अशी भाषाही करण्यात आली. मात्र सत्तेत येऊन चार वर्षे झाल्यानंतरही या सत्ताधाऱ्यांना आपल्या पक्षाच्या नेत्यांवरील कोणतेही आरोप सिध्द करता आलेले नाहीत. यातूनच आपले नेते संपूर्णपणे निष्पाप आहेत आणि आपल्या पक्षाची केवळ आणि केवळ बदनामी करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले होते हे सिध्द होतं आहे.\nबंधू-भगिनींनो, आपला पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात घालून दिलेल्या मूल्यांनुसार वाटचाल करणारा पक्ष आहे. पवारसाहेबांनी आपली संपूर्ण हयात आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यात घालवली आहे. राज्यकर्ता म्हणून त्यांनी शाहूंचा आदर्श समोर बाळगला. यशवंतराव चव्हाण साहेब आणि शरद पवार साहेब यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान अतुलनीय आहे. सुसंस्कृत राजकारण, विकासाचे राजकारण आणि समतावादी राजकारण हि राजकारणाची त्रिसूत्री या दोन्ही नेत्यांकडून आपल्याला मिळाली. चव्हाण साहेब आणि पवार साहेब यांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nबंधू-भगिनींनो, राज्यात सत्ताधारी पक्ष होऊन राज्यासाठी उत्तम काम करणे, हे तर आपल्या सर्वांचे ध्येय आहेच पण त्यासोबतच २१ व्या शतकाचा विचार करून नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज असलेला महाराष्ट्र घडविणे हे आपल्या पक्षाचे मुख्य ध्येय असावे.\nया पुढील काळात आम्हा सर्वांना आधीपेक्षा कितीतरी पट अधिक वेळ हा पक्ष संघटनेसाठी द्यावा लागणार आहे आणि पक्षासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची माझी आणि आम्हा सर्व सहकाऱ्यांची मनापासून इच्छा आणि तयारी आहे. या कामात मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे. अर्थात,ती साथ आपण मला द्याल याची मला पूर्ण खात्री आहे.\nया पुढील काळात आपल्याला पक्षात अनेक सुधारणा कराव्या लागतीन. गुणी, कर्तृत्ववान आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुढील काळात प्राधान्याने पक्षात संधी आणि जबाबदारी दिली जाईल. पक्षाचे विविध पातळ्यांवरील पदाधिकारी काय काम करतात याचे मूल्यमापन वेळोवेळी केले जाईन आणि गरज पडल्यास काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्याचाही पक्षाचा विचार आहे. पक्षाच्या विविध सेल्सनी या पुढील काळात आधीपेक्षा अधिक सक्रीय राहून काम करायला हवे. राज्याच्या विविध भागात अनेकजण चांगले काम करू पाहत आहेत, त्यांना संधी देण्याची पक्षाची इच्छा आहे.\nजपान या देशात ‘कायझेन’ नावाचा सिद्धांत आहे. असं म्हणतात कि जपानची आज जी काही भरभराट झाली, त्यामागे हा सिद्धांत आहे, थोडक्यात त्याबद्दल सांगायचे झाल्यास कायझेन म्हणजे ‘सातत्यपूर्ण सुधारणा’ होय. तेच तत्व आपल्याला आपल्या पक्षात लावुन घेऊन सातत्यपूर्ण सुधारणा करून घ्याव्या लागतील.\nबंधू-भगिनींनो, पवार साहेबांच्या राजकारणाचा भर महिला सक्षमीकरणावर राहिला आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५० टक्के प्रतिनिधित्व हे पवार साहेबांमुळे मिळालं. या पुढील काळातही अधिकाधिक महिलांना सार्वजनिक जीवनात काम करण्याची संधी कशी देता येईल याचा विचार आपण सर्वांनी मिळून करायला हवा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या समाजाच्या सर्व स्तरांतील युवक युवतींना आपण पक्षात प्राधान्याने काम करण्याची संधी द्यायला हवी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना या आधीही पक्षात कोणतेही स्थान नव्हते आणि या पुढेही पक्षात कोणतेच स्थान नसेल.\nयापुढील काळात राष्ट्रवादीची बूथ स्तरावरील रचना मजबूत करण्याला पक्षात संपूर्ण प्राधान्य दिले जाईल. आम्ही नेते मंडळी नव्हे, तर बूथ स्तरावर काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता हाच या पक्षाचा केंद्रबिंदू आहे. बूथ रचनेसाठी तयार करण्यात आलेल्या अँपचा संपूर्ण वापर आपण सर्वांनी करायचा आहे, या अँपद्वारे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेतृत्वापर्यंत संदेश पाठवता येईल आणि पक्ष नेतृत्वालाही पक्ष��च्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणताही निरोप पोहोचवता येईल. बूथ रचनेला प्राधान्य देताना या व्यवस्थेतून पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला पक्षातील महत्वाच्या उच्च पदांवर काम करण्याची संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा असेलेला पक्ष आहे.\nसध्याचे सरकार हे दलित,आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत असून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांच्या कल्याणाचा खेळखंडोबा करणाऱ्या या सरकार विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. दलित,आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजातील कोणत्याही घटकाचे कुठल्याही प्रकारे कणभरही नुकसान होत असल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. या समाजांचे हित आणि विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. भीमा कोरेगाव सारखी प्रकरणे घडवून दोन समाजांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न काही मुलतत्ववादी विचारांचे लोक आज करत आहेत, हे प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत. आपल्या लेकीसारख्या असलेल्या असिफाची हत्या असेल वा रोहित वेमुलाची आत्महत्या असेल या घटना देशातील सामाजिक अस्वस्थतेच्या निदर्शक आहेत. राज्यकर्त्यांच्या निर्ढावलेल्या मनोवृत्तीचे दर्शनच यातून घडते.\nयेणाऱ्या काळात पक्षाच्या सर्व कार्यकारीण्यांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि ओबीसी समाजांस प्रतिनिधित्व देण्यास आपला पक्ष कटीबद्ध आहे.\nबंधू-भगिनींनो, प्रदेशाध्यक्ष पदी पक्षाने माझी केलेली निवड हा मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोच्च बहुमान समजतो. पक्ष मजबुतीसाठी मी सतत सक्रीय राहील आणि आपल्याला कधीही उपलब्ध असेल. आपल्या पक्षाला राज्यातील सर्वात ताकदीचा पक्ष बनवण्याचे काम आपल्या सर्वांसमोर आहे. मला गरज आहे ती आपल्या सर्वांच्या सक्रीय पाठिंब्याची.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भा���पमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\nवेटलिफ्टिंगमध्ये भाजीविक्रेत्याची पोर लई हुशार\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nविद्यापीठातील वादांची मालिका सुरूच ; पगडी पाॅलिटिक्स नंतर आता लोगोवरून…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gst-decoded-finance-secretary-hasmukh-adhia-on-petrol-diesel-and-28-percent-slab/", "date_download": "2019-01-16T10:22:40Z", "digest": "sha1:2CTWDQNTM5NFBLJEZBK7IKU4DN6YDP5W", "length": 6951, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणता येणार नाही - अढिया", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणता येणार नाही – अढिया\nनवी दिल्ली : सिलेंडर आणि विमानाच्या इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणता येईल पण पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणता येणार नाही असं स्पष्टीकरण अर्थ सचिव हसमुख अढिया यांनी दिलं. तसंच 28 टक्के लागू असलेल्या वस्तूंवर कर कमी करता येऊ शकतात असंही ते म्हणाले आहेत.\nवस्तू सेवा कर जीएसटी लागू होण्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अडिया म्हणाले की, २८ टक्के स्लॅबमधून वस्तू हटवणे हे आता व्यावसायिक वाटत आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदलण्याआधी महसूलाचा विचार केला पाहिजे.\nकुटुंब प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय \nमोदी सरकारकडून गिफ्ट,’राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी…\nजीएसटी रिटर्नचे नवे फाॅर्म जानेवारीपासून उपलब्ध होती. तसंच जीएसटीचं पालण होतं की नाही यासाठी कठोर कायद्याची गरज नाही तर मिळणारा डेटा हाच कायदा असणार आहे. त्यावरून सर्व काही स्पष्ट होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.\nमहागाई कमी करण्यासाठी २८ टक्क्यांची कररचना संपुष्टात आणावी – सुब्रमण्यम\nकुटुंब प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय \nमोदी सरकारकडून गिफ्ट,’राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी न���ही’\nउद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती : पियुष गोयल\nमोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत ;राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड किंग \nटीम महाराष्ट्र देशा - सलमान खान आणि प्रियंका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/buy-ceres-download-1", "date_download": "2019-01-16T11:13:56Z", "digest": "sha1:4IHZGDB3K63JQGG6FZ4NQKQW67SHLPQM", "length": 17291, "nlines": 235, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nस्टॉकमध्ये आमच्याकडे 20 उत्पादने आहेत\n500-1000 de डिजिटल-कोड en ru जगभरात\nनियमित किंमत रु. 564.29 विक्री\nमनुष्य आणि त्यांची यंत्रं यावरच राहतात: सभ्यतेच्या खिशात लढा देणाऱ्या गुट्यांमध्ये जमले आहेत. अनेक साहसी लोक त्यांच्या श्वापदांच्या शर्यतीमध्ये घुसतात, मृत्यु आणि संकटांचा अज्ञानाचा अभाव करतात - अफाट जहाजेवर प्रीती करणारे राक्षसी मशीन आणि परकीय प्राण्यांच्या अवाढव्य गोष्टी आहेत. वास्तविक माणसे किंवा फक्त कल्पना आहेत सदा-बदलणार्या जीवनातील मिथका आता कोण करू शकेल\nअशा जगात जिथे मानव, राक्षस आणि यंत्रे-देवता जीवितहानीसाठी लढतात, तेव्हा अखेरीस काहीतरी द्यावे लागेल. आपण एका तरुण साहसीची भूमिका निभावतो, ज्याने आपल्या पहिल्या अंतराळ भागावर हात ठेवला आणि स्वत: साठी एक नाव देण्याचा निर्धार केला. आपण एखाद्या एआय नावाच्या एआरएसला भेट देता तेव्हा नियमानुसार स्काउटिंगचे उद्दिष्ट खूप मोठे होते.\nu2022 सिंगल-प्लेअर रणनीतिकखेळ लढा.\nu2022 जहाजे एक स्क्वाड्रन लीड आणि आपण फिट दिसणार्या मार्ग एक मिशन ड्राइव्ह ड्राइव्हर माध्यमातून संघर्ष.\nu2022 थर्ड व्यक्ती व्ह्यू आणि साधी अद्याप उंदीर पॉईंट-व-क्लिक ऑर्डर सिस्टम.\nu2022 आपल्या जहाजे केवळ घातक लेसर किंवा क्षेपणास्त्रेच नाहीत, परंतु हॅकिंग आक्रमण हानी करणे किंवा अगदी दुश्मन जहाजे ताब्यात घेणे देखील शक्य आहे\nu2022 आपण अनुभव प्राप्त केल्यानुसार कौशल्यांचा संच व्यवस्थापित करा जेव्हा आपण चांगले प्रदर्शन करता तेव्हा विशेष भत्त्यादेखील दिसतात\nu2022 आपल्या स्क्वाड्रू XXX जहाजेसाठी कप्तान आणि कर्मचारी भाड्याने. ते आपल्या बाजूने लढा म्हणून त्यांना अनुभव प्राप्त पहा.\nu2022 उपकरणे किंवा विविध उत्पत्तिच्या शस्त्रांद्वारे आपल्या जहाजे सहजपणे सानुकूलित करा. Shipu2019 मॉड्यूल्स, चिलखत, शस्त्रे, सेन्सर्स किंवा प्रति-उपाय सुधारित करा\nu2022 जहाजाच्या प्रकारांचे जे अधिग्रहित केले जाऊ शकते आणि आदेशानुसार, सर्वात लहान कार्वेट पासून सर्वात महायुद्धापर्यंत\nu2022 प्रगत नुकसान प्रणाली: जहाजे सोडविण्यासाठी गंभीर आणि प्रणाली अपयश ग्रस्त शकता.\nu2022 अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी सौर यंत्रणेवरील व्यापारातील वस्तू, किंवा साखळीची जहाजे नष्ट केली जाणारी जहाजे, तसेच बोर्डिंग ड्रॉन्ससह शत्रुतापूर्ण जहाजे हस्तगत करण्याच्या जागेत, कोणत्याही वस्तूची लुटून टाका.\n100% वास्तविक उत्पादन की\nपुरस्कार आणि सुरक्षित वॉलेट\nHTTPS सह सिक्युअर पेमेंट्स\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nग्राहक पुनरावलोकने ऍमेझॉन वर पहा\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार्य करते. सेवेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल ��स्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nथेट समर्थन | थेट गप्पा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1750228/ganesh-chaturthi-celebration-by-celebrities/", "date_download": "2019-01-16T10:28:26Z", "digest": "sha1:JTX3W4QFUEDSN7P2QFB65HP3CXDNBI2U", "length": 7900, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Ganesh Chaturthi celebration by celebrities | कलाकारांनी असं केलं बाप्पाचं स्वागत! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nकलाकारांनी असं केलं गणपती बाप्पाचं स्वागत\nकलाकारांनी असं केलं गणपती बाप्पाचं स्वागत\nगणेश उत्सव म्हणजे सगळ्यांच्याच आनंदाला उधाण कलाकार, खेळाडू त्यात मागे कसे राहतील अभिनते जितेंद्र यांच्या घरचा गणपती छायाचित्र- अमित चक्रवर्ती\nअभिनेते जितेंद्र यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूरही दिसतो आहे छायाचित्र अमित चक्रवर्ती\nगणपतीला नमस्कार करताना माधुरी दीक्षित (फोटो-ट्विटर)\nअभिनेता सोनू सुद याच्या घरीही गणरायाचं आगमन झालं (फोटो अमित चक्रवर्ती)\nदाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ (फोटो-ट्विटर)\nसुई धागाचं प्रमोशन करत गणपतीचा उत्सव साजरा करताना वरूण आणि अनुष्का (फोटो-ट्विटर)\nअभिनेत्री शिल्पा शेट्टी बाप्पाची पूजा करताना (फोटो-ट्विटर)\nअभिनेत्री श्रद्धा कपूर (फोटो-ट्विटर )\nअभिनेता संजय दत्तच्या घरीही गणरायाचं आगमन झालं\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/babanachi-bhumika-adhik-challenging/", "date_download": "2019-01-16T10:53:39Z", "digest": "sha1:SBQXRPZ2HDVPRYEIYAU6UK535SWKIQZH", "length": 23394, "nlines": 139, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग... - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » ‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‌‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\nशुक्रवारी २३ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बबन’ चित्रपटामधील शीर्षक व्यक्तिरेखा साकारणारा भाऊसाहेब शिंदे प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. या चित्रपटाबद्दल भाऊसाहेब शिंदे यांचं हे मनोगत.\n‘ख्वाडा’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भाऊंनी मला ‘बबन सिनेमा तू करतोयस’ असं थेट सांगून टाकलं. लगेचच त्यांनी माझा ‘लुक’ डिझाइन केला. ‘ख्वाडा’मधील माझी भूमिका एकदम रांगडी होती. तसेच तो मितभाषी, स्वप्नाळू, लाजाळू होता. माझा स्वभावही थोडा फार तसाच असल्यामुळे ती व्यक्तिरेखा साकारणं मला तसं सोपं गेलं होतं. परंतु, ‘बबन’ची व्यक्तिरेखा ‘ख्वाडा’च्या तुलनेत खूप वेगळी आणि चॅलेंजिग आहे. ही भूमिका रोमँटिक आहे. ‘ख्वाडा’च्या तुलनेत या चित्रपटात माझ्या वाट्याला खूप संवादही आले. ‘ख्वाडा’मधला नायक हा वडिलांच्या दबावाखाली दबलेला होता, तर या चित्रपटाधील नायक हा मोठ्या इच्छाशक्तीचा आहे. त्याची स्वप्नं मोठी होती. माझ्यासाठीचं मोठं चॅलेंज होतं ते माझ्या ‘स्क्रीन’वरील रोमँटिक भूमिकेचं. मी ग्रामीण भागात वाढलेलो आहे. शिरूरला पाचवी ते दहावीदरम्यान मुलं-मुली वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये बसायचे. त्यामुळे मुलामुलींची कधी भेटच व्हायची नाही. पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुली वर्गात असल्या तरी मुला-मुलींचे बसण्याचे बेंचेस वेगळे होते. त्यामुळे मुलींशी कधी बोलण्याची माझी वेळच आली नाही.\nमाझा लाजाळू स्वभाव भाऊरावला माहित असल्यामुळे त्यानं गायत्रीबरोबर माझं ‘बॉण्डिंग’ होण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानं पहिल्यांदाच मला गायत्रीचं तुला ऐकावं लागेल, असं सांगितलं. त्यानंतर जवळपास आम्ही चार-पाच महिने एकत्र फिरलो. त्यामुळे मुलींबद्दलची माझ्या मनातील भीती कमी झाली. ‘जगण्याला पंख फुटले’ या गाण्याचं गव्हाच्या वावरात शूटिंग चालू होतं. गायत्रीला उचलून गोल फिरायचा शॉट होता. त्याचे दोन-तीन रीटेक झाले. त्यावेळी भाऊराव मला म्हणाला की, तिला आणखी जोरात फिरव. यावेळी माझ्यातील पैलवानगडी जागा झाला नि मी तिला जोरात फिरवली नि ती कंट्रोलच नाही झाली. तिला घेऊन आम्ही दोघेही गव्हाच्या वावरात पडलो. गव्हाची कुसाळं तिच्या पाठीत घुसली. ती मग खूप ओरडायला लागली. एकदा आमचं तळ्यात शूटिंग होतं.\nएक तर तिला पाण्याची खूप भीती वाटत होती. तसेच या भीतीत माझी आणखी भर पडली होती. गव्हाच्या कुसाळात मी तिला मुद्दामहून पाडलं असंच तिला वाटत होतं. त्यामुळे तळ्यातील तराफ्यातही मी तिला पाडीन अशी भीती वाटत होती. मग भाऊरावनी समजूत काढल्यानंतर आमचं ते शूटिंग पूर्ण झालं. चिखलाच्या खड्ड्यामधील सीनमध्येही काम करताना खूप त्रास झाला. चिखलात उडी घेताना गायत्री डोळे उघडेच ठेवायची. त्यामुळे डोळ्यात चिखल जाऊन ते सुजायचे. या सीनचे जवळजवळ १३ रीटेक्स झाले. दुपारी १२ वाजता सुरू झालेला सीन संध्याकाळी पाच वाजता संपला. असा आमचा पडद्यावरचा ‘रोमान्स’ रंगला.\n‘ख्वाडा’च्या वेळी माझ्या शरीरयष्टीचा बांधा हा पैलवानी होता. मी वजनही वाढवलं होतं. तेव्हा भाऊंनी पहिल्यांदा माझ्या शरीरयष्टीवर काम करणं गरजेचं आहे, असं सांगितलं नि त्यानुसार माझं काम सुरू झालं. या चित्रपटासाठी मी जवळपास दहा किलो वजन कमी केलं. मी दररोज पाच किलोमीटर धावायला जायचो. ‘डाएट’ पाळणं मात्र खूप कठीण गेलं. लहानपणापासून मला दुधाची सवय आहे. जेवणात दूध नसेल तर एक घासही माझ्या घशाखाली उतरत नाही. मी शेतकरी माणूस असल्यामुळे एक वेळ ताटात भाजी नसली तरी चालेल, पण दूध आणि भाकरी हवी. दुधाच्या फॅट्समुळे वजन कमी होत नव्हतं. परंतु, दुधावरचा उतारा म्हणून पळायला सुरुवात केली. दररोज पाच किलोमीटर धावलं तर अर्धा लिटर दूध प्यायलं तरी काही फरक पडत नाही. भाऊराव हा माझा दिग्दर्शक असला तरी तो आधीपासूनचा माझा मित्र. क्लासमेट. तो मला एक वर्ष सीनिअर आहे. नगरमध्ये ‘कम्युनिकेशन स्टडीज’चं आम्ही एकत्रच शिक्षण घेतलेलं आहे. कामाचा तो खूप ‘सिलेक्टिव्ह’ आहे. एखादी गोष्ट आवडली तरच तो करतो. एखादा प्रसंग जोपर्यंत आपल्या मनासारखा होत नाही तोपर्यंत तो काम करतो. त्याचं लेखन दमदार आहे. त्याची पडद्यावर गोष्ट सांगण्याची पद्धत मला खूप आवडते. जे काही सांगायचं ते साध्या, सोप्या भाषेत तो सांगतो. प्रेक्षकांना त्याची ही पद्धतच आवडते.\nचित्रपट मेकिंगमधील प्रत्येक अंगाचं त्याला ज्ञान आहे. गीतकारानं चांगलं गाणं लिहून दिलं तरी तो त्याला हवं तसं पुनर्लेखन करून घ्यायचा. ‘साज ह्यो तुझा’ हे गाणं ‘सोशल मीडिया’वर पहिल्यांदा झळकलं तेव्हा मी आईला फोन केला आणि तिला हे गाणं पाहायला सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली, ‘मी आता वांगी खुरीपतेय. तू मला नंतर फोन कर.’ अशा सगळ्या छान आठवणी हा चित्रपट मला देऊन गेलाय.\n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nप्रत्येक ‘जॉनर’चा ���िनेमा मला करायचाय…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदया��तर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थेची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.fumeiseating.com/mr/products/school-desk-chairs/", "date_download": "2019-01-16T09:41:05Z", "digest": "sha1:C2HIKWMUX4YPE32P4SRNDLZ36EFEA4IH", "length": 3740, "nlines": 150, "source_domain": "www.fumeiseating.com", "title": "शाळा डेस्क फॅक्टरी खुर्च्या - चीन शाळा डेस्क उत्पादक आणि पुरवठादार खुर्च्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशाळा फर्निचर कॉलेज खुर्च्या आणि टेबल सेट ...\nशाळा विद्यापीठ धातू अभ्यास डेस्क आणि चेअर se ...\nकॉलेज आणि शाळा फर्निचर\nआरामदायक कॉलेज टेबल आणि चेअर / आधुनिक Coll ...\nकॉलेज फर्निचर आणि विद्यापीठ\nएफएम-ब-96 उच्च गुणवत्ता शाळा डेस्क, खुर्च्या\nएफएम-ब-100 नवीन डिझाइन अभ्यास विद्यार्थ्यांना खुर्च्या\nअभ्यास चेअर आणि टेबल प्रौढांसाठी\nएफएम-303-ब आधुनिक अभ्यास खुर्च्या\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण विद्यार्थी डेस्क आणि चेअर\nविद्यार्थी कॉलेज टेबल आणि खुर्ची\nडेस्क सह वर्ग फर्निचर कॉलेज चेअर\nErgonomic डिझाईन कॉलेज वर्ग फर्निचर\nविक्रीसाठी एफएम-ब-99 आरामदायक शाळा खुर्च्या\nएफएम-ब-91 आधुनिक वर्ग फर्निचर\nएफएम-ब-95 चीन पुरवठादार शाळा टेबल खुर्ची सेट\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/left-minded-people-join-naxalism-home-minister-deepak-kesarkar/", "date_download": "2019-01-16T10:21:05Z", "digest": "sha1:NA22IURSSPN3AG5KQVKP7GG77WODF7BO", "length": 7310, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डाव्या विचारसरणीच्या माणसांचा नक्षलवादाकडे शिरकाव : गृह राज्यमंत्री दीपक केसरकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nडाव्या विचारसरणीच्या माणसांचा नक्षलवादाकडे शिरकाव : गृह राज्यमंत्री दीपक केसरकर\nदंगलखोरांना पोलिसांनी भाविकांपर्यंत पोहोचू दिले नाही\nसिंधदुर्ग: कोरेगाव भी��ा हिंसाचारानंतर संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे तसेच अनेक नागरिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. तसेच डाव्या विचारसरणीच्या माणसांनी नक्षलवादाकडे शिरकाव केला आहे. या नक्षलवाद्यांकडे आदिवासी समाजाचा एकही युवक भरती होत नसल्याने नक्षल संघटनांना मोठा धक्का बसला असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषदेत सांगितले.\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकोरेगाव भीमा हिंसाचारानातर पूर्ण राज्यात बंद पाडण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हिंसाचार व दगड फेकीच्या घटना देखील घडल्या. या संदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले, कोरेगाव भीमा येथे तीन ते चार लाख लोक दर्शनासाठी येथे आले होते. परंतु, या भाविकांपर्यंत दंगलखोरांना पोलिसांनी पोहोचू दिले नाही. हे चांगले काम पोलिसांनी केले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले नसल्याबाबतची माहिती चुकीची असून ३ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nटीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत.…\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nउस्मानाबाद लोकसभेला भाजपकडून योगेश केदार चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/rajasthan-government/", "date_download": "2019-01-16T10:22:44Z", "digest": "sha1:N7DSURYD6ZOXRLJ4XTNEOVTC2LHQZZEF", "length": 15952, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? : खा. अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का : खा. अशोक चव्हाण\nटिळकांच्या अवमानाबद्दल भाजपने देशातील जनतेची माफी मागावी\nमुंबई- लोकमान्य टिळकांनी देशात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणा-या लोकमान्य टिळकांना दहशतवादाचे जनक ठरविणा-या राजस्थानातील भाजप सरकारचा तीव्र निमुंबई दि. १२ मे २०१८\nथोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांना दहशतवादाचे जनक ठरवणा-या राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा संतप्त सवाल करून लोकमान्य टिळकांचा अवमान केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशाच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.\nलोकमान्य टिळकांनी देशात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणा-या लोकमान्य टिळकांना दहशतवादाचे जनक ठरविणा-या राजस्थानातील भाजप सरकारचा तीव्र निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, इतिहासाची विटंबना करून थोर नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करून स्वहितासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे असे घृणास्पद प्रकार भाजपच्या केंद्र व विविध राज्य सरकारांकडून सुरु आहेत. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या महात्मा गांधी,लोकमान्य टिळक, पंडित नेहरू,इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल नवीन पिढीमध्ये असणारा आदर कमी व्हावा यासाठीचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. यांची नावे पुसून त्यांच्या जागी स्वातंत्र्यलढ्यात काडीचा सहभाग नसणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना महापुरुष बनवण्याचा उद्योग भाजप सरकारांकडून केला जात आहे. परंतु गांधी, टिळक, फुले,आंबेडकर ही केवळ नावे नसून त्यांचे थोर विचार, देश व समाजाकरिता केलेला प्रचंड मोठा त्याग व महान कर्तृत्व त्याबरोबर जोडलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांच्या विचारांचा सुगंध कालातीत असून आताच्याच नव्हे तर येणा-या शेक��ो पिढ्यांच्या ह्रदयातून ही नावे पुसणे अशक्य आहे. शालेय पाठ्पुस्तकातून महापुरुषांची बदनामी करून भाजप नेत्यांना विकृत आनंद मिळेल परंतु ही नावे जनतेच्या ह्रदयातून कशी काढू शकाल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील…\nशिर्डी लोकसभेसाठी कॉंग्रेस करू शकते या तरुण चेहऱ्याचा विचार…\nलोकमान्य टिळक हे देशाच्या जनतेकरिता ऐतिहासिक थोर व्यक्तिमत्त्व असून येणा-या अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहतील. या थोर व्यक्तिमत्त्वाचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाल्याचा सार्थ अभिमान महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना आहे. लोकमान्यांचा अवमान करणा-या राजस्थानातील भाजप सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. हा फक्त लोकमान्य टिळकांचा नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांचे बलिदान देणा-या स्वातंत्र्यवीरांचा अवमान आहे.\nया कृत्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.षेध करून खा. चव्हाण म्हणाले की, इतिहासाची विटंबना करून थोर नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करून स्वहितासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे असे घृणास्पद प्रकार भाजपच्या केंद्र व विविध राज्य सरकारांकडून सुरु आहेत. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या महात्मा गांधी,लोकमान्य टिळक, पंडित नेहरू,इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल नवीन पिढीमध्ये असणारा आदर कमी व्हावा यासाठीचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. यांची नावे पुसून त्यांच्या जागी स्वातंत्र्यलढ्यात काडीचा सहभाग नसणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना महापुरुष बनवण्याचा उद्योग भाजप सरकारांकडून केला जात आहे. परंतु गांधी, टिळक, फुले,आंबेडकर ही केवळ नावे नसून त्यांचे थोर विचार, देश व समाजाकरिता केलेला प्रचंड मोठा त्याग व महान कर्तृत्व त्याबरोबर जोडलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांच्या विचारांचा सुगंध कालातीत असून आताच्याच नव्हे तर येणा-या शेकडो पिढ्यांच्या ह्रदयातून ही नावे पुसणे अशक्य आहे. शालेय पाठ्पुस्तकातून महापुरुषांची बद��ामी करून भाजप नेत्यांना विकृत आनंद मिळेल परंतु ही नावे जनतेच्या ह्रदयातून कशी काढू शकाल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nलोकमान्य टिळक हे देशाच्या जनतेकरिता ऐतिहासिक थोर व्यक्तिमत्त्व असून येणा-या अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहतील. या थोर व्यक्तिमत्त्वाचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाल्याचा सार्थ अभिमान महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना आहे. लोकमान्यांचा अवमान करणा-या राजस्थानातील भाजप सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. हा फक्त लोकमान्य टिळकांचा नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांचे बलिदान देणा-या स्वातंत्र्यवीरांचा अवमान आहे. या कृत्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\nशिर्डी लोकसभेसाठी कॉंग्रेस करू शकते या तरुण चेहऱ्याचा विचार \n‘भाजप – शिवसेना युती म्हणजे आम्ही दोघ भाऊ भाऊ , सगळे मिळून खाऊ’\nमोदींच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांंना पोलिसांनी धु धु धुतले\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार होते. परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nविद्यापीठातील वादांची मालिका सुरूच ; पगडी पाॅलिटिक्स नंतर आता लोगोवरून…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-128786.html", "date_download": "2019-01-16T10:55:41Z", "digest": "sha1:55O7DX3LXIWVPGJGK3BVENUE3PQ2Z2HV", "length": 17518, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुडबाय ऑर्कुट !", "raw_content": "\nVIDEO : आदित्य ठाकरेंच�� पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब��रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\n- अमृता दुर्वे,सीनिअर एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत\nऑर्कुट... हे नाव वाचूनच अनेकजण नॉस्टॅल्जियामध्ये गेले असतील....\nप्रोफाईल, टेस्टिमोनियल्स, स्क्रॅप, वॉल...अशा सगळ्या शब्दांमधून ऑर्कुटने सोशल नेटवर्किंगची ओळख करून दिली...2004मध्ये सुरू झालेली ही वेबसाईट...त्याआधी फ्रेंडस्टर नावाचं एक नेटवर्क सुरू झालं होतं...पाठोपाठ महिन्याभरातच फेसबुकचा जन्म झाला...\nगुगलच्या 'The 20 percent' प्रोजेक्टमधून ऑर्कुटचा जन्म झाला...गुगलच्या प्रोजेक्टमध्ये कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाचा 20 टक्के वेळ हा एखाद्या खास प्रोजेक्टसाठी वापरता येतो...त्यातूनच डेव्हलप झालेल्या अनेक गोष्टींपैकी एक - ऑर्कुट. ऑर्कुटचं नाव ठेवण्यात आलं, या वेबसाईटचा जनक Orkut Büyükkökten वरून.\nतोपर्यंत ई-मेल आणि चॅटिंगचं असलेलं प्रस्थ सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सनी कमी केलं. चॅटिंग, चॅटरूम्सची जागा भारतात ऑर्कुट प्रोफाईल्स आणि कम्युनिटी ग्रुप्सनी घेतली. अनेक जुन्या-नव्या सोबत्याच्या संपर्कात राहण्याचा हा फंडा चांगलाच प्रसिद्ध झाला... पण ब्राझील आणि काही प्रमाणात भारत वगळता जगात इतरत्र ऑर्कुटने फारशी पकड घेतलीच नाही. ऑर्कुटचं पुनरुज्जीवन करण्याचा, सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा करूनही गुगलला त्यात अपयश आलं. ऑर्कुटची ब्राझीलमधली प्रसिद्धी पुढे अमेरिका- युरोपमध्येही पसरेल ही गुगलची अपेक्षा फोल ठरली...ऑर्कुट हळूहळू मागे पडत असताना फेसबुकने मात्र मूळ धरलं. मागून आलेलं ट्विटरही ठराविक वर्गात रुजलं. पण गुगलला मात्र या सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात फारसं यश मिळालं नाही.\nऑर्कुट मागे पडायला लागल्यानंतर गुगलचा सोशल नेटवर्किंगचा पुढचा प्रयत्न होता - गुगल वेव्ह. पण हा प्रयत्न सपाटून आपटला. गुगलला हा वेव्ह प्लॅटफॉर्म बाद करावा लागला. पण 10 वर्षं गुगलने ऑर्कुटची ही वेबसाईट मात्र जिवंत ठेवली. गुगल प्लसचा पर्याय उपलब्ध झाला. पण तोही फेसबुक, ट्विटर इतका लोकप्रिय झाला नाही.\nआता ऑर्कुट बंद करून गुगल आपलं लक्ष यू ट्यूब आणि गुगल प्लसवर केंदि्रत करणार आहे. 30 सप्टेंबरपासून ऑर्कुट बंद होणार असल्याचं गुगलने जाहीर केलंय. गुगल रीडर पाठोपाठ बंद केली जाणारी ही गुगलची दुसरी सेवा असेल. पहिली सोशल नेटव���्किंग साईट असल्याने अनेकांनी अजूनही आपले इथले अकाऊंट्स डिलीट केलेले नाहीत. अनेकजण फक्त जुन्या आठवणी म्हणून मधूनच कधीतरी हा अकाऊंट उघडून पाहतात. पण आता या सगळ्या डेटाचं काय\nतर या सगळ्या डेटाचा बॅकअप तुम्हाला घेणं शक्य आहे.\nऑर्कुटला लॉग इन करायचं असेल, तर फार वर्षांपूर्वीचा जुना पासवर्ड आठवत बसायची गरज नाही. आता गुगलचं एकच लॉगइन गुगलच्या सगळ्या सेवांसाठी चालतो. त्यामुळे तुमचं जीमेल लॉग इन वापरून तुम्हाला ऑर्कुट ऍक्सेस करता येईल.\nऑर्कुटवर असलेले तुमचे सगळे फोटो तुम्हाला गुगल प्लसवर एक्स्पोर्ट करता येतील\nत्यासाठी गुगल प्लसला साईन इन करा (जीमेल आयडी वापरून)\nजे अल्बम्स एक्स्पोर्ट करायचे असतील त्यावर क्लिक करा किंवा सिलेक्ट ऑलचा ऑप्शन क्लिक करा.\nइम्पोर्ट सिलेक्टेडवर क्लिक करा.\nतुम्ही इम्पोर्ट केलेले अल्बम्स बाय डिफॉल्ट - प्रायव्हेट सेटिंगला असतील. म्हणजे इतर कोणालाही ते पाहता येणार नाहीत.\nगुगल टेक आऊट सेवा वापरून तुम्हाला तुमचं ऑर्कुट प्रोफाईल, स्क्रॅप्स, टेस्टिमोनियल्स, आणि कम्युनिटी पोस्ट्स सेव्ह करता येतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: FacebookGoodbye OrkutGoogleorkutorkut log intwitterऑर्कुटगुगलट्विटरफेसबुकसोशल नेटवर्किंग साईट\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/raj-thackeray-is-with-us-say-jitendra-awhad-303528.html", "date_download": "2019-01-16T09:54:15Z", "digest": "sha1:YBGDNEBC57QZV6IDTFK6TBUV6TFN5OGZ", "length": 15281, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ये अंदर की बात है..,राज ठाकरे हमारे साथ है'", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\n'ये अंदर की बात है..,राज ठाकरे हमारे साथ है'\nविशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी हे मनसेच्या व्यासपीठावर हे वक्तव्य केलंय.\nठाणे, 03 सप्टेंबर : ठाण्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी \"ये अंदर की बात है...राज ठाकरे हमारे साथ है...छुपा साथ हैं..\" असं वक्तव्य करून राजकारणात नव्या विषयाची 'हंडी' फोडलीये. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी हे मनसेच्या व्यासपीठावर हे वक्तव्य केलंय.\nठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भव्य दहीहंडीचं आयोजन केलंय. 10 थर लावणाऱ्या मंडळाला 21 लाखांचे बक्षीस जाहीर केलंय. दुपारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. मनसेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची एंट्री पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी स्टेजवर वादग्रस्त वक्तव्य केलं. 'ये अंदर की बात है...राज ठाकरे हमारे साथ है असं म्हणत त्यांनी हा छुपा साथ है हे म्हणायला विसरले नाही. त्यांच्या या विधानामुळे एकच गोंधळ उडाला.\nविशेष म्हणजे, जितेंद्र आव्हाड यांनी 3 तास स्टेजचा ताबाच घेतला. गेली ३ तास व्यासपीठावरून त्यांचाच उत्सव असल्याप्रमाणे बिंधास्त होऊन वावरत होते. एवढंच नाहीतर गोविंदांच्या खांद्यावर बसूनही नाचले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून हा मनसेचा कार्यक्रम हायजॅक झालाय की काय अशी चर्चा रंगली होती.\nभरात भर म्हणजे, पाचपाखडी येथील विरोध करणाऱ्या स्थानिक रहिवाश्यांना जितेंद्र आव्हाज नतद्रष्ट म्हणाले. मनसेच्या दहिहंडी उत्सवात शेजारील इमारतीवरील रहिवाशांच्या चांगल्या प्रतिसादावर मनातील खंत व्यक्त केली. पण पाचपाखडीच्या त्रस्त रहिवाशांना नतद्रष्टं म्हटल्यामुळे आता पुन्हा वाद होणार हे नक्की.\nविशेष म्हणजे, जून महिन्यात जितेंद्र आव्हाड यांनी 'कृष्णकुंज'वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली होती. शरद पवार यांनी समविचारी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आव्हाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.\nVIDEO: मै हूँ डॉन...शिवेंद्रराजेंचा ठेका \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: jitendra avahadMNSजितेंद्र आव्हाडमनसेराज ठाकरे\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/astrologer/", "date_download": "2019-01-16T10:07:07Z", "digest": "sha1:FMUKUABRPFDM5NOPCPBH7JSHO6AMOXRI", "length": 10462, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Astrologer- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nदीपिका-रणवीरच्या लव्ह लाइफबद्दल ज्योतिषानं दिलेत 'हे' संकेत\nलग्न झाल्यावर त्यांचं एकमेकांशी किती जमेल, त्यांचे ग्रह कसे आहेत याबद्दल ज्योतिषांनी सांगितलंय.\nVIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य\nया महिन्यात कुठल्या राशीची होणार पगारवाढ\nसाप्ताहिक राशि भविष्य : या राशिच्या लोकांना कुणी जवळचा देऊ शकतो धोका\nकुठल्या राशीला आज घ्यावी लागणार जास्त काळजी\nदररोज 350 किमी प्रवास करतात कर्नाटकचे 'हे' मंत्रीमहोदय,कारण...\nआराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार, हैद्राबादच्या ज्योतिषाचं भाकित\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी ज्योतिषाकडे जाणं चुकीचं आहे का \nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरां���्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/functions-registered-independent-hospital-dispensary-1172032/", "date_download": "2019-01-16T10:53:31Z", "digest": "sha1:HGFCCM3VGV5JZGLEPL6IWGUOU3DVVY7P", "length": 14295, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दवाखान्यांना स्वतंत्र नोंदणी प्रक्रियाच नाही! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nदवाखान्यांना स्वतंत्र नोंदणी प्रक्रियाच नाही\nदवाखान्यांना स्वतंत्र नोंदणी प्रक्रियाच नाही\nसध्या राज्यात वैद्यकीय आस्थापना कायदा लागू नाही. या पाश्र्वभूमीवर दवाखान्यांच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती घेतली असता ...\nवैद्यकीय आस्थापना कायद्यातील बदलांना केंद्र सरकारने दाखवलेली तयारी आणि एकडॉक्टरी दवाखान्यांना या कायद्यातून वगळण्याची असलेली शक्यता, या पाश्र्वभूमीवर दवाखान्यांच्या नोंदणीची माहिती घेतली असता दवाखान्यांच्या नोंदणीची कोणतीही स्वतंत्र प्रक्रिया शहरपातळीवर अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे. दवाखान्यांनी जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी करण्याची नोंदणी आणि पालिकेने वर्षभरापूर्वी सुरू केलेली डॉक्टरांची नोंदणी या दोन नोंदण्या सुरू असल्या तरी त्यांना म्हणावी तशी गती नाही.\nएकडॉक्टरी दवाखाने वैद्यकीय आस्थापना कायद्यातून वगळण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची माहिती ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (आयएमए) राष्ट्रीय सचिव डॉ. के. के. अगरवाल यांनी नुकतीच पुण्यात एका कार्यक्रमात दिली. सध्या राज्यात वैद्यकीय आस्थापना कायदा लागू नाही. या पाश्र्वभूमीवर दवाखान्यांच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती घेतली असता केवळ रुग्णतपासणी करणाऱ्या दवाखान्यांना शासकीय यंत्रणेकडे वेगळी नोंदणीच करावी लागत नसल्याचे समोर आले. दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार एकडॉक्टरी दवाखान्यांना ‘शॉप अ‍ॅक्ट’ देखील लागू नाही.\nशहरात पाच ते आठ हजार दवाखाने ��सल्याचा अंदाज आहे. त्यांपैकी सुमारे २३०० दवाखान्यांची जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नोंदणी करण्यात आली आहे, असे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी सांगितले. पालिकेने खासगी डॉक्टरांची नोंदणी करण्यासाठी वर्षभरापूर्वी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली आहे, परंतु डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत अपेक्षित लक्ष्याच्या केवळ ५७ टक्केच नोंदणी पूर्ण होऊ शकली होती.\nवैद्यकीय आस्थापना कायद्यातील अनेक तरतुदींना आयएमएने विरोध दर्शवला आहे. याबाबत संघटनेच्या पुणे शाखाचे प्रवक्ते डॉ. जयंत नवरंगे म्हणाले, ‘दवाखान्यासाठी ठरावीक जागेची आणि वाहनतळाची उपलब्धता, विशिष्ट अंतर्गत सोई, ठरलेले मनुष्यबळ या प्रकारचे कडक नियम एकडॉक्टरी दवाखान्यांना लावल्यास वैद्यकीय सेवा प्रचंड महाग होईल. आज पुण्यात किती दवाखाने आहेत, या प्रश्नाला उत्तर नसून दवाखान्यांची नोंदणी होणे गरजेचे आहे, परंतु त्यात अनावश्यक बंधने नकोत. दवाखान्याची जागा, पत्ता, डॉक्टरची पात्रता, दवाखान्याची वेळ आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधा ही माहिती पुरवणे पुरेसे ठरू शकेल. दवाखान्याची जागा बदलणे किंवा दवाखाना बंद करण्याबाबतही कळवणे गरजेचे आहे.’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमंत्री लोणीकर, दानवेंच्या स्वतंत्र सामूहिक विवाह सोहळ्यांची चर्चा\nचंद्रपूरमध्ये रुग्णालयात गॅसगळतीमुळे पळापळ, रुग्ण, गरोदर स्त्रियांना काढलं बाहेर\nपरिचारिका १५ जूनला संपावर\nउपजिल्हा रुग्णालयाची उभारणी सहा महिने लांबणीवर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\n��ॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/electricity-repair-process-online/", "date_download": "2019-01-16T10:35:16Z", "digest": "sha1:ASNA6FITK3ESQW4WUMDFVNNLN6CBHZHP", "length": 9497, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वीजबिलांची दुरुस्ती प्रकिया ऑनलाईन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवीजबिलांची दुरुस्ती प्रकिया ऑनलाईन\nग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती मिळणार, ग्राहकसेवेसाठी महावितरणची नवीन उपाययोजना\nबारामती : महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून ती तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येईल.\nवीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया सुलभ व ऑनलाई करण्याचे निर्देश दिले होते.\nया निर्देशानुसार नव्या ऑनलाईन प्रक्रियेत ग्राहकांना वीजबिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल ॲप, ई-मेल व ट्विटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहे. या तक्रारीच्या सोडवणूकीसाठी मुख्यालय ते शाखा कार्यालयांपर्यंतच्या प्रत्येक कार्यालयात विशिष्ट कर्मचाऱ्यांवर तक्रार सोडविण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर ती किमान ९ दिवसांत सोडवावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. जर ग्राहकांचे वीजबिल बरोबर असेल तर त्याबाबत ग्राहकाला एसएमएस प्राप्त होईल व त्यात संबंधित वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येईल. परंतु जर ग्राहकाच्या वीजबिलात दुरुस्ती करण्याची गरज असेल तर ते वीजबिल संबंधित शाखा कार्यालयात पाठविण्यात येईल. या शाखा कार्यालयामार्फत ग्राहकांच्या वीजबिल तक्रारीच्या संदर्भात आवश्यक ती प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. यानंतर सुधारणा केलेले अंतिम वीजबिल ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. हा एसएमएस दाखवून ग्राहकाला आपल्या वीजबिलाचा भरणा करता येईल.\nमहावितरणने याबाबत परिपत्रक जारी केले असून यात ऑनलाईन वीजबिल दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. महावितरणच्या या नवीन उपाययोजनांमुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. तसेच त्यांच्या तक्रारींचे निरसनही तातडीने होईल.\nपतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर…\nचेक बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड\nनागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा कारवाई : ऊर्जामंत्री\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nपुणे : मी स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे…\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-government-should-give-free-power-to-farmers-in-maharashtra-like-telangana-state-dhananjay-munde/", "date_download": "2019-01-16T11:08:36Z", "digest": "sha1:VLDUBBSMJ7FJKXQSC2P3QXCJC7FFG4HI", "length": 7739, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील राज्य सरकारने मोफत वीज द्यावी : धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यां���ा देखील राज्य सरकारने मोफत वीज द्यावी : धनंजय मुंडे\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी करणार असा सवाल देखील धनंजय मुंडेनी केला\nटीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राशेजारी असलेल्या तेलंगण या छोट्या राज्यानेही त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. तसेच मोफत वीजही दिली. महाराष्ट्रात फक्त कर्जमाफीची घोषणा झाली. अंमलबजावणीच्या नावाने सगळी बोंब आहे अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच लवकरात लवकर सरकारने सरकसकट कर्जमाफीची अंमलबजावणी करावी त्याचबरोबर तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील सरकारने मोफत वीज द्यावी अशी मागणी देखील त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १६ जानेवारीपासून मराठवाड्यात हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे. याच यात्रेच्या पूर्वतयारीसाठी धनंजय मुंडे नांदेडमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र अंमलबजावणी कधी केली जाणार असाही प्रश्न त्यांनी फडणवीस सरकारला विचारला आहे.\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nशेजारच्या छोट्याशा तेलंगणा राज्याला कर्जमाफी ही देता येते आणि मोफत वीज ही देता येते , महाराष्ट्रात मात्र कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी करता आली नाही म्हणून राज्यातही सरसकट कर्जमाफी द्यावी आणि तेलंगणा राज्याप्रमाणे राज्यातही शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे. pic.twitter.com/IEH8lB4gkY\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्र १५६ पदकांसह आघाडीवर\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nमुंबई : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नंतर आता राज्य…\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाल��� तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/women-harassment-dhule-115959", "date_download": "2019-01-16T10:53:05Z", "digest": "sha1:4XNME74KAMRSPXB7YH5QTFQ6MBKHWOMQ", "length": 11775, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "women harassment in Dhule मेंढ्या घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ | eSakal", "raw_content": "\nमेंढ्या घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nरविवार, 13 मे 2018\nकविताचा वेळोवेळी हेन्द्रुन (ता.धुळे) व खेडी (ता.चाळीसगाव) येथे सासरा नारायण सोनवणे, पती समाधान सोनवणे, सासु शोभाबाई सोनवणे,नंनद वायळी कोळी, नंदोई साहेबराव कोळी सर्व राहणार हेन्द्रुन( ता.धुळे) यांच्या विरूद्ध कविताने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : माहेरहून मेढ्या घेण्यासाठी एक लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळीकडुन हेन्द्रुन(ता.धुळे) येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह पाच जणांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी सांगितले की,खेडी (ता.चाळीसगाव) येथील कविता सोनवणे या तरुणीचा विवाह दि.4 मे 2016 ला हेन्द्रुन (ता.धुळे) येथील समाधान सोनवणे याच्याशी झाला होता.कविता हिला दिड वर्षाचा मुलगा असुन,ती आता आठ महिन्याची गर्भवती आहे.आशा परिस्थितीत समाधान सोनवणे यांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूच्या नशेत पत्नी कविताला मारहाण करू लागला.तिला जिवंत जाळुन टाकण्याची धमकी दिली.\nकविताचा वेळोवेळी हेन्द्रुन (ता.धुळे) व खेडी (ता.चाळीसगाव) येथे सासरा नारायण सोनवणे, पती समाधान सोनवणे, सासु शोभाबाई सोनवणे,नंनद वायळी कोळी, नंदोई साहेबराव कोळी सर्व राहणार हेन्द्रुन( ता.धुळे) यांच्या विरूद्ध कविताने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nगिरणा धरणातून आवर्तन सुटले\nमेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील...\nहिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय\nचाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश...\nहिंमतीवर वाढवला वडिलांचा व्यवसाय\nचाळीसगाव ः आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश...\nटंचाईच्या तीव्र झळा, शासनाकडून निधीचा भोपळा\nजळगाव : राज्यात दुष्काळ आणि पाणी टंचाईशी सामना करण्याच्या घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, आज पाणी टंचाईची स्थिती वाढत असताना नवीन वर्षासाठी एक रूपयाही...\nजळगाव लोकसभेत शिवसेना भाजपच्या पुढे\nजळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारात आता भारतीय जनता पक्षाच्याही पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/42405", "date_download": "2019-01-16T10:11:23Z", "digest": "sha1:5ELIZLOFA4C7RYZG7MGD5ZYFF2UPGSMV", "length": 4054, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे\nबदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे\nधन्वंतरी सभागृह, पटवर्धन बाग, एरंडवणे , पुणे\nबदलती अभिव्यक्ती आणि माध्यमे\nयाचा गुलमोहर - ललित हा गॄप\nयाचा गुलमोहर - ललित हा गॄप बदलून पुणे करा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ ��ायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/supreme-courts-relief-to-datta-meghe/articleshow/65773775.cms", "date_download": "2019-01-16T11:32:43Z", "digest": "sha1:YMY3H4P24LCEG4TLUXM4CJVDOMZJHBQD", "length": 11975, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: supreme court's relief to datta meghe - दत्ता मेघे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nदत्ता मेघे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा\nराजीव गांधी इंजिनीअरिंग कॉलेजमधील प्राध्यापक सागर लांजेवार यांच्या नोकरीला संरक्षण देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे नगर युवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री दत्ता मेघे, कॉलेजच्या प्राचार्या मनाली क्षीरसागर व तंत्रशिक्षण सहसंचालकांविरूद्ध हायकोर्टाने बजावलेल्या अवमान नोटीसला सुप्रीम कोर्टाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.\nप्राध्यापकाच्या नोकरीला संरक्षण देण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अवमान नोटीस बजावली होती. त्या नोटीसला कॉलेज व्यवस्थापनाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यावर न्या. आर. बानामती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रतिवादींना नोटीस बजावत सुप्रीम कोर्टाने अवमान नोटीसला स्थगिती दिली.\nसागर लांजेवार हे राजीव गांधी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनीअरिंगमधील इलेक्ट्रिकल मशीन २ हा विषय शिकवित होते. परंतु, निर्धारित कार्यभार नसल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्या निर्णयाला त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व कॉलेज न्यायाधीकरणाकडे आव्हान दिले होते. परंतु, विद्यापीठ व कॉलेज न्यायाधीकरणात पीठासीन अधिकारी नसल्याने त्यांच्या अपीलवर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अपीलवर सुनावणी होत नसल्याने नोकरीला संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली. तेव्हा सागर लांजेवार यांच्या जागेवर अन्य प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश देण्यात आला. तसेच याचिका निकाली काढण्यात आली. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचा ���ावा करीत लांजेवार यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सी.यु. सिंग, सुमीत गोयल आणि तनूज अग्रवाल यांनी बाजू मांडली.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदत्ता मेघे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा...\n'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\nअकोटमध्ये भरला गाढवांचा पोळा \nप्रथमोपचाराअभावी दगावतात दोन लाख जीव...\n‘डॉ. आंबेडकर’ मुळे आंतरराष्ट्रीय झालो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/loksatta-carol-series-4-1177451/", "date_download": "2019-01-16T10:30:40Z", "digest": "sha1:IY763AR6COYIDT555TDOBSWBCBII25BX", "length": 16231, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२५२. मागणं.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nब्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले.\n��्रह्मभावात स्थिर व्हायचं असेल, तर श्रीसद्गुरूंशिवाय तरणोपाय नाही, असं अचलानंद दादा म्हणाले. मग सर्वाकडे नजर टाकत आणि हृदयेंद्रवर दृष्टी स्थिरावून ते उद्गारले..\nअचलदादा – या चराचरात अनंत रूपांत अनंत स्थानी श्रीसद्गुरू प्रकटले आहेत. ‘लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी’ ही स्थिती जेव्हा जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा तेव्हा या जगाला खऱ्या आत्महिताचं भान यावं, खरं आत्मज्ञान व्हावं म्हणून श्रीसद्गुरू प्रकटतात.. समग्र ईश्वरी शक्ती त्यांच्या ठायी वास करीत असूनही ते स्वत:ला त्या परमेश्वराचा दासच म्हणवतात..\nकर्मेद्र – मग प्रत्येक धर्मातही असे श्रीसद्गुरू प्रकटले असतील..\n कष्टाची, अवमानाची पर्वा न करता जिवाला शुद्ध ज्ञान देण्यासाठीची तळमळ आणि करूणा, हा त्यांचा प्रमुख विशेष आहे. प्रभू येशूच्या अवतारकाळातील शेवटचे दोन दिवस पहा.. धर्मद्रोहाच्या आरोपावरून आपल्याला अटक व्हावी, यासाठी आपलाच एक शिष्य उद्या आपला घात करणार आहे आणि एक शिष्य स्वत:च्या जिवाच्या भीतीनं आपल्याशी संबंध तोडणार आहे, हे जाणूनही येशूंनी त्यांचा त्याग केला नाही. उलट त्या रात्रीच्या अखेरच्या प्रवचनात मनुष्य जन्माला येऊन काय साधलं पाहिजे, याचा कळकळीनं उपदेश केला.. श्रीसद्गुरू स्वरूपाच्या कारूण्यभावाचं हे परमोच्च दर्शन आहे श्रीसद्गुरूंचं अवघं जीवनच भगवंताचं स्मरण पुनस्र्थापित करण्यासाठी असतं.. (काही क्षण शांतता पसरली. मग थोडय़ा हळव्या स्वरांत दादा पुढे म्हणाले) बुवा, आता उद्या आपण घरोघरी परतणार.. पुन्हा सर्वजण एकत्र येऊ की नाही, अशा गप्पा रंगतील की नाही, माहीत नाही.. निदान आपल्यापुरती तरी या मधुर चर्चेची ही सांगता आहे.. ती तितक्याच अर्थमाधुर्यानं आपणच परिपूर्ण करू शकता.. (सर्वाच्या नजरा बुवांकडे वळल्या. बुवा भरल्या स्वरात म्हणाले..)\nबुवा – श्रीसद्गुरूंच्या अवताराचा जो उद्देश अचलानंद तुम्ही शेवटी सांगितलात, तेच सूत्र पकडून मी तुकाराम महाराजांच्या शब्दांत श्रीसद्गुरूचरणी एक मागणं तेवढं मागतो.. (क्षणभर शांतता. बुवांचे डोळे मिटले आहेत. त्यातून अश्रू पाझरत आहेत तर मुखावाटे खडय़ा मधुर स्वरांत कळवळ्याचे शब्द.. बुवा गात आहेत..)\nहेंचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा\n हेचि माझी सर्व जोडी\nनलगे मुक्ति धन संपदा\nत्या मधुर स्वरानं वातावरण कसं भारलं आहे.. हृदयेंद्रचं मन सद्गुर��प्रेमानं उचंबळत आहे.. अचलानंद दादांचे डोळेही पाझरत आहेत.. योगेंद्र मुग्ध झाला आहे, तर ज्ञानेंद्र स्तब्ध आहे.. बुवांचे डोळे अजून मिटलेलेच आहेत.. तशाच भावावस्थेत ते बोलू लागतात..\nबुवा – हे सद्गुरो तुझ्या अखंड स्मरणाचं दान मला दे.. ते लाभलं की तुझी आवड या तुच्छ जिवाच्या अंत:करणात उत्पन्न होईल.. मग तुझ्या गुणगानात मी रमू लागेन.. जन्माला येऊन खरं आत्मधन जोडू लागेन.. मला भौतिकाची धन संपदा नको.. ती मुक्तीही नको.. उलट तुझ्यापासून क्षणमात्रही विभक्त न होणाऱ्या भक्तांची संगत मला दे.. असा संतसंग लाभणार असेल तर खुशाल मला गर्भवास घडू दे.. अनंत जन्मं मृतवत् जगण्यात सरले, आता खरंखुरं चैतन्यमयतेनं जगता येत असेल तर अनंत जन्म जगायला मी आनंदानं तयार आहे..\nआदिवासींच्या आरोग्य तपासण्या अखेर संपल्या आणि नर्मदेच्या तीराचं नयनरम्य दृश्य पहात डॉक्टर नरेंद्र राहुटीकडे परतू लागले.. त्या तृप्त शांततेनं ते सुखावले होते.. राहुटीत आले तेव्हा शहरातून आलेल्या आपल्या सेवकाला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.. ‘‘काय सहदेव अचानक कसा आलास’’ सहदेव अदबीनं म्हणाला, ‘‘मॅडमना काही गोष्टी पाठवायच्या होत्या.. त्या या बॅगेत आहेत.. आणि हो, सर तुम्हाला कुरिअरनं काही पत्रं आल्येत, तीही आणल्येत..’’ पत्रं डॉक्टरसाहेबांना थोडं आश्चर्यच वाटलं.. मेलच्या जमान्यात पत्रं डॉक्टरसाहेबांना थोडं आश्चर्यच वाटलं.. मेलच्या जमान्यात पत्रं सहदेव ती पत्रं ठेवून गेला.. डॉक्टरसाहेबांनी पहिलं पत्र उचललं.. आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुखदाश्चर्याचे भाव पसरले.. मथुरेच्या प्रवासात भेटलेल्या मित्रांची ही अक्षरभेट होती\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच ��ोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mithali-raj-from-bharatnatyam-dancer-to-cricket-icon/", "date_download": "2019-01-16T10:08:45Z", "digest": "sha1:XJPLLJWPG3DZ66CYLWMKBWML2NKRSDPL", "length": 9602, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मिताली राज- भरतनाट्यम नृत्यांगना ते सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू", "raw_content": "\nमिताली राज- भरतनाट्यम नृत्यांगना ते सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू\nमिताली राज- भरतनाट्यम नृत्यांगना ते सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू\nमिताली राजने बुधवारी महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की मितालीला लहानपणी क्रिकेट खेळण्यास काडीमात्र रस नव्हता तुम्हाला ते खरे वाटेल का परंतु हे खरे आहे. सध्या भारतीय महिला संघाची कर्णधार असलेली मिताली राज लहानपणी भरतनाट्य करण्यात रमायची. एवढेच नाही तर तिने लहानपणी याचे शिक्षणही घेतले आहे.\nवयाच्या १०व्या वर्षापासून मितालीने क्रिकेट खेळणे चालू केले, ज्योती प्रसाद ज्या की स्वतः एक महिला क्रिकेटपटू होत्या त्यांनी मितालीमधील क्रिकेट खेळण्याची प्रतिभा ओळखली आणि भारताला आणखीन एक क्रिकेटमधील रत्न मिळाले.\nमितालीला लहानपणी एक नृत्यांगना होण्याची इच्छा होती, पण नशिबाच्या मर्जीत काही औरच होते. मितालीच्या वडिलांनी तिला सेंट जॉन्स कोचिंग कॅम्पस जे की सिकंदराबादमध्ये होत तेथे भरती केले. तेव्हा मिताली फक्त १० वर्षाची होती.\nमितालीचे वडील, दोराय राज म्हणाले, ” ती लहानपणी खूप उशिरापर्यंत झोपायची, ती सकाळी लवकर उठावी म्हणून मी तिला क्रिकेट कॅम्पला घेऊन जायचो जेथे माझा मुलगा पण शिकत होता. माझी मैत्रीण ज्योती प्रसादने मितालीमधील प्रतिभा ओळखली. काही महिन्यांनंतर तिने मला मितालीच्या क्रिकेटवर जास्त भर देण्यास सांगितले. मग तिथून मितालीच क्रिकेट चालू झालं.”\n” सेंट जॉन्स कोचिंग कॅम्प हा फक्त मुलांसाठी असल्यामुळे मितालीला तो सोडावा लागला. ज्योती प्रसाद यांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला केएस शाळेतील संपत कुमार यांच्याकडे घेऊन गेलो. संपत सर खूप शिस्त प्रिय होते. जवळ जवळ एका वर्षानंतर सरांनी मला बोलवले आणि सांगितले की मिताली भारताकडून तर क्रिकेट खळेलच पण ती सर्व विक्रमे ही मोडेल. मला तेव्हा त्यांच्या बोलण्यावर एवढा विश्वास बसला नाही पण नंतर मला कळाले की मितालीमध्ये किती प्रतिभा आहे. ” असे ते म्हणाले.\nआज या प्रतिभावान खेळाडूच्या नावावर महिला क्रिकेटमध्ये १८३ सामन्यांत ३०२८ धावा असून तिची सरासरी आहे ५१.५२. यात तिच्या ४९ अर्धशतकांचा आणि ५ शतकांचा समावेश आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला ���ागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-113040100013_1.htm", "date_download": "2019-01-16T10:42:33Z", "digest": "sha1:4KNXY757S5VOXC4G22VPDKW767IK6R3J", "length": 10872, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Agrowon, Agriculture, Drought, Funds, Asha Bhosale, Mangeshkar | पुरस्काराची रक्कम दुष्काळनिधीला देणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपुरस्काराची रक्कम दुष्काळनिधीला देणार\nआजवर मला अनेक पुरस्कार मिळालेत, मात्र आजचा पुरस्कार माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण हा पुरस्कार लतादीदी यांच्या हस्ते मिळत आहे, अशी भावना सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली. तसेच पुरस्काराची रक्कम दुष्काळग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले.\nपार्ले-टिळक विद्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. \"हृदयेश आर्टस' या संस्थेच्यावतीने हा \"हृदयनाथ मंगेशकर' पुरस्कार देण्यात आला. रुपये एक लाख रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आशाताई म्हणाल्या की, आम्हा मंगेशकर कुटुंबीयांबद्दल नेहमीच उलट-सुलट चर्चा केल्या गेल्यात. मात्र, हाताची पाचही बोटे फार काळ वेगळी राहू शकत नाहीत. लतादीदींनीही आशा भोसले यांचे कौतुक केले.\nदीदी म्हणाल्या की, आशाताईंनी अतिशय बिकट परिस्थितीत यश साध्य केले आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत कोणाही भावंडाची मदत न घेता यश संपादन केले आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण मंगेशकर भावंडे आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हेही उपस्थित होते.\nदुष्काळग्रस्तांसाठी मदत थेट बॅंकेत\nऋत्किवचा होळी न खेळण्याचा निश्चय\nकेंद्र शासनाच्या योजनांचा पैसा दुष्काळी भागात खर्च करा- शिंदे\nपंढरपूर देवस्थानचे दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी\nयावर अधिक वाचा :\nपुरस्काराची रक्कम दुष्काळनिधीला देणार\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनाव���ण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nआता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ...\nआर्थिकदृट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T09:38:59Z", "digest": "sha1:2IVWHQ46RQADY4O34QM5YQQY56WZYGQI", "length": 7778, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अण्णापुरातील अंजनबाबा पाणपोई भागवतेय वाटाड्यांची तहान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअण्णापुरातील अंजनबाबा पाणपोई भागवतेय वाटाड्यांची तहान\nअण्णापूर- शिरुर-भीमाशंकर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांची अंजनबाबा पाणपोईच्या माध्यमातून तहान भागवत आहे. अण्णापूर (ता.शिरूर) येथील झंजाडवस्तीच्या तरुणांनी एकत्र येऊन अंजनबाबा प्रतिष्ठानची स्थापना केली. या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहेत. गेल्या सहा वर्षापूर्वी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष झंजाड यांच्या संकल्पनेतून अंजनबाबा पाणपोईची उभारणी केली. यासाठी अंजनबाबा प्रतिष्ठानचे शिलेदार स्व.संदीप झंजाड यांचे विशेष सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे रोहीदास झंजाड, मोहन झंजाड, हरिष झंजाड, मछिंद्र झंजाड, शरनू भंडारी, गणेश झंजाड, सागर झंजाड, भाऊ झंजाड, शंकर झंजाड, सुभाष झंजाड, भाऊ दसगुडे, केशव शिंदे या सर्वांची बहमोल साथ त्यांना मिळाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-16T10:36:56Z", "digest": "sha1:GQY3LNOQ2XAR3YCHNVA2OKJ2ICINDCWK", "length": 8259, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे -टॅक्‍सी कंपनीची फसवणूक; दोघांना पोलीस कोठडी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे -टॅक्‍सी कंपनीची फसवणूक; दोघांना पोलीस कोठडी\nपुणे – बनावट पावती देऊन ग्राहकांकडून घेतलेले पैसे कंपनीला न देता 25 लाखांचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी ओला कंपनीच्या सोर्सिंग एक्‍झीक्‍युटिव्हसह एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असताना 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nब्रिजेश हरिभाऊ वाघालगावे (24, रा. धनकवडी), अमोल सोनबा पिलानी (31, रा. पिंपरी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. तर कुशांक विवेक उपाध्याय (29, रा. वडगावशेरी), रेणुका कुलकर्णी (रा. कात्र���) आणि रामदास चितळकर (रा.नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीन किसन गागरे (33, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे 2017 ते 20 डिसेंबर 2017 या कालावधीत घडला. अमोल पिलानी, रेणुका कुलकर्णी, रामदास चितळकर, कुशांक उपाध्याय आणि ब्रिजेश वागलावे यांनी आपापसात संगणमत करून ग्राहकांकडून पैसे घेत त्यांना बनावट पावती दिली. तसेच ग्राहकांकडून आलेले पैसे ओला कंपनीमध्ये न भरता कंपनीची 25 लाख रुपयांची फसवणूक केली, असे गागरे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, गुन्ह्यातील रक्‍कम जप्त करण्यासाठी, तसेच इतर आरोपींचा शोध घेऊन बनावट पावत्यांवर सह्या कोणी केल्या याचा शोध घेणे आहे. तसेच, आरोपींना इतर कोणी मदत केली आहे का याचा शोध घेणे आहे. तसेच, आरोपींना इतर कोणी मदत केली आहे का याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/india-lost-only-2-tests-between-january-2015-and-december-2017-and-now-have-lost-2-tests-in-2-weeks-in-2018/", "date_download": "2019-01-16T10:08:35Z", "digest": "sha1:WG5GF5FTN576HNC5JOCIV3USCUZKEZ5J", "length": 6342, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१७ दिवसांत भारतीय संघ २ सामने पराभूत; गेल्या ३ वर्षांत केवळ २ पराभव", "raw_content": "\n१७ दिवसांत भारतीय संघ २ सामने पराभूत; गेल्या ३ वर्षांत केवळ २ पराभव\n१७ दिवसांत भारतीय संघ २ सामने पराभूत; गेल्या ३ वर्षांत केवळ २ पराभव\n भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत २-० असा पराभव स्वीकारला आहे. या मालिकेतील १ सामना अजूनही बाकी आहे.\nभारतीय संघ १ जानेवारी २०१५ पासून ३१ डिसेंबर २०१��� पर्यंत ३२ कसोटी सामने खेळला असून त्यात केवळ २ सामन्यात संघ पराभूत झाला होता. परंतु १ जानेवारी २०१८ पासून केवळ १७ दिवसांत संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.\nगेल्या ३ वर्षांत भारतीय संघाने कधीही कसोटी मालिका गमावली नव्हती. परंतु मालिकेतील पहिले दोन सामने पराभूत होऊन भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/2017-top-five-bowlers-of-india/", "date_download": "2019-01-16T10:06:44Z", "digest": "sha1:4YU6NKGYX4PDF6R7KOF3YYHWNB56FW2P", "length": 14984, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे आहेत भारताचे यावर्षीचे टॉप ५ गोलंदाज !", "raw_content": "\nहे आहेत भारताचे यावर्षीचे टॉप ५ गोलंदाज \nहे आहेत भारताचे यावर्षीचे टॉप ५ गोलंदाज \nभारतीय संघाने २०१७ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः भारतीय गोलंदाजांनी अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.\nभारतीय संघ २०१७ मध्ये एकूण ५३ सामने खेळला. त्यात संघाला ३७ सामन्यात विजय तर १२ सामन्यात भारताला पराभव मिळाला. तसेच ३ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश मिळाले आहे; आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही.\nयावर्षी सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये भारताचे आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन गोलंदाज आहेत. तसेच यावर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून ५० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन, जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे तीन भारतीय गोलंदाज आहेत.\nभारताकडून चमकदार कामगिरी करणारे हे टॉप ५ गोलंदाज :\n१. आर अश्विन: भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन यावर्षी २१ सामने खेळला. यात त्याने ३० डावात गोलंदाजी करताना ३१.४६ च्या सरासरीने ६४ बळी घेतले आहेत. तसेच त्याने यावर्षी ६६३ षटके टाकली आहेत. त्यात त्याने १२० षटके निर्धाव टाकली आहेत. याबरोबरच त्याने ६४ बळी घेताना २०१४ धावा दिल्या आहेत.\nअश्विन यावर्षी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे.\nअश्विनने यावर्षी २ वेळा ५ पेक्षा जास्त बळी घेण्याचीही कामगिरी केली आहे. यावर्षी त्याला मर्यादित षटकांच्या अनेक सामन्यांसाठी संघाच्या बाहेर ठेवण्यात आल्यामुळे तो यावर्षी कसोटी क्रिकेट जास्त खेळला. भारतीय संघ यावर्षी ११ कसोटी सामने खेळला या ११ पैकी ११ कसोटीत अश्विन खेळला आहे. त्याने यावर्षी कसोटीत ५६ बळी मिळवत कसोटी कारकिर्दीत ३०० बळी घेण्याचा टप्पा पार केला आहे.\n२. रवींद्र जडेजा: यावर्षी जडेजानेही चांगली कामगिरी करताना २०१७ च्या सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत सहावे स्थान मिळवले आहे. तो यावर्षी २१ सामन्यात खेळला आहे. यात त्याने ३१ डावात गोलंदाजी करताना २८.५० च्या सरासरीने ६२ बळी घेतले आहेत.तसेच त्याने यावर्षी ६०४ षटके गोलंदाजी करताना १७६७ धावा दिल्या आहेत.\nजडेजाने यावर्षी तब्बल १३१ षटके निर्धाव टाकली आहेत. ���ाबरोबरच ३ वेळा एका डावात ५ बळी बाद केले आहेत. अश्विन प्रमाणेच यावर्षी जडेजालाही मर्यादित षटकांच्या बऱ्याच सामन्यांसाठी संधी मिळाली नाही. जडेजाही यावर्षीचे सर्व ११ पैकी ११ कसोटी सामने खेळला आहे.\nयाबरोबरच अश्विन आणि जडेजाने मार्च महिन्यात आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत विभागून अव्वल स्थान मिळवले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन फिरकी गोलंदाजांनी एकाचवेळी अव्वल स्थानावर येण्याची ती पहिलीच वेळ होती.\n३. जसप्रीत बुमराह: यावर्षी भारतीय जलदगती गोलंदाज बुमराह ३४ सामन्यात खेळला आहे. यात त्याने गोलंदाजी करताना २४.७८ च्या सरासरीने १२६४ धावा देऊन ५१ बळी मिळवले आहेत. यात त्याने १३ षटके निर्धाव टाकली आहेत.\nबुमराहाचे अजून कसोटी पदार्पण झाले नसल्याने तो सध्या भारताकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळतो. पण त्याने यावर्षी केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय कसोटी संघात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी प्रथमच स्थान मिळवले आहे.\n४. उमेश यादव: भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादवने यावर्षी चांगली कामगिरी करताना १९ सामन्यात २८.१५ च्या सरासरीने १२९५ धावा देत ४६ बळी मिळवले आहेत. त्याने यावर्षी एकूण ३४० षटके टाकली आहेत. त्यात त्याने ४९ षटके निर्धाव टाकली आहेत.\nउमेशने यावर्षी भारताकडून १० कसोटी आणि ९ वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २० डावात गोलंदाजी करताना ३१ बळी घेतले आहेत आणि वनडेत १५ बळी मिळवले आहेत. यावर्षी भारताकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये उमेश चौथ्या स्थानी आहे.\n५. युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार: यावर्षी भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चहल आणि भुवनेश्वर हे दोन्ही गोलंदाज पाचव्या क्रमांकावर आहेत. दोघांनीही यावर्षी प्रत्येकी ४४ बळी मिळवले आहेत.\nचहलने यावर्षी २५ सामने खेळले आहेत. यात २४ डावात गोलंदाजी करताना २१.०२ च्या सरासरीने ४४ बळी मिळवले आहेत. त्याने यावर्षी १६२ शतके गोलंदाजी करताना ९२५ धावा केल्या आहेत.\nयाबरोबरच चहल यावर्षीचा टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे त्याने ११ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. चहलचे अजून कसोटी पदार्पण झालेले नाही.\nचहलबरोबरच भुवनेश्वरनेही यावर्षी चांगली कामगिरी करताना ३४ सामन्���ांमध्ये ३६ डावात ३०. ६८ च्या सरासरीने ४४ बळी घेतले आहेत. त्याने यावर्षी एकूण २९८ षटके गोलंदाजी केली आणि १३५० धावा दिल्या आहेत.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.roodergroup.com/mr/foldablae-electric-bicycle-e-bike-r809h-with-aluminium-alloy-frame-12inch.html", "date_download": "2019-01-16T10:58:10Z", "digest": "sha1:FKPBSPIR5NHU7QVONJHGE7YAVEOBVGA4", "length": 10056, "nlines": 237, "source_domain": "www.roodergroup.com", "title": "अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण फ्रेम 12inch विजेचे सायकल ई-दुचाकी r809h foldablae - चीन शेंझेन Rooder तंत्रज्ञान", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलपविलेले बॅटरी 16 इंच 250W 36v विद्युत दुचाकी मी ...\nविद्युत स्कूटर Rooder शहर क citycoco EEC मान्यता ...\nमोठा चाक चरबी टायर सह हर्ले अल स्कूटर दूर r804d ...\nदोन चाक hoverboard पुरवठादार निर्माता कारखाना ई ...\nघाऊक उच्च दर्जाचे Rooder 2 चाक विद्युत शक्ती ...\nRooder कार्बन फायबर विद्युत स्कूटर हलके की ...\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण फ्रेम 12inch विजेचे सायकल ई-दुचाकी r809h foldablae\nउत्कृष्ट आऊटडोअर अॅक्टिव्हिटी ई-बाईक - मैदानी क्रियाकलाप डिझाईन, शहरी पकडलेला साठी prefect, तसेच निवडले उच्च दर्जाचा अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण मदत तुम्हाला आंतर मजा आनंद घ्या.\nइको-फ्रेंडली ई-बाईक - 100% इलेक्ट्रिक आणि उत्सर्जन मुक्त, पर्यावरण संरक्षण, वजनाने हलक्या, संचयित आणि वाहून खूप सोपे\nunisex डिझाईन ई-बाईक - 2 रंग (ब्लॅक / व्हाईट), उपलब्ध संक्षिप्त आणि स्त्री, पुरुष खटला शोधत थंड आणि किशोरवयीन मुले, थकबाकी कामगिरी (फ्रंट, मागे विद्युत वाहन डिस्क ब्रेक) आपण गती आणि घराबाहेर आनंद आनंद घेण्यात मदत करते.\nयुनिक कार्यरत मोड - ई-दुचाकी आणि सहाय्यक सायकल. आपण pedaling न लांब प्रवास वेळ आनंद ई-दुचाकी निवडू शकता, आणि आपण PAS मोड आपल्या स्वत: च्या प्रयत्न शक्ती वाढवणे निवडू शकता. कोणत्याही मोड त्यातील आपल्या आनंद घ्या. 36V 6.6AH अल्कली धातुतत्व बॅटरी 23-30km स्वार श्रेणी 25 किमी / ताशी करीता समर्थन पुरवतो. आणि तो शुल्क सहज (3 तास).\nMin.Order नग: 10 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपोर्ट: शेंझेन / हाँगकाँग\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने / एल / सी, PAYPAL, डी / अ, ड / पी\nकिंमत: यूएस $ 288,00\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nfoldablae विद्युत सायकल ई-दुचाकी r809h Rooder ई-दुचाकी कारखाना अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण फ्रेम 12inch सह\nफ्रेम साहित्य: अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण\nकमाल वेग: 25 किमी / ताशी\nमायलेज (शुद्ध विद्युत): 25 किमी\nजास्तीत जास्त लोड करीत आहे: 150kg\nकमाल गिर्यारोहण: 12 °\nकार्य: विद्युत आणि अग्रहक्क\nब्रेक: दुहेरी डिस्क ब्रेक\nआसन उशी: सुस्थीत केले जाऊ शकते\nरंग: काळा / पांढरा\nमागील: 48v800w मोटर आणि अल्कली धातुतत्व बॅटरी सह मिनी citycoco विद्युत स्कूटर Rooder r804n\nपुढील: 10 \"हवाई भरलेला टायर्स असलेल्या फोल्डिंग इलेक्ट्रिक स्कूटर Rooder r803l 40 किमी श्रेणी पर्यंत 45kmh\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\n* आव्हान: कृपया निवडा की\n2018 युरोपियन गरम विक्री ई-दुचाकी विद्युत bicyc ...\nआमचे वृत्तपत्र सामील व्हा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n5 इमारत एक NTB उच्च गुप्त पोलिस पार्�� Guanlan 518110 शेंझेन चीन.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/the-trainees-doctor-strike-closed-yesterday-293288.html", "date_download": "2019-01-16T09:53:43Z", "digest": "sha1:5SAYSHBDMBMRQLS2DERZYN2ZKCA52T7O", "length": 13651, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे, 2 महिन्यात होणार वेतनवाढ", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे ��ास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nअखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे, 2 महिन्यात होणार वेतनवाढ\nमुंबई, 20 जून : राज्यभर सुरू असलेला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप शेवटी मागे घेण्यात आला आहे. राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 2700 प्रशिक्षणार्थी डॉक्टर वेतनवाढीसाठी 13 जूनपासून बेमुदत संपावर होते. दरम्यान काल संध्याकाळी सर्व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.\nमोदी सरकारच्या काळात सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनात २०० पटींनी वाढ\nयावेळी त्यांनी डॉक्टरांनी केलेल्या मागण्या 2 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वाढीव वेतने हे येत्या 2 महिन्यात देण्याचंही कबुल करण्यात आलं. तसेच संपात सहभागी असणाऱ्या डॉक्टरांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.\nगेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संपामुळे रुग्णांचे मोठे हाल होत होते. पण हा संप मागे घेतल्यामुळे आरोग्यसेवा आता पुन्हा सुरळीत होईल. पण 2 दोन महिन्याच्या आत आता सरकार यांच्या वेतवाढीवर काय निर्णय घेणार ते बघणं महत्त्वाचं आहे.\n, अमर होण्यासाठी पोटच्या गोळ्यासह 'त्या'ने पाच जणांना संपवलं\nमुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने घेतला दोघांचा जीव\nउंदीरमामा भडकले, एटीएममधील 12 लाख कुरतडले\n 'गुगल' सांगणार आता पेशंटच्या मृत्यूची तारिख\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/05/blog-post_13.html", "date_download": "2019-01-16T09:41:47Z", "digest": "sha1:7WXXFKTZUCPUIT67FF3EWLACXAHQEFFN", "length": 18582, "nlines": 212, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): व्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड", "raw_content": "\nव्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड\nखेड्यापाड्यापासुन ते शहरांतील छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांचे एकच ध्येय असते व ते म्हणजे आहे त्या व्यवसायाच्या आकारापेक्षा अजुन मोठा आकार व्हावा. व्यवसायाची एक शाखा असली तर तिच्या अनेक शाखा व्हाव्यात. थोडक्यात व्यवसायाचा विस्तार व्हावा. त्यबरोबरच व्यवसायात नुसते प्रतिष्ठेचे नव्हे तर उच्च दर्जाचे आर्थिक स्थान निर्माण करावे. अशी शिस्तबद्ध प्रगती साधणारे अनेक व्यावसायिक आपल्याला दिसतात. त्यासाठी त्यांना कराव्या लागणा-या संघर्षाच्या कथाही आपल्याला माहित असतात. किंबहुना त्या कथा प्रेरकच असतात हे जरी खरे असले तरी त्याच वेळीस अपयशाच्या खाईत कोसळलेले किंवा आहे त्या मर्यादेतच व्यवसाय करत राहिलेले जास्त असतात हे मात्र आपण लक्षात घेत नाही.\nकोणत्याही व्यवसायाचा पाया असतो आणि ते म्हणजे भांडवल. भांडवलाबरोबरच आवश्यक असते ते म्हणजे आर्थिक नियोजन. व्यवसायात तेजी-मंदीची चक्रे सातत्याने येत असतात. तेजीच्या कालात नीट आर्थिक नियोजन न केल्याने अनेक व्यवसाय मंदीच्या काळात गडगडलेले आपल्याला दिसतात. किमान टिकुन राहण्यासाठी तरी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. याच बरोबर कधी कधी अचानक बदलणा-या सरकारी धोरणांचा, एकुण मागणीच्या बदलणा-या कलांचाही व्यवसायावर भलाबुरा परिणाम होत असतो. या सर्व स्थिती��वर मात करायची असेल तर शिस्तबद्ध अर्थिक नियोजन लागते आणि ते आपण म्युच्युअल फंडांद्वारे साधु शकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nलघु व मध्यम व्यावसायिकांनी त्यासाठी सुरुवातेपासुन घ्यायची काळजी म्हणजे भविष्याचे आर्थिक नियोजनही अशा रितीने करावे की ज्या योगे विपरित परिस्थितीत त्याला नुसता तग धरुन नव्हे तर बळकटीने उभे राहता येईल. याशिवाय व्यवसाय वृद्धीच्या, विस्ताराच्या नव्या संधी समोर आल्या तर त्या पकडता येतील अशी अतिरिक्त आर्थिक भांडवलाची निर्मिती करुन ठेवणे. अर्थात यासाठी योजनाबद्ध गुंतवणुक करणे आवश्यक असते. म्युच्युअल फंड यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. कसा ते समजावुन घेणे गरजेचे आहे.\nसमजा तुमच्या व्यवसायात सध्या तेजी आहे. या काळात नफ्यातील ठरावीक भाग तुम्ही नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवत जाऊ शकता. यासाठी सिप (Systematic Investment Plan) ही योजना जास्त योग्य व फायदेशीर ठरु शकते. आपली गरज पाहुन योग्य वाटना-या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला शक्य असेल त्या नियमिततेने गुंतवणूक करता येते. यात करबचत होतील अशा प्रकारचेही काही म्युच्युअल फंड असतात. त्यांचाही योग्य उपयोग आपण आपल्या कर सल्लागाराच्या मदतीने आपण करुन घेऊ शकता.\nम्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणूक आपल्याला संपत्तीचा म्हनजेच भावी प्रगतीसाठी भांडवलाचा एक स्त्रोत निर्माण करायला मदत करु शकते. त्यामुळे तुम्ही व्यवसायाच्या विस्तारासाठी या भांडवलाचा उपयोग करुन आहे त्या व्यवसायात भरारी घेऊ शकता. एखादी नवी व्यावसायिक संधी चालुन आली तर तुम्ही बेसिक भांडवल म्हणून या गुंतवणुकीचा उपयोग करु शकता. मंदीच्या स्थितीतही तग धरण्यासाठी या भांडवलाचा उपयोग होऊ शकतो. म्युच्युअल फंडाचा रोकड तरलता हा सर्वात महत्वाचा वैशिष्ट्यपुर्ण भाग असल्याने अन्य गुंतवणुकी विकुन पैसा उभा करण्यासाठी ज्या अडचणी येतात तशी अडचण येथे येत नाही. म्युच्युअल फंड आपल्याला रोख तरलता (Liquidity) उपलब्ध करुन देतात त्यामुळे आवश्यक वाटेल तेंव्हा पैसे उभे करु शकता.\nम्हणजेच एका अर्थाने म्युच्युअल फंडांतील तुमची गुंतवणूक ही तुमच्या भविष्यकालीन योजनांचे भांडवल ठरु शकते. यामुळे तुमच्या आर्थिक जीवनालाही एक शिस्त लागते. व्यवसाय वृद्धी करत, त्याचा विस्तार करत एक समर्थ व्यावसायिक बनण्यासाठी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक तुम्हाला एक आधार बनु शकते. त्यासाठी योग्य फंडांची निवड करुन नियमित गुंतवणुकीची सवय तेवढी लावायला हवी. तुम्ही किमान पाचशे रुपयांपासुन गुंतवणुक सुरु करु शकता. त्यामुळे किमान रक्कम किती हीही अडचण तुम्हाला रहात नाही. मोठे व्यावसायिक स्वप्न स्वत:च निर्माण केलेल्या संपत्तीतुन तुम्हाला साकार करता येऊ शकते व त्यासाठी स्मार्ट व्यावसायिक बनणे आवश्यक आहे.\nअधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या\n(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nमोझांबिकच्या डाळी अन् पाकची साखर\nव्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड\nभारतात मानसिक अनारोग्याची साथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/chitra_charitra/?cterm=4738", "date_download": "2019-01-16T10:23:33Z", "digest": "sha1:BYTEED4XT2ZQ7THQJ6NMNNILSSNB37RU", "length": 7923, "nlines": 148, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "चित्र-चरित्र - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\n१२ सप्टेंबर १९७२ --- ७ जुलै २०११\nमराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही दर्जेदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून रसिका जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला. रसिका जोशी यांच्या ‘नागमंडल’, ‘व्हाईट लिली आणि नाइट रायडर’ यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. ‘प्रपंच’ या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत ‘खबरदार’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘नाना मामा’, ‘अगं बाई अरेच्चा’अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या. ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटाचे कथा आणि संवाद लेखन त्यांनी केले होते. ‘गायब’, ‘वास्तुशास्त्र’, ‘भूत अंकल’, ‘भुलभुलय्या’, ‘मालामाल वीकली’, ‘जॉनी गद्दार’, ‘बिल्लू बार्बर’, ‘खलबली’, ‘डरना जरूरी है’, ‘एक हसीना थी’, ‘सरकार’ या हिंदी भाषेतील चित्रपटातूनही त्यांनी अभिनय केला.\nआचार्य प्र. के. अत्रे\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/event-news-marathi/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6-108080100026_1.htm", "date_download": "2019-01-16T09:53:19Z", "digest": "sha1:ESQJ6O7JBEDXSD5UXIPVJECBBJ7EUE5U", "length": 11711, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "औरंगाबादमध्ये वेबदुनियाला तुडूंब प्रतिसाद | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nऔरंगाबादमध्ये वेबदुनियाला तुडूंब प्रतिसाद\nवेबदुनियाची प्रचार मोहिम औरंगाबाद शहरात धडाक्यात सुरू असून गुरूवारी (ता.३१) विविध शाळा व महाविद्यालयांत प्रचार करण्यात आला.\nसकाळी संत मीरा शाळा तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये वेबदुनियाची माहिती देण्यात आली. प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना वेबदुनियाची अनोखी दुनिया दाखविण्यात आली. मातृभाषेतील या दुनियेला पाहून विद्यार्थीही हरखून गेले होते.\nवेबदुनियात असलेले विविध विभाग यांची माहिती देण्याबरोबरच विविध सेवांची ओळखही विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. मराठीत ई-मेल करण्याची सुविधा विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही आवडली. अनेक विद्यार्थ्यांनी उत्सुकतेपोटी प्रश्न विचारले. त्यांचे शंकानिरसन करण्यात आले. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांना वेबदुनियाच्या कॅप्स देण्यात आल्या.\nदुपार सत्रात छत्रपती महाविद्यालयात वेबदुनियाची प्रचार मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेला तुडूंब प्रतिसाद मिळाला. प्रोजेक्टरद्वारे साकारलेली वेबदुनिया पहायला हॉलही कमी पडला. अखेर विद्यार्थी व शिक्षकांच्या आग्रहापोटी आणखी एक सत्र घेण्यात आले. या दो्न्ही सत्रात विद्यार्थ्यांनी अतिशय कुतूहलपूर्वक वेबदुनियाची माहिती घेतली. प्रश्न विचारून त्याची उत्तरेही मिळवली.\nशाळा महाविद्यालयांनंतर संध्याकाळी उस्मानपुरा, औरंगपुरा व सिडको भागात प्रचार मोहिम राबविण्यात आली. येथे लॅपटॉपद्वारे नागरिक तसेच उत्सुकतेने येणार्‍या तरूणाईला माहिती देण्यात आली.\nमहाराष्ट्र अध्ययन मंदिर-सुवर्णमहोत्सवाक़डे वाटचाल\nजवाहर हायस्कूल व गुरूकुल आनंद शाळा\nमहाराष्ट्र अध्ययन मंदिरात साकारली 'वेबदुनिया'\nयावर अधिक वाचा :\nऔरंगाबादमध्ये वेबदुनियाला तुडूंब प्रतिसाद\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्��े आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nनवी मुंबई विमानतळावरून सेवा २०२० पर्यत सुरु होणार\nयेत्या 2020 च्या मध्यापर्यंत नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे, अशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%94%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%98/", "date_download": "2019-01-16T09:39:42Z", "digest": "sha1:AJWU2DKMTS5LNKGUMNYGGDTTCK4HG44W", "length": 7440, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "औंधमधील केबल लाईनचे काम घाईगडबडीत उरकले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nऔंधमधील केबल लाईनचे काम घाईगडबडीत उरकले\nऔंध- औंध गाव येथील राजीव गांधी पुलाच्या पदपथालगत केबल लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. केबल लाईन टाकली. पण ती योग्य प्रकारे न झाकताच तेथे आसपास मातीही पडलेली आहे. पुलाजवळील पदपथ अरूंद असल्याने पादचाऱ्यांना येथून ये- जा करताना अडचण होत आहे. त्यातच येथे असलेला दिशादर्शक फलक पदपथावरच असल्याने येथून जाणाऱ्या नागरिकांच्या डोक्‍याला लागून दुखापत होत आहे. पदपथ योग्य प्रकारे दुरूस्त करावा व दिशादर्शक फलक हटवावा व तो योग्य ठिकाणी उंचीवर लावावा, अशी नागरिकांनी मागणी केलेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nखासगी सैनिकी शाळांच्या नियमावलीसाठी समिती\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळेना पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T10:31:26Z", "digest": "sha1:LXJJAMC5Q74IIJ2GX6OCSCQ2NMZISHGU", "length": 11116, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "व्हाईट लेबल एटीएम आणि बँका यांच्यामधील भागीदारीची व्याख्या बदलेल – संजीव पटेल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nव्हाईट लेबल एटीएम आणि बँका यांच्यामधील भागीदारीची व्याख्या बदलेल – संजीव पटेल\nकोल्हापूर – बँका आणि अन्य आर्थिक सेवा संस्थांच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी, लोकांना त्यांच्या जवळपास असणारे एटीएम हे नेहमीच एक मुख्य ठिकाण ठरत आहे. 8500 एटीएम केंद्रे आणि एटीएम नेटवर्क व्यवस्थापन करण्यासाठी कार्यरत असणारे तज्ञ अशा व्यापक एटीएम नेटवर्कना बळकटी देऊन को-ऑपेरेटिव्ह बँकांचे स्वरूपच पालटणारे एटीएम देऊन आम्ही आनंदित आहोत. नेटवर्क व्यवस्थापनाचे आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या मार्गांनी व्यवस्थापन करू इच्छिणाऱ्या को-ऑपेरेटिव्ह बँकांसाठी आमचे डब्ल्यूएलए सोल्युशन उपयोगी आहे.\nएटीएम व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 1/3 पेक्षा कमी खर्चात आणि शून्य कॅपेक्स किंमतीत बँकांना हव्या असलेल्या उच्च क्षमतेच्या भौगौलिक क्षेत्रात त्वरित त्यांची एटीएम उर्फ ब्रँड ठसा कार्यान्वयित करता येऊ शकत असल्याने हे सोल्युशन हा एक हमखास यशस्वी मार्ग आहे. को-ऑपेरेटिव्ह बँकाना त्यांचा मूळ खर्च आणि ऑपरेशनल फायदे या सोल्युशनमुळे प्राप्त करता येऊ शकणार असल्याने; नेटवर्क विस्ताराचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. या मॉडेलमुळे भारतातील व्हाईट लेबल एटीएम आणि बँका यांच्यामधील भागीदारीची व्याख्या बदलेल आणि याबाबत आम्ही अतिशय सकारत्मक आहोत. असं प्रतिपादन टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव पटेल यांनी केलंय.\nटाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड , इंडीकॅश ब्रँडनेम अंतर्गत भारतातील पहिले आणि सर्वात मोठे व्हाईट लेबल एटीएम नेटवर्क असून त्यांनी आज को-ऑपेरेटिव्ह बँकांसाठी परिवर्तनशील अशा डब्ल्यूएलए सोल्युशन्सची आज घोषणा केली. या अद्वितीय सोल्युशन्समुळे देशात को-ऑपेरेटिव्ह बँकांची एटीएम स्थापना पद्धत नव्याने रचली जाईल. ही नवीन सोल्युशन्स बँकांना वाजवी दरात झटपट एटीएम नेटवर्क विस्तारण्याची संधी देईल. को-ब्रॅन्डींग अरेंजमेंटच्या सहाय्यने सध्याच्या 8500 इंडीकॅश नेटवर्कला चालना मिळणार असल्याचंही ते म्हणाले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\n४८ जागाही लढण्याची तयारी\nआतापर्यंत असे अनेक आलेत आणि मी त्यांना नीट केले- रावसाहेब दानवे\nकितीही आघाड्या झाल्या तरी सरकार भाजपचेच येणार \n‘यांचा’ दिवस कधी ढळणार नाही; विचारांचा मधुघट रिता होणार नाही – प्रा. एन.डी. पाटील\nकोल्हापूर , सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उग्र आंदोलन\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nकोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली- छगन भुजबळ\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात व���धीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathifilmdata.com/athitikatta/pratyek-jonarcha-cinema-banvayachay/", "date_download": "2019-01-16T11:12:39Z", "digest": "sha1:Q6LN43MMF42KE3YZR4MG7IVV4ORV5LBU", "length": 30209, "nlines": 145, "source_domain": "www.marathifilmdata.com", "title": "प्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय... - मराठी चित्रपट सूची", "raw_content": "१९३२ पासून आज पर्यंतच्या मराठी चित्रपटांची सूची\nमुखपृष्ठ » प्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\n‌प्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…\n‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘कॅनव्हास’ या दोन चित्रपटांनंतर शिवदर्शन साबळे आपला ‘लगी तो छगी’ हा चित्रपट घेऊन येत्या ८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.\n‘लगी तो छगी’मध्ये तुम्ही कोणता विषय हाताळला आहेत\n– या चित्रपटामध्ये दोन इनोसण्ट व्यक्तिरेखा आहेत. एक पुण्याचा असला तरी आता तो बर्‍यापैकी मुंबईकर झाला आहे. त्याला इथं येऊन आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यासाठी त्याची बरीच धडपड सुरू असते. दुसरा ‘लेट बॅक ऍटिट्यूड’चा-हताश व्यक्तिरेखेचा आहे. तो सरदार असतो. तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना असं या दोघांचं झालंय. हे दोघे एका ट्रॅपमध्ये अडकतात की ज्याच्याशी त्यांचा काडीमात्रही संबंध नसतो. पुढे काय घडतं, त्याची कहाणी म्हणजे हा चित्रपट आहे. हॉलिवुड तसेच काही हिंदी चित्रपटामध्ये अशाप्रकारचा विषय थोड्या फार प्रमाणात पाहायला मिळाला आहे. परंतु, मराठीत पहिल्यांदाच हा ‘जॉनर’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फिल्मच्या टेकिंग आणि ‘स्क्रीन प्ले’चा पॅटर्न खूप वेगळा आहे. या चित्रपटामध्ये एकाचवेळी कथानकाचे सहा-सात ट्रॅक्स सुरू असलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. प्रेक्षकांना आम्ही थोडा त्रास देणार आहे. कथानकात काय घडतंय यावर सतत त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे.\nया चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल काय सांगाल \n– या चित्रपटाचं कथानक लिहायला मी २००९ मध्ये सुरुवात केली. त्यावेळी माझा दुसरा एक चित्रपट सुरू होता. त्यामुळे थोडा काळ थांबलो. पुन्हा २०१० मध्ये लिहायला सुरुवात केली. त्यानंतरही पुन्हा थांबलो. २०११ पासून खर्‍या अर्थानं हा चित्रपट लिहायला सुरुवात केली. ‘लगी तो छगी’चं कथानक मी बर्‍याच निर्मात्यांना ऐकवलं होतं. परंतु, ती कुणाला पसंत पडत नव्हती. मात्र माझा चित्रपट कसा आहे ते मला चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळेच त्याच्या पाठीशी निर्माता म्हणून उभं राहण्याचा मी निर्णय घेतला. या चित्रपटाचं लेखन हे हिंदी चित्रपट म्हणून झालं होतं. साधारणतः दोनशेहून अधिक निर्मात्यांना मी ‘स्क्रीप्ट’चं ‘नरेशन’ केलं होतं. परंतु, या प्रकाराची मला सवय आहे. कारण माझ्या पहिल्या चित्रपटाचंही मी २६५ जणांना ‘नरेशन’ केलं होतं. त्यानंतर २६६व्या निर्मात्याला माझी गोष्ट आवडली होती. एवढ्या सगळ्या ‘नरेशन’मधून मला खूप काही शिकायला मिळालं. कोणत्या प्रसंगावेळी समोरच्याकडून कशी ‘रिऍक्शन’ येते हे कळलं. त्यावरून मी पुढील ‘नरेशन’मध्ये बदल करायचो. ‘लगी तो छगी’चेही मी जवळपास १५० ‘ड्राफ्ट्स’ लिहिलेत. या चित्रपटाच्या कथानकाला खूप वेग आहे. त्यासाठी आम्ही खूप तयारी केली. मुळात ही गोष्ट बराच काळ माझ्या डोक्यात होती. त्यामुळे, हा चित्रपट कसा करायचा आहे हे मला पक्कं ठाऊक होतं. आता तयारी फक्त कलावंत आणि तंत्रज्ञांची करावी लागणार होती. या चित्रपटाची पूर्वतयारी म्हणून मी एक शॉर्टफिल्मही केली. त्याचा निश्‍चितच आम्हाला उपयोग झाला. मूळ चित्रीकरणाचे दिवस ४६ होते. ते मी ३२ वर आणले. परंतु, एवढे दिवस वाचवताना खूप मेहनत करावी लागली.\n‘लगी तो छगी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होताना आणखीही काही कारणं होती का\n– माझे आधीचे दोन चित्रपट योग्यरीत्या प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे त्याच्या ‘बॉक्स ऑफिस’वरील व्यवसायाबद्दल मला नेमकं भाष्य नाही करता येणार. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केलेही असतील. परंतु, मला अपेक्षित असलेला परिणाम आला नाही. चित्रपटाच्या व्यवसायाबद्दल एक उत्तम उदाहरण म्हणून मी आमिर खानचं नाव घेईन. तो कधी गजनी करतो, कधी तलाश तर कधी तारे जमीं पर. त्याला आपल्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग नेमका ठाऊक असतो. त्याप्रमाणे तो आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी आणि ��मार्केटिंग’ करतो. आपला चित्रपट कोणत्या प्रेक्षकासाठी आहे आणि तो कशा पद्धतीनं ‘ऍक्सेप्ट’ करील याचे त्याचे आडाखे अचूक असतात. असं काम आपल्या चित्रपटांबाबत घडत नाही. माझ्या यापूर्वीच्या वेगळ्या प्रकारच्या फिल्म्स संबंधित निर्मात्यांनी एकाच पद्धतीनं विकण्याचा प्रकार केला. म्हणूनच ‘लगी तो छगी’च्या निर्मात्यांपैकी एक निर्माता होण्याचा निर्णय मी घेतला. निर्माता हा संबंधित फिल्मचं डोकं तर दिग्दर्शक हा हृदय असतो. दिग्दर्शकाला नेहमी वाटत असतं की मला अजून थोडं चांगलं करायला मिळालं तर बरं होईल. परंतु, डोकंरूपी निर्माता नेहमी आपल्याला खर्च आवरता येण्यासाठी सुचवत असतो.\nया चित्रपटामधील कलाकारांच्या निवडीबद्दल काय सांगाल\n– अभिजित साटमचं डेडिकेशन मला ठाऊक होतं. त्यामुळे तो या चित्रपटासाठी आवश्यकच होता. इतर १२ पात्रंही तेवढीच महत्त्वाची होती. जवळपास पाच-सहा ऑडिशन्स सत्रांमध्ये सुमारे चारशे-पाचशे कलावंतांना आम्ही भेटलो. महत्त्वाच्या ‘कास्टिंग’मध्ये माझ्या पत्नीचाही मोठा सहभाग होता. एवढं करूनही शूटिंग सुरू होईपर्यंत आमचं सगळं ‘कास्टिंग’ तयार नव्हतं. शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर ‘पठाण’च्या व्यक्तिरेखेसाठी आम्ही हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र पाल यांची निवड केली. या चित्रपटाच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच आपल्या राज्याबाहेर शूटिंगसाठी गेलो. या चित्रपटाचा काही भाग गोव्यात चित्रीत करण्यात आला आहे. तिथं काही अडचणी आल्या. मुळात चित्रपटाची लोकेशन्स शोधण्यासाठी मी सात ‘रेकीज’ केल्या आहेत. तब्बल ५२ लोकेशन्सवर ही फिल्म चित्रीत झालीय. कागदावर जी फिल्म मी लिहिली होती, त्यापैकी ८० टक्के दृश्यक्रम पडद्यावर उतरविण्यात मी यशस्वी झालोय, असं मला वाटतं.\nतुझ्या आधीच्या चित्रपटाच्या व्यावसायिक कामगिरीबद्दल तसेच शाहिर साबळे यांचा नातू असल्यामुळे तुझ्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दल तू काय सांगशील \n– ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’च्या व्यवसायाचा आकडा मला ठाऊक नाही. परंतु, या चित्रपटानं मला खूप नाव मिळवून दिलं. परंतु, हा चित्रपट जेव्हा टीव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाला, तेव्हा त्याचं खूप कौतुक झालं. शाहीर साबळेंबद्दल आपण खूप काही ऐकलंय. परंतु, हे ऐकणं ‘एस्टॅब्लिश’ शाहीर साबळेंबद्दलचं अधिक आहे. आपण त्यांचा भूतकाळ पाहायला तर अ���ं लक्षात येतं की त्यांनीही आपल्या वयाच्या ४०-४५पर्यंत ‘स्ट्रगल’च केलेला होता. त्यामुळे माझा संघर्ष मला अपेक्षितच होता. तसेच झटपट यश मला मिळालं नाही हे एका परीनं बरंच झालं. नाहीतर ते पुढच्या प्रवासाच्या दृष्टीनं त्रासदायक झालं असतं. मी कधीच पुरस्कारांसाठी चित्रपट बनवला नाही. आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आलोय, असं माझं प्रामाणिक मत आहे. मनोरंजनाच्या प्रत्येकाच्या व्याख्या कदाचित वेगवेगळ्या असू शकतील. म्हणूनच भविष्यात प्रत्येक ‘जॉनर’ला स्पर्श करण्याचा माझा विचार आहे. असा स्पर्श यापूर्वी केलेले दिग्दर्शक आपल्याकडे खूप कमी आहेत.\nतुझ्या सिनेमाच्या आवडीनिवडींबद्दल काय सांगशील\n– मी आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा चाहता आहे. हल्ली बहुतेक चांगल्या फिल्म्स या ‘सबटायटल्स’सह असतात. त्यामुळे त्या कळायला सोप्या जातात. परंतु, काही फिल्म मी अशाही पाहिल्यात की ‘सबटायटल्स’ नसतानाही त्या मला खूप भावल्या. अशी ताकद असलेली एखादी फिल्म मलाही बनवायला आवडेल. हिंदी चित्रपट मी खूप कमी पाहतो. अशा चित्रपटांमधून काही शिकायला मिळणार असेल तरच मी त्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहतो. माझे खूप कमी मित्र आहे. वर्तमानपत्रांमधील ‘निगेटिव्ह’ बातम्या वाचून ‘डिप्रेशन’ येतं, असा माझा स्वानुभव आहे. म्हणून मी दररोज वर्तमानपत्र वाचत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाबद्दलही मी थोडासा अनभिज्ञ असतो. ‘बाहुबली’चा पहिला भाग मला खूप आवडला होता. हा चित्रपट पाहून मलाही वाटू लागलं की अशाप्रकारची भव्य दिव्य फिल्म आपणही बनवू शकतो. व्ही. शांताराम, राजकुमार संतोषी हे माझे आवडते दिग्दर्शक आहे. राजकुमार हिरानीचं लिखाण मला खूप आवडतं.\n‘एक निर्णय’ चांगल्या बनण्याचं क्रेडिट माझ्या टीमला\nपु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….\nसचिनजींचा उत्साह, एनर्जी अप्रतिम….\nपुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…\nस्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…\n‘डियर मौली’ ही खऱ्या अर्थानं ‘क्रॉसओव्हर’ फिल्म\n‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….\n‘पर्सनल अॅप’मुळे मी चाहत्यांच्या अधिक जवळ\nमराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…\n‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…\nपापांचे अखेरचे अखेरचे क्षण\n‘डॉ. घाणेकर साकारताना मी सर्वाधिक घाबरलो\n‘फिल्ममेकर’ बनणं हेच माझं ध्येय…\n‘अगडबम’ ब्रँडची सीरीज करणार…\n‘शुभ लग्न सावधान’ म्हणजे ‘डेस्टिनेशन वेडिंग’…\n‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ\nमी, लता दीनानाथ मंगेशकर\n‘बॉईज २’चं संगीत म्हणजे नुसती धमाल…\nचांगल्या मराठी चित्रपटांसाठी ‘सोनी’तर्फे गुंतवणूक : अजय भाळवणकर\nकलाक्षेत्राचा पालकांनी अभ्यास करावा : नंदू माधव\nसुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण : मृण्मयी देशपांडे\n‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण : तृप्ती तोरडमल\nसायबर क्राईम मोठ्या पडद्यावर…\n‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी\nमैत्रीचं नवं मनोरंजन पॅकेज : दोस्तीगिरी\n‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…\nबाबूजींनी जिद्दीने ‘सावरकर’ पूर्ण केला.\nमराठी चित्रपटांचा मी मोठा चाहता : अक्षयकुमार\nसुधीर फडके नावचं गाणं\n‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे \nमाझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…\nभारतीय चित्रपट खराब आहेत \n‘गोट्या’ चित्रपट इतर भाषांमध्येही ‘डब’ व्हावा : राजेश श्रृंगारपुरे\n‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने\n‘धडक’ म्हणजे ‘सैराट’चं अॅडॅप्टेशन – करण जोहर\n‘फर्जंद’साठीचे कष्ट सार्थकी लागले…\nपुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…\nचित्रपटांना कलेचे लेणे चढविणारा महर्षी बाबुराव पेंटर\n‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…\nदिग्पाल लांजेकर म्हणजे चालताबोलता इतिहास…\nआज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५ वी जयंती.\nमाधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’\nमेरी आवाज ही पेहचान है …\n‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…\n‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर\nगोष्ट हीच सिनेमाचा हीरो : स्वप्निल जोशी\nसायकल’मध्ये आमची ब्रिलीयंट भट्टी जमलीय…\nजाऊ मी सिनेमात’ …\n‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…\nराष्ट्रीय पारितोषिकांवर मराठीची मोहर\n‘मंत्र’चं कथानक ऐकून मी ‘फ्लॅट’ झालो\nअसेही एकदा’चं संगीत आयुष्यभर लक्षात राहील…\n‘कॉमनमॅन’चा प्रवास म्हणजे ‘गावठी’\n‘बबन’ची भूमिका अधिक चॅलेंजिंग…\n‘अजय देवगणबरोबर मला हिंदी चित्रपट करायचाय…’\nरहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…\n‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…\n‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…\n‘आपला मानूस’ माझ्यासाठी अभिमानास्पद कलाकृती : नाना पाटेकर\nकला दिग्दर्शनातील आव्हाने स्वीकारायला आवडते- -देवदास भंडारे\nसोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट\n‘ये रे ये रे पैसा’ म्हणजे चमचमीत मनोरंजन..\nपेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…\n‘क्षीतिज ‘ महोत्सवातील सहभाग व प्रेक्षकांची पसंती यांचा समतोल साधणार- दिग्दर्शक मनोज कदम\n‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…\nमुलाखत अजय जाधव-‘तांबे’ चाललाय जोरात…\n‌‘दशक्रिया’च्या निर्मितीमध्ये कलावंतांचं योगदान महत्त्वाचं : संजय कृष्णाजी पाटील\n‘छंद प्रितीचा’ च्या निमित्ताने साकारले स्वप्न – एन. रेळेकर\n‘हंपी’ म्हणजे इशाचा मनातला प्रवास : सोनाली कुलकर्णी\n‘फास्टर फेणे’ माझ्या हृदयाच्या जवळचा – रीतेश देशमुख\n… तर मराठी सिनेमाला भवितव्य राहणार नाही- मकरंद अनासपुरे\nप्रेक्षकांना थेट भिडणारा ‘द सायलेन्स’…\nगप्पा ‘हलाल’च्या दिग्दर्शक आणि अभिनेत्याबरोबर…\nदिग्दर्शनापेक्षा अभिनय अधिक कठीण : नागराज मंजुळे\nसेन्सॉरनं ‘बंदुक्या’ला ६७ कटस सुचवले होते…\n‘कच्चा लिंबू’ असा घडला…\nगोविंदजींकडून खूप काही शिकले…\nसंधी मिळाली तर आणखी मराठी चित्रपट करेन…\nभूमिकांचं वैविध्य मी कायमच जपलंय…\n‘हृदयांतर’मध्ये कसल्याही सिनेमॅटिक लिबर्टीज नाहीत : फडणीस\nमाणसाचं सुख शोधणारा चित्रपट…\nवसंत देसाईंच्या संगीताची मोहिनी…\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा\nसर्व प्रथम श्री किरण व्ही. शांताराम आपले व आपल्या टीमचे अभिनंदन आपण फार कमी वेळात ५००००० अभ्यासक, दर्शक आणि वाचकांपर्यंत पोहोचलात. अशीच आपली आणि आपल्या संस्थेची कामे चालत राहो. धन्यवाद\n'शांतश्री' राजकमल कलामंदिर स्टुडिओ, परळ, मुंबई ४०० ०१२\nदूरध्वनी : ०२२-२४१३६२४५, २४१३६५७१\nखालील रकान्यात तुमचा ई-मेल लिहा :\nडिझाईन आणि डेवलोप बाय: ssrwebx.com | © २०१६ सर्व हक्क राखून ठेवण्यात आले आहेत | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/tennis/novak-djokovic-wins-third-us-open-equals-pete-sampras-on-14-grand-slams/articleshow/65759310.cms", "date_download": "2019-01-16T11:26:33Z", "digest": "sha1:URFWISRKHOGNPACGTJPJOVTK3TGJO4ZT", "length": 13816, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "tennis News: novak djokovic wins third us open, equals pete sampras on 14 grand slams - novak djokovic: जोकोविचची सॅम्प्रसशी बरोबरी | Maharashtra Times", "raw_content": "\n'रोबो' शिकवतोय पुणेकर��ंना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nnovak djokovic: जोकोविचची सॅम्प्रसशी बरोबरी\nनोव्हाक जोकोविचने ज्युआन मार्टिन डेलपोट्रोवर ६-३, ७-६ (७-४), ६-३ अशी मात करत तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. जेतेपद तिसरे असले तरी जोकोविचचा जेतेपदाचा आनंद द्विगुणित झाला असे म्हणावे लागेल; कारण या यशानंतर त्याच्या ग्रँडस्लॅम जेतेपदांची संख्या १४ झाली असून यासह त्याने पीट सॅम्प्रसच्या ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधली आहे.\nnovak djokovic: जोकोविचची सॅम्प्रसशी बरोबरी\nनोव्हाक जोकोविचने ज्युआन मार्टिन डेलपोट्रोवर ६-३, ७-६ (७-४), ६-३ अशी मात करत तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. जेतेपद तिसरे असले तरी जोकोविचचा जेतेपदाचा आनंद द्विगुणित झाला असे म्हणावे लागेल; कारण या यशानंतर त्याच्या ग्रँडस्लॅम जेतेपदांची संख्या १४ झाली असून यासह त्याने पीट सॅम्प्रसच्या ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधली आहे. अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची जोकोविचची ही आठवी खेप. त्याने २०११ आणि २०१५मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.\nरफाएल नदालच्या आतापर्यंतच्या (१७ ग्रँडस्लॅम जेतेपदे) ग्रँडस्लॅम जेतेपदांपासून जोकोविचला तीन जेतेपदांची पिछाडीवर आहे, तर फेडररच्या विक्रमी २० ग्रँडस्लॅम जेतेपदांपासून जोकोविच सहा ग्रँडस्लॅम जेतेपदांनी पिछाडीवर आहे. ३१ वर्षांच्या जोकोविचला एल्बोच्या दुखापतीमुळे गेल्यावर्षीच्या अमेरिकन ओपनला मुकावे लागले होते. त्यानंतर आत्मविश्वास खालावल्यामुळे जोकोविचला बऱ्याचदा स्पर्धांच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पराभव पत्करावा लागत होता. मात्र या कठीण काळातून सावरत त्याने यंदा विम्बल्डन पाठोपाठ अमेरिकन ओपन अशी सलग दोन ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली.\nजागतिक रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील डेलपोट्रोचा मात्र हिरमोड झाला. तब्बल नऊ वर्षांनी तो दुसऱ्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये धडकला होता. नऊ वर्षांपूर्वी त्याने याच स्पर्धेत फेडररला हरवून अमेरिकन स्पर्धा जिंकली होती. फेडरर, नदाल, जोकोविच आणि मरे यांना टेनिसमधील 'बिग-फोर' म्हटले जाते. ज्यांचा दबदबा तरुण खेळाडूंच्या आगमनानंतरही कायम आहे. आकडेवारीचा हिशेब केल्यास गेल्या ५५ पैकी ५० मोठ्या स्पर्धा या चौघांनी जिंकल्या आह��त. न्यूयॉर्कमध्ये या फायनलच्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने आर्थर अॅश स्टेडियमचे छप्पर बंद करण्यात आले होते.\nपुरुष एकेरी-जोकोविच विजयी वि. ज्युआन मार्टिन डेलपोट्रो ६-३, ७-६ (७-४), ६-३.\nमहिला एकेरीः सेरेना विल्यम्स विजयी वि. नाओमी ओसाका ६-२, ६-४.\nपुरुष दुहेरीः माइक ब्रायन-जॅक सॉक विजयी वि. कुबोट-मेलो ६-३, ६-१.\nमहिला दुहेरीः बार्टी-व्हेंडवेघे विजयी वि. बाबोस-म्लादेनोविच ३-६, ७-६ (७-२), ७-६ (८-६).\nमिश्र दुहेरीः रोसोलस्का-मेकटिच विजयी वि. मटेक सँड्स-जॅमी मरे २-६, ६-३ (११-९).\nमिळवा टेनिस बातम्या(tennis News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ntennis News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nTrain 18: भारताच्या सर्वात वेगवान ट्रेनवर दगड...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\n...म्हणून मांसाहारींपेक्षा शाकाहारी निरोगी असतात\n'रोबो' शिकवतोय पुणेकरांना वाहतूक नियम\nमंत्री विमानातून एम्समध्ये, मध्य प्रदेश सरकारवर टीका\nराव यांचे CBI संचालकपद धोक्यात, सुप्रीम कोर्टात सोमवारी सुना\nडोंबिवलीतील भाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nद अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर\nटीम इंडियाला साजेसा ड्रेस\nबिपाशाच्या या जाहिरातीनं घातला होता धुमाकूळ\nआनंद पोटात माझ्या माईना...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nnovak djokovic: जोकोविचची सॅम्प्रसशी बरोबरी...\nएकेरीकडे गांभीर्याने पाहा: विजय अमृतराज...\nनोव्हाक जोकोविचला 'यूएस ओपन'चे जेतेपद...\nआपत्तीग्रस्त जपानला नाओमीचा आधार...\nसेरेनाला नमवून नाओमी विजेती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ipl-2018-kkr-needs-177-runs-to-win-against-rcb/", "date_download": "2019-01-16T10:40:54Z", "digest": "sha1:S7VK2NV4236IMWBWHYEQ7O5PY6JQTYFZ", "length": 7964, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल २०१८: कोलकाता समोर बँगलोरचे १७७ धावांचे आव्हान", "raw_content": "\nआयपीएल २०१८: कोलकाता समोर बँगलोरचे १७७ धावांचे आव्हान\nआयपीएल २०१८: कोलकाता समोर बँगलोरचे १७७ धावांचे आव्हान\n कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता समोर १७७ धावांचे आव्हान ठेवले आहे.\nया सामन्यात कोलकाताचा नवीन कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बँगलोरची सुरुवात ब्रेंडन मॅक्युलमने चांगली केली होती. मात्र त्याचा सलामीचा साथीदार क्विंटॉन डिकॉकने(४) लवकर विकेट गमावली.\nयानंतर कर्णधार विराट कोहलीने मॅक्युलमला चांगली साथ दिली. मात्र मॅक्युलमला २७ चेंडूत ४३ धावांवर असताना सुनील नारायणाने त्रिफळाचित केले.\nयानंतर बँगलोरचा डाव एबी डिव्हिलियर्स आक्रमक फटकेबाजी करत तर विराटने त्याला भक्कम साथ देत सांभाळला. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. या दोघांनाही १५ व्या षटकात पाठोपाठ बाद करून नितीश राणाने बँगलोरच्या संघाला मोठा धक्का दिला.\nडिव्हिलियर्सने २३ चेंडूत ४४ धावा करताना ५ षटकार आणि १ चौकार मारला. तर विराटने ३३ चेंडूत संयमी ३१ धावांची खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यावर मंदीप सिंगने(३७) सर्फराज खान(६) आणि नंतर ख्रिस वोक्सला(५*) साथीला घेत बँगलोरला १७६ धावसंख्या गाठून दिली.\nकोलकाताकडून नितीश राणा(२/११), विनय कुमार(२/३०), पियुष चावला(१/३१), सुनील नारायण(१/३०) आणि मिशेल जॉन्सन(१/३०) यांनी विकेट घेतल्या.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/149?page=7", "date_download": "2019-01-16T10:09:47Z", "digest": "sha1:LCD75UJZ7OAPMCZ7QCU4YLBYXNAC2T7P", "length": 16983, "nlines": 188, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रपट : शब्दखूण | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन /चित्रपट\nवेस्टर्नपटांची ओळख - परिचय - भाग १\nRead more about वेस्टर्नपटांची ओळख - परिचय - भाग १\n'चित्रा'तली यमुना - [Nude (Chitraa) - Marathi Movie - न्यूड (चित्रा)] - स्पॉयलर अलर्ट\nआपण आपल्या स्वत:समोर नेहमी नागडे असतो. स्वत:पासून काहीही लपवणं शक्य नसतं. दुनियेच्या, जवळच्या लोकांच्या, अगदी जिवलगांच्यापासूनही आपण लपवाछपवी करू शकतो. पण शेवटी स्वत:समोर नागडेच.\nएम एफ हुसेनवरून प्रेरित वाटणारं 'न्यूड' मधलं नसिरुद्दीन शाहने साकारलेलं 'मलिक' हे पात्रसुद्धा साधारण ह्याच अंगाने जाणारं भाष्य करतं. 'कपडे हे शरीराला झाकण्यासाठी असतात. आत्म्याला नाही. मी माझ्या चित्रांद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो म्हणून मी नग्न चित्रं काढतो.'\nपश्चिमरंग - चित्रपट - द डार्क नाईट(The Dark Knight)\n२००८ ला एका संध्याकाळी माझा मित्र रूमवर आला आणि एका चित्रपटा बद्दल बोलताना सांगीतले की जोकरने पूर्ण चित्रपट खाल्ला आहे. त्या वेळेस मी चित्रपट बघितला नव्हता. “हा जोकर कोण” हा विचार मा‍झ्या मनात आला होता ज्या वेळेस जोकर साकारणार्‍या कलाकाराला (हिथ लेजर/Heath Ledger) ऑस्कर मिळाला तेव्हा मी हा चित्रपट बघितला. मला खूपच आवडला. मी १५-२० वेळेस या चित्रपटाचे पारायण केली असतील. त्या पैकी १० वेळेस मी फक्त मध्यंतरा पर्यंतच पाहीलेत. हा चित्रपट मा‍झ्या यादीत पहिल्या पाच चित्रपटात आहे. बॅटमॅन चित्रपट मालिकेतला दुसरा भाग आहे.\nस्पॉयलर फ्री - अवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....\nअवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....\n२००८ साली मी जेव्हा पहिला आयर्न मॅन बघितला तेव्हा मला आवडला. प्रचंड आवडला. त्यानंतर येणारी MCU ची प्रत्येक मुव्ही बघणं हा जीवनाचा अविभाज्य घटकच बनून गेला. २०१२ च्या अवेंजर्सने तर या सर्व हिरोजना एकत्र आणण्यासाठी मस्त जमीन बनवली. त्यांनतर सिव्हिल वॉर ने बांधकाम चालू केलं. आणि आता.....\nRead more about स्पॉयलर फ्री - अवेंजर्स इन्फिनिटी वॉर- नवीन कोडी जन्माला घालणारं उत्तर....\nअ‍ॅव्हेंजर - इन्फिनिटी वॉर (थोडासा स्पॉयलर)\n1 May 2008 रोजी टोनी स्टार्क \"आर्यन मॅन\" बनुन प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्या चित्रपटापासून \"इन्फिनिटी वॉर\"ची सुरुवात झाली. तब्बल १० वर्षांचा अवधी आणि १७ चित्रपटांच्या माध्यमातून इन्फिनिटी वॉरच्या साखळ्या जोडल्या गेल्या आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा एका संकल्पनेवर काम करण्यात आले आहे. प्रत्येक चित्रपटातून एक कडी घेऊन इन्फिनिटी वॉरची जमीन तयार केली गेली. एक एक कॅरेक्टर, घटना यांचा संबंध शेवटी \"इन्फिनिटी वॉर\" मध्ये एकत्र आणला आहे. मार्व्हल कॉमिक्स चित्रपटांमधे सर्वात महत्त्वाचा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल.\nRead more about अ‍ॅव्हेंजर - इन्फिनिटी वॉर (थोडासा स्पॉयलर)\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १२. ये रास्ते है प्यारके (१९६३)\nपिक्चर बाकी है मेरे दोस्त\nये रास्ते है प्यार के\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १२. ये रास्ते है प्यारके (१९६३)\nओघळता अव्यक्त प्राजक्त - ऑक्टोबर (Movie Review - October)\nपत्नी सत्यभामेच्या आग्रहाखातर भगवान श्रीकृष्णाने पारिजातक स्वत:च्या महालात लावला होता. पण त्याच्या फुलांचा सडा मात्र श्रीकृष्णाची लाडकी पत्नी रुक्मिणीच्या महालात, जो शेजारीच होता तिथे सांडत असे. प्रेमाचं प्रतिक म्हणून असं एक गंमतीशीर महत्व पारिजातकाला आहे.\nकवींच्या आवडीच्या पाऊस, चंद्र, मोगरा अश्या विषयांपैकी एक 'पारिजातक'सुद्धा आहेच.\nसुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला\nपारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला\nतुम्हाला भारतीय स्वयंपाकातील सर्वात जास्त काय आवडतं असं जर कोणी विचारलं तर मी तात्काळ सांगेन, सगळंच. अगदी पदार्थाच्या तयारीपासून(म्हणजे निवडणे, चिरणे, सोलणे इ.इ.) ; ते तो पदार्थ तयार करण्यापर्यंत, तिथून त्याचा ताटापासून पोटापर्यंतचा प्रवास, सगळंच\nआवडतं मला. काल “गुलाबजाम” बघितला. तो बघतानाही असंच वाटलं, एक भन्नाट रेसिपी जमून गेलीय.\nRead more about मनात रेंगाळणारा ‘गुलाबजाम’\nमुलाखत : चित्रपटकार आशय जावडेकर\nऑक्टोबर २०१६मध्ये ‘शँक्स’ (Shank's) नावाच्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रकाशित झाला. अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत जगभरातून हा ट्रेलर पाहणार्‍यांची संख्या होती चार लाख \"महाराष्ट्रीय शाकाहारी पदार्थ सर्व्ह करणार्‍या अमेरिकेतील एका 'शँक्स' नावाच्या रेस्तराँबद्दलचा माहितीपट\" असं या चित्रपटाचं स्वरूप ट्रेलरमधून दिसून येत होतं.\nRead more about मुलाखत : चित्रपटकार आशय जावडेकर\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ११. चित्रलेखा (१९६४)\nहा चित्रपट प्रथम पाहिल्याला खूप वर्षं उलटून गेली आहेत. शाळकरी वयात, बहुधा डीडीच्या कृपेने, पाहिला होता. ‘राजनर्तकी म्हणजे राजाच्या दरबारात नृत्य करून लोकांचं मनोरंजन करणारी नृत्यप्रवीण स्त्री' असा साधा, सरळ, सोपा अर्थ ठाऊक असण्याचं ते वय (आजकाल ते वय तसं राहिलेलं नाही असं ऐकतेय) . ‘कुलटा' ह्या शब्दाचा अर्थ माहित असण्याचं काहीही कारण नसलेलं ते वय. 'स्त्रीजन्म' ह्या शब्दाचे अनेक अर्थ-अनर्थ माहित नसण्याचं ते वय. खरं तर हा चित्रपट फारसा लक्षात न राहण्याचंच ते वय. पण का कोणास ठाऊक, मनाचा कुठला तरी एक कोपरा चित्रलेखा अडवून बसली होती.\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ११. चित्रलेखा (१९६४)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-20/", "date_download": "2019-01-16T09:39:19Z", "digest": "sha1:3HKCAWQZV7DUMPDUEWSPA7MRVBR2UPXW", "length": 8856, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीरियातील हवाई हल्ल्यात 20 जण ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीरियातील हवाई हल्ल्यात 20 जण ठार\nबैरुत : सीरियाच्या इदलिब प्रांतात एका शाळेजवळ झालेल्या हवाई हल्ल्यात 16 मुलांसमवेत 20 जणांना जीव गमवावा लागला. कफ्र बातिख भागात झालेल्या या हल्ल्यात मारले गेलेल्या मुलांचे वय 11 वर्षांपेक्षाही कमी होते. अध्यक्ष बसर-अल-असाद यांचे सैन्य का रशियाने हा हल्ला केला अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.\nदहशतवादी संघटना हयात तहरीर अल-शामच्या एका तळानजीक हा हल्ला करण्यात आला. या संघटनेत अल-कायदाचे समर्थन प्राप्त गटाचे माजी सदस्य सामील आहेत. शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी या हल्ल्याच्या तावडीत सापडल्याची माहिती सीरियन मानवाधिकार संघटनेचे प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी दिली.\n7 दिवसांच्या कालावधीत दुसऱयांदा शालेय मुले हवाई हल्ल्यांचे शिकार झाले आहेत. शुक्रवारी एका शाळेच्या तळघरात आश्रय घेतलेल्या 15 मुलांचा आणि दोन महिलांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. 2011 मध्ये असाद सरकारविरोधी हिंसक निदर्शनांपासून देशात गृहयुद्ध सुरू आहे. या हिंसाचाराता आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिकजण मारले गेले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nब्रेक्‍झिट प्रकरणावरून थेरेसा मे यांचा ऐतिहासिक पराभव\nतलिबानच्या म्होरक्‍याला पाकिस्तानमध्ये अटक\nसायबर हल्ला प्रकरणी सिंगापूरमधील आरोग्य सेवा प्रदात्याला 7.4 दशलक्ष डॉलर्स दंड\nजागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी इव्हान्का उत्सुक नाही\nबांगला देशातील वस्त्रोद्योग कामगारांनी पगारवाढ नाकारून काम सोडले\nमहिलेशी गैरवर्तन केल्याची पाक उच्चायुक्‍त कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार\nखाशोगी हत्या प्रकरणी सौदीने जबाबदारी घ्यावी : माईक पॉम्पेओ यांची मागणी\nसीपीईसीवर इम्रान सरकारची कात्री – मोठा वीजनिर्मिती प्रकल्प रद्द\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nमाणूस घडविणारे हजारो हात निर्माण व्हावेत\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nप्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार\nमुंबईकरांना दिलासा; नऊ दिवसानंतर बेस्टचा संप अखेर मागे\nनगराध्यक्षांना मिळे���ा पूर्णवेळ स्वीय सहाय्यक\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Kharat-term-was-canceled-due-to-lack-of-toilet/", "date_download": "2019-01-16T10:14:11Z", "digest": "sha1:XK2BXNIUYRXT5ULRHA6SUGYP5YYETLQ4", "length": 5236, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शौचालय नसल्याने सरपंच खरात यांचे पद रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शौचालय नसल्याने सरपंच खरात यांचे पद रद्द\nशौचालयामुळे ‘या’ गावात होणार पोटनिवडणूक\nकर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडा येथील मंगल अनिल खरात यांच्याकडे शौचालय नसल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद व सरपंचपद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिला आहे.\nसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्यास त्यांचे पद रद्द होते. असे असतानाही अनेक सदस्य व पदाधिकार्‍यांकडे शौचालये नाहीत. कर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल खरात यांच्याकडे शौचालय नसल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कारभारी पारखे यांनी केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावनी झाली. यावेळी ग्रामसेवकांची साक्ष घेण्यात आली.\nतसेच कागदपत्रे तपासण्यात आली. त्यात तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी महाजन यांनी खरात यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द केले.ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई नाथा वाघमोडे व मंगल गोरख जगधने यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे 7 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील 3 जणांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पोडनिवडणुकीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-police-constable-Atul-Sadashiv-Sontakke-In-case-of-a-bribe-demand-arrested/", "date_download": "2019-01-16T10:04:39Z", "digest": "sha1:HUJZTGNVAKU3ABJZ3WFI67O6VEMC6MEQ", "length": 6444, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाच मागितल्याप्रकरणी बरड चौकीतील पोलिसाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लाच मागितल्याप्रकरणी बरड चौकीतील पोलिसाला अटक\nलाच मागितल्याप्रकरणी बरड चौकीतील पोलिसाला अटक\nवाळू वाहतुकीसाठी अडथळा न करण्यासाठी दरमहा 7 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बरड पोलिस चौकीचा पोलिस हवालदार अतुल सदाशिव सोनटक्के (वय 47, रा. जाधववाडी, ता. फलटण) याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सातारा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रॅक्टर असून तो वाळू वाहतुकीसाठी वापरला जातो. वाळू वाहतुकीला अडथळा न करण्यासाठी सपोनि बुरसे व पोलिस हवालदार सोनटक्के यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणीचा तक्रारअर्ज तक्रारदार यांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात केला. पुणे कार्यालयात हा तक्रार अर्ज आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक कांचन जाधव यांच्याकडे तो तपासासाठी देण्यात आला.\nसातारा पोलिस दलातील फलटण पोलिसांविरुद्ध पुणे एसीबीला लाचेप्रकरणी तक्रार अर्ज आल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्याबाबत पडताळणी केली असता ट्रॅक्टरला वाळू वाहतूक करण्यासाठी पोलिस हवालदार अतुल सोनटक्के यांनी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. लाचेच्या रकमेची मागणी झाल्यानंतर पोलिस ती लाच कधी व केव्हा घेणार यासाठी वाट पाहत होते. मात्र पोलिसाने लाचेची रक्‍कम स्वीकारली नाही. लाचेची रक्‍कम स्वीकारली जात नसल्याने अखेर दि. 9 एप्रिल रोजी संशयित पोलिस अतुल सोनटक्के याच्याविरुध्द लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.\nलाचेच्या मागणीप्रकरणी फलटण पोलिसाला अटक झाल्यानंतर फलटणसह सातारा पोलिस दलात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी पुणे येथील एसीबीशी संपर्क साधल्याने त्याबाबतही कौतुक होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सातारा लाचलुचप प्रतिबंधक विभाग करणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय कार्याल���ात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanjaysonawani.blogspot.com/2018/06/blog-post_43.html", "date_download": "2019-01-16T10:08:57Z", "digest": "sha1:HDLCKJ52M3AK22XF62D65SDTLFX3LPGC", "length": 14763, "nlines": 208, "source_domain": "sanjaysonawani.blogspot.com", "title": "संजय सोनवणी (Sanjay Sonawani): अश्वत्थामा", "raw_content": "\n\"अश्वत्थामा मला भेटला\" ही कथा माझ्या \"आदमची गोष्ट\" या माझे मित्र व चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांनी आवर्जुन प्रकाशित केलेल्या कथासंग्रहात सामाविष्ट होती. या संग्रहात वेगवेगळ्या विषयांवरील, पण अंतत: मानवी मनाचा तळगर्भ उलगडण्यचा प्रयत्न करणा-या कथा आहेत. अश्वत्थामा मला भेटला ही कथा अणि त्यवर सलाम पुणेने निर्माण केलेला व मीच दिग्दर्शित आणि अभिनितही केलेला लघुपटाचा निमित्ताने मला माझ्या १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या अश्वत्थामा आणि नंतर १९९८ साली लिहिलेल्या शुन्य महाभारत या कादंबरीची आठवण होणे स्वाभाविक आहे. या दोन्ही कादंब-या गाजल्या असल्या तरी अश्वत्थामाच्या आवृत्त्या जास्त (म्हणजे आठ) झाल्या. एका आवृत्तीच्या प्रकाशनाला प्रकाशकाने आचार्य व्यास आणि राम शेवाळकरांना बोलावले होते. अर्थात अश्वत्थाम्याला नायक करुन महाभारत युद्धाची खरी रुजुवात द्रोणाने घातली ही व या कादंबरीतील माझ्या अनेक भुमिकांना या दोघांचाही विरोध होता. पण असे असुनही ते आले. बोलले.\nशुन्य महाभारतात तर मी महाभारत उलटे पालटे करुन टाकले. नवी गीताही लिहिली. कृष्ण अर्जुनाच्या वाट्याला न जाता दुर्योधनानेच मागून घेतला असता तर पुढचे महाभारत कसे घडले असते आणि तेच मी तत्वज्ञानाच्या पातळीवर लिहिले होते. या कादंबरीची बरीच चर्चा झाली.\nमला मृत्युचे आकर्षण आहे. या विषयावर मी द अवेकनिंगसह अनेक कादंब-या लिहिल्या. वेगवेगळ्या पैलुने मृत्यू या संकल्पनेच�� मी तपासणी करत राहिलेलो आहे. अश्वत्थामा हा मिथकांनुसार सप्त चिरंजीवांपैकी एक. चिरंजीवत्व शक्य नाही हे उघड आहे. पण ही मिथके सांभाळत मी अश्वत्थाम्याच्या अजरामरत्वात मानवी वेदनांचे चिरंजीवत्व शोधत \"अश्वत्थामा मला भेटला\" ही तत्वज्ञानात्मक काल्पनिका लिहिली. अश्वत्थाम्यावर कादंबरी लिहिलेल्या स्वत: वेदनांच्या छायेत जगणा-या लेखकाकडेच अश्वत्थामा येतो आणि जखमेवर तेल मागतो...आणि तत्वात्मक चर्चेतून मानवी जीवन, त्याच्या कल्पना यातील फोलत्व उलगडत वेदनांचे चिरंतनत्व ठळक करतो अशी ही कथा. कथेला चित्रीत करणे सोपे नसते. पण माझे मित्र सलाम पुणेचे शरद लोणकर एक जिद्दी माणूस. त्याने यावर लघुपट निर्माण करायचे ठरवले. मग मी पटकथा लिहिली. दिग्दर्शनही केले. मयुर लोणकर या ताज्या दमाच्या कलावंताने अश्वत्थामा साकार करायची तशी अवघड जबाबदारी पेलली आणि लेखकाच्या भुमिकेत मीच. हे अर्थात अद्भुतच आहे पण अशी अद्भुते माझ्या जीवनात अनेकदा घडली आहेत.\nया लघुपटाच्या निमित्ताने एकंदरीतच मानवी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल याचा विश्वास आहे.\nएक जग:एक राष्ट्र (18)\nमाझे प्रकाशित साहित्य (1)\nसोनवणी सर उत्तर द्या...\n(माझे मित्र श्री. प्रशांत आर्वे यांनी माझ्या वैदिक आणि हिंदू हे दोन धर्म स्वतंत्र आहेत या मांडणीवर काही आक्षेप घेणारा लेख लिहिला. तो...\nआरक्षण एक राजकीय हत्यार\nसामाजिक मागास या संज्ञेत बसत नसलेल्या खुल्या गटातील समुहांना आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद करणारी १२४ वी घटनादुर...\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nराष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकते...\n१ फेब्रुवारी ते ११ मार्च...छ. संभाजी महाराज\nइतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...\nसंभाजी-दिलेरखान प्रकरण : एक फसलेला कट\nसंभाजी महाराजांवर आजवर विविधांगाने भरपूर लिहिले गेले आहे . एके काळी संभाजी महाराजांची प्रतिमा अत्यंत वेगळी होती . ...\nआज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आह���. पण या साधनांचा शो...\nसहिष्णुता म्हणजे नेमके काय\nअसहिष्णुतेचा प्रश्न कधी नव्हे तेवढा सध्या ऐरणीवर आला आहे. किंबहुना असहिष्णुतेचे वातावरण पेटवत असतांना सोबतच मुळात सहिष्णुतेची व पुरोगामित्व...\nछद्म इतिहासकारांचा धोका आहेच\nपुण्यातील इंडियन हिस्ट्री काँग्रेस रद्द इतिहास हा काही राज्यकर्त्यांच्या दृष्टीने एक शक्तिशाली हत्यार असताे. या शस्त्राचा आपल्या मर्जी...\nकाश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष\n१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...\n मराठा आणि कुणबी एकच आहेत काय, मराठा समाजाला आरक्षण असावे कि नको, मराठे नागवंशीय आहेत काय इ. काही सामाजिक प्रश्न सध्या चर्च...\nसुरक्षित गुंतवणुकीसाठी \"रिलायंस निवेश लक्ष्य\"\nएका निरपराधाची ससेहोलपट : \"जमानत\"\nआर्थिक शर्यत जिंकण्यासाठी रिलायंस बॅलंस्ड ऍडव्हांट...\nरब्बीने तारले व सरकारने मारले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2017/11/making-of-photo-and-status_58.html", "date_download": "2019-01-16T11:14:50Z", "digest": "sha1:TP5BPGZ4A2GFDRN5LAHDFXT7NKZI2B6V", "length": 6855, "nlines": 57, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\nप्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.\n'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.\nवाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी'\nआपल्या मनीचे हितगुज आपल्या बापाला सांगू पहाताना एक तरुणी.\nमी एकदा माझ्या पत्नी आणि मुलीला घेऊन अलिबाग येथे सहलीला गेलो होतो. समुद्रकिनारी वसलेले अलिबाग हे खरोखरीच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथे सुंदर सुंदर समुद्रकिनारे, नारळीपोफळीच्या बागा आणि खाण्यापिण्याची रेलचेल आहे. तीन दिवस आम्ही हिंडलो फिरलो, भरपूर मजा केली.\nआम्ही खास एक दिवस समुद्रस्नानाकरिता राखून ठेवला होता. त्याप्रमाणे सकाळी हॉटेलवर दाबून नाष्टा केला आणि स्विमिंग कॉश्च्युम घालून समुद्रावर पोहोचलो. ऑड डे असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर अगदी तुरळक गर्दी होती. पाच सहाच कुटुंबे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होती. आमचे त्रिकोणी कुटुंब आहे. मुलीला भाऊ बहीण नसल्याने बिचारी एकटीच तिच्यापरीने सहलीचा आनंद ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करीत होती.\nबराच वेळ समुद्राच्या पाण्यात खेळून झाल्यावर मी आणि सौ. किनाऱ्याच्या वाळूवर पहुडलो होतो. आमच्या बाजूलाच मुलगी तिथेच सापडलेल्या एका काठीने ओल्या वाळूवर रेघोट्या ओढीत होती. मला उत्सुकता वाटली की ती वाळूवर काय लिहितेय ते पहावे. मी जवळ जाऊन पाहिले तर तिचे वाळूवर उभ्या आडव्या रेघोट्या मारणे चालू होते. मी सहजच तिचा एक फोटो काढून घेतला.\nकाही दिवसांनी मी आमच्या अलिबागच्या सहलीचे फोटो पहात असताना हाच फोटो माझ्या पहाण्यात आला. आणि माझ्या मनात कुठेतरी क्लिक झालं. मला वाटलं की ह्या फोटोवर काहीतरी स्टेटस लिहावं. मी विचार करू लागलो. आणि मला एक कविकल्पना सुचली. मी कल्पना केली, की एका लग्नाच्या वयाला आलेल्या मुलीच्या बापाला तिच्याकरिता सुयोग्य वर शोधायचाय. त्यापूर्वी तो मुलीच्या हृदयात कोणी राजकुमार भरलाय का याची तिच्याकडे चौकशी करतो. पण मुलगी स्त्रीसुलभ लज्जेने आपल्या मनातले बापाला सांगू शकत नाही. म्हणून ती समुद्रकिनाऱ्यावरल्या ओल्या वाळूवर रेघोट्या ओढून आपल्या बापाला सांगू पहाते. आणि बाप ते जाणण्याचा प्रयत्न करतो. यावरून मला कवितेच्या पुढील ओळी स्फुरल्या.\n'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.\nवाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी'...........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/!1", "date_download": "2019-01-16T10:50:23Z", "digest": "sha1:WA3FPRDY2OMEEWBZ4AT4K6MI6DMPP2O4", "length": 8927, "nlines": 106, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| महत्वाच्या घडामोडी", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nनवी दिल्ली: अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सुनावणीवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले की, या प्रकरणी चर्चा होणे आवश्यक असून याला कोर्टात घेऊन जाण्याची गरजच पडायला नको. तर दुसरीकडे श्री राम जन्मभूमी न्यासाचे वरिष्ठ सदस्य आणि खासदार डॉ. रामविलास दास वेदांती यांनी देखील स्थानिक पातळीवरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर तोडगा काढण्यावर भर दिला. ते म्हणाले की, राम मंदिराच्या निर्मितीवरुन मुसलमानांसोबत चर्चा होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत बैठक झाली आहे. याचा अहवालही तयार आहे. आता त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणेच बाकी आहे.श्री राम हे केवळ हिंदूंचेच दैवत नाही तर संपूर्ण जगाचे दैवत आहेत. श्री रामाशी कोणाचेही वैर नाही आणि असायलाही नको. या प्रकरणीचा वाद सोडवून मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत. हे ज्यावेळी होईल त्यावेळी मी देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी वीट लावायला जाईल, असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.\nMore about 1महत्वाच्या घडामोडी\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावा��वर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-jalgaon-eknath-khadse-chife-minister-135634", "date_download": "2019-01-16T10:56:05Z", "digest": "sha1:NUGFYEVPRVUCZFYHD25ZVKNPBUDVR3S3", "length": 16108, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon eknath khadse chife minister ज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच, परंतु पक्षादेशामुळे...: : एकनाथ खडसे | eSakal", "raw_content": "\nज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच, परंतु पक्षादेशामुळे...: : एकनाथ खडसे\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nभुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nभुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nसोशल, प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर खडसे आणि महाजन गटामध्ये चुरस असल्याचे दाखविले जाते. आमच्यात असे कोणतेही गट-तट नाही आणि असले तर त्यासर्वांचा मीच नेता आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जळगाव महापालिका निवडणुक निकालाच्या पार्श्‍वभूमिवर खडसे यांनी मनातील खदखद मोकळी केली आणि पक्षाला राज्यापासून जळगावला सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान असून शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला.\nजळगाव श्रेय एकाचे नाहीच\nजळगाव महापालिका निकालाबाबत ते म्हणाले, मी चाळीस वर्षापासून भाजपचे काम करीत आहे. त्यातील तीस वर्षे जळगावला भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वत:ला श्रेय मिळावे म्हणून कधी लढा दिला नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले. कुणीतरी श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सर्व काही माहित आहे. नाथाभाऊंबद्दल जनतेच्या मनात इतका आदर आहे की श्रेय दिले काय आणि नाही दिले काय काहीएक फरक पडत नाही. ज्याल��� श्रेय मिळत नाही त्यांना श्रेय द्या. जळगाव महापालिकेतील भाजपचा विजय हा सर्वांचा विजय आहे याचे श्रेय घेणाऱ्यांना शुभेच्छा.\nजळगावचे सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचे\nखडसे म्हणाले, जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून मीच कार्यकर्ते घडविले आणि मोठे केले. त्यांना संधी दिली. माझ्या मनात श्रेयवादाची भावना कधी निर्माण झाली नाही आणि होणार नाही. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी युती केली असती तर निकालानंतर हा युतीचा विजय आहे असे म्हटले असते. मीच पक्षाला एकटे लढविण्यासाठी भाग पाडले आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला. निवडणुकीत उभे असलेले सर्वच्या सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचे आहे असे ते म्हणाले.\nनाथाभाऊ, नाथाभाऊ आहे. पक्षात कुठलीही घुसमट नाही. कोणी सोबत नसताना मी एकट्याने जळगावला जागा लढविल्या होत्या. प्रतिकुल परिस्थितीत मी एकट्याने डॉ.के.डी. पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले, त्यानंतर विरोधात असताना 34 नगरसेवक निवडुन आणले ते एकट्याच्या बळावर.\nमाझ्या आवाजाची क्‍लीप महापालिका निवडणुकीत व्हायरल केली म्हणजेच माझी गरज आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रात मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली म्हणून भाजपला यश मिळाले. गिरीश महाजन काय नि नाथाभाऊ काय, पक्षात ज्येष्ठत्व नाकारले जात नाही हेच शेवटी खरे आहे.\nदिल्लीच्या एजंटाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक\nभुसावळ : नवीदिल्ली येथील रेल्वेच्या अनधिकृत तिकीट एजंटाने दुसऱ्यांच्या नावावर असलेली तिकिटे गोवा फिरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विकून फसवणूक...\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nपतीचा संतापी स्वभाव ॲड. विद्या यांच्या जिवावर\nजळगाव/जामनेर - ॲड. विद्या राजूपत यांच्या हत्येने जामनेरच नव्हे तर जळगावातील कायदे वर्तुळही हादरले. स्वत: त्या शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या तर पती डॉ....\nसरकारी वकील पत्नीची डॉक्‍टर पतीकडून हत्या\nजळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची...\nटंचाईच्या तीव्र झळा, शासनाकडून निधीचा भोपळा\nजळगाव : राज्य��त दुष्काळ आणि पाणी टंचाईशी सामना करण्याच्या घोषणा करण्यात येत आहेत. मात्र, आज पाणी टंचाईची स्थिती वाढत असताना नवीन वर्षासाठी एक रूपयाही...\nदोन लाखांचा गुटखा पकडून गुन्हाच दाखल होईना\nजळगाव - पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा जप्त करून दोन संशयितांसह एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/shangrila-1699314/", "date_download": "2019-01-16T10:26:06Z", "digest": "sha1:F6C7DYBWQH6C75DE2RR2GFD34UANZGCC", "length": 26271, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shangrila | शांग्रिलाच्या शोधात.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nगूढ आकर्षणाचा विषय ठरलेले शांग्रिला खोरे म्हणजे निसर्गातील सुसंवादाचे प्रतीक.\nगूढ आकर्षणाचा विषय ठरलेले शांग्रिला खोरे म्हणजे निसर्गातील सुसंवादाचे प्रतीक. पृथ्वीवरचा स्वर्ग, शाश्वत सुखाची भूमी. पण हे शांग्रिला खोरे कधी भारतात असण्याची शक्यताच नाही. इतिहास, संस्कृती, वारसा यांच्या नावाने गळे काढून परंपरेचेही गुणगान करीत अभिमान बाळगणाऱ्या सर्व भारतीयांसाठी ही निराशेची बाब आहे. (शांग्रिला ही ब्रिटिश लेखक जेम्स हिल्टन यांच्या लॉस्ट होरायझन या कादंबरीतील स्वर्गासमान काल्पनिक भूमी आहे; पण सिंगापूर येथे इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज या संस्थेच्या वतीने काही देशांच्या प्रमुखांची उपस्थिती असलेला जो परिसंवाद आयोजित केला जातो तो ‘हॉटेल शांग्रिला’मध्ये होतो त्यामुळे त्याला ‘शांग्रिला संवाद’ म्हणूनच ओळखले जाते.)\nपंतप्रधान नरेंद्र ��ोदी यांनी जगाशी संपर्क साधण्याची जी मोहीम सरकार आल्यापासून चालवली त्याकडे सगळ्या जगाचे लक्ष वेधले गेले, हे मी नाकारत नाही. अलीकडेच त्यांनी सिंगापूरच्या शांग्रिला संवादात प्रभावी असे भाषण केले. अतिशय आखीवरेखीव ते भाषण होते यात शंका नाही. त्यातील अनेक परिच्छेद हे त्यातील अवतरणांसह मुळातून वाचण्यासारखे आहेत.\nभाषणात सुरुवातीला पंतप्रधान मोदी म्हणतात : ‘‘जेव्हा काही देश तत्त्वांच्या बाजूने उभे राहतात, सत्तेच्या किंवा इतर प्रलोभनांना बळी पडत नाहीत तेव्हा त्यांना जगात सन्मान मिळतो व आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा देशांचा आवाज बुलंद असतो. सिंगापूर हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. जेव्हा स्वदेशात विविधता आणि जगात सर्वसमावेशकता बाळगण्याचे धोरण एखादा देश बाळगतो तेव्हा त्यांचे वेगळे वैशिष्टय़ ठसून जाते.’’\nतसे पाहिले तर आपल्या देशात विविधतेची संकल्पना पूर्वीपासून भिनलेली आहे. त्यात धर्म, भाषा, व्यक्तिगत कायदा, संस्कृती, अन्न, पेहराव यात विविधता आहे. त्याच्या जोडीला हेही सत्य आहे, की या विविधतेची खिल्ली उडवून एकसारखेपणाचा आग्रह धरणारे काही शक्तिशाली गट भारतात आहेत. त्यातील काहींच्या मते हे लोक हिंदुस्थानात राहतात ते हिंदूच आहेत. इतिहासाचे पुनर्लेखनही ही मंडळी करून टाकतात. आपण कुठल्या श्रद्धा, संकल्पना मानतो हे तर ते सांगतातच, पण इतरांनाही त्याच साच्यात बंदिस्त करण्याचा त्यांचा अट्टहास आहे. त्यांना देशात केवळ नागरी कायदाच नव्हे तर आहार सवयी, पोशाखाचे नियम आणि भाषासुद्धा ‘समान’च- किंबहुना हे सारे एकाच प्रकारचे- हवे आहे. बाहेर जाऊन आपल्या देशाचे पंतप्रधान विविधता आपलीशी करण्याचे प्रवचन देतात, जगातील नेतेही ते ऐकतात; पण नंतर उत्तर प्रदेशातील दादरीत मांस बाळगल्याच्या संशयातून महंमद अखलाकचा ठेचून खून, राजस्थानातील अल्वरमधील पेहलू खानला ठार केल्याची घटना, गुजरातमधील ऊना येथे दलित तरुणांना केलेली मारहाण, महाराष्ट्रात भीमा कोरेगावला दलित समुदायाबाबत घडलेली घटना असे सगळे त्यांच्या कानावर येते. या परिस्थितीत या नेत्यांच्या मनात भारताविषयी मग अविश्वास व गोंधळाची स्थिती निर्माण होते. काही दिवसांपूर्वीच झारखंडमधील गोड्डा जिल्ह्य़ात दुल्लू येथे दोन मुस्लिमांना गुरे चोरण्याच्या संशयावरून ठेचून मारल्याची घटना ताजी आहे. दलित ���ुलांना महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्य़ात वाकडी येथे केवळ ते विहिरीत पोहायला गेले म्हणून नग्न करून काढलेली धिंड व केलेली मारहाण यांसारख्या घटना जेव्हा जगासमोर येतात तेव्हा आपले पंतप्रधान जगातील नेत्यांपुढे ज्या विविधतेचे गोडवे गातात ती हीच का, असा प्रश्न पडतो.\nपंतप्रधान मोदी आर्थिक संबंधांबाबत सिंगापूरच्या संवादात काय म्हणाले आहेत पाहा. ते म्हणाले, ‘‘आमच्या देशाचीच गोष्ट सांगायची तर भारताचे या भागाशी चांगले संबंध तर आहेतच पण आर्थिक व संरक्षण सहकार्याची त्याला जोड आहे. इतर कुठल्याही देशापेक्षा या भागाशी आमचे सर्वाधिक व्यापार करार आहेत.’’\nया प्रदेशातील देशांबरोबर आपण करार किती प्रमाणात केले आहेत करार केले असतील तर त्यांचा उद्देश काय आहे करार केले असतील तर त्यांचा उद्देश काय आहे सार्क देशांशी भारताचा असलेला व्यापार आणि आसियान देशांशी होणारा व्यापार रेंगाळलेला का आहे सार्क देशांशी भारताचा असलेला व्यापार आणि आसियान देशांशी होणारा व्यापार रेंगाळलेला का आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण यातून शोधण्याचा प्रयत्न केला तर वेगळेच चित्र दिसते. २०१३-१४ व २०१७-१८ मध्ये सार्क देशांशी आपला व्यापार अनुक्रमे २० अब्ज डॉलर्स, तसेच २६ अब्ज डॉलर्स होता. भारताचा सर्व देशांशी जो व्यापार आहे त्याच्या तुलनेत हे दोनही आकडे २.६ टक्के व ३.४ टक्के व्यापार सार्क देशांशी असल्याचे दाखवतात. आसियान देशांशी व्यापाराचा विचार करायचा म्हटला तर असे दिसते, की या दोन वर्षांत अनुक्रमे ७४ अब्ज डॉलर्स (९.७ टक्के) व ८१ अब्ज डॉलर्स (१०.५ टक्के) इतक्या प्रमाणात भारताचा आसियान देशांबरोबरचा व्यापार होता. त्यामुळे गेल्या चार वर्षांत आसियान व सार्क देशांशी आपला व्यापार लक्षणीयरीत्या वाढल्याचे कुठेही दिसून येत नाही.\nशांग्रिला संवादात पंतप्रधान भारताच्या आर्थिक वाढीबाबत म्हणाले, ‘‘आम्ही दरवर्षी आर्थिक वाढीचा दर साडेसात ते आठ टक्के राखण्याचा प्रयत्न करू , आमची अर्थव्यवस्था जशी वाढत जाईल तसे जागतिक व प्रादेशिक व्यापारातील एकात्मीकरणही वाढत जाईल. आमच्या देशात ८० कोटी युवक आहेत, त्यामुळे केवळ अर्थव्यवस्थेचा आकार वाढवून भवितव्य सुधारणार नाही तर जागतिक पातळीवरील व्यापारातही भारताचा सखोल सहभाग असला पाहिजे याची आम्हाला जाणीव आहे.’’\nपंतप्रधान अगदी बरो��र बोलले, पण सरकारची निर्यात, उत्पादन वाढ व रोजगारनिर्मितीत प्रगती नगण्य आहे. भारताच्या जागतिक भागीदारीचा खरा मापदंड हा व्यापार हा आहे. सरकार या चाचणीत नापास झाले आहे. गेल्या चार वर्षांत निर्यातवाढ ऋण (उणे) आहे. भारतातून होणारी निर्यात ३१५ अब्ज डॉलरवरून आता ३०३ अब्ज डॉलपर्यंत खाली घसरली आहे. आयात ४५० अब्ज डॉलर्सची होती ती आता ४६५ अब्ज डॉलर्स झाली आहे म्हणजे ती फार वाढली नाही. कुठलाही देश हा निर्यातवाढीशिवाय उत्पादन क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाही. त्यामुळे उत्पादन व निर्यात क्षेत्रातील वाढीत अपयश आले आहे हे दिसतेच आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (जीडीपी) किंवा आर्थिक विकास दराचे (ग्रोथ रेट) कोणतेही आकडे सरकारने लोकांपुढे फेकले असले तरी त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. सन २०१५-१६ मध्ये आर्थिक विकास दर ८.२ टक्के होता तो २०१७-१८ मध्ये ६.७ टक्के इतका घसरलेला आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.\nत्यानंतर पंतप्रधानांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत शब्द निवडून काळजीपूर्वक भाष्य केले. पण ते शब्द खरे तर भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन करण्यास जास्त उपयुक्त ठरतील असे मला वाटते.\nपंतप्रधान म्हणाले, ‘‘भविष्य जरा अनिश्चित वाटते आहे. जरी आपली मोठी प्रगती झाली असे वाटत असले तरी आपण अनिश्चिततेच्या सीमारेषेवर आहोत. काही प्रश्न अनुत्तरित आहेत. काही तंटे सुटलेले नाहीत. काही दावे, प्रतिदावे आहेत, स्पर्धात्मक प्रारूपे आहेत, एकमेकांना छेद देणारे दृष्टिकोन आहेत, त्याचा निवाडा करणे कठीण आहे.’’\nपंतप्रधानांचे वरील विधान वेगळ्या म्हणजे जागतिक संदर्भात असले तरी ते आपल्या देशातील परिस्थितीला अगदी चपखल लागू पडते. पंतप्रधान शेवटी म्हणाले ते या दृष्टीने अधिक महत्त्वाचे. ते म्हणाले, ‘‘आम्ही वेदांताच्या तत्त्वज्ञानाचे वारसदार आहोत. आमचा सर्वासाठी मुक्ततेच्या तत्त्वावर विश्वास आहे. आम्ही विविधतेत एकता अनुभवतो आहोत, साजरी करतो आहोत. सत्य एकच आहे, ते आमच्या संस्कृतीचे पायाभूत अंग आहे. त्यात विविधता, सहअस्तित्व, खुलेपणा व संवाद यांना महत्त्व आहे.\nयात शहाणपणाचा एक मार्ग आहे, तो आपल्याला उच्च उद्दिष्टाप्रति घेऊन जातो. संकुचित हिताच्या दृष्टिकोनातून बाहेर पडणे, जर आपण सगळे समान पातळीवर काम करणार असू तर एकमेकांचे हित कशात आहे हे जाणून घेऊन त्या दिश���ने काम करीत पुढे जाणे, हा तो शहाणपणाचा मार्ग दिसतो आहे.’’\nपंतप्रधानांनी जी शब्दांची गुंफण केली आहे ती लाजवाबच आहे यात शंका नाही. फक्त ते शब्द जर मायदेशातील संस्था-संघटनांना उद्देशून वापरले असते तर अधिक च योग्य झाले असते असे मला वाटते. हेच शब्द त्यांनी शहाणपणाच्या मार्गावरून भरकटलेल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना, हनुमान सेना, सडकसख्याहरीविरोधी पथके (अँटी रोमियो स्क्वाड), अभाविप तसेच भाजपचे काही मंत्री, अनेक खासदार आणि बरेच आमदार यांच्यापुढे वापरले असते तर अधिकच योग्य ठरले असते.\nत्यामुळे पंतप्रधानांनी शांग्रिला नामक हॉटेलात जसे छान भाषण दिले तसेच भारतातही द्यावे, म्हणजे आपल्या देशातील वास्तवावर प्रकाश पडेल, ही माझी छोटीशी अपेक्षा त्यांनी पूर्ण करावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nनऊ दिवसांनी अखेर बेस्टचा संप मिटला\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/vidhansabha-election-2014/%E0%A4%9A%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-114101500004_1.html", "date_download": "2019-01-16T10:07:35Z", "digest": "sha1:5IPYEB2NG622UIOFUXTFJ3M6Q3ZYWBDS", "length": 12259, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चहावाला पंतप्रध��न बनू शकतो, तर मी मुख्यमंत्री होणारच- उद्धव ठाकरे | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर मी मुख्यमंत्री होणारच- उद्धव ठाकरे\nचहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मी मुख्यमंत्री का होणार नाही, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राज्यात शिवसेनेचा सत्ता येण्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.\nसंपादक संजय राऊत यांनी 'सामना' या वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीवेळी उद्धव ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आजच्या सामनात उद्धव ठाकरेंची ही रोखठोक मुलाखत वाचता येणार आहे.\nशिवसेना आणि भाजपचा घटस्फोट आणि त्यानंतर दोन्ही पक्षात सत्तेची लढाई सुरु झाली. काल प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मतदान अवघ्या काही तासांवर आले असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकाच्या मनातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांना उत्तरे दिली.\nउद्धव म्हणाले, ज्या पक्षासोबत गेली 25 वर्ष एकत्र राहिलो, जय-पराजय पाहिले, त्यांच्यासोबतची जुनी युती तुटल्याचे आपल्याला दुख: आहे,\nपरंतु मी शरण जाणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालानंतरच्या युतीची शक्यताही फेटाळल्याचे संकेत मिळत आहेत.\nजर एक चहावाला माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मीही मुख्यमंत्री का होऊ शकत नाही असे सांगत, आपण मुख्यमंत्री बनणारच असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे.\nपंतप्रधानांनी भाजपला केले हायजॅक- अजित पवार\n'हुदहुद'मुळे सात जणांचा मृत्यु, विशाखापट्टणला जाणार मोदी\nमहाराष्ट्रपासून मुंबईला तोडण्याचे कोणी स्वप्न पाहू नये - उद्धव ठकारे\nनरेंद्र मोदींच्या भाषणाचे प्रक्षेपण पेड न्यूज ठरवा- कॉंग्रेस\nराज्याबद्दल तळमळ नसलेल्यांना निवडून देऊ नका- राज\nयावर अधिक वाचा :\nफेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते\nजरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...\n'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nसंभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...\nशाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण\nचीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...\nफक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...\nनवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...\n'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका\nनुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...\nएअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल\nएअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...\nहे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल\nसोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...\nसीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत\nजातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...\nबेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी\nबेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/!2", "date_download": "2019-01-16T10:50:26Z", "digest": "sha1:UQ3V6C2LFJPMKI6DKKYHUM4QFXDQDKVN", "length": 10255, "nlines": 106, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| पेज३", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nअँक्शनपँक्ड फाईट चित्रपट११जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला\nकोल्हापूर: मराठीत अँक्शनपँक्ड म्हणता येतील असे फारच थोडे चित्रपट आहेत. त्यातही बाँक्सिंगसारख्या खेळावरचा चित्रपट तर एखादाच.आता ही उणीव फाईट हा चित्रपट काही प्रमाणात भरून काढणार आहे. नव्या जुन्या कलाकारांचा उत्तम ताळमेळ,दमदार कथानक असलेला आणि फ्युचर एक्स प्राँडक्शन ललित ओसवाल निर्मित तसेच पुण्याचे नवोदित तरुण अँक्शन दिग्दर्शक जिमी मोरे दिग्दर्शित फाईट हा चित्रपट ११जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर जिमी मोरे यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण आहे. अशी माहिती दिग्दर्शक अभिनेता जिमी मोरे,ललित ओसवाल यांनी आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.या चित्रपटाविषयी माहिती देताना म्हणाले एका शेतकऱ्याच्या मुलाची बॉक्सिंग रिंगमधील धडाकेबाज कामगिरी, त्याला पैसा अभिमान आणि प्रेमाची जोड मिळाल्यावर काय घडत. हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे .आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झपाटून जाऊन केलेली मेहनत त्यासाठीचे कष्ट आणि त्यादरम्यान आलेले चढउतार चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत.जीत या नवोदित तरुणाची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून एक अँक्शन पँक हिरो या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा,माधव अभ्यंकर, सायली जोशी, पूर्वा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तर स्वप्निल महालिंग यांनी चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद लेखन केले आहे .मंदार चोळकर यांनी गीतलेखन आणि स्वप्निल गोडबोले यांनी संगीत दिग्दर्शन केले असून अजय गोगावले गायन केले आहे.त्याशिवाय विकी सक्सेना यांनी रँप साँग गायल आहे. तसेच स्वप्नील गोडबोले यांनी यांनी पार्श्वसंगतीची जबाबदारी निभावली आहे. महाराष्ट्राच्या मातीतल कथानक आणि थरारक अँक्शन असलेला फायट हख चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले यात शंका नाही.यावेळी अभिनेत्री पुर्वा शिंदे, अभिनेता प्रसाद सुर्वे,जीत मोरे उपस्थित होते.\nमॉडेलची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरुन फेकला\nमेक्सिकोत साजरा केला सनीनं आपल्या दत्तक मुलीचा तिसरा वाढदिवस\nछत्रीवाली च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@12046", "date_download": "2019-01-16T11:08:47Z", "digest": "sha1:MI622CVSUXS7NLWJY2NPNFABPK4X5UPO", "length": 12550, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| यापुढे अनधिकृत घरे किंवा प्लॉटची यापुढे रजिस्ट्रीच होणार नाही, महाराष्ट्र शासनाचा निर्णय‼", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nयापुढे अनधिकृत घरे किंवा प्लॉटची यापुढे रजिस्ट्रीच होणार नाही, महाराष्ट्र शासनाचा निर्णय‼\nराज्यातील नागरी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, इमारती अथवा प्लॉटिंगची समस्या रोखण्यासाठी भाजप सरकार ने धाड़सी निर्णय घेत नगरविकास विभागाला अशा मालमत्तांची खरेदी-विक्री होऊ नये म्हणून कड़क उपाययोजना करण्यासाठीचे आदेश देऊन ते तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी तंबी दिलेली आहे. यानुसार महाराष्ट्र सरकार ने ३ मे २०१८ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले असून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व विविध प्राधिकरणांना आपल्या क्षेत्रातील अधिकृत, अनधिकृत बांधकामांची वॉर्डनिहाय माहिती दुय्यम निबंधकांकडे देण्याची सक्ती करण्यात आली आहे. अशा अनधिकृत मालमत्तांची नोंदणीच निबंधकांनी करून घेऊ नये, असे महाराष्ट्र सरकारने काढलेल्या 3 मे 2018 च्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व विकास प्राधिकरणांनी गट क्रमांक व विकासकांच्या नावासह अनधिकृत मालमत्तांची (बांधकामे व इतर) माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी व त्यासंबंधी वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्धी द्यावी, असे परिपत्रकात सूचित आहे. त्यामुळे यापुढे सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ कायद्यातील ५२, ५३, व ५४ तसेच महानगरपालिका अधिनियम २६०, २६७, २६७ (अ) आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.\nयापुढे अनधिकृत घरे किंवा प्लॉटची यापुढे रजिस्ट्रीच होणार नाही, महाराष्ट्र शासनाचा निर्णय‼\nनागाव येथे सात जणांना अन्नातून विषबाधा\nघनश्याम दरोडे दहावी झाला पास\nछत्रपती शिवाजी विद्यापीठातील डाटा मायग्रेशनच्या अडचणीसंदर्भात पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठकीचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन ; आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली शिक्षण मंत्री ना.विनोद तावडेंची भेट\nबॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन\nसौभाग्य योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण राज्यातील सुमारे अकरा लाख घरांना वीजजोडणी\nलाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..\nसातव्या वेतन आयोगाला राज्य सरकारची मंजुरी..\nआज रात्री सात ते दहापर्यंत तुमचा टीव्ही राहिल बंद ;राज्यातील सर्व केबल व्यावसायिकांचा निर्णय\nशेतकर्‍यांसाठी ग्राहकाधिष्ठीत वितरण सुविधा\nकुणबी कामगार सहकारी पतपेढी मर्या.(मुबंई) यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्नेहसंमेलन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा ��िवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@144", "date_download": "2019-01-16T10:59:36Z", "digest": "sha1:7623BBUUZ4EKOZINN2QBTXAAEH42ZEDU", "length": 8842, "nlines": 138, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| सोलानपाड़ा धबधबा -कर्जत", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nआता पावसाची सुरुवात होईल, पावसाळा सुरु झाल्यानंतर पावसाळी पर्यटन साठी हा एक चांगला पर्याय आहे.\nसोलानपाड़ा धबधबाकर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर\nआणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वर आहे.\nCategories : फोटो स्टोरी Tags : फोटो स्टोरी\nमाजी क्रिकेटपटूंनी दिली ग्राऊंडस्मन पांडूला ९९ हजाराची मदत\nएटीएममधून मिळणार आता २०, ५० च्या नोटा\nसोनाक्षी बॉलिवूड सोडून सध्या इथे सुट्या एन्जॉय करत आहे\nजॅकलिन फर्नांडिसचे नव्या वर्षाचे हॉट फोटो व्हायरल\nनेहा पेंडसेच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ\nरेस ३ साठी बॉबी सज्ज\nया देशात केले दीपिकाने हॉट फोटोशूट\nतेजस्विनीने साजरा केला बालदिन तिच्या मुलांसोबत\nसुप्रिया विनोद यांच्या दुखऱ्या पायावर रुपल क��तेय उपचार\nएक्स-बॉयफ्रेन्डच्या भावांसोबत दीपिकाने घेतली ड्रिंक \nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2012/12/blog-post_27.html", "date_download": "2019-01-16T09:46:59Z", "digest": "sha1:TLS5RBTFLVPTZUO3GNVW7ARU53NNHDOC", "length": 38857, "nlines": 255, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "75 years of ‘Annihilation of Caste- प्रा. हरी नरके यांचे भाषण ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार : सामाजिक अवनतीचे लक्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अध��कार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, डिसेंबर २७, २०१२\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nसौजन्य: अलोक जत्राटकर,सहा.कुलसचिव,शिवाजी विद्यापिठ,कोल्हापुर\nशिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे नाताळच्या दिवशी एका महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. ’75 years of ‘Annihilation of Caste’- Tracing the Journey of Caste System in India ’ असा या दोन दिवसीय चर्चासत्राचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक १९३६ साली प्रकाशित झालं. भारतीय जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी कालातीत रसद पुरवणाऱ्या या पुस्तकाची पंचाहत्तरी आणि आजच्या काळातील त्याचं महत्त्व,\nउपयोजन या अनुषंगानं चर्चा घडवणं, हीच मुळात एक आगळी गोष्ट आहे. शिवछत्रपती आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या शिवाजी विद्यापीठाची या वारशाशी जुळलेली नाळ अधिक ठसठशीतपणे अधोरेखित करणारी अशी ही गोष्ट ठरली. एखाद्या पुस्तकाची पंचाहत्तरी साजरी करण्याचा हा उपक्रम एकमेव आणि अनोखा ठरला.\nयावेळी बोलताना प्रा. हरी नरके म्हणाले २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहेच, पण, या दिवशीच डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले तर याच दिवशी पहिला सत्यशोधकी (विना भटजी) विवाह संपन्न झाल्याचे सांगून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. नरके सरांनी ‘Annihilation of Caste’ हा ग्रंथ विलक्षण क्रांतीकारक असल्याचे सुरवातीलाच सांगितले. तसेच, तो लिहीत असताना डॉ. आंबेडकरांच्या तत्कालीन मनोवस्थेचेही विश्लेषण केले. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे बाबासाहे���ांनी धर्मांतराची घोषणा केली होती. ‘हिंदू राहून जातिनिर्मूलन अशक्य आहे,’ या त्यांच्या बनलेल्या मताच्या पार्श्वभूमीवर सदर भाषणाचा विचार केला जाणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी जातिनिर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह, स्त्री-पुरूष समानता, उपलब्ध संसाधनांचे फेरवाटप, व्यापक शिक्षण-लोकशिक्षण आणि धर्मचिकित्सा (धर्मांतर) या पंचसूत्रीचा पुरस्कार केला होता. त्यांच्या अनुषंगाने प्रा. नरके यांनी आपल्या विचारांची मांडणी केलीच; पण ती करत असताना सन २०१२ मध्ये डॉ. आंबेडकरांनी या भाषणाचे फेरलेखन केले असते, तर त्यामध्ये कोणत्या मुद्यांचा समावेश केला असता, आणि मांडणी कशी केली असती, या दृष्टीकोनातूनही त्यांनी या भाषणाचे कालसुसंगत विश्लेषण केले.\nबाबासाहेबांपूर्वी भारतीय जातिव्यवस्थेवर झालेल्या विद्वत्तापूर्ण अभ्यासाचा नरके सरांनी परामर्ष घेतला. या संपूर्ण लेखनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या पुस्तकाचे वेगळेपण सांगताना ते म्हणाले की, “जातिव्यवस्था हे केवळ कामाचे वाटप असल्याचे तत्पूर्वीच्या अभ्यासकांचे म्हणणे होते. पण जातिव्यवस्था हे केवळ कामाचे नव्हे, तर काम करणाऱ्यांचे, श्रमिकांचेच वाटप होते, हे आंबेडकरांनी सर्व प्रथम ठासून सांगितले. आणि हे वाटप संपूर्णतः अशास्त्रीय आणि रानटीपणाचे आहे, असंही सांगितलं. ‘In India, Every Caste is an independent Nation’ असल्याचं आंबेडकर म्हणत. जातीपातींची भावना आपल्या समाजाच्या मनीमानसी इतकी खोलवर रुजली आहे की, आज देशात ४६३५ जाती आहेत. आणि त्यांच्यामध्ये केवळ स्वजातीपुरते पाहण्याची मानसिकता फोफावली आहे. परिणामी, देशात एकूणच सामाजिक अथवा राष्ट्रीय संघटनशक्तीचाच मोठा अभाव निर्माण झाला आहे.‘संपूर्ण’पणानं एकही काम आपण उभारू शकत नाही. वर्णव्यवस्थेच्या श्रेणीबद्ध असमानतेमुळं (Graded inequality) आणि वर्णांतर्गत कुठल्याही प्रकारच्या मोबिलिटीच्या अभावामुळं सामाजिक परिवर्तनशीलतेला खीळ बसली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे या व्यवस्थेचे लाभधारक आहेत. शूद्रातिशूद्रांसाठी हे लाभ नाहीत. या उतरंडीतल्या वरच्या घटकाशी लढा उभारताना तात्कालिक लाभासाठी खालच्यांची मोट बांधली जाते. तेवढ्यापुरते ते एक असल्याचा आव आणतात. ‘बहुजन’ असं गोंडस नावही त्याला दिलं जातं. पण, हेतूसाध्यतेनंतर ही एकी टिकून र���हात नाही, समतेची भावना तर नसतेच. त्यामुळं शूद्रातिशूद्रांची दिशाभूल करणारं ‘बहुजन’ हे एक फार मोठं मिथक आहे. तशी एखादी गोष्ट आस्तित्वातच नाही,” अशी परखड भूमिका नरके सरांनी मांडली.\nसन २०१२मध्ये या पुस्तकाचे फेरलेखन करताना आंबेडकरांनी १९५२ नंतर देशात सुरू झालेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि कालौघात निर्माण झालेले विविध मार्केट फोर्सेस यांचा निश्चितपणे विचार केला असता, असे त्यांनी सांगितले. “हिंदू धर्मात जातिव्यवस्थेची मेंबरशीप ही जन्माने मिळत असल्यानं हा धर्म कधीही मिशनरी बनू शकत नाही, त्यामुळं त्याच्या विस्ताराला मर्यादा आहेत. जातिव्यवस्थेच्या निकषावर केवळ लोकसंख्यावाढ हाच धर्मविस्ताराचा मार्ग ठरू शकतो. या उलट, जातिव्यवस्थेचा विच्छेद करायचा झाला, तर आंतरजातीय विवाह हाच उत्तम पर्याय आंतरजातीय विवाहाखेरीज जातिव्यवस्थेला छेद देणे अशक्य आहे, असं बाबासाहेब प्रतिपादन करतात ते त्यामुळंच आंतरजातीय विवाहाखेरीज जातिव्यवस्थेला छेद देणे अशक्य आहे, असं बाबासाहेब प्रतिपादन करतात ते त्यामुळंच पण, सध्या देशात एक कोटी विवाहांपैकी सुमारे 99 टक्के विवाह हे जातिअंतर्गतच होतात. उर्वरित एक टक्काआंतरजातीय होतात. त्यातही उच्च-आंतरजातीय हवा, एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व या 'अपेक्षा' असतात. त्यामुळं प्रत्यक्षात या आंतरजातीय विवाहांचं देशातलं प्रमाण अत्यल्पच आहे. आपले विवाह ही सुद्धा जातिसंमेलनच ठरू लागलेली आहेत. त्यातही आजकाल ‘ऑनर किलींग’ या गोंडस नावाखाली अशा जोडप्यांना मारण्याच्या प्रकाराचं उदात्तीकरण सुरू आहे, ते तर केवळ निषेधार्ह आहे. साताऱ्याच्या आशा शिंदे या तरुणीला असं तिच्या बापानंच मारुन टाकलं, तर तिच्या आई, आजी मातीलाही गेल्या नाहीत. वर, ‘मारलं, ते बरं झालं पण, सध्या देशात एक कोटी विवाहांपैकी सुमारे 99 टक्के विवाह हे जातिअंतर्गतच होतात. उर्वरित एक टक्काआंतरजातीय होतात. त्यातही उच्च-आंतरजातीय हवा, एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व या 'अपेक्षा' असतात. त्यामुळं प्रत्यक्षात या आंतरजातीय विवाहांचं देशातलं प्रमाण अत्यल्पच आहे. आपले विवाह ही सुद्धा जातिसंमेलनच ठरू लागलेली आहेत. त्यातही आजकाल ‘ऑनर किलींग’ या गोंडस नावाखाली अशा जोडप्यांना मारण्याच्या प्रकाराचं उदात्तीकरण सुरू आहे, ते तर केवळ निषेधार्ह आहे. साताऱ्याच्या आशा शि���दे या तरुणीला असं तिच्या बापानंच मारुन टाकलं, तर तिच्या आई, आजी मातीलाही गेल्या नाहीत. वर, ‘मारलं, ते बरं झालं’ असे त्यांचे उद्गार आपली जात्यंधताच स्पष्ट करत नाहीत काय\nआपला पुरोगामी विचारांचा तरुणही विवाहाचा विषय आला की, एकदम पारंपरिक बनून जातो. तेवढ्यापुरता तो आईबापाच्या शब्दाबाहेर जात नाही. आजकालच्या मॅट्रीमॉनियल्स जाहिराती हा तर जातिव्यवस्था बळकट करणाराच प्रकार आहे. (नरके सरांनी अशा जाहिरातींचा एक मोठा संचच सोबत आणलेला होता.) आंतरजातीय विवाहाची जाहिरात तिथं अभावानंच दिसते. दिसली तरी ‘उच्च-आंतरजातीय’ असं त्यात स्पष्ट म्हटलेलं दिसतं. काही ठिकाणी तर कळस म्हणजे ‘एससी, एसटी, नवबौद्ध क्षमस्व’ इतकी थेट टीप टाकलेली असते. भारतीय राज्यघटनेच्या सतराव्या कलमाचे हे उघड उघड उल्लंघन आहे. अस्पृश्यतेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा जाहिराती देणे, छापणे आणि वाचणे हा गुन्हा आहे आणि तो आपण घडू देत आहोत. याला काय म्हणावे\nखैरलांजीसारख्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेमध्ये कोणावरी अट्रॉसिटी लागली नाही की सिद्ध झाली नाही, यासारखे दुर्दैव कोणते नागपूरमध्ये डवरी-गोसावी समाजाच्या चौघा बहुरुप्यांना केवळ चोर असल्याच्या संशयावरुन लोकांनी दगडांनी ठेचून मारले, ही संवेदनहीनता काय सांगते नागपूरमध्ये डवरी-गोसावी समाजाच्या चौघा बहुरुप्यांना केवळ चोर असल्याच्या संशयावरुन लोकांनी दगडांनी ठेचून मारले, ही संवेदनहीनता काय सांगते बरे, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जे रस्त्यावर उतरतात, तेही त्याच विशिष्ट जाती-जमातीतीलच का असतात बरे, दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जे रस्त्यावर उतरतात, तेही त्याच विशिष्ट जाती-जमातीतीलच का असतात इतर जाती-धर्माचे लोक का त्यांत सामील होत नाहीत इतर जाती-धर्माचे लोक का त्यांत सामील होत नाहीत मेलेली ती त्यांना ‘माणसं’ वाटतच नाहीत का मेलेली ती त्यांना ‘माणसं’ वाटतच नाहीत का याला कारण म्हणजे आपल्या संवेदना या ‘जातिगत संवेदना’ आहेत. जातीबाहेरच्या माणसाविषयी आपल्याला काही वाटण्याचं कारणच नाही. कारण, एक माणूस म्हणून त्याचं मोल वाटण्याऐवजी तो आपल्या जातीचा कुठंय, हीच मानसिकता वरचढ झालेली दिसते.\nआजच्या काळात निवडणूक व्यवस्था ही जातिव्यवस्था बळकट करणारी नवी व्यवस्था उदयास आली आहे. आपले राज्यकर्ते या जातिव्��वस्थेचे सर्वात मोठे समर्थक आहेत. एका विशिष्ट दहशतवादाच्या आधारावर जातिव्यवस्था बळकट केली गेली आहे. त्यामुळं फॉर्म बदलला तरी जातिव्यवस्थेची मूळ चौकट आजही कायम आहे. जाती पाळणं, हे अनेक वरच्या जातींसाठी फायद्याचं असतं. ती नष्ट होऊ नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. जातिव्यवस्थेला खतपाणी घालून आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी या अंतर्गत यंत्रणा प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या जातींची वेगवेगळी संमेलनं, साहित्य संमेलनं भरवणं हा सुद्धा जातीव्यवस्था बळकटीकरणाचाच कार्यक्रम आहे, असं नाइलाजानं म्हणावं लागतं. आणि या प्रयत्नांना राजसत्ता, माध्यमसत्ता आणि अर्थसत्ता खतपाणी घालत आहेत, फोफावण्यास मदत करीत आहेत. अशा प्रयत्नांना समाज बळी पडत आहे, हे अधिक वाईट आहे. समाज परिस्थितीशरण आणि परिवर्तन विरोधी बनत चालल्याचे ते द्योतक आहे.\nघटनाकारांनी समता प्रस्थापना आणि शोषित, उपेक्षित, दुबळ्यांना ताकद देण्यासाठी आरक्षणाची कवचकुंडलं निर्माण केली. पण आज त्याचाही विपर्यास चालला आहे. प्रत्येकालाच आज मागासवर्गीय व्हायचं आहे. आरक्षण हा ‘गरीबी हटाव’चा कार्यक्रम नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज आपला सत्ताधारी ज्या जातीतून आला आहे, तिथंच, त्याच जातीचं सर्वाधिक शोषण सुरू आहे, ही गोष्ट आपण ध्यानी घेणार आहोत की नाही उपेक्षित भटक्या-विमुक्त, आदिवासींची आपण दखल घेणार आहोत की नाही\nआज आपल्या चळवळींमध्येही तीन प्रकारचे प्रवाह निर्माण झाले आहेत. पहिला विवेकवादी, मिशनरी वृत्तीच्या लोकांचा प्रवाह. अगदी ध्येयनिष्ठपणे, प्रामाणिकपणे त्यांनी आपापल्या परीनं काम चालवलं आहे. दुसरा आहे माथेफिरुंचा. कुठलाही सारासार विचार न करता अर्धवट माहितीवर, चिथावणीला बळी पडून कुठलीही टोकाची भूमिका घेण्यास तयार असणारा हा प्रवाह चळवळींसाठी खूप मारक आहे. तिसरा प्रवाह आहे पोपटपंची करणाऱ्यांचाहे असे म्हणाले होते, ते तसे म्हणाले होते, असं सांगत फिरणाऱ्या या व्यक्ती स्वतः काहीच सांगत नाहीत, मात्र स्वतःचं महत्त्व मात्र त्यांनी खूप वाढवलेलं असतं. ब्राह्मण्याला नावं ठेवणाऱ्या या व्यक्ती स्वतःच शब्दप्रामाण्य आणि पोथीनिष्ठ असतात. त्यांचा फॉलोवर मोठा असला तरी तो टिकेलच याची शाश्वती नाही. पण, या प्रवृत्तींनी कृतीशील चळवळी मागं पडतात आणि पोपटपंचीच्या बळावर काही साध्य होऊ शकत नाही. त्यामुळं यांच्यापासूनही दूर राहिलेलंच उत्तम\nया संपूर्ण पार्श्वभूमीवर, ‘Annihilation of Caste’ या पुस्तकाची प्रस्तुतता अजिबात कमी होत नाही, तर ती प्रकर्षानं अधिक असल्याचं जाणवतं. फक्त आजच्या चौकटीमध्ये त्याचाविचार केला जाणं अतिशय आवश्यक आहे.” अशी रोखठोक भूमिका हरी नरके यांनी या प्रसंगी मांडली.\nPosted in: प्रा. हरी नरके\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lifespeaker.ru/mr/", "date_download": "2019-01-16T10:28:33Z", "digest": "sha1:YWLN4RXK7KJCNOL3VMAPU4B6RDXPBMXO", "length": 12063, "nlines": 147, "source_domain": "lifespeaker.ru", "title": "लिफाफेकर", "raw_content": "\nऑनलाइन स्टोअर Mobistore.by मध्ये एक मोबाइल फोन खरेदी करा\nमोबाईल फोन साध्या कॉल आणि संदेशांसाठी दीर्घकाळापर्यंत थांबला आहे. व्हिडिओ कॅमेरा, कॅमेरा, प्लेअर, व्हॉइस रेकॉर्डर, यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह, टीव्ही आणि कॉम्प्यूटर\nथंड हंगामात केसांची काळजी\nदुर्दैवाने, केसांच्या आरोग्यामध्ये फारसे योगदान नाही. तापमान थेंब, थंड वारा, ओलावा नसल्याने कोरडेपणा, ब्रेकेज, तोटा होऊ शकतो\nवैद्यकीय शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांसाठी सेंट पीटर्सबर्ग येथे मालिश अभ्यासक्रम\nमालिश प्रक्रिया नेहमीच नेहमीच मागणीत असतात. मसाज थेरपिस्टच्या व्यवसायाने आमच्या दिवसांमध्ये त्याचा प्रासंगिकता गमावला नाही. सरळ सरळ\nसंगणक गेमचे फायदे आणि नुकसान\nआमच्या प्रगत संगणक तंत्रज्ञानाच्या आणि शतकाच्या प्रगतीची सतत शर्यत, संगणक रोजच्या जीवनातील एक अनिवार्य आणि महत्त्वाचा घटक बनला आहे. आज आम्ही\nस्वार्थीपणाचा सामना कसा करावा\nजर एखाद्या व्यक्तीला नेहमी सांगितले गेले असेल की तो अहंकारी आहे आणि स्वत: लाच विचार करतो की तो सर्व गोष्टींमध्ये वैयक्तिक लाभ शोधत आहे, तर तो\nव्हॅलेंटाईन डेसाठी कोणते फूल द्यावे\nनियमानुसार, बर्याच प्रेमींसाठी, व्हॅलेंटाईन डे त्यांच्या आगमनाची भावना व्यक्त करण्याचा सर्वोत्तम सुट्टी आहे. हा दिवस संधी देतो\nपॅच म्हणजे काय आणि ते कशासाठी आहेत\nकॉस्मेटिक उद्योग नियमितपणे प्रभावी आणि वापरण्यास सुलभ नवकल्पना प्रकाशीत करते, ज्यात हा उत्पादन समाविष्ट असतो. त्यामुळे पॅच लहान आहेत\nघरी आपल्या हातांची काळजी कशी घ्यावी\nमहिला सावधगिरीने त्यांच्या चेहर्याची काळजी घेतात, काळजीपूर्वक कपडे निवडतात, त्यांच्या आकृतीवर नजर ठेवतात, परंतु बर्याचदा त्यांचे हात अचूक ठेवतात. हे जोरदार आहे\nरेफ्रिजेरेटेड डिस्प्ले केसेस: त्यांची वर्गीकरण आणि वापर कशी केली जाते\nसुपरमार्केट, हायपरमार्केट्स, दुकाने आणि कॅफेमध्ये विस्तृत उपकरणे आहेत - रेफ्रिजरेटेड डि��्प्ले केसेस. या प्रकारच्या उपकरणे, इतर रेफ्रिजरेशन युनिट्ससारखे,\nमुलाची जबाबदारी कशी शिकवायची\nआपल्या पालकांना जबाबदार राहणे हे सर्व पालकांचे मुख्य कार्य आहे. स्वत: साठी जबाबदारी घेण्याची क्षमता\nपेरीकार्डिटिस - कारणे, लक्षणे, निदान, उपचार आणि गुंतागुंत\nपेरीकार्डिटिस ही एक स्वतंत्र रोग मानली जाते किंवा प्रणालीगत रोगाचे नैदानिक ​​लक्षण म्हणून मानली जाऊ शकते. हे विविध etiologies जळजळ द्वारे दर्शविले जाते. पेरीकार्डिटिसचे कारण होऊ शकते\nनैसर्गिक मेकअपसाठी 3 व्यावसायिक सल्ला\nकाही स्त्रिया नेहमीच परिपूर्ण दिसतात, एक निर्दोष रंग आणि नेहमी उज्ज्वल डोळे असतात. छान, छान\nपर्सिमॉन - अतिशय आनंददायी आणि निरोगी फळेांपैकी एक. तथापि, त्याच्या स्वत: च्या परिमाण आहेत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे\nसूप आहार: नियम, कालावधी, contraindications\nबर्याच डॉक्टर सूप आहारास अन्न मुक्त केल्याने आणि शरीरास शुद्ध केल्याबद्दल शिफारस करतात. शरीरातून जास्त प्रमाणात द्रव काढतो, तो सुधारतो\nभूमध्य आहार: तत्त्वे, गुण आणि विपत्ती\nभूमध्य आहाराचा भूमध्य देशांचा राष्ट्रीय खजिना आहे. युरोपच्या भूमध्य भागातील युनेस्कोच्या राष्ट्रीय वारसाची आणि या खाद्य प्रणालीची ही व्यवस्था आहे\nपांढरा, मांस चरबी, हिरव्या कांदा किंवा लसूण आणि काळा ब्रेडचा एक तुकडा सह streaked. स्वादिष्ट काय चांगले असू शकते काय चांगले असू शकते\nजास्तीत जास्त फायद्यासह प्रशिक्षण साहित्य कसे वाचावे\nअलीकडेच, लोक स्वत: च्या विकासासाठी अधिकाधिक वेळ समर्पित करण्यास सुरुवात करतात. बर्याच अभ्यासक्रम, धडे आणि अर्थातच पुस्तके आहेत.\nमहिला अधिकारांवर का उत्तीर्ण होतात\nआज, जवळजवळ प्रत्येक स्त्री गाडी चालविण्यास आणि उजवीकडे जायला शिकते. तथापि, आकडेवारी दर्शवते की सर्व महिलांपैकी फक्त 15%\nहुंडई सांता फे एसएम कार पुनरावलोकन\nहुंडई सांता फे एसएम नावाची गाडी या मॉडेलची पहिली पिढी आहे. ही कार मध्यम आकाराच्या क्रॉसओवरची आहे. ही पिढी\nवापरलेल्या कारच्या मालकांनी खरेदीदारांना फसविले कसे\nआकडेवारीनुसार, बरेच ग्राहक नॉन-रन मॉडेलपेक्षा वापरलेली कार खरेदी करणे पसंत करतात. वापरलेल्या कारची खरेदी करणे दोन्ही फायदे आहेत\nजगातील सर्वात लांब नद्या - शीर्ष 10 (5.0 / 5)\nएका मोठ्या आईच्या \"कामकाजाचा दिवस\" ​​शीर्ष -5 भाग घ��तला (5.0 / 5)\nवर्षातील सर्वोत्तम 2017 मेळमात्रा (5.0 / 5)\nवर्षातील सर्वोत्कृष्ट 2018 मेळग्राह - शीर्ष 10 (5.0 / 5)\nआहार. गुरू रेकॉर्डिंग एनोरेक्झिया खाण्याच्या विकृती म्हणून\nलियोनिद रेकॉर्डिंग 10 उत्कृष्ट वॉशिंग मशीन 2017 वर्ष\nवास्य रेकॉर्डिंग रशियातील सर्वात जुने शहरेंपैकी 10\nगुंतवणूकदार.ऑर्ग रेकॉर्डिंग धोका आणि गुंतवणूकीशिवाय इंटरनेटवर कमाई\nMaterinstvo.Info रेकॉर्डिंग नवजात बाळाला रडण्याचे कारण\n© 2017-2018 साइट सामग्रीचा वापर केवळ सक्रिय दुव्याच्या संकेतानुसार आहे LIFEFCICER.\n192236 सेंट-पीटर्सबर्ग सोफीसकाया स्ट्रीट, एक्सएक्सएक्सबी, बिल्डिंग. 8\nचालू वेळ सोम-शुक्र. from9: 00 ते 21: 00", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/buy-crusader-kings-ii-horse-lords-dlc-download-1", "date_download": "2019-01-16T11:16:17Z", "digest": "sha1:BJTOKCVG4EGIWTHLX3QPOYQ5WQVOU6TC", "length": 17526, "nlines": 235, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "\",2===a.childNodes.length}(),r.parseHTML=function(a,b,c){if(\"string\"!=typeof a)return[];\"boolean\"==typeof b&&(c=b,b=!1);var e,f,g;return b||(o.createHTMLDocument?(b=d.implementation.createHTMLDocument(\"\"),e=b.createElement(\"base\"),e.href=d.location.href,b.head.appendChild(e)):b=d),f=B.exec(a),g=!c&&[],f?[b.createElement(f[1])]:(f=pa([a],b,g),g&&g.length&&r(g).remove(),r.merge([],f.childNodes))},r.fn.load=function(a,b,c){var d,e,f,g=this,h=a.indexOf(\" \");return h>-1&&(d=mb(a.slice(h)),a=a.slice(0,h)),r.isFunction(b)?(c=b,b=void 0):b&&\"object\"==typeof b&&(e=\"POST\"),g.length>0&&r.ajax({url:a,type:e||\"GET\",dataType:\"html\",data:b}).done(function(a){f=arguments,g.html(d?r(\"", "raw_content": "\nसर्वाधिक लोकप्रिय संकलने विस्तृत\nविस्तृत करा / संकुचित करा\nघर> क्रुसेडर किंग्स दुसरा - हॉर्स लॉर्ड्स (डीएलसी)\nक्रुसेडर किंग्स दुसरा - हॉर्स लॉर्ड्स (डीएलसी)\nस्टॉकमध्ये आमच्याकडे 38 उत्पादने आहेत\n500-1000 डिजिटल-कोड बहुभाषी जगभरात\nनियमित किंमत रु. 845.40 विक्री\nक्रूसडर्स किंग्ज II ​​- हॉर्स लॉर्ड्स (डीएलसी) - ()\nवास्तविक उत्पादन सक्रियकरण / परवाना की. त्याच दिवशी डिजिटल वितरण. डाउनलोड लिंक आणि सक्रियता निर्देश प्रदान केले जातील. आज हे आयटम पहा. योद्धा राजा दुसरा: अश्व Lords सर्वोत्तम विक्री धोरण आरपीजी क्रुसेडर किंग्ज दुसरा साठी नवव्या विस्तार आहे, आणि यूरेशियन स्टेपसच्या गतिशील आणि सशक्त खानाबळ संस्कृतींचा आसपास विस्तारित गेमप्ले प्रदान करते.\nनवीन प्रणाली आणि गेम यांत्रिकी जसे की नवीन सरकारी फॉर्म तसेच उपनदी राज्ये मिळण्याची शक्यता सादर करणे, हे विस्तार आपल्याला घोळवणीने उभारणे आणि आपल्या साम्राज्याची उभारणी करण्याची संधी देईल.\nआपल्या विजय मिळवण्याकरता प्राचीन रेशीम रोडवर व्यापार विस्तारणे आणि नियंत्रित करणे हे एक पर्याय आहे - परंतु सावध रहा - इतर लोक या आकर्ष��� मार्गांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतील आणि आपण जर त्यांच्याकडे चांगले संरक्षण केले तर आपल्या शत्रूंच्या पदांचा नाश करण्याचा प्रयत्न करतील. .\nआपण पॅक्स मंगोलिका तयार करू शकता आणि यूरेशियावर वर्चस्व गाजवू शकतो का आपल्या राज्यादरम्यान पूर्व आणि पश्चिमेला जोडणे आणि समृद्धीचे एक नवे पर्व तयार करणे आपल्या राज्यादरम्यान पूर्व आणि पश्चिमेला जोडणे आणि समृद्धीचे एक नवे पर्व तयार करणे किंवा आपण इतरांनी जे बांधले आहे त्या आपल्यावर असणाऱ्या तलवारधारी सैनिकांना, तुमच्या मार्गातील सर्व गोष्टी कुचराई होतील का\nइतिहासाची सूत्रे घेऊन ग्रेट खान बनण्याची वेळ आली आहे\nनवीन मध्य आशियाई संस्कृती: तारिम बेसिन आणि मंगोलियाच्या मोठ्या भागांचा नकाशा जोडला गेला.\nसुपीक संस्कृती साठी भटक्या जमातीची सरकार उपलब्ध सेसेनेटरी सोसायटीतील हा एक वेगळा मार्ग आहे - आपण लोकसंख्येच्या ऐवजी लोकसंख्येचे व्यवस्थापन करता आणि सैन्याची संख्या लोकसंख्या आकारावर आधारित केली जाते. तसेच, शासकिय XXX शक्तीला क्षेत्रातील विविध कुळांच्या रूचींशी सामोरे जाणे आवश्यक आहे (कुळ सामान्य नसलेले नसून वेगळे लोकसमूहातील गट व गुन्हेगारी आहे).\nशंभरहून अधिक नवीन कार्यक्रम स्टेप्स आणि मध्य आशियामध्ये अतिरिक्त रंग आणि प्रतिभा जोडतात.\nबिगर-भटक्या विमाराच्या शासकांना खादाडांना मारण्यासाठी विशेष पर्याय असतील, जसे की जंगली शत्रूंच्या जमिनीत किल्ले बांधणे.\nरेशीम मार्ग, संबंधित डायनॅमिक व्यापार यांत्रिकी आणि विरोध सह\nनवीन ख्यातनाम भाडोत्री भाग्यवान सैनिक म्हणून आपल्या अनियंत्रित पुत्रांना किंवा भावांना दूर पाठवा.\nभूमिहीन धाडसत्र साहसी वेळ दिसू शकतात किंवा प्रदेशात छळ करु शकतात किंवा जमिनीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करू शकतात.\nनवीन मुत्सद्दी पर्याय: उपनदी राज्य\n100% वास्तविक उत्पादन की\nपुरस्कार आणि सुरक्षित वॉलेट\nHTTPS सह सिक्युअर पेमेंट्स\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nग्राहक पुनरावलोकने ऍमेझॉन वर पहा\n\"ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ओझे\n\"उत्पादन पूर्णपणे खरे होते. पेमेंट पद्धतींची एक मेजवानी आहे. चेंडू थोडा उशीरा झाला पण मी त्यासह राहू शकलो. \"\n\"चांगली खरेदी. की उत्तम प्रकारे कार���य करते. सेवेसाठी धन्यवाद. \"\nहे कसे कार्य करते\nसामान्य प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)\nआमच्याशी संपर्क साधा | आमच्याशी भागीदारी करा\nसंबद्ध | Digicodes सह पैसे कमवा\nडिजिटल वस्तू विक्री करा प्रकाशक सेवा\nBulk ऑर्डर | एक विक्रेता व्हा\nथेट समर्थन | थेट गप्पा\nआमच्या मेलिंग सूचीमध्ये सामील व्हा\nयामध्ये देखील उपलब्ध आहे:\n© 2019,डिजिटल कोड आणि सीडी की - मूलभूत दस्तऐवज\nTrustSpot वर आमचे पुनरावलोकन पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66436?page=1", "date_download": "2019-01-16T10:17:17Z", "digest": "sha1:MBHCEASMEOFPSVDNS3RB7WDFLWVGNXHC", "length": 5646, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आगमन - शतशब्दकथा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आगमन - शतशब्दकथा\nतिला दरवेळी त्याचं आगमन नको वाटायचं. खरंतर तो बापासारखाच तिच्या जगण्याच्या गरजा पुरवायचा. पण पितृमन वरवर कठोरच असतं ना जगाला सुखवायचा तो येण्याने. जगाला वाटत असेल तो कंटाळ्यावर फुंकर मारून चैतन्य वाढवणारा जगाला सुखवायचा तो येण्याने. जगाला वाटत असेल तो कंटाळ्यावर फुंकर मारून चैतन्य वाढवणारा तसा वागायचाच तो तो नसल्यावर लोक कासावीस व्हायचे. कृष्णाच्या बासरीसारखा होता तो लोकांसाठी. पण तिच्यासाठी तिला धाकात ठेवायचा लबाड प्रयत्न करायचा तो. त्याला वाटत असेल, तो खेळकरपणे मुलीसारख्या असलेल्या तिला रमवतोय; पण तिला कठोरतेचं पाणी चढलेलं बापाचं प्रेम समजायचं नाही. तो न येण्याची ती मनोमन प्रार्थना करायची. पण आजही आला तो नेहमीप्रमाणे.\n\" असं उद्गारत त्या छोट्याशा देवळातील पुजार्‍यांनी देवापुढील दिव्याच्या थरथरणार्‍या ज्योतीभोवती हात धरले.\nमाझा शतशब्दकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न कशी वाटली ते नक्की सांगा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T10:00:16Z", "digest": "sha1:XLTDHGJSYFQAWBNUZYRZ7CS7W6K6QLXE", "length": 9699, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मेकअप टिप्स- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सर���ारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nडोळ्यांचं काजळ न पसरण्यासाठी काही खास टिप्स\nआपल्या डोळ्यांचा मेकअप म्हणजे खूपच नाजूक. डोळ्यांचा मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण त्यानेच चेहऱ्याचं खरं सौंदर्य खुलून येतं आणि त्यात जर आपलं काजळ डोळ्याभोवती पसरलं तर मात्र आपला चेहरा खराब दिसतो.\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/under-19-final-preview-portugal-v-england-portugal-and-england-are-aiming-to-win-the-under-19-title-for-the-first-time-and-full-of-respect-for-each-other-both-coaches-expect-a-fine-match-for-a-sell/", "date_download": "2019-01-16T10:37:23Z", "digest": "sha1:2OEQKWIAJJCFNXZ3IQH2RKGTYUZA757T", "length": 8951, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युरो चॅम्पिअनशिप: आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने", "raw_content": "\nयुरो चॅम्पिअनशिप: आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने\nयुरो चॅम्पिअनशिप: आज विजेतेपदासाठी इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने\nआज जॉर्जिया येथे होत असलेल्या युरो चॅम्पिअनशिप अंडर १९च्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि पोर्तुगाल आमनेसामने येतील. दोन्ही संघानी आपले सेमी फायनलचे सामने १-० च्या फरकाने जिंकले. पोर्तुगालने नेदरलँडचा पराभव केला आहे तर इंग्लंडने चेक प्रजासत्ताकचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.\nदोन्ही संघानी या स्पर्धेच्या इतिहासात प्रत्येकी दोनवेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पण विजेतेपदाने दोन्ही संघाना हुलकावणी दिली आहे. पोर्तुगाल\nसंघ २००३ मध्ये इटलीकडून तर २०१४ साली जर्मनीकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला होता तर इंग्लंडचा संघ २००५मध्ये फ्रान्सकडून तर २०१३साली युक्रेनकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला होता.\nइंग्लंडच्या फुटबॉल संघाची या वर्षीची कामगिरी खूप चांगली राहिली असून ते मे महिन्यात झालेल्या अंडर १७च्या युरो चॅम्पिअन्सशिपच्या अंतिम फेरीत पोहचल�� होते तर अंडर २१च्या संघाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. तर आज ते अंडर १९चा अंतिम सामना खेळणार आहेत.\nपोर्तुगालच्या संघात मागच्यावर्षीही असलेला प्रतिभावान खेळाडू दियागो कोस्टा असणार आहे तर इंग्लंडच्या संघात मागील वर्षी असणारा एकही खेळाडू नाही. कोस्टाच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा पोर्तुगालला नक्की होईल असे वाटते. इंग्लंडने मागील चारही सामने जिंकले आहेत तर पोर्तुगालने तीन सामने जिंकले तर एक सामना बरोबरीत सोडवला आहे.\nपोर्तुगाल संघात दियागो कोस्टा असला तरी इंग्लंडचा संघ खूप तंत्रशुद्ध खेळ करत असून स्पर्धेत सर्वाधीक गोल आणि क्रॉसेस इंग्लड संघाने केले आहेत. पोर्तुगाल संघाप्रमाणेच इंग्लंड संघाला विजेतेपदाची संधी असणार आहे.\nआज इंग्लंड आणि पोर्तुगाल संघातील जो संघ जिंकेल तो प्रथमच युरो चॅम्पिअनशिप अंडर १९चे विजेतेपद जिंकणार आहे.\nपुणे महापौर करंडक टेबल टेनिस लीग स्पर्धेत एसएसएमएफ टॉसर्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया- कबड्डीत महाराष्ट्राला संमिश्र यश\nखेलो इंडिया- महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिची जलतरणात सोनेरी कामगिरी\nखेलो इंडिया- टेनिसमध्ये महाराष्ट्राचा आर्यन भाटिया उपांत्य फेरीत\nखेलो इंडिया- नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठवे हिचा सुवर्णवेध\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- मुष्टीयुद्ध खेळात देविका व लक्ष्मी हिचे पदक निश्चित\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे – खो खोमध्ये महाराष्ट्राची बाद फेरीकडे आगेकूच\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- ‘कॅच देम यंग’ ही संकल्पना खेलो इंडियामधून प्रत्यक्षात: क्रीडामंत्री विनोद तावडे\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे- उत्तेजक सेवन सुरु असल्याची माहिती देणे ही जबाबदारी, नाडा तर्फे खेळाडूंमध्ये जनजागृतीकरीता सेमिनार\nखेलो इंडिया- ती आहे मेरी कोमची वारसदार\nआजपासून ताडदेवमध्ये धुमणार महिला कबड्डीचा दम\nखेलो इंडिया: नेमबाजीत महाराष्ट्राच्या हर्षदा निठुरे हिचा सुवर्णवेध\nदिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह\nआमदार सुनील राऊत चषक कबड्डी स्पर्धेचे भारत पेट्रोलियमने पटाकवले विजेतेपद\nस्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये मह���राष्ट्राचा उत्तरप्रदेशवर रोमहर्षक विजय\nपुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: बार्कलेज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इन्फोसिस संघ उपांत्यपूर्व फेरीत\n३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\n विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/collector-will-make-the-sena-river-encroach-free/", "date_download": "2019-01-16T10:20:43Z", "digest": "sha1:Q3SLPO2B2ZILEBQOYZDAW6RLOXOYZ3AH", "length": 8708, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अहमदनगर : जिल्हाधिकारी करणार सीना नदी अतिक्रमण मुक्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअहमदनगर : जिल्हाधिकारी करणार सीना नदी अतिक्रमण मुक्त\nअहमदनगर/प्रशांत झावरे :- अहमदनगर शहरातील सीना नदीतील अतिक्रमणे काढण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोहीम हाती घेतली असून त्यांनी आत्ताच सीना नदीतील अतिक्रमनांची पाहणी करून अतिक्रमण धारकांना नोटिसा बजाविण्यास संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. नोटिसा दिल्यानंतर सात दिवसात स्वतःहून अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे काढून घेण्यात यावी अन्यथा आठव्या दिवशी सर्व अतिक्रमनांवर कारवाई करण्यात येईल व नदीपात्र मोकळे करण्यात येईल अशा प्रकारे नोटिसा बजावण्यात येणार आहेत.\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nपालिका इमारतीतील पिचकारी बहाद्दरांवर कारवाईला सुरुवात\nसीना नदी हे शहराचे वैभव होते परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सीना नदीचे पात्र अतिक्रमण धारकांनी लहान करून टाकले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काल महापालिका, पाटबंधारे विभाग, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग यांची एकत्रित बैठक घेतली होती. त्यामध्ये अतिक्रमणे काढण्यास निधीची अडचण असल्याचे समोर आले होते. त्यावर तोडगा काढताना जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास लागणारी मशिनरी यंत्रणा पाटबंधारे विभागाने पुरवावी, इंधनाचा खर्च महापालिका करेल, पोलीस विभागाने बंदोबस्त द्यावा व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करताना मदतीला यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.\nज्या भागात पावसाच्या काळात पुराचे पाणी घुसते त्या भागातील अतिक्रमणे प्राधान्याने पहिल्यांदा काढण्यात येतील, तसेच पूररेषेत असणारी अतिक्रमणे दुसऱ्या टप्प्यात काढण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्�� केले आहे. सीना नदीत सुमारे ३०० अतिक्रमणे असून नदीपात्र १५ किमी च्या हद्दीत आहे. अतिक्रमनांमध्ये अनधिकृत बांधकामे, पत्र्याची शेड, मातीचे भराव, वीट भट्ट्या, शेती, घरांचे बांधकामे यांसह अनेक अतिक्रमणे असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली असून सर्वाना आजच नोटिसा बजावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nपालिका इमारतीतील पिचकारी बहाद्दरांवर कारवाईला सुरुवात\nआंदोलन शांततेच्या मार्गाने करा, कोणाच्या नावाने शिमगा करू नका : पाटील\nमॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपने घेतला ‘हा’ मोठा…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nडोंबिवली : भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे…\nकर्नाटकच्या सत्तापालटासाठी भाजपने केली कॉंग्रेस- जेडीएसची मुंबईतून…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/four-hundred-tonnes-garbage-picked-aurangabad-117904", "date_download": "2019-01-16T10:33:46Z", "digest": "sha1:NUFSVVL4APPUONSSXCE7RM7SRA6WKGTN", "length": 12640, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "four hundred tonnes of garbage picked up in aurangabad दुसऱ्या दिवशी उचलला सव्वाचारशे टन कचरा | eSakal", "raw_content": "\nदुसऱ्या दिवशी उचलला सव्वाचारशे टन कचरा\nरविवार, 20 मे 2018\nऔरंगाबाद - महापालिका आयुक्त रुजू होताच प्रशासन कामाला लागले असून, शुक्रवारी (ता.१८) ३२० टन कचरा उचलल्यानंतर शनिवारी (ता. १९) आणखी सव्वाचारशे टन कचरा शहराबाहेर नेण्यात आला. चिकलठाणा परिसरात शुक्रवारी कचऱ्याला विरोध झाला होता; मात्र या ठिकाणी स्क्रीनिंग मशीन लावले असून, रविवारपासून येथे कचरा टाकण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nऔरंगाबाद - महापालिका आयुक्त रुजू होताच प्रशासन कामाला लागल��� असून, शुक्रवारी (ता.१८) ३२० टन कचरा उचलल्यानंतर शनिवारी (ता. १९) आणखी सव्वाचारशे टन कचरा शहराबाहेर नेण्यात आला. चिकलठाणा परिसरात शुक्रवारी कचऱ्याला विरोध झाला होता; मात्र या ठिकाणी स्क्रीनिंग मशीन लावले असून, रविवारपासून येथे कचरा टाकण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nशहरातील कचराकोंडीला तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाचे नियोजनच सुरू आहे. संनियंत्रण समितीने शहरातील रस्त्यांवर पडून असलेला कचरा चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त रुजू होताच प्रशासन कामाला लागले आहे. मात्र, शुक्रवारी चिकलठाणा येथे नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केला होता. त्यामुळे आयुक्‍तांना कचऱ्याच्या गाड्यांसह परत यावे लागले होते. असे असले तरी इतर ठिकाणी ३२० टन कचरा टाकण्यात आला. दुसऱ्या दिवशीदेखील सव्वाचारशे टन कचरा उचलण्यात आला.\nजुना बाजार व देना बॅंकेजवळील कचरा शनिवारी उचलण्यात आला. याठिकाणी पुन्हा कचरा पडू नये म्हणून, हातगाडी चालकांना या ठिकाणी थांबण्याची सोय महापालिकेने करून दिली आहे. तसेच पाणचक्की रोडवर कचऱ्याचा ढीग संपल्याने मोकळ्या झालेल्या जागेवर बस पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे.\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nपुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे श���रातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला...\nलेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरूच\nमुंबई - मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार बेस्ट कामगारांच्या संयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/whatsapp-upi-payments-feature-launch-for-android-and-ios-beta-version-1628644/", "date_download": "2019-01-16T10:32:41Z", "digest": "sha1:H4B3IDRT7O2FSR7MKBCVO2TV75JYKXCS", "length": 11829, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "whatsapp upi payments feature launch for android and ios beta version | व्हॉटसअॅपचे पेमेंट फिचर अखेर दाखल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nव्हॉटसअॅपचे पेमेंट फिचर अखेर दाखल\nव्हॉटसअॅपचे पेमेंट फिचर अखेर दाखल\nआर्थिक व्यवहार होणार आणखी सोपे\nव्हॉटसअॅपच्या पेमेंट फिचरची मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा असून अखेर हे फिचर लाँच झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. सध्या अँड्रॉईड आणि आयफोनच्या काही ठराविक युजर्सना हे फिचर वापरता येणार असून त्याची चाचणी सुरु आहे. हे अॅप्लिकेशन युनिफाईड पेमेंटस इंटरफेस (UPI) स्वरुपाचे असेल असेही म्हटले आहे. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाल्यावर लवकरच हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयफोनसाठी व्हॉटसअॅपचे v2.18.21 व्हर्जन चालणार असून अँड्रॉईडसाठी v2.18.41 हे व्हर्जन असेल असे सांगण्यात आले आहे.\nसध्या व्हॉटसअॅप हे देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन असून याव्दारे पेमेंटची सुविधा सुरु होणे ही आनंदाची बाब आहे. कधी एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, कधी कामासाठी तर कधी चांगले फोटो आणि व्हिडिओज शेअर करण्यासाठ��ही याचा उपयोग होतो. व्हॉटसअॅप सतत आपल्या यूजर्सना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देत आकर्षित केले आहे. त्यात आता आणखी एक भर पडणार आहे. अॅटॅचमेंटमध्ये डॉक्युमेंटस, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन, कॉन्टॅक्टस यांच्या बाजूला हा पेमेंटचा पर्याय दिसेल.\nया फिचरव्दारे थेट बँकेतून पैसे एखाद्या व्यक्तीच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करता येणार आहेत. व्हॉटसअॅप एका बँकेसोबत आधीपासूनच याबाबतची चाचणी करत होती. काही दिवसांपूर्वी ही चाचणी पूर्ण झाली असून आता प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु होत आहे. सध्या चाचणीसाठी व्हॉटसअॅपची स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेशी बोलणी सुरु होती. टप्प्याटप्प्याने आणखी बँकांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. अशाप्रकारे बँकेचे व्यवहार व्हॉटसअॅपव्दारे करायचे असल्यास त्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीनेही विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने काम सुरु असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. शेवटच्या टप्प्यात ठराविक युजर्ससोबत या नव्या फिचरचे टेस्टींग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4103", "date_download": "2019-01-16T09:43:59Z", "digest": "sha1:TZNGLMGT5YVARDJU6G6S6JGBJWPZNACD", "length": 12258, "nlines": 98, "source_domain": "rajtantra.com", "title": "जव्हार मध्ये अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी शिबीर संपन्न | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार मध्ये अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी शिबीर संपन्न\nजव्हार मध्ये अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी शिबीर संपन्न\nजवाहर दि. ०१: शहरात ग्राममैञीण महिला महासंघ व जायंटस वेलफेअर फाउंडेशन रिसायकल लाईफ यांच्या वतीने अवयव दान जाणीव जागृती शिबीर दि. १ एप्रिल २०१८ रोजी जव्हार शहरातील “उत्तमशेठ रजपूत बहुउद्देशिय सभागृह” येथे पार पडले .या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक डाँ. कमल .जे.जैन , डॉ .सुधाकर पाटील व जीवराज नगरिया यांनी अवयव दान नेमके कोण करू शकतो व कोणत्या प्रकारचे अवयव दान करू शकतो व नागरिकांचे प्रश्ऩ समजून त्याचे निराकरण केले व अवयवदान नोंदणी कशी करावी .या विषयी मार्गदर्शन केले.\nशरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर ३५लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे ��िंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे १० विविध अवयव आपण दान करू शकतो.\n‘मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत म्हण आहे. मरणोत्तर अवयदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल. मरणोत्तर मानवी अवयवाची एक तर राख होते किंवा माती मरणोत्तर नेत्रदान, त्वचादान, किंवा अवयवदान केल्यामुळे जर अन्य कोणा गरजूला जीवनाची अनुभूती घेता येऊ शकेल तर त्यापेक्षा कोणते श्रेष्ठ दान असूच शकत नाही. ‘प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात पैशाचे, कपड्याचे किंवा अशा वस्तूंचे दान करतो. मात्र अवयवदान करणे हे सर्वांत श्रेष्ठदान आहे. मृत्यूनंतर प्रेत जाळण्यासाठी लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर होते, त्यापेक्षा अवयवदान केल्यास समाजालाही त्याचा उपयोग होतो.या सारखी जाणीव उपस्थित मार्गदर्शक यांनी करून दिली . या सारखा अवयवदान जाणीव व नोंदणी चा कार्यक्रम जव्हार शहरात प्रथम राबविण्यात आला सदर शिबीराला जव्हार तालुक्यातील सर्व महिला , नागरिक उत्तम प्रतिसाद दिला व अवयव दान नोंदणी केली . या शिबिरासाठी ग्राममैञीण महिला महासंघाच्या अध्यक्षा प्रा. डॉ .प्रज्ञा कुलकर्णी व सचिव कामिनी हर्षद मेघपुरिया व तसेच डॉ . प्रतिभा विठठ्ल सदगीर यांनी परिश्रम घेतले .\nPrevious: काकूची हत्या : पुतण्याला जन्मठेप\nNext: बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्प���्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/patherdi-muncipal-jijau-jayanti-issue/", "date_download": "2019-01-16T10:02:31Z", "digest": "sha1:KSVY63C235BGK4C5FYPBEIJIKTR3DWLV", "length": 6267, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगराध्यक्षांना विविध संघटनांचा घेराओ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगराध्यक्षांना विविध संघटनांचा घेराओ\nनगराध्यक्षांना विविध संघटनांचा घेराओ\nपाथर्डी : शहर प्रतिनिधी\nजिजाऊ जयंतीचा पालिकेला विसर पडला होता. याबाबत ओरड झाल्याने पालिकेच्या जुन्या इमारतीत प्रतिमा लावून जयंतीचे सोपस्कार पार पाडण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या प्रकाराचा निषेध करत पालिका कार्यालयात नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांना सुमारे दोन तास घेराओ घातला. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.\nआंदोलनामध्ये नगरसेवक महेश बोरुडे, अजिनाथ मोरे, माजी नगरसेवक चांद मणियार, डॉ. महेश लगड, लक्ष्मण डांगे, किरण बोरुडे, सोमनाथ बोरुडे, सोनू बोरुडे, गणेश शिंदे, सोपान बालवे आदींसह मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nयावेळी कार्यकर्त्यांनी जोरदारा घोषणाबाजी केली. पदाधिकार्‍यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरत प्रश्‍नांची सरबत्ती केली. विविध प्रकारचे युक्तीवाद करूनही समाधानकारक उत्तर देऊ शकत नसल्याचे लक्षात येताच नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना आजिनाथ मोरे म्हणाले, अन्य महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी पदाधिकार्‍यांना लक्षात राहते. मात्र, जिजाऊंची जयंती लक्षात राहात नाही. जाणीवपूर्वक पालिकेकडून भेदभाव केला जात असून, प्रशासनावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही. मुख्याधिकारी कधीही जागेवर सापडत नाहीत. तसेच पदाधिकार्‍यांचा बालिशपणा दूर होण्याची गरज आहे.\nनगरसेवक बोरुडे म्हणाले, अन्य महापुरुषांच्या जयंतीला पदाधिकारी हजर असतात. पालिकेने दोन दिवसांनंतर अधिकृतपणे जयंती साजरी करण्याचे नाटक केले. अन्य कुणाला कसे कळवले नाही. चौका-चौकांत उभे राहून कामाचा देखावा करण्यासाठीचे फोटो काढण्यात तुम्हाला वेळ मिळतो. जिजाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्याची मानसिकता न दाखवल्याबद्दल सर्वांची माफी मागावी. तसेच लोकांनी तुटलेली मने जोडणार कोण, असा सवालही उपस्थित केला.\n : उपचारासाठी अमेरिकेला रवाना\nमलेशिया मास्टरमध्ये पती- पत्नींची विजयी सुरुवात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णू दालमिया यांचे निधन\nइंद्रा नुयी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत\nबोल्‍ड आहे 'वाय चीट इंडिया'ची ही अभिनेत्री\nआव्हाडांच्या हत्येचा सरकारचा कट आहे का धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल\nअंधेरीत ४० लाखांचा एमडी साठा जप्त\nमुंबईतून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकशेडी घाटात गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-226925.html", "date_download": "2019-01-16T10:42:35Z", "digest": "sha1:TBNVEE7VLFYQB2X3LMCXVGJFFMIZFUEV", "length": 14804, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिंधू, दीपा, साक्षीला 'खेलरत्न', ललिता बाबरला अर्जुन पुरस्कार", "raw_content": "\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nसिंधू, दीपा, साक्षीला 'खेलरत्न', ललिता बाबरला अर्जुन पुरस्कार\nसिंधू, दीपा, साक्षीला 'खेलरत्न', ललिता बाबरला अर्जुन पुरस्कार\nSpecial Report : ...तर विदर्भात शिवसेनेचे पानिपत होणार\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nVIDEO आरोग्यमंत्री बसले आणि खुर्ची तुटली, विभागाची लाज गेली\nVIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल\nVIDEO : 'आमच्याच पतंगाचा मांजा जोरात आहे', पतंग उडवताना महाजनांची कोपरखळी\nVIDEO: 'शिवसेना-भाजप हे नवरा-बायको नाही तर प्रियकर-प्रेयसी' - आंबेडकर\nVIDEO: मनसेचा राडा, कोस्टल रोडचं काम पाडलं बंद\nVIDEO: 'शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्यावर वक्तव्य नको', भाजपची कार्यकर्त्यांना सूचना\nVIDEO : बेस्ट संपावर सचिवांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही\nVIDEO: वागळे इस्टेट भागात आज्ञातांनी पुन्हा पेटवल्या गाड्या, आता उरला फक्त सांगाडा\nVIDEO : बेस्टच्या संपावर शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर\nSpecial Report : मुंबई काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ\nSpecial Report : पुणे काँग्रेसला संजय काकडेंचा धसका\nVIDEO साहित्य संमेलनात गाजला आसेगावकरांचा 'नादखुळा'\nVIDEO व्याघ्र गणना सु���ू असतानाच आला वाघ, मग काय झालं पाहा...\nVIDEO जनताच नरेंद्र मोदींना हटवेल; राहुल गांधींची EXCLUSIVE UNCUT मुलाखत\nVIDEO मोदींची भाषणे ऐकली की 'गजनी'तला अमिर खान आठवतो - धनंजय मुंडे\nविजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर\n'आम्हाला लेचे-पेचे समजू नका', उद्धव ठाकरे यांचं UNCUT भाषण\nट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख\nVIDEO: 'मेजर शशिधरन नायर अमर रहे', भावुक वातावरणात अंत्यसंस्कार सुरू\nVIDEO: 'निर्णय होईपर्यंत बेस्टला टाळे लागले तरी आम्हाला फरक पडत नाही'\n#MustWatch: शनिवारचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO: 'आया रे सबका बाप रे', ठाकरे सिनेमाचं म्युझिक लाँच\nBREAKING : 'या' एका जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद\nVIDEO : 'युतीसाठी शिवसेनेने मागणी तर करावी त्यांना काय हवे आहे'\nSpecial Report : मनसेच्या 'इंजिना'ला पवारांचं 'इंधन'\nज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nमोदी सरकारची नवी योजना, आता ATM मधून मिळणार मोफत औषधं\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-240147.html", "date_download": "2019-01-16T09:56:19Z", "digest": "sha1:QJNHYNAEJTWJTILGSTGZZTNOM5CTSI55", "length": 12579, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "किंग खानची 'हृदयांतर'च्या मुहूर्ताला उपस्थिती", "raw_content": "\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवा���ांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nआधी 4 जणांचा मृत्यू नंतर 15 ट्रक पेटवले, महाराष्ट्राच्या या जिल्हातील धक्कादायक PHOTOS समोर\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nVIDEO : ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलंत का\nVIDEO : चित्रपट निर्माता करण जोहर म्हणतो, सकाळी-सकाळी मला...\nकिंग खानची 'हृदयांतर'च्या मुहूर्ताला उपस्थिती\n11 डिसेंबर:बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने 'हृदयांतर' या मराठी सिनेमाच्या मुहूर्ताला आवर्जून हजेरी लावली.मुक��ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे अशी दमदार कलाकारांची फळी असलेल्या 'हृदयांतर' या सिनेमाचा मुहूर्त नुकताच मुंबईत थाटात पार पडला.\nफॅशनच्या दुनियेतलं मोठं नाव विक्रम फडणीस या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल टाकत आहेत.प्रताप सरनाईक आणि विक्रम फडणीस यांची निर्मिती असलेल्या हृदयांतर या सिनेमाच्या मुहूर्ताला शाहरुख खानसह अर्जून कपूर, सोहेल खान, साजिद खान, मलायका अरोरा, अथिया शेट्टी यांसह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.\n'हृदयांतर' एक भावनात्मक गोष्ट आहे.एका जोडप्याच्या लग्नाची ही गोष्ट आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: film muhurthridayantarshahrukh khanमुहूर्तविक्रम फडणीसशाहरूख खानहृदयांतर\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n तुमच्या अकाऊंटमध्ये अचानक पैसे आले तर चुकूनही 'हे' करू नका\nलिव्ह-इनमध्ये गरोदर झाली होती 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड, साखरपुडा तोडून घ्यावा लागला होता मोठा निर्णय\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\n10% मागास सवर्ण आरक्षणाचा 'या' राज्यांना होणार सर्वात जास्त फायदा\nट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकेंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/facebook/videos/page-2/", "date_download": "2019-01-16T10:59:44Z", "digest": "sha1:PTBUTKLCGEUYOKMKVNMZALNHXYIXG35C", "length": 9746, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Facebook- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\n'फक्त माझ्या एका फोनवर....' पवारांच्या नाताचं आहे हे स्वप्न\nब्रिटिश आणि मुघलांची सत्ता जनतेने घालवली, पवारांचा मोदींना टोला\nVIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ\nVIDEO : पुणेकरांनो तयार राहा...हा रोबो येतोय तुम्हाला वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nबेस्टचा संप मिटला, हा आहे 10 सूत्री फॉर्म्युला\n1 तासात संप संपवा हायकोर्टाचा बेस्ट कामगार संघटनांना आदेश\nस्वर्गात जाण्याच्या हव्यासापोटी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीची आत्महत्या\nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केलं होतं शेवटचं उड्डाण\nजयपूरच्या 'या' राजकुमारीनं जगाशी भांडून केलं लग्न, पण आता घेतला घटस्फोट\n वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत\nकिसी एक्ट्रेस को HRD मंत्री बनाना कहां तक सही\nया संगीतकाराने आयुष्यभर लता मंगेशकरांना मानलं शत्रू\nउषा नाडकर्णी पुन्हा एकदा कडाडणार\nफिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल\nVIDEO इम्रान हाश्मीनं मुलाच्या कॅन्सरविरोधातल्या लढाईविषयी शेअर केली ही इमोशनल गोष्ट\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\n'पटक देंगे'पासून ते मराठी माणसाची ताकद, उद्धव यांच्या भाषणातले 15 महत्त्वाचे मुद्दे\nकाँग्रेस महिला नेत्याच्या हत्येआधी आरोपींनी पाहिला 'दृश्यम' सिनेमा, नंतर जाळलं आणि कुत्र्याला गाडलं\n...म्हणून विराट कोहलीसाठी 15 जानेवारी आहे खास\nअॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL\n'या' खेळाडूच्या घरी जमिनीवर बसून जेवतो विराट कोहली\nफक्त 14 धावांत ऑल-आऊट, आशियातील या देशाची टी-ट्वेन्टीमध्ये फजिती\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nVIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक\nSpecial Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\n'बंडोबांना प्रवेश देऊ नका'\nबाप्पा मोरया रे Sep 6, 2014\nकृत्रिम तलावातल्या गणपती विसर्जनास होणारा विरोध योग्य आहे का \nआजच्याच दिवशी कल्पना चावलानं केल�� होतं शेवटचं उड्डाण\nपार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं\nVIDEO : आदित्य ठाकरेंची पाठ वळत नाही तोच ग्रामस्थांनी लुटलं पशुखाद्य\nकर्मचाऱ्यांच्या लढ्याचा 'बेस्ट' विजय, मुंबईतला सर्वात मोठा संप अखेर मागे\nPF आणि पेंशनर्सचा बुडू शकतो पैसा नफ्यात होऊ शकते घट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/tomato-ketchup-1721316/", "date_download": "2019-01-16T10:30:57Z", "digest": "sha1:TKPTIESXP3RTB2KN7BKOUEXIGS4NS7XM", "length": 21176, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tomato ketchup | टोमॅटो केचप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\nमान्सूनचा पाऊस तुमच्याही शहरागावामध्ये रुजला असेल.\nमान्सूनचा पाऊस तुमच्याही शहरागावामध्ये रुजला असेल. त्यामुळे थंडावाही आला आहे. मला सांगा, पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त काय खायला आवडतं छान थंडी पडली की काय खायची ओढ लागते छान थंडी पडली की काय खायची ओढ लागते मला तर कांदाभजी, तिखट-गोड मिरची आणि भाज्यांची भजी, बटाटावडा, भाजलेलं मक्याचं कणीस, मस्त टोस्ट सॅण्डविच.. आहाहा मला तर कांदाभजी, तिखट-गोड मिरची आणि भाज्यांची भजी, बटाटावडा, भाजलेलं मक्याचं कणीस, मस्त टोस्ट सॅण्डविच.. आहाहा नुसती या पदार्थाची नावं ऐकली तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतं. शिवाय, या पदार्थासोबतच दिसते ती लाल, मुलायम आणि आंबटगोड चवीच्या टोमॅटो केचपची बाटली\nमाझी आजी चातुर्मासामध्ये कांदा-लसूण खायची नाही. यादरम्यान ती दिल्लीला तिच्या भावाकडे राहायला गेली किंवा मामा आजोबा आणि मामी आजी आमच्याकडे तिला भेटायला आले तर आजीला खाता येईल असा, त्यावेळी नुकताच बाजारात मिळायला लागलेला, बिनलसणाचा टोमॅटो केचप माझा मामा खास आजीसाठी खरेदी करायचा. आजीला टोमॅटो केचप खास आवडायचा आणि या नव्या सोयीमुळे तिला तो खाताही यायचा. मला मात्र वाटायचं की, घरीच हा टोमॅटो केचप करता आला तर आपल्या चवीचा, आपल्या आवडीचा, आपल्याला हवा तसा टोमॅटो केचप आपल्याला घरच्या घरीच बनवता आला तर आपल्या चवीचा, आपल्या आवडीचा, आपल्याला हवा तसा टोमॅटो केचप आपल्याला घरच्या घरीच बनवता आला तर माझ्या आजीकर���ा टोमॅटो केचप बनवण्याच्या खटाटोपामध्ये आत्ता तुम्हाला देतोय ही पाककृती माझ्या हाती लागली. तेव्हापासून आमच्या घरी मी बनवलेलाच टोमॅटो केचप फ्रिजमध्ये विराजमान झालेला आहे. गंमत म्हणजे तुम्ही बनवताना तुमच्याही लक्षात येईल की तुमच्या घरच्यांना, तुम्हाला, तुमच्या खास दादा-ताई किंवा आजी-आजोबांना आवडेल अशा चवीचा टोमॅटो केचप तुम्ही अगदी सहज बनवू शकता. बाजारातून आणलेल्या त्याच त्या चवीच्या टोमॅटो केचपची गरजच तुम्हाला भासणार नाही. जेव्हा हवा तेव्हा तासाभरात तुम्ही ताजा टोमॅटो केचप बनवू शकाल.\nसाहित्य : एक किलो तजेलदार तांबडय़ा रंगाचे पिकलेले टोमॅटो. अर्धी वाटी मध्यम आकाराच्या फोडी किंवा मध्यम आकाराचं र्अध बीट. दोन-तीन पाकळ्या लसूण. मध्यम आकाराचा कांदा. अर्धा-पाऊण इंच आल्याचा तुकडा, आठ ते दहा काळी मिरचीचे दाणे. एक-दोन हिरवी वेलची- सालासकट. एक-दीड इंच दालचिनीचा तुकडा. दीड-दोन चमचे साखर किंवा सुपारीएवढा गुळाचा खडा. एक-दोन चमचे व्हिनेगर किंवा सिरका. चवीनुसार लाल तिखट आणि मीठ.\nउपकरणं : गॅस किंवा इंडक्शन शेगडी, किंवा मायक्रोवेव्हदेखील चालेल. मायक्रोवेव्हसेफ झाकण असलेलं काचेचं भांडं किंवा जाड बुडाचं स्टीलचं किंवा नॉनस्टिक झाकण असलेलं भांडं. मिश्रण हलवण्याकरता चमचा किंवा डाव. टोमॅटो केचप बनवण्याकरता मिक्सर ग्राइंडर आणि त्यामधलं ओलं वाटायचं मोठं भांडं. शक्यतोवर मिल्कशेक वगरे बनवण्याकरता वापरतात ते भांडं. भाज्या कापण्याकरता सुरी आणि पाट किंवा विळी. सालकाढणं.\nसर्वप्रथम सगळ्या भाज्या, टोमॅटो, बीट स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्या. टोमॅटो, बीट यांच्या मोठय़ा मोठय़ा फोडी करून घ्या. बिटाचं साल काढायला विसरू नका. कांदा, लसूण सोलून घ्या. आता ज्या भांडय़ामध्ये टोमॅटो केचप करायचं त्या भांडय़ामध्ये एकेक जिन्नस घाला. सर्वप्रथम टोमॅटो, बीट, कांद्याच्या फोडी घाला. मग लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि बाकी सारे जिन्नस घाला. आता हे भांडं विस्तवावर ठेवा. विस्तवाशी किंवा मायक्रोवेव्हपाशी काम करायला सुरुवात करताना घरातल्या वयस्कर व्यक्तीला मदतीला घ्यायला विसरू नका बरं का सुरुवातीला मोठय़ा विस्तवावर हे मिश्रण ठेवा. टोमॅटोला पाणी सुटून मिश्रण चांगलं रटरटायला लागलं की आच मध्यम किंवा मंद करून झाकण ठेवून पंधरा मिनिटं शिजू द्या. त्यानंतर खालपासून ढवळा. मिश्रण ���ाली लागून करपता नये. एव्हाना टोमॅटो, बीट शिजलं असेल. मात्र अजूनही मिश्रणामध्ये पाणी असेल. हे सारासारखं पाणीच थोडं चमच्यामध्ये घेऊन, फुंकून गार करा. चव घेऊन पाहा. टोमॅटो केचपची चव आवडतेय का पाहा. नाही तर चवीनुसार मीठ, साखर, गूळ किंवा लसूण वगरे घाला. ढवळून पुन्हा एक वाफ येईतोवर मंद आचेवर शिजू द्या. सगळ्या प्रक्रियेला साधारण अर्धा तास लागेल जास्तीत जास्त. मायक्रोवेव्हमध्ये करताना सुरुवातीला मायक्रोवेव्ह पूर्ण क्षमतेवर तीन-पाच मिनिटं ठेवा. मग मध्यम आचेवर १०-१५ मिनिटं ठेवा. मिश्रण कोमट होईतोवर मायक्रोवेव्हचं दार उघडू नका. मग हलकेच हे मिश्रण बाहेर काढून चव घेऊन पाहा. आवडली तर तसंच, नाही तर हवे तसे जिन्नस घालून पुन्हा झाकण ठेवून भांडं कमी ते मध्यम क्षमतेवर १५-२० मिनिटं ठेवून द्या. विस्तवावर करा किंवा मायक्रोवेव्हमध्ये करा. एकदा मिश्रण छान शिजलं आणि त्यात थोडंसंच पाणी शिल्लक राहिलं की विस्तव किंवा मायक्रोवेव्ह बंद करा. मिश्रण सावकाश, त्याच्या गतीने थंड होऊ द्या. आता या मिश्रणामधून अख्खी वेलची, दालचिनीचा तुकडा निवडून बाजूला काढा. काहींना त्यातले तंतू आवडत नाहीत. मी मात्र हे बाजूला काढत नाही.\nटोमॅटो केचपचं हे मिश्रण थंड झालं म्हणजे मिक्सर ग्राइंडरच्या भांडय़ामध्ये चांगलं मुलायम पेस्ट होईतोवर वाटून घ्या. तुमचा तांबडय़ा रंगाचा, आंबटगोड चवीचा आणि मुख्य म्हणजे तुम्हाला, तुमच्या घरच्यांना आवडेलसा टोमॅटो केचप तय्यार आता काचेच्या किंवा स्टीलच्या स्वच्छ, कोरडय़ा बरणीमध्ये हा टोमॅटो केचप काढून घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवून मनसोक्त खा. संपला की पुन्हा करायला सोप्पा आहेच\nमिश्रण शिजवताना पाणी खूप आटवलं तर घट्ट, श्रीखंडासारखा टोमॅटो केचप बनतो. पाणी न आटवता टोमॅटो-बीट शिजल्या शिजल्या मिश्रण शिजवायचं बंद केलं तर टोमॅटो केचप थोडा पातळ, हॉटेलमध्ये मिळतो तसा तयार होतो. मी साधारण भज्याचं पीठ तयार करतो तसा केचप पसंत करतो, म्हणजे त्यात काही बुडवून खाल्लं तर त्या पदार्थाला तो छान चिकटून राहतो. पदार्थ बाहेर काढताच वाहून जात नाही. सॅण्डविच वगरेकरता वापरायचा असेल तर मी केचप थोडा घट्ट करतो. मिश्रण अधिक शिजवून पाणी आटवतो. हा घट्टसा केचप पावावर छान लोण्यासारखा बसतो आणि सॅण्डविच खाताना चारही बाजूने सांडत नाही. पोळीसोबत फ्रँकी करतानाही हा घट्ट केचपच छान सजतो. तुमच्याकडे थोडं अधिक तिखट आवडत असेल तर लाल तिखटाचं प्रमाण वाढवता येईल. आंबटगोड चवीकरता सिरका अधिक घालता येतो. चमचमीत चवीचा हवा तर कांदा-लसणासोबतच एखादी हिरवी मिरर्ची आणि चिमूटभर गरम मसाला टाकता येतो, आणि खास लहान मुलांकरता गोडूस चवीचा केचप करायचा असेल तर साखर किंवा गूळ अधिक घालता येतं. बिटाचं प्रमाण कमी-अधिक करून आपल्याला हवा तसा रंगही या केचपला आणता येतो. हं, बीट मात्र फार झालं तर केचप काळपट तांबडय़ा रंगाचा दिसतो. छान तजेलदार दिसत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2010/12/blog-post_3633.html", "date_download": "2019-01-16T10:35:56Z", "digest": "sha1:FIZUNSKSQTPOYJVZHGLAJPWG4VWDPTPL", "length": 22958, "nlines": 308, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "विवंचना ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल्याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी संभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवज���ंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nशुक्रवार, डिसेंबर ३१, २०१०\nप्रकाश पोळ 2 comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nगतवैभवाच्या खुणा लक्षात घे,\nकाळाच्या पुढे धावण्या समर्थ हो,\nसामर्थ्य मिळवण्यासाठी धडपडायला कमी पडू नकोस,\nयश वाटते तितके सोपे नसते,\nघाम गळायला मात्र विसरू नकोस,\nआहे तुझ्यातही ती कुवत,\nफक्त जिद्द सोडू नकोस,\nहं, त्या जिद्दीला प्रयत्नांची जोड मात्र दे.\nतरच समाज तुला सलाम करेल,\nअपयशी ठरलास तर काडीचीही किंमत उरणार नाही,\nहे मात्र लक्षात ठेव.\n\"असतील शिते तर जमतील भुते\" हा जगाचा नियम लक्षात ठेव,\nकर्तुत्वहीन व्यक्ती फेकल्या जातात,\nआणि म्हणूनच कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडायला हवे याचीही जाणीव ठेव,\nकरू नको अपव्यय वेळेचा आणि तुझ्यातील क्षमतेचा,\nवापरला नाहीस मेंदू तर अवघे जीवनच सडून जाईल,\nआणखी एक गोष्ट लक्षात ठेव,\nप्रत्येक व्यक्तीत असते महानता,\nफक्त ती सिद्ध करून दाखवण्याचा अवकाश असतो,\nठरलास यशस्वी तुझ्या प्रयत्नात,\nतरच सार्थकी लागेल जीवन,\nकिडे मुंग्याही जगतातच कि \nपरंतु मानवी आयुष्य लाभले आहे तुला,\nजरा दुसर्यांचाही विचार कर,\nस्वताचे हसू पाहण्यापेक्षा दुसर्यांचे आसू बघ,\nआणि प्रयत्न कर त्याचा निचरा करण्याचा,\nदुसर्यांच्या चेहऱ्यावर फुलवशील हास्य,\nतरच माणूस म्हणून जगायला लायक ठरशील,\nहसू आणि आसू यात फार कमी अंतर असते,\nते मात्र ओळखायला शिक,\nचांगल्या वाईटाची जाण असुदे,\nचांगले ते घेवून वाईटावर मात करायला शिक,\nफक्त तुझीच नाही तर बर्याच जणांची आहे हि विवंचना,\nत्यानाही आधार देण्याचा प्रयत्न कर,\nआयुष्यात थांबला तो संपला,\nप्रगतीच्या वाटेवरचे काटे वेचून पुढे जायला शिक.\nकर विचार चिंतन आणि मनन,\nबरेच काही शिकायला मिळेल,\nझालेल्या चुकापासून बोध घेवून,\n��वीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nप्रकाशजी तुम्ही पोस्त केलेली...., अब्राहम लिंकन यांच्या पत्र शैलीने लिहिलेली विवंचना हि कविता\nमानवतावादी मार्गावर चालण्याचा मार्मिक संदेश देणारी आहे. अतिशय अर्थपूर्ण अशी कविता.....\nप्रकाशजी मला जर माझी कविता इथे पोस्त करायची असल्यास काय कराव ते जरा कलवा\nआणि मराठीत मध्ये कसे लिहायचे हेही मला माहित नाही..जरा कळवal तर आभारी असेन\nधन्यवाद manu. आपणाला जर या ब्लॉगवर कविता प्रकाशित करायची असेल तर prakashpol6@gmail.com आणि info@sahyadribana.com या इमेल वर पाठवा.\nमराठीत लिहिण्यासाठी गुगल चे Google Transilater हे सोफ्टवेर वापरा. हे सोफ्टवेर डाऊनलोड करून तुमच्या संगणकावर इन्स्टाल करा. किंवा तुम्ही ऑनलाईन ही टाईप करू शकता. त्यासाठी ही लिंक वापरा.\nअजूनही काही अडचण आल्यास मला ९६६५३३१९१० वर संपर्क करा.\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/who-candidate-against-gadkari-115982", "date_download": "2019-01-16T11:00:08Z", "digest": "sha1:OT22MBV6P3M4FLBIYPB35GHSMFRG2MOU", "length": 14975, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Who is the candidate against Gadkari गडकरींच्या विरोधात सेनेचा उमेदवार कोण? | eSakal", "raw_content": "\nगडकरींच्या विरोधात सेनेचा उमेदवार कोण\nरविवार, 13 मे 2018\nनागपूर - शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा लढण्याची कोणाची हिंमत नसल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी नागपूरचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी विचारला. मात्र, एकानेही तयारी दाखविली नाही. यामुळे ठाकरे यांनी उमेदवार आयात करण्याचा इशारा दिल्याचे समजते.\nनागपूर - शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा लढण्याची कोणाची हिंमत नसल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी नागपूरचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी विचारला. मात्र, एकानेही तयारी दाखविली नाही. यामुळे ठाकरे यांनी उमेदवार आयात करण्याचा इशारा दिल्याचे समजते.\nशिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्वबळाच्या चाचपणीसाठी नागपूरमध्ये विदर्भातील सर्व दहा लोकसभा मतदारसंघांच्या प्रमुख पदाधिकऱ्यांची बैठक घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी युतीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे जाहीर करून स्वबळावर निवडणूक लढण्याचा इरादाही व्यक्त केला. त्यामुळे साहजिकच नागपूरमधून भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात कोण लढणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. उद्धव यांनी लोकसभा लढण्याची कोणाची इच्छा आहे, अशी विचारणाही केली. एरवी विधानसभेपासून तर महाप��लिकेच्या उमेदवारीसाठी थेट मुंबई गाठणाऱ्या आणि मातोश्रीवर पायपीट करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एकानेही लढण्याची हिंमत दाखविली नाही. पदाधिकाऱ्यांनी साधलेल्या चुप्पीवरून उद्धव ठाकरे काय समाजयाचे ते समजले असेल. मात्र, येथून कोणाला लढवायचे, असा पेचही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.\nनागपूरच्या मतदारांनी आजवर जातीय समीकरणे पाळलेले नाही. अनेक वर्षे अल्पसंख्याक असलेल्या विलास मुत्तेमवार यांना निवडून दिले. मागील निवडणुकीत नितीन गडकरी यांना तब्बल पावणेतीन लाखांच्या फरकाने निवडून देऊन लोकसभेत पाठवले. यामुळे उमेदवार निवडताना शिवसेना कशाचा आधार घेतात, हे बघावे लागेल. आज गडकरी यांच्याविरोधात लढण्यास कॉंग्रेसकडेसुद्धा सक्षम उमेदवार नाही. शिवसेनेचा जिल्ह्यात एकही आमदार नाही. महापालिकेत फक्त दोन नगरसेवक आहेत. सर्वांना चालेल असा दमदार नेता नाही. शेखर सावबांधे यांच्या धरसोड निर्णयामुळे त्यांचे राजकीय करिअर डामाडोल झाले आहे. ते शिवसेनेत परतले असले तरी सक्रिय झालेले नाहीत. विद्यमान जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांचा शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त संपर्क आहे. अंतर्गत मतभेद, गटबाजीने शिवसेना पोखरून गेली आहे. अनेक निष्ठावंत घरी बसले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांनी कितीही जोश भरला तरी शिवसेनेचा फुगा फुगण्याची कुठलीच शक्‍यता दिसत नाही.\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nपुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा...\nराजकारण्यांचा साहित्यात हस्तक्षेप नको - नितीन गडकरी\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ - राजकारण्यांची एक मर्यादा असली पाहिजे. त्यांनी साहित्य, विद्यापीठ यांसारख्या बाकीच्या कामांमध्ये...\nइंदिरा गांधींसारख्या नेत्या झाल्या नाहीत: गडकरी\nनागपूर : इंदिरा गांधी सारख्या नेत्या देशात झाल्या नाही. महिला असूनही त्यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवीले. त्यांना आरक्षण मिळाले होते काय\nनवी दिल्ली : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करावे आणि ��ध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...\nमराठीसाठी नागपूरचे बलिदान मोठे - मुख्यमंत्री\nनागपूर - मराठीकरिता जे बलिदान नागपूरने दिले, ते अन्य कुठल्याही शहराने दिलेले नाही. एका हिंदी भाषक प्रांताची राजधानी असलेले नागपूर, मराठी भाषक मुलूख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.abdindustrial.com/mr/products/car-fan/", "date_download": "2019-01-16T11:14:17Z", "digest": "sha1:IM4ZYUVWQV7UOMDSMOFZZT5NDBLMTRLF", "length": 4821, "nlines": 175, "source_domain": "www.abdindustrial.com", "title": "कार चाहता कारखाने | चीन कार चाहता उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\nपॉवर कार ऑटो व्हॅक्यूम क्लिनर धूळ केस आणि शोषून घेणे ...\nपंप एअर कॉम्प्रेसर पोर्टेबल 12V 60W कार ओले & डी ...\nकार कॅम्पर फिकट साठी व्हॅक्यूम क्लिनर मिनी पोर्टेबल ...\n12V ऑटो कार व्हॅक्यूम क्लिनर धूळ धुरळा झटकण्याचे फडके पोर Inflated ...\nसुरक्षितता परावर्तक प्रकाश BD051\nमिनी त्रिकोण वाहन प्लॅस्टिक reflectors\n10 इंच कार चाहता\nटी 12 व्होल्ट चाहता कार ट्रक आर बोट चाहता oscillating ...\nकार साठी दु कर्तव्य चाहता, टेबल चाहता\nकार साठी दु कर्तव्य चाहता, टेबल चाहता\n5 इंच दु कर्तव्य कार चाहते, टेबल चाहता\n5 इंच कार चाहता\nजाळी गार्ड 8 इंच कार चाहता\nजाळी गार्ड 6 इंच कार चाहता\n10 इंच कार चाहता\nजाळी गार्ड घालून 10 इंच कार चाहता\nजाळी गार्ड 9 इंच कार चाहता\nजाळी गार्ड 8 इंच कार चाहता\nजाळी गार्ड 6 इंच कार चाहता\n12 व्होल्ट चाहता कार ट्रक आर बोट चाहता oscillating प ...\n12पुढील> >> पृष्ठ 1/2\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T10:43:44Z", "digest": "sha1:2EYPQ4ZP5T6H47VKL6IYT3N4FCUGQMAZ", "length": 9420, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माकपचा कांगावा (पत्रसंवाद) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनुकताच कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांचा लेख वाचला. त्यात त्यांनी 43% मतांचे तुणतुणे वाजवले आहे. दिनांक 12/3/2018 च्या लालबावटा पक्षाच्या मुंबई मोर्चासमोर बोलताना येचुरी म्हणाले होते की, अच्छे दिन आलेच नाहीत तेव्हा आमचे पुराने दिन लौटा दो मग सांगा ना 20 वर्षात त्रिपुरात, 35 वर्षात बंगालमध्ये काय सोन्याचा धूर काढलात ते मग सांगा ना 20 वर्षात त्रिपुरात, 35 वर्षात बंगालमध्ये काय सोन्याचा धूर काढलात ते हा चमत्कार येथे आधीच का नाही केला हा चमत्कार येथे आधीच का नाही केला अभ्यंकर, कानगो यांनीही लेख, पुस्तक लिहावे की जे इतर राज्यांना मार्गदर्शक ठरेल अभ्यंकर, कानगो यांनीही लेख, पुस्तक लिहावे की जे इतर राज्यांना मार्गदर्शक ठरेल काल परवा मुंबईत आलेल्या या लाल टोपीधारी वनवासी शेतकऱ्यांना (3 वर्षपूर्वीच्या ) गेल्या 15 वर्षात का बरे न्याय मिळवून दिला नाही काल परवा मुंबईत आलेल्या या लाल टोपीधारी वनवासी शेतकऱ्यांना (3 वर्षपूर्वीच्या ) गेल्या 15 वर्षात का बरे न्याय मिळवून दिला नाही तेव्हा सरकार तर तुमच्या दोस्त मंडळींचेच होते ना; अगदी केंद्रातसुद्धा\nका तुम्हीच याना विसरला होतात तुमचे समविचारी पक्ष आता पंजाच्या आधारे राज्यसभेत जाऊन लाईफटाईम पेन्शनची तरतूद करण्याच्या विचारात दिसत आहेत. कशाला हवे पगार-पेन्शन तुमचे समविचारी पक्ष आता पंजाच्या आधारे राज्यसभेत जाऊन लाईफटाईम पेन्शनची तरतूद करण्याच्या विचारात दिसत आहेत. कशाला हवे पगार-पेन्शन देऊन टाका सगळी रक्‍कम शेतकऱ्यांना देऊन टाका सगळी रक्‍कम शेतकऱ्यांना बघू काय काय होते ते बघू काय काय होते ते माकपा कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांवर केलेल्या भीषण हल्ल्यांविषयी आलेल्या बातम्यांवर सुद्धा त्यांना बोलता आले असते; पण काय बोलणार माकपा कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांवर केलेल्या भीषण हल्ल्यांविषयी आलेल्या बातम्यांवर सुद्धा त्यांना बोलता आले असते; पण काय बोलणार मोदी सरकारविरुद्ध म्हणजे भाजपा विरुद्ध बोलताना विकासाचा फुगा फुटला असा शेरा मारण्यापूर्वी गरिबी हटाव घोषणेचा फज्जा उडाल्याचे या अभ्यासू माणसांना दिसले नाही का मोदी स���कारविरुद्ध म्हणजे भाजपा विरुद्ध बोलताना विकासाचा फुगा फुटला असा शेरा मारण्यापूर्वी गरिबी हटाव घोषणेचा फज्जा उडाल्याचे या अभ्यासू माणसांना दिसले नाही का आम्ही शेतमजुरांसाठी लढतो अशी आरोळी मारताना लाल बहाद्दुर शास्त्रींची जय जवान-जय किसान घोषणा 50 वर्षात का राबविली गेली नाही, असा प्रश्‍न यांना कधी पडला नाही का \n– प्रमोद बापट, पुणे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nआपण इतके भाबडे का असतो\nप्रतिक्रिया: हेल्मेट वापरून पाहिल्यावर…\nसाद-पडसाद: आपण आपली “प्रतिज्ञा’च विसरत चाललो आहोत का\nशिवस्मारकाचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली- धनंजय मुंडे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘स्थलांतर’ एक भयानक वास्तव\nकाँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक ; आमदारांमध्ये फूट पाडल्याचा भाजपवर आरोप\n‘या’ कारणांमुळे यंदाचा कुंभमेळा आहे खास\n‘पारधाड’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकिकी चॅलेंजनंतर आले #10YearChallenge; सोनम कपूरने केले चॅलेंज पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.sahyadribana.com/2011/04/blog-post_3348.html", "date_download": "2019-01-16T10:51:23Z", "digest": "sha1:X5RMCMQQDAWFUTMMOPITR7TPUDY4XP6P", "length": 26617, "nlines": 281, "source_domain": "www.sahyadribana.com", "title": "महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत तत्‍त्‍वे ~ सह्याद्री बाणा", "raw_content": "\nसह्याद्री बाणा फेसबुक वर\nधनगर समाज आणि परिवर्तन\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nअण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद\nअण्णा, उपोषण स्थगित करा\nधनगर समाज आणि परिवर्तन\nसंजय सोनवणी यांचा ब्लॉग\nप्रा. हरी नरके यांचा ब्लॉग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nभिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा\nसंभाजी राजांचा मृत्यू मनुस्मृतीप्रमाणे \nगणपतीचे मूळ, गणेशोत्सव आणि बहुजन समाज\nबाबासाहेब पुरंदरे : समज आणि गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण आणि सांस्कृतिक दहशतवाद\nछ. शिवराय आणि अफजलखान वध\nराजर्षी शाहू महाराज : लोककल��याणकारी राजा\nस्त्रियांवरील वाढते अत्याचार- सामाजिक अवनतीचे लक्षण\nआरक्षण आणि गुणवत्ता ही दोन टोके नाहीत\nविचारांची लढाई विचारानेच लढा\nदाभोळकर, पानसरे झाले...आता पुढचा नंबर कोणाचा \nऐसे कैसे झाले भोंदू\nसवलत घेणाऱ्या मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक\nखैरलांजी, खर्डा आणि आता जवखेडे- दलित हत्याकांडाची कारणमीमांसा\nमाझे वडील...लालासाहेब पोळ. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.\nही बहुजनांची संस्कृती नाही\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिश...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १६ - संकीर्ण\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १५ - क्रीडासंस्कृती...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १४ - महिलाविषयक सां...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १३ -स्‍मारके आणि पु...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १२ - कला\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ११ - प्राच्यविद्या\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १० - लेखन\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ९ - अमराठी भाषकांसा...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ८ - अनुवाद\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ७ - बृहन्महाराष्ट्र...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ६ - ग्रंथसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ५ - लोकसंस्कृती\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ४ - भाषा आणि साहित्...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- ३ - अग्रक्रम\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत...\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १ - भूमिका\nबाबासाहेबांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्...\nमहात्मा फुलेंना विनम्र अभिवादन....\nक्रिकेटचा विजय आणि वंचितांचे दुःख\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण महामानव चळवळ रोखठोक जागृती सामाजिक hindu डॉ. नरेंद्र दाभोलकर महात्मा फुले अंनिस इतिहास धर्म बदनामी राजकीय holkar dynasty अंधश्रद्धा आरक्षण indus civilization malharrao holkar upsc कविता संकलन merit तुकोजीराव होळकर (III) प्रकाश पोळ प्रतिक्रिया बहुजन समाज संजय सोनवणी ���ंभाजी ब्रिगेड संस्कृती हरी नरके हिंदू अण्णा हजारे अहिल्यामाई होळकर चिकित्सा छ. शिवाजी महाराज जातीयवाद जादूटोणाविरोधी विधेयक परशुराम प्रकाश झा प्रसारमाध्यमे बळीराजा बहुजन ब्लॉग भ्रष्टाचार यशवंतराव होळकर लोकसत्ता सावित्रीमाई फुले आंतरजातीय विवाह कॉम्रेड गोविंदराव पानसरे क्रांतिसिंह नाना पाटील गौतम बुद्ध चित्रलेखा जुवे डॉ. आ.ह.साळुंखे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दाभोळकर हत्या प्रा. हरी नरके बाळासाहेब ठाकरे महात्मा फुले तानुबाई बिर्जे महादेव जानकर राजकुमार व्हटकर संगोळी रायन्ना\nव्ही.पी.सिंग : मूल्याधिष्ठीत राजकारण आणि सामाजिक न्याय यांचे प्रतिक\nवेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता\nदेशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.\nआतला आवाज बाहेर पडायलाच मागत नाही\nकोकणातील जुवे बेट: निसर्गाचे वरदान\nR.B.I. चे घटनात्मक अधिकार\nमराठा आरक्षण देशासाठी आणि राज्यासाठी हितकारक कसं \n|| माझी रचना ||\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nमाझी लढाई उपेक्षितांना न्याय देण्यासाठी... - महादेव जानकर\nभारत देशा, जय बसवेशा \nधनगर समाज आणि परिवर्तन\nगुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय...हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...\nअमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा\nसर्व सत्तास्थाने ताब्यात असूनही मराठा समाज मागास कसा \nवांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा\nन मी कोणाचा न कोण माझं \nखरा इतिहास समोर आला पाहिजे - इतिहास संशोधक प्रा. श्रीमंत कोकाटे\n॥ विश्व मराठी ॥\n5 दर्शवा सर्व दर्शवा\n©प्रकाश पोळ, सह्याद्री बाणा.. Blogger द्वारा समर्थित.\nगुरुवार, एप्रिल १४, २०११\nमहाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- २ - धोरणाची पायाभूत तत्‍त्‍वे\nप्रकाश पोळ No comments\nयास ईमेल करा हेब्लॉगकरा Twitter वर शेअर करा Facebook वर शेअर करा\nमहाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेला यंदा पन्‍नास वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यस्थापनेपासूनच या संपूर्ण कालखंडात महाराष्ट्र शासनाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. तरीही सांस्‍कृतिक क्षेत्रात आतापर्यंत झालेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या प्रवासाचा आढावा घेणे आणि भावी वाटचालीचे नियोजन करणे, या दृष्‍टीने हा क्षण निर्णायक महत्त्वाचा आहे. हे महत्त्व ध्यानात घेऊन आणि राज्‍यस्‍थापनेच्या सुवर्णमहोत्‍सवी वर्षाच��� औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित केले आहे.\n१. भारतीय संविधानाची मूळ उद्दिष्टे साध्य होतील, अशा रीतीने आखण्यात आले आहे.\n२. सर्व समाजघटकांना आपापल्या विधायक सांस्कृतिक जीवनमूल्यांची जपणूक करण्यासाठी स्वातंत्र्य देणारे व साहाय्य करणारे आहे परंतु त्याबरोबरच आपल्यापेक्षा वेगळी सांस्कृतिक मूल्ये मानणार्‍या समाजघटकांशी सुसंवाद साधणे आणि त्यांना समजावून घेणे हे स्वत:ला अधिक परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे, ही जाणीव वृद्धिंगत करणारे आहे.\n३. महाराष्ट्राच्या सर्व सांस्कृतिक अंगांना सामावून घेणारे आहे.\n४. सर्व उपक्रमांमध्ये शासनाचे प्रोत्साहन, साहाय्य इत्यादी देताना समाजाच्या विविध घटकांना आणि त्या त्या घटकांतील महिलांना उपक्रमांच्या स्वरूपानुसार यथोचित प्रतिनिधित्व देण्यासाठी बांधील आहे.\n५. राज्याच्या सर्व भागांतील जनतेला लाभदायक ठरणारे आहे.\n६. समाजाच्या सर्व घटकांतील आणि संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांतील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी व विकास साधण्यासाठी यथोचित उपक्रम राबविणारे आहे.\n७. सर्वांना आत्माविष्काराच्या सुयोग्य संधी देणारे आहे.\n८. महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील विविध सांस्कृतिक घटकांबरोबरची नाळ तुटू न देता समग्र भारतीय संस्कृतीबरोबरचे नाते दृढ करणारे आहे.\n९. जागतिकीकरणाचा वेध घेत, भारताबाहेरील समाजांच्या संस्कृतींशी आदानप्रदान करीत विज्ञाननिष्ठा आणि मानवतावादी विचारांवर भर देणारे आहे.\n१०. महाराष्ट्राच्या परंपरेतील सध्याच्या काळात अभिमानास्पद ठरणार्‍या उज्ज्वल वारशाची जोपासना करणारे, तसेच नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे आहे.\n११. व्यक्तीचे स्वातंत्र्य व समाजाचे हित यांच्यामध्ये संतुलन साधून त्यांना परस्परपूरक बनविणारे आहे.\n१२. केवळ नियम/कायदे करण्यावर विसंबून राहण्यापेक्षा समाजात इष्ट परिवर्तन व विकास घडविण्याचे उद्दिष्ट बाळगून लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविण्यावर भर देणारे आहे.\n१३. राज्यशासन सध्या राबवीत असलेले व विद्यमान काळाशी सुसंगत असे उपक्रम अधिक परिणामकारकरीत्या कसे राबविता येतील आणि वरील सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी या उपक्रमांमध्ये समन्वय कसा साधता येईल, याचा या धोरणात विचार करण्यात आला आहे. तसेच, विविध उपक्र���ांची नव्याने भरही घालण्यात आली आहे.(अंतीम मजकुता वाक्यात बदल आहेत)\n१४. हे धोरण योग्‍य त्‍या क्रमाने व टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने राबविण्‍यात येईल.\nPosted in: महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.\nसह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण\nनमस्कार वाचक मित्रहो, आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष...\n'सह्याद्री बाणा' ची सदस्यता घ्या आणि लेख ईमेल द्वारे मिळवा.\nगणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज\nबहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-ध...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. ...\nराजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा\n\"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर...\nछत्रपती शिवराय आणि अफझलखान वध\nअफजल खान वध हा इतिहास आहे. त्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार...\nअण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न\nसध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटव...\nबाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज\nबाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन स...\nकोपर्डी प्रकरण आणि जातीयवादी मानसिकता\nगेले काही दिवस अहमदनगर जिल्हा हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातोय. दलित अत्याचाराच्या घटनांनी हा जिल्हा अनेक दिवस चर्चेत ह...\n“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक\nउमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी ना...\nसर्व हक्क © २०१६ सह्याद्री बाणा | Powered by Blogger\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/impression-of-meditation-1168398/", "date_download": "2019-01-16T11:01:37Z", "digest": "sha1:4S2P6VIQ5DXCSN727IQJBAMRMTMBNKYA", "length": 16827, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४०. मन गेले ध्यानीं : ६ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nभाजप सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न- शिंदे\nविरोधक एकवटल्याने सावध राहा - दानवे\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nशताब्दी रुग्णालयात १५ दिवसांपासून दूधपुरवठा बंद\n२४०. मन गेले ध्यानीं : ६\n२४०. मन गेले ध्यानीं : ६\nसद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले.\nसद्गुरूंचं अखंड मनन, चिंतन, ध्यान आणि धारणा हा खरा निश्चळ सत्संग आहे, असं बुवा म्हणाले. मग उत्साहानं ते पुढे उद्गारले..\nबुवा – सद्गुरूंशिवाय काहीच नाही.. त्यांच्या बोधानुरूप चालूनच अध्यात्माची ही वाट चालता येते.. तुम्ही तुमच्या बळावर काहीही करा.. अष्टांगयोग करा, नित्यानित्य विचार करा, यम-नियम पाळा.. अगदी कर्मकांडी व्हा किंवा संन्यासी व्हा.. त्यांच्या आधाराशिवाय सारं व्यर्थ एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवता’त बाराव्या अध्यायात सांगितलंय.. ‘‘धरिल्या सत्संगती एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवता’त बाराव्या अध्यायात सांगितलंय.. ‘‘धरिल्या सत्संगती भक्त माझी पदवी पावती भक्त माझी पदवी पावती शेखीं मजही पूज्य होती शेखीं मजही पूज्य होती सांगो किती महिमान तत्काळ पावावया माझें स्थान आणिक नाहींच साधन’’ भगवंत उद्धवांना सांगत आहेत की, सद्गुरूंच्या संगतीनंच भक्त माझ्या निजपदाची प्राप्ती करून घेऊ शकतात, नव्हे मलाही ते पूज्य होतात\nयोगेंद्र – सद्गुरूंची संगतही का सोपी आहे\n आग आणि लोण्याचं एकत्र येणंच आहे ते देहबुद्धीचं, प्रपंचासक्तीचं लोणी आणि आत्मबुद्धीचं अग्निकुंड यांची संगत आहे ती..\nअचलदादा – पण तिच्याशिवाय दुसरा उपायच नाही..\nबुवा – सद्गुरुंच्या आधाराशिवाय मी हजारो र्वष तप केलं तरी काही उपयोग नाही.. कारण ते तपही माझ्या मनाच्या आवडीनुसार, सवडीनुसारच होणार.. त्यातून अहंकारच पोसला जाणार.. अगदी ‘अहंब्रह्मास्मि’चा घोष केला तरी त्यातही अहंच प्रधान असणार नाथच म्हणतात, ‘‘लोखंडाची बेडी तोडी नाथच म्हणतात, ‘‘लोखंडाची बेडी तोडी मा आवडीं सोनियाची जडी मा आवडीं सोनियाची जडी चालतां तेही तैशीच आडी चालतां तेही तैशीच आडी बाधा रोकडी जैशी तैशी बाधा रोकडी जैशी तैशी’’ लोखंडाच्या बेडय़ा तोडून सोन्याच्या बेडय़ा केल्या, त्यानं काही फरक पडला का’’ लोखंडाच्या बेडय़ा तोडून सोन्याच्या बेडय़ा केल्या, त्यानं काही फरक पडला का चालताना लोखंडाच्या बेडय़ा जशा आड येत, तशाच सोन्याच्या बेडय़ाही चालण्याची गती मंदावणारच ना चालताना लोखंडाच्या बेडय़ा जशा आड येत, तशाच सोन्याच्या बेडय़ाही चालण्याची गती मंदावणारच ना बेडी लोखंडाची असो की सोन्याची बंधन तेच, बाधाही तीच.. म्हणून भगवंताचाच हवाला देत नाथ अगदी ठामपणे सांगतात, ‘‘सकळां साधनां श्रेष्ठ साधन बेडी लोखंडाची असो की सोन्याची बंधन तेच, बाधाही तीच.. म्हणून भगवंताचाच हवाला देत नाथ अगदी ठामपणे सांगतात, ‘‘सकळां साधनां श्रेष्ठ साधन शिष्यासी सद्गुरूचे भजन जो भावें भजे गुरुचरणीं तो नांदे सच्चिदानंदभुवनीं हे सत्य सत्य माझी वाणी विकल्प कोणीं न धरावा विकल्प कोणीं न धरावा’’ सद्गुरूचं भजन, हेच श्रेष्ठ साधन आहे..\nज्ञानेंद्र – आज बाहेरच्या जगात तर हेच चालू आहे डोळे मिटून जो तो कुणा बुवाबाबाच्या नादी लागलाच तर आहे डोळे मिटून जो तो कुणा बुवाबाबाच्या नादी लागलाच तर आहे त्या भजनानं का ज्ञान होणार आहे\nहृदयेंद्र – इथे खऱ्या सद्गुरूंचं भजन अभिप्रेत आहे.. बाजारू नव्हे..\nबुवा – सद्गुरूंच भजन, म्हणजे निव्वळ सद्गुरूंच्या बाह्य़रूपाचं भजन नव्हे बरं का सद्गुरूंच्या अंतरंगात परमात्म्याचं जे अखंड भजन सुरू आहे, तसं माझंही सुरू होणं, हे खरं सद्गुरू भजन आहे सद्गुरूंच्या अंतरंगात परमात्म्याचं जे अखंड भजन सुरू आहे, तसं माझंही सुरू होणं, हे खरं सद्गुरू भजन आहे ते जसे एकरस, एकलय, एकमय आहेत तशी माझी स्थिती झाली पाहिजे..\nयोगेंद्र – पण बुवा ‘एकनाथी भागवता’त ध्यानयोगही सांगितला आहे ना\n सगुणातून निराकारात जाण्याचा मार्गच त्या ध्यानात जणू उलगडून दाखवला आहे.. ‘कृष्णचि नयनी’ कसा साठवावा आणि त्या त्या ध्यानात मग मन कसं मावळतं, हेच जणू चौदाव्या अध्यायात नाथांनी फार ओघवत्या भाषेत मांडलं आहे.. ‘‘सर्वागसुंदर श्यामवर्ण ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन सुमुख आणि सुप्रसन्न’’ काय वर्णन आहे पहा ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन सुमुख आणि सुप्रसन्न ज्येष्ठ वरिष्ठ गंभीर गहन सुमुख आणि सुप्रसन्न काय डौल आहे आणि किती चित्रात्मकता आहे.. हे ध्यान कोणत्या भावनेनं करावं, तेही नाथ सांगतात बरं का.. ‘‘विषयीं आवरोनि मन काय डौल आहे आणि किती चित्रात्मकता आहे.. हे ध्यान कोणत्या भावनेनं करावं, तेही नाथ सांगतात बरं का.. ‘‘विषयीं आवरोनि मन अखंड करितां माझें ध्यान अखंड करितां माझें ध्यान मद्रूपचि होय जाण’’ दहाही इंद्रियांचे विषय मनाला भरकटवण्याचा प्रयत्न करीत असतात, पण त्यातून मन आवरावं आणि माझं अखंड ध्यान साधलं तर आपण तद्रूपच होऊ, हे मनात ठसवावं.. मग ‘‘धारणा जरी तुटोनि जाये ‘‘धारणा जरी तुटोनि जाये ध्यानठसा न तुटत राहे ध्यानठसा न तुटत राहे मन मूर्तीच्या ठायीं पाहें मन मूर्तीच्या ठायीं पाहें जडलें ठाये सर्वागीं’’ जगताना ही धारणा सुटेलही, पण ध्यानाचा ठसा काही पुसला जाणार नाही\n किती छान आहे.. धारणा सुटेलही पण तो ठसा पुन्हा पुन्हा त्या धारणेकडेच वळवत राहील\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nयोग, ध्यानधारणेमुळे अल्झायमरचा धोका टाळण्यास मदत\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nBEST STRIKE : उद्धव ठाकरे म्हणाले होते पैसे कुठून आणायचे - शशांक राव\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबँक खात्यात १० हजार रुपये होत आहेत जमा; पंतप्रधानांची कृपा असल्याचा लाभार्थ्यांचा दावा\nGood News: बेस्टचा संप मिटला; मुंबईकरांना दिलासा\n...म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक\nPhoto : अजय देवगणच्या नव्या चित्रपटातील लूक तुम्हाला आठवण करुन देईल राजा रॅन्चोची\nबॉक्स ऑफिसवर विकी कौशलचा 'उरी' सुसाट\nPhoto : फरहान अख्तरचा गर्लफ्रेंडसह स्विमिंग पुलमधला फोटो व्हायरल\nभाजीविक्रेता ते रंगभूषाकार; संतोष गिलबिलेंची मणिकर्णिकाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री\nनेरुळ-खारकोपर मार्गावर जुन्याच लोकल\nआधी पुनर्वसन, नंतर प्रकल्प..\nनॉयलॉन मांजामुळे शेकडो जखमी\nमहामेट्रो शहरातील चार बाजार विकसित करणार\nपिंपरी राखीव मतदारसंघावरून चढाओढ\n‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे एनआरआय दाम्पत्याचा घटस्फोट\nबंद घरात वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले\nआरएसएस नावाने संस्था नोंदणी\nविमानतळ भूसंपादन ‘समृद्धी’ नुसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=3215", "date_download": "2019-01-16T10:40:09Z", "digest": "sha1:BWXGIH3K5OMBWWM2XDEQJPJFUXPYZ275", "length": 10596, "nlines": 97, "source_domain": "rajtantra.com", "title": "डहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला भरत शहा, विशाल नांदलस्कर व मिहीर शहा स्विकृत सदस्य | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » ताज्या बातम्या » डहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला भरत शहा, विशाल नांदलस्कर व मिहीर शहा स्विकृत सदस्य\nडहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला भरत शहा, विशाल नांदलस्कर व मिहीर शहा स्विकृत सदस्य\nडहाणू दि. 11 : डहाणू नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदावर भाजपचे गटनेते रोहिंग्टन झाईवाला यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्विकृत नगरसेवक पदावर भाजपचे शहर अध्यक्ष भरत शहा आणि विशाल नांदलस्कर यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिहीर शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nभाजपने निष्ठावान चेहरा असलेले रोहिंग्टन यांना गटनेता बनविल्यामुळे त्यांना उप नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल असे संकेत मिळत होते. भाजपला संपूर्ण बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उप नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली नाही. भाजपकडून स्विकृत सदस्यांसाठी भरत शहा यांचे नाव आधीच निश्चित होते. दुसर्‍या पदासाठी भाजपचे स्थान मजबूत करण्यात मोठा वाटा असणारे आणि राष्ट्रवा��ी काँग्रेसचे राजेंद्र माच्छी यांना कडवी टक्कर देणारे विशाल नांदलस्कर यांचा विचार करुन भाजपने नगरपरिषदेत आक्रमक रणनीती आखण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे लयाला गेलेल्या पक्षामध्ये जान आणणारे नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीतील पराभूत उमेदवार मिहीर शहा यांचे पुनर्वसन करुन राष्ट्रवादी काँग्रेसने दूरगामी विचार केला आहे.\nPrevious: न्यायव्यवस्था सक्षम राहीली तर लोकशाही टिकेल – न्यायमूर्ती अभय ओक दांडेकर महाविद्यालयात न्यायव्यवस्थेवरील परिसंवाद संपन्न\nNext: जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे 3 बळींची जबाबदारी कोण घेणार\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://rajtantra.com/?p=4106", "date_download": "2019-01-16T11:06:04Z", "digest": "sha1:G6XOPFHQVJIXCO3KTRUVRBZRXXLCSZJL", "length": 8036, "nlines": 95, "source_domain": "rajtantra.com", "title": "बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा | DAILY RAJTANTRA Online; Editor: Sanjeev Joshi (Helpline 9890359090)", "raw_content": "\nकुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव\nसूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन\nसागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा\nनिष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील\nकिनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\n16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा\nअल्पसंख्याक समाजासाठीच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे निर्देश\nआमच्या बातम्या ईमेल वर मिळवा \nYou are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा\nबोईसरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा\nबोईसर दि. १: विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे काल (दि. ३१) हनुमान जयंत निमित्त बोईसर येथे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंदन सिंह यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सामील झाले.\nPrevious: जव्हार मध्ये अवयव दान जाणीव जागृती व नोंदणी शिबीर संपन्न\nNext: डहाणू : केवडादेवीची यात्रेत गटारावरील स्लॅब कोसळला\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nकांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे\nवारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर\nमहिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव\nप्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ\nहळदीकुंकू समारंभात महिलांना मोफत टेलरिंग प्रशिक्षणाचे वाण\nवाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न\nडहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त\nडहाणूत जुगारींना अटक – रामवाडी मित्र मंडळाशी कनेक्शन\nवाजपेयी निधन : बोईस���मध्ये कडकडीत बंद;\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली\nगोदावरी महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न\nइव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमास जव्हारच्या युवा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडहाणू : बिनधास्त प्रश्न विचारा आपल्या नगरसेवकांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sachinkale763.blogspot.com/2017/02/blog-post_6.html", "date_download": "2019-01-16T11:14:06Z", "digest": "sha1:YRYJS734GYNCHXMSTO6N4WENDGIQBHSV", "length": 10405, "nlines": 75, "source_domain": "sachinkale763.blogspot.com", "title": "सचिन काळे: बाळ! तू मोठेपणी कोण होणार?", "raw_content": "\nआपल्या सुचनांचे नेहमीच स्वागत आहे\n तू मोठेपणी कोण होणार\n तू मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. \"मी ना' हा प्रश्न मला वाटतं बालपणी कोणालाही चुकलेला नाही. घरी आलेले पाहूणे सहज कौतुकाने बाळांना विचारत. आणि बहुतेक बाळांचे ह्यावर ठरलेले उत्तर असायचे. \"मी ना डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल\" नाहीतर \"मी ना डाकतल होणार आणि सर्वांना टोची टोची कलणाल\" नाहीतर \"मी ना अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल\" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन \"हो का रे लब्बाडा अमिता बच्चन होणार आणि ढिशुम ढिशुम कलणाल\" ह्यावर पाहुणे बाळाचा गालगुच्चा घेऊन \"हो का रे लब्बाडा\" असे म्हणत बाळाची प्रेमाने पापी घेत. आणि तिकडे बाळाच्या आईवडिलांनाही आपल्या बाळाला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं होऊन जाई. काही बाळांना मोठेपणी 'परी' तर काहींना 'बाप्पा' व्हावेसे वाटे.\nबाळ हळूहळू मोठे होई. शाळेत जायला लागे. त्याचे अनुभवविश्व विस्तारे. मग त्याचा 'मोठेपणी कोण' होण्याचा अग्रक्रम बदले. आता त्याला रोजच्या जीवनात भेटणारी माणसे जसे 'शाळेत शिकवणाऱ्या बाई', 'बस कंडक्टर', 'ट्रक/इंजिन ड्रायव्हर', मुलांना शाळेत पोहचविणारे 'रिक्षावाले काका' व्हावेसे वाटू लागे.\nकाही वर्षांनी बाळ कॉलेजला जाऊ लागे. मग त्याच्या स्वप्नांना पंख फुटत. 'मोठेपणी कोण' होण्याचे मनोरथ पक्के होऊ लागत. कोणाला 'डॉक्टर', 'इंजिनियर', 'अभिनेता', 'संंशोधक', 'आय ए एस' असं बरंच काही व्हावंसं वाटे. त्याकरिता कोणी प्रयत्नपूर्वक तर कोणी आपलं आयुष्य वहात नेईल तसे आपले 'मोठेपणी कोण' होण्याचे स्वप्न पूर्��� करण्याचा प्रयत्न करी. कोणास यश मिळे तर कोणी जीवनाशी तडजोडीचा मार्ग स्वीकारे.\nआता त्या बाळापाठच्या 'मोठेपणी तू कोण होणार' ह्या प्रश्नाला पूर्णविराम मिळालेला असे. बाळाला लहानापासून मोठे होईपर्यंत दिवसरात्र छळणार्या त्या प्रश्नरुपी संमंधाचा आत्मा आता शांत झालेला असे.\nपण 'मी मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न एवढ्यावरच संपायला हवा का' हा प्रश्न एवढ्यावरच संपायला हवा कारितिरिवाजाप्रमाणे आपण फक्त 'डॉक्टर', 'इंजिनियर', 'अभिनेता', किंवा 'संंशोधक' एवढेच व्हायला हवेे कारितिरिवाजाप्रमाणे आपण फक्त 'डॉक्टर', 'इंजिनियर', 'अभिनेता', किंवा 'संंशोधक' एवढेच व्हायला हवेे का ह्या प्रश्नाचे उत्तर आपण फक्त एक पोटापाण्याची व्यवस्था करणारे एखादे साधन म्हणूनच द्यायला हवे का\nजगात अशाही काही व्यक्ती आहेत ज्यांना ह्या रुळलेल्या वाटांबरोबरच काही वेगळंही व्हावंसं वाटत आहे. कोणाला सदा आनंदी असणारी व्यक्ती व्हायचं आहे. राग, लोभ, मत्सर आदी षडरीपूंवर त्यांना मात करायची आहे. सदा आनंदी राहून सर्व सुखांची गुरुकिल्ली हस्तगत करायची आहे.\nकोणाला मोठं होऊनही कायम लहान बाळासारखंच रहायचं आहे. बाळाच्या दृष्टीतून सर्व जगाला पुन्हा अनुभवायचं आहे. बाळासारखं खळाळून हसायचं आहे, खेळायचं आहे.\nकोणाला असा व्यवसाय पत्करायचा आहे जो त्याच्या छंदाशीच निगडित असेल. आवडणाऱ्या छंदात रमण्याचाच त्याला मेहनताना मिळत राहील.\nकोणाला मोठेपणी 'माणूस' व्हायचं आहे. त्यांना मानवतेचा धर्म अंगिकारायचा आहे. गरजू लोकांना मदत करायची आहे. त्यांची सेवा करायची आहे.\nकोणाला गृहिणी व्हायचं आहे. अशी एक वात्सल्यपूर्ण आई व्हायचंय, जी आपल्या मुलाबाळांवर निर्व्याज्य प्रेमाचा वर्षाव करते. जी त्यांना वाढवताना स्वतःचं अस्तित्वदेखील विसरून जाते.\nकोणाला कोणीच व्हायचं नाहीए. त्यांना फक्त आजचा दिवस भरभरून जगायचा आहे. त्यांना नेहमी वर्तमानकाळातच जगायचं आहे. त्यांना उद्याच्या चिंतेच्या सावटाला स्वतःपासून दूर ठेवायचं आहे. ह्या विचाराने, कि न जाणो ह्या जगात आपण उद्या असू कि नसू.\nम्हणूनच 'बाळ, तू मोठेपणी कोण होणार' ह्या प्रश्नाचे उत्तर 'डॉक्टर', 'इंजिनियर', किंवा 'वकील' ह्याबरोबरच अजूनही काही असू शकते. निर्विवाद सत्य आहे की 'मोठेपणी कोणीतरी' होऊन अर्थप्राप्ती करणे हे बऱ्याचजणांचे ध्येय असू शकते, पण सर्वांचे नाह���. काहींना मनाचे सुख, शांती आणि समाधान मिळवणे हेसुद्धा जीवनाचे सार वाटू शकते. काहींचे दुसर्यांकरीता आयुष्य वेचणे हेसुद्धा ध्येय असू शकते. त्यांच्याप्रमाणेच आपणही 'डॉक्टर', 'इंजिनियर', आणि 'वकील' ह्याच्याजोडीने एक वेगळा परिघाबाहेरचा विचार करायला काय हरकत आहे\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार\nआपण व्यक्त केलेल्या विचारांशी मी पूर्ण सहमत आहे.\nलेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार\nआपल्या इच्छेचा मी आदर करतो.\nपरदेस में निकला होगा चाँद\n तू मोठेपणी कोण होणार\nआमच्या दरवाजात पडलेला बिब्बा, लिंबू आणि मिरची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahanewslive.com/@11953", "date_download": "2019-01-16T10:49:28Z", "digest": "sha1:SA6ZVS5TJFXOA7N5VCGU6DXAYHXQBGOC", "length": 11611, "nlines": 135, "source_domain": "www.mahanewslive.com", "title": "महान्यूजLive|| शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर", "raw_content": "\nपरदेश टुर्सच्या नावाखाली दीड लाखाची फसवणूक\n५० वर्षीय भोंदू मांत्रिकाचा पराक्रम; प्रसाद देऊन तरुणीवर केला अत्याचार\nकोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने 24 नोवेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता विविध ठिकाणी महाआरती\nकोल्हापूरकरांसाठी खास दिवाळी खरेदी आणि खाद्य जत्रा\nशालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर\nकोल्हापूर दि. 7 : राज्याचे शालेय शिक्षण, क्रिडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वफ्क बोर्ड, मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे शनिवार दि. 9 जून 2018 रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दि. 9 जून 2018 रोजी सकाळी 7.25 वाजता कोल्हापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता खुली चर्चा व सुसंवाद कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : रेसीडेन्सी क्लब, दुपारी 12.30 वा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2 वा. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्ष 2018-19 उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ : श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था प्रांगण, ताराबाई पार्क, रात्री 8.30 वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.\nशालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर\nCategories : कोल्हापूर Tags : कोल्हापूर\nगुड्डेवा��ी ता अक्कलकोट येथील अवैध वाळू उपशावर मा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टीमचा छापा\nअखेर अमिताभ बच्चन यांनी नागराज मंजुळेच्या सिनेमाला दिला होकार\nमिऱ्या सोसायटीत २६ जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या मोर्चावर सभा संपन्न\nकॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन\nकाँग्रेसचे ज्येष्ट नेते, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांना सामाजिक, राजकीय, कला- क्रिडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी वाहिली आदरांजली\nकॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित अमित दिगवेकरला २३ पर्यंत पोलिस कोठडी\nलोकनेते शामराव पेजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालय शिवार आंबेरे येथे झेप युवा महोत्सवात जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन\nराजापुरातील प्राथमिक शाळांना समृद्धी साहित्य संच वाटप\nनाणार परिसरातील तलाठ्यांनी सजांमध्ये काम करावे: माजी सभापती कमलाकर कदम यांची मागणी\nराजापुरात होऊ घातलेल्या आयलॉग प्रकल्पासंबंधी आमदार राजन साळवी यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन\nतर, राम मंदिर उभारणीत मी देखील वीट रचायला सहभागी होईन : फारुख अब्दुल्ला\nतरुणींना निर्भय बनवणार : ऐश्वर्या शर्मा ;अपर पोलीस अधीक्षक शर्मा कोल्हापुरात रुजू\nगडहिंग्लज शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार\nमहेश फळणीकर, कुंदन भंडारी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला : बिद्रे खून प्रकरण\nमैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून मारहाण\nसूर्यवंशील मुंबईला हलविले; कुरणेला उद्या नेणार ; कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nलातूर बार्शी महामार्गावर कार पुलाखाली कोसळून पाच जागेवर ठार तर दोन गंभीर जखमी\nशिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला\nगुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार\nमालेगावात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, बिबट्याच्या हल्ल्याचा सातवा बळी\nसोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखा आणि जुन्या रेकॉर्ड रूमला आग\nडोंबिवलीत कापडाच्या गोदामाला आग, प्रिंटींग प्रेस जळून खाक\nबेळगाव : चिकोडी जेलमधून तीन कैदी पळाले, २ कर्मचारी निलंबित; कैद्यांचा शोध सुरू\nमोठा फटका मारण्याच्या नादात के. राहुल ८५ धावांवर बाद, करूणारत्ने घेतला झेल.\nजनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य आहे का\nसात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल\nट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक, खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती - प्रसारण मंत्र्यांना निवेदन देऊन नव्या धोरणाला स्थगिती देण्याची केली मागणी\nसंजय घोड़ावत स्कूल बसला अपघात; 3 ठार, 26 विद्यार्थी जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657151.48/wet/CC-MAIN-20190116093643-20190116115643-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}